मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुझ्या उंबऱ्याची माती

डॉ.श्रीराम दिवटे ·
तसं पाहिलं तर सत्शील व्यक्तिंनी उंबरा ओलांडू नये असे म्हणतात. त्यामानाने तुझा उंबरा फारच मोलाचा. जणू एखादी लक्ष्मणरेखाच. ती ओलांडली की माणसाने सद्गुणांना सोडले असे मानतात. वर्षअखेरीस तुझ्या उंबऱ्‍याच्या अलिकडे अगणित सद्गुणांची भली मोठी रास साठलेली असते. ती आम्हां 'अ'शीलवंतांना खुणावते. त्या राशीने भारीत झालेली मूठभर माती जरी मिळाली तरी उंबऱ्‍या पलिकडे जाऊन केलेल्या कुकर्मांचे प्रायश्चित्त मिळाल्यासारखे वाटते. ती दिव्य मृत्तिका आम्ही ढोल ताशे बडवित वाजत गाजत तुझ्याच वस्तीतून आमच्या ग्रीनलाईटच्या दुनियेत आणतो.

यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग तीन

यशवंतकुलकर्णी ·

अडगळ 05/10/2010 - 21:06
पण एकूणच तत्वविचाराची नवी मांडणी वगैरे या माणसाने कशी केली हे काही समजले नाही.(कदाचित ते पुढे येईल) जर वैयक्तिक अनुभव हाच या नव्या विचारांचा पाया असेल तर मात्र अडचण आहे. परत जे शारीरिक बदल नोंदवले आहेत , ते जसे चमत्कार तसेच विकार/भ्रम पण असू शकतात असे शंकेखोर मनाला वाटते. बाकी लेखन , मांडणी छान. वाचत आहे.

In reply to by अडगळ

+ सहमत.... ~ नेमक्या याच शब्दात [यु.जी.के. समजून घेताना] मला जाणिवलेली अडचण मांडण्याच्या बेतात असतानाच श्री.अडगळ यांचा हा प्रतिसाद नजरेसमोर आला आणि समाधान वाटले की असे वाटणारा मी एकटाच नाही. श्री.यशवंतराव यांच्या लेखनशैलीवर सरस्वती प्रसन्न आहे असे तिन्ही लेखावरून दिसून येतेच, त्यामुळे आमच्यासारख्यांच्या मनात भिरभिरणार्‍या शंकेच्या पाकोळ्या ते आपल्या लेखणीने दूर करतील...येणार्‍या पुढील भागातून....असा विश्वास आहेच. इन्द्रा (जाताजाता > अजूनही दोन्ही कृष्णमूर्तींच्या शिकवणीमध्ये ठळक असे फरक जाणवत नाही; जे ओशोमध्ये आढळतात....अर्थात माझे हे किरकोळ असे निरिक्षण आहे...अभ्यास नव्हे)

In reply to by इन्द्र्राज पवार

कवितानागेश 07/10/2010 - 09:56
दोन्ही कृष्णमूर्तींच्या शिकवणीमध्ये>>>> कृष्णजींबद्दल (जे.के) बोलताना 'शिकवण' हा शब्द योग्य वाटत नाही, त्यानी कुणालाही काहीही 'शिकवले' नाही, त्यांनी फक्त निरिक्षणे माडली, त्या अनुषंगानी समोर 'प्रश्न' घेउन बसलेल्या लोकांना, अजून खोल खोल जण्यास उद्युक्त करणारे प्रश्न विचारले, त्यांनी कधीही ' मी शिकवतो' असे विधान केले नाही. ओशोनी देखिल माझ्या माहितीप्रमाणे फक्त 'मेडिटशन शिकवले', त्यांच्या प्रवचनातून केवळ विचार व निरिक्षणे मांडली.

In reply to by कवितानागेश

"...कृष्णजींबद्दल (जे.के) बोलताना 'शिकवण' हा शब्द योग्य वाटत नाही,> ~~ वेल, आय अ‍ॅक्सेप्ट ! मी प्रतिसादात कबुली दिलेलीच होती की, या विषयात माझे फक्त वाचन वा निरिक्षण आहे, अभ्यास नाही. श्री.महेश भट्ट हे युजींचे कट्टर भक्त. त्यांच्या पुस्तकात कुठेतरी युजींबद्दल लिहिताना 'टीचिंग' शब्दाचे प्रयोजन आल्याचे स्मरत होते.....ते 'शिकवण' या अर्थाने मी घेतले...इतकेच. श्री.यशवंत कुलकर्णी अधिक प्रकाश पाडतील यावर. इन्द्रा

भाऊ पाटील 06/10/2010 - 15:10
यु जीं बद्दल काहीच माहीत नव्हते. फक्त नाव तेवढे ऐकून होतो. येउ द्यात पटापट. साक्षात्काराची अनुभूती इतरांपेक्षा* खूप वेगळी मांडली आहे. पुढील भाग वाचण्यास उत्सुक बाकी लेखन , मांडणी खरोखरच छान आहे. * इतरांपेक्षा वेगळी आहे हे माझे व्यक्तिगत मत आहे.

कवितानागेश 07/10/2010 - 09:12
कुत्र्याचा आवाज त्यांच्या आतून येत असल्यासारखे जाणवले. सर्व आवाज माझ्या आतूनच येत आहेत, बाहेरून नाही असे जाणवले. अजूनही ते तसेच आहेत.>>>>>>>>>>> अशाच प्रकारचे अनुभव कृष्णजी ( जे.कृष्णमूर्ती) या>नी लिहिले आहेत. "... ...... ते हलणारे गवताचे पाते मीच आहे, ..आगगाडीची चाकेसुद्धा मीच आहे........" अशा प्रकारची खरोखरच 'विस्तृत' म्हणता येइल अशी जाणीव , त्यानी अतिशय सुंदर रितीनी लिहिली आहे.

In reply to by कवितानागेश

हम्म. मी जे.केंचे वाचलेले नाही पण . ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत असे लिहील्याचे स्मरते आहे. नक्की ओवी आठवली, सापडली तर देईन. त्या ओवीत मुंगीचे मनोगत असे काहीतरी आहे.

अडगळ, इंद्रराजसाहेब आणि लीमाऊजेट, कालच भाऊ पाटलांना मी खरड टाकलीय त्याप्रमाणे या लेखमालेतून युजींची फक्त आणि फक्त ओळख करून द्यायचेच मनात आहे; वाचकांच्या मनात येणार्‍या प्रामाणिक, लहानसहान शंका त्यांनी स्वत: दूर करुन घ्याव्यात असे वाटते कारण "Tell them that there is nothing to understand." If you listen to me year after year, you are only clarifying your thoughts. It's useless. Anything I do to help you would be adding to your misery--that's all. You add one more misery to those you already have by listening to me. All experiences, however extraordinary they may be, are in the area of sensuality. The talk of intuition and insight is another illusion. Every insight you have is born out of your thinking. Whatever we experience is thought-induced. What you don't know you can't experience. To experience a thing you have to know. Society is built on a foundation of conflict, and you are society. Therefore you must always be in conflict with society. If, when this body is buried, the memories people have of me are also buried along with it , that will be the end of me. I don't give a hoot for a sixth-century B.C. Buddha, let alone all the other claimants we have in our midst. They are a bunch of exploiters, thriving on the gullibility of the people ही युजींची विधाने आहेत. मी सुंदर पध्दतीने युजींबद्दल लिहीत आहे असे वाटू शकते - पण वर युजी म्हणतात त्याप्रमाणे ते "यूसलेस" आहे याची मला जाण आहे; मग सगळंच यूसलेस असेल तर काहीही करण्यात अर्थ नाही आणि काहीही न करण्यातही काही अर्थ नाही - तरीही सतत आपण काहीतरी करीत असतो; करावंच लागतं - असल्या विचित्र मनोवस्थेतून मी हे लिहीत आहे. त्यामुळे आता यूसलेसपणे तुमच्या शंकाबद्दलही मला काय वाटते ते सांगतो. अडगळ,
जर वैयक्तिक अनुभव हाच या नव्या विचारांचा पाया असेल तर मात्र अडचण आहे.
होय. युजींचा वैयक्तिक "शारीरिक" अनुभव हाच पाया आहे; पण युजींनी स्वत: होऊन कुठलेही विचार मांडलेले नाहीत - इव्हन आजूबाजूला लोक गोळा होतात म्हणून ते तीन महिन्यांपेक्षा जास्त कुठेही थांबत राहात नसत - फक्त लोकांना टाळण्यासाठी; खरंच विचार हा पाया असता तर त्यांच्याभोवती एखादी तरी "संस्था" उभी राहिली असती. आजपर्यंत ती राहिलेली नाही. युजींबद्दल जे काही वाचायला मिळतं ते प्रश्न विचारणार्‍यांच्या प्रश्नाच्या चिंध्या करून झाल्यानंतर, "गेट अप, अ‍ॅण्ड गो," "आय हॅव नॉट इन्व्हायटेड यू हेअर", "गेट लॉस्ट अ‍ॅण्ड स्टे लॉस्ट" अशी त्यांची वाक्ये पचवून ऐकावं लागतं.
परत जे शारीरिक बदल नोंदवले आहेत , ते जसे चमत्कार तसेच विकार/भ्रम पण असू शकतात असे शंकेखोर मनाला वाटते.
ओके. इटस हेल्दी. लीमाऊजेट,
दोन्ही कृष्णमूर्तींच्या शिकवणीमध्ये>>>> कृष्णजींबद्दल (जे.के) बोलताना 'शिकवण' हा शब्द योग्य वाटत नाही, त्यानी कुणालाही काहीही 'शिकवले' नाही, त्यांनी फक्त निरिक्षणे माडली, त्या अनुषंगानी समोर 'प्रश्न' घेउन बसलेल्या लोकांना, अजून खोल खोल जण्यास उद्युक्त करणारे प्रश्न विचारले, त्यांनी कधीही ' मी शिकवतो' असे विधान केले नाही.
ओशोनी देखिल माझ्या माहितीप्रमाणे फक्त 'मेडिटशन शिकवले', त्यांच्या प्रवचनातून केवळ विचार व निरिक्षणे मांडली
. हीच तर अडचण आहे ना - पार भगवान बुध्दांपासून युजींपर्यंत सगळे लोक "मी काहीही शिकवत नाही" असं एकीकडे म्हणतात आणि दुसर्‍या बाजूला पसारा मात्र तयार होत राहातो. युजींच्या क्लिप्समध्ये उत्तर देतानाची त्यांची चीड, राग, शिव्या पाहाता युजींकडे शिकवायला काही नव्हतं, पण काहीतरी सांगितल्याशिवाय पर्याय नाही म्हणून, फक्त एक "रिस्पॉन्स" म्हणून ते सांगितलं जात होतं असं दिसतं. ओशो आणि जेके या दोघांच्याही "त्या" अनुभवोत्तोर आयुष्यात त्यांनी लोकांना, मेडीटेशनचा का होईना पण मार्ग ऑफर केलेला आहे; यापैकी ओशोंनी तर "ध्यान आणि संबंधित प्रॉडक्टस (११२ ध्यानपध्दतींसह आश्रमात चालणार्‍या "सेक्स ऑर्गीस" धरून ) " चा तर खुलेआम बाजारच सुरू केला होता. पुढच्या भागानंतरच्या भागात अजून तपशीलात लिहीण्याचा प्रयत्न करतो.
अशाच प्रकारचे अनुभव कृष्णजी ( जे.कृष्णमूर्ती) या>नी लिहिले आहेत. "... ...... ते हलणारे गवताचे पाते मीच आहे, ..आगगाडीची चाकेसुद्धा मीच आहे........" अशा प्रकारची खरोखरच 'विस्तृत' म्हणता येइल अशी जाणीव , त्यानी अतिशय सुंदर रितीनी लिहिली आहे.
जाणीवेबद्दल इंटरप्रिटेशन्स, तिचे ट्रान्सलेशन करणे (आयुष्यभर, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर बसून, पुस्तकांतून तेच करीत राहाणे) वेगळे - आणि युजींसारखा भाजून टाकणारा "पूर्णत:" शारीरिक अनुभव येणे, शरीराच्या प्रत्येक भागावर त्याची लक्षणे दिसणे, मूळापासून शेंड्यापर्यंत पूर्ण लाईफ स्टाईलच बदलणे वेगळे आहे असे वाटत. शेवटी मी पण कुठल्याच गोष्टीवर जोर देत नाहीय, कुठल्याच गोष्टीला चिकटून बसत नाहीय. पण हे सगळं असं आहे.

कवितानागेश 07/10/2010 - 15:21
पसारा करणे हा मानवी स्वभावच आहे! तो कुणीच अनुभवी लोक ( युजीके, जेके, ओशो, वगरै....) मुद्दाम करत नाही. जेके सुद्धा , 'माझी विधाने स्वतः तपासून पहा, आंधळेपणाने विश्वास ठेउ नका' असेच सांगायचे, पण लोकाना स्वतः विचार करायचा नसतो, त्यासाठी अंतर्मुख व्हायची बिल्कुल हिम्मत नसते, फक्त, कुणाच्यातरी मागे लागून, फुकट मोकळीक हवी असते. ( मोक्ष वगरे नाही, फक्त स्वतःच निर्माण केलेल्या चित्रविचित्र प्रश्नांपासून मोकळीक. युजीके त्यामूळेच चिडत असावेत!)) त्यातच सगळा घोटाळा होतो.....मूळ तत्वांवर काजळी चढते.... शिवाय स्वतः अनुभव घेण्यापेक्षा नुसत्याच शब्दबंबाळ चर्चा करण्यात लोक समाधान मानतात. (आपल्यासारखे! ) ..आणी मग सगळेच ज्ञान हरवते. युजींसारखा भाजून टाकणारा "पूर्णत:" शारीरिक अनुभव येणे ..असे अनुभव अनेक जणाना आले आहेत. त्याबद्दल वेग्वेगळ्या पद्धतीनी लिहिले गेले आहे..... त्यामूळे प्रत्येकाचा अनुभव वेगळा भासतो. ( त्याची चर्चा इथे नको...... अंनिसवाले गळा धरतील!) कृष्णजी (जेके) आणी डेविड बोह्म यांची एक अत्यंत किचकट चर्चा आहे, त्यात या प्रकारच्या पेशींतील बदलाबद्दलच कृ्ष्णजी 'म्युटेशन' हा शब्द वापरतायत....

In reply to by कवितानागेश

शिवाय स्वतः अनुभव घेण्यापेक्षा नुसत्याच शब्दबंबाळ चर्चा करण्यात लोक समाधान मानतात.
माझ्यापुरतं बोलायचं तर या चर्चा बिलकुल शब्दबंबाळ नाहीत... आणि मी सध्या "त्याच" अनुभवातून जातोय...कुणी समदु:खी/समसुखी मिळतात का पाहात होतो..

In reply to by यशवंतकुलकर्णी

कवितानागेश 08/10/2010 - 00:22
मी सध्या "त्याच" अनुभवातून जातोय...>>>>> म्हणजे सध्या तुमची त्वचा मलमली वस्त्रासारखी मऊ झालीये आणी तुम्हाला चवी देखिल कळत नाहीत!?? हलके घ्या.

In reply to by कवितानागेश

तुम्ही शब्दबंबाळ चर्चा हा शब्द वापरल्यानं मी माझी बाजू गरजेपुरती स्पष्ट केली होती; पुढे काही सांगणं अनावश्यक आहे.

पैसा 07/10/2010 - 18:28
आम्हाला भावातीत ध्यान (समाधी) शिकवणार्‍यानी "कोणाला काही अतींद्रिय अनुभव आले तर त्याची वाच्यता किंवा चर्चा करू नका" असं सांगितलं होतं. ते बहुतेक असला "पसारा" टाळण्यासाठीच असावं.

In reply to by पैसा

युजी या अनुभवातून बाहेर पडले तेव्हा "आय वील डिस्कस अबाऊट इट ओपन्ली (हे "इट" म्हणजे युजींबद्दल लिहीणारे लोक त्यांची "एन्लायटन्मेंट" मानतात, युजी एन्लायटन्मेंट नाहीच असं हज्जारदा सांगतात ) ..."
आम्हाला भावातीत ध्यान (समाधी) शिकवणार्‍यानी "कोणाला काही अतींद्रिय अनुभव आले तर त्याची वाच्यता किंवा चर्चा करू नका" असं सांगितलं होतं. ते बहुतेक असला "पसारा" टाळण्यासाठीच असावं.
हाच तर मुद्दा आहे ना. असल्या ध्यान पध्दती शिकवण्यासाठी अवास्तव स्तोम माजवायचं, लोकांकडून पैसे वसूल करायचे, कधीकधी तर त्यांना "हॅंण्डल"ही करायचं...पुन्हा काखा वर करायला मोकळे..ते तिकडं, आपण इकडं.. हे म्हणजे गाडी चालवता न येणार्‍या माणसाला गाडीवर बसवून उताराला लाऊन द्यायचं आणि पडून मेंदू वगैरे फुटला किंवा टाळके सरकले तर "त्याची वाच्यता करू नका किंवा चर्चा करू नका" असं म्हणण्यासारखं आहे..

In reply to by यशवंतकुलकर्णी

पैसा 07/10/2010 - 18:51
आमच्या सारखे सामान्य लोक यावर फारसं वाचन किंवा विचार करत नाहीत, त्यामुळे असले अ‍ॅक्सिडंट होत नाहीत. अति विचार करणार्‍यांसाठी मात्र ते धोकादायक आहे.

In reply to by यशवंतकुलकर्णी

मूकवाचक 07/10/2010 - 21:50
हा 'कोल्ह्याला द्राक्षे आम्बट' चा प्रकार आहे का यावर पण अवश्य विचार करा. बाजारात खरी खोटी नाणी असणारच. म्हणून कुणी चलन की कल्पना मोडीत काढत नाही की अर्थशास्त्राच्या, अर्थशास्त्रज्ञान्च्या नावाने सरसकट शिवीगाळ करत नाही. माझे बोलणे कुत्र्याचे भुन्कणे आहे असे म्हणल्याने सरसकट शिवीगाळ करण्याचा अधिकार तर मुळीच येत नाही. असो. ओशो, जे. आणि यु.जी. इतकेच 'अध्यात्म' आहे असे समजाल तर कायम गोन्धळात रहाल आणि जग 'युसलेस' आहे, सगळेच मूर्ख आहेत असले निष्कर्ष निघतील. तुमची लिहीण्याची शैली छान आहे. तुम्हाला 'खरीखुरी गोड द्राक्षे' मिळावीत (जशी गुळवणी महाराजाना लोकनाथतीर्थ स्वामी महाराजानी दिली, स्वामी स्वरूपानन्दाना गणेशनाथ वैद्य महाराजानी दिली) यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा. बाकी चू.भू.दे. घे. काही वावगे बोललो असल्यास क्षमस्व.

मॅडम, आत्ताच तुम्ही म्हणालात की "अतिंद्रिय अनुभव आले तर वाच्यता किंवा चर्चा करू नका...." हे असले अतिंद्रिय अनुभव विचार करून (किंवा तुमच्या म्हणण्याप्रमाणं अति विचार करून) येत नसतात - काहीकाळ सगळी शारीरिक यंत्रणा त्यात इन्व्हॉल्व्ह झाली तरच तशी शक्यता असते... वन्स यू माऊंट, देअर इज एव्हरी पॉसीबिलीटी ऑफ अ‍ॅक्सीडेंट... राजहंस प्रकाशनने नुकत्याच प्रकाशित केलेल्या "अज्ञात विवेकानंद" या विवेकानंदांवरील पुस्तकात तर अशी नोंद आहे की ध्यान करीत असताना "मेंदुतील शीर तुटून" विवेकानंदांचा मृत्यू झाला...काय म्हणायचं आता?

In reply to by यशवंतकुलकर्णी

चतुरंग 07/10/2010 - 21:54
कारण वसंत पोतदारांचे 'योद्धा संन्यासी' माझ्याकडे आहे त्यात विवेकानंदांनी देह ठेवला त्याचे वर्णन आहे. त्यात कुठेही असे वर्णन नाही की त्यांनी ध्यान करत असताना मेंदूतील शीर वगैरे तुटली...(अचूक वर्णन मी पुस्तकातून देऊ शकेन.) त्यामुळे तुझा हा संदर्भ विचारात पाडणारा वाटतोय. -रंगा

In reply to by चतुरंग

चतुरंग, विवेकानंदांवरील हे पुस्तक अगदी अलिकडलं आहे आणि ते कुणीतरी "म" यांनी मूळ बंगालीत लिहीलं आहे. यात विवेकानंदांबद्दल आतापर्यंत अज्ञात असलेली बरीच माहीती दिलीय हे नावावरूनच कळतं. यापूर्वी ओशोंनी त्यांच्या व्याख्यानात विवेकानंदांवर दिलेल्या उत्तरात नेमका हाच मुद्दा मांडला होता; पण तो "ओशों"चा असल्याने बेसलेस म्हणून मी दुर्लक्ष केले होते. ही जुनी गोष्ट. पण हे पुस्तक तर आताचं आहे. एक-दोन दिवसात पुस्तक मिळाले तर ती नोंद असलेले ते पान नक्की स्कॅन करून टाकतो.

In reply to by यशवंतकुलकर्णी

मूकवाचक 07/10/2010 - 22:19
एकदा अधिकारी सद्गुरू मिळाल्यावर त्या तार्किक, बुद्धिमान युवकाने 'स्वात्मदान' दिले, गुरुपदिष्ट राहून निष्ठेने सत्कार्याला वाहून घेतले. नुकतेच अचाट, अफाट, भन्नाट अनुभव आणि उलटसुलट लोकविलक्षण विचारान्च्या मागे लागले नाहीत हे महत्वाचे. एकदा असे सद्गुरू, सत्शिष्य एकत्र आले, की आपोआप शिष्याची जीवननिष्ठा दृढ होते आणि सद्गुरूप्रणित जीवितकार्यही पूर्ण होते. असो. ध्यान करत असताना मेन्दूची शीर तुटून मृत्यु आला (हे बरोबर आहे असे गृहीत धरू) याचा अर्थ ध्यान केल्याने मेन्दूची शीर तुटून मृत्यु आला असा सोयिस्करपणे का घ्यावा? आमच्या अल्प माहितीनुसार त्याना मधुमेह आणि रक्तदाबाचा विकारही होता. (स्वामीजी 'सक्रिय ध्यान', 'एन्काउन्टर ग्रुप' वगैरे ध्यान 'प्रयोग' करत नव्हते. त्याना रामकृष्णानी शक्तिपाताने व्यवस्थित दीक्षा दिलेली होती आणि ध्यान ही त्यान्ची जीवनशैली होती. )

In reply to by मूकवाचक

चतुरंग 07/10/2010 - 22:52
स्वामी विवेकानंदांना मधुमेह, रक्तदाब तर होताच शिवाय सायटिकाचा सुद्धा विकार होता. अत्यंत तिखट मांसाहाराची त्यांना आवड होती आणि ते शीघ्रकोपीही होते! पण ह्या कोणत्याही गोष्टीचा त्यांच्या ध्यानाशी संबंध नाही. अवघ्या ३९ वर्षांच्या आयुष्यात डोंगराएवढे कार्य करणार्‍या ह्या नरसिंहाला 'योद्धा संन्यासी' हेच नाव समर्पक आहे! -रंगा

In reply to by चतुरंग

"....अत्यंत तिखट मांसाहाराची त्यांना आवड होती...." ~ इतकेच नव्हे तर त्यांना शाकाहाराचे महत्व कुणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी त्याला (पत्राद्वारे...) मांसाहार आणि शाकाहार या संबंधी लिहिले : "..... जीवहत्या करणे हे पाप होय यात संशय नाही; तथापि, जोपर्यंत शाकाहारी अन्न हे रासायनिक प्रक्रियांद्वारा मानवी शरीराला यथोचित असे खाद्य बनत नाही तोपर्यंत मांसाहाराखेरीत गत्यंतर नाही. जोवर माणसाला आजच्यासारख्या अवस्थांत राहून रजोगुणाची कामे करावी लागतील तोवर मांसाहाराखेरीज उपाय नाही. यावर असेही म्हणता येईल की; अंगमेहनतीची कामे करून ते पोटाला मिळवीत नसतात अशा उच्च वर्गाच्या लोकांनी मांसाहार करू नये, परंतु ज्यांना रात्रंदिवस काबाडकष्ट करून खाणे-लेणे कमवावे लागत असते अशांना जबरदस्तीने शाकाहारी बनविणे हे आमच्या देशाचे स्वातंत्र्य गमाविण्याचे एक कारण होय. उत्तम पुष्टिकारक अन्नाने काय होऊ शकते ह्याचे जपान हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.....अस्तु....विवेकानंद..." नियम आणि शिस्त याच्या अतिरेकावरपण स्वामींनी खूप प्रभावी असे भाष्य केले आहे; पण इथल्या धाग्याचा तो विषय नाही; त्यामुळे त्यावर लिहिणे अवांतर होईल. इन्द्रा

कवितानागेश 07/10/2010 - 19:12
कोणि अतिशहाण्यानी हा शोध लावला? मेंदूतील शीर वगरै? विवेकानंद मरेपर्यन्त पूर्ण जागे होते, त्यांची शेवटच्या क्षणापर्यंतची वाक्य लिहून ठेवली गेली आहेत. शिवाय शीर-बीर तुटायला त्यांना 'हाय बीपी' कधीही नव्हते!

In reply to by कवितानागेश

आता तो अतिशहाणा होता की नाही ते माहीत नाही पण ही एका डॉक्टरची नोंद आहे एवढं नक्की. सध्या पुस्तक नाहीय माझ्याकडं नाहीतर पान स्कॅन करून टाकलं असतं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अप्रुप काही नाही. अशी कथा आहे की स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांनी विवेकानंदांना शक्तीपात दिक्षेद्वारे समाधीत प्रवेश करण्याची गुरूकिल्ली दिली. विवेकानंद ध्यानाला बसत त्यावेळी त्या अवस्थेतून ते इतरांच्या मनावर नियंत्रण ठेऊ शकत - बोलू शकत. रामकृष्ण परमहंसाच्या सान्निध्यात कुणीतरी एक व्यक्ती राहात असे आणि त्या माणसाची खोली देव-देवतांच्या मूर्ती, तसबिरी यांनी भरून गेलेली होती. त्याचा दिवसच त्या देवदेवतांची पूजा करण्यात खर्च होत असे. थोडक्यात तो भलताच भक्त माणूस होता. विवेकानंदांना त्याच्या त्या पूजा-अर्चा आणि भजन-पूजन आवडत नसे. विवेकानंदांना समाधीचा अनुभव येऊ लागला तेव्हा विवेकानंदांनी पहिले काम केले ते म्हणजे समाधीत असताना त्या माणसाला सगळ्या मूर्ती आणि सगळ्या तसबीरी गंगेत टाकून यायला सांगितले; त्या माणसाला फार दु:ख झाले पण झालेल्या प्रकारावर विश्वास ठेऊन तो सगळ्या मूर्ती, तसबीरी घेऊन त्या गंगेत टाकण्यासाठी निघाला. तो गंगेकडे जात असताना रामकृष्ण परमहंस गंगेत स्नान करून परत येत होते. रामकृष्णांनी त्या माणसाला मूर्ती आणि तसबीरी घेऊन परत जायला सांगितले आणि विवेकानंद जिथे बसले होते तिथे आले आणि त्यांनी - "तु गैरवापर करू लागलायस, तुला दिलेली गुरूकिल्ली मी परत घेतोय - मरण्यापूर्वी एक दिवस तुला ती परत मिळेल " असे विवेकानंदांना सांगितले. विवेकानंद फार तळमळले, रामकृष्णांची खूप वेळा करूणा भाकली. पण तो अनुभव त्यांना पुन्हा आला नाही. शेवटच्या दिवसांतही विवेकानंदांना तो अनुभव येईना; तेव्हा ध्यानात ते स्वत:च्या शारीरिक बळाचा वापर करू लागले. विवेकानंद जीवनभर अस्वस्थ, तणावात (भले मातृभूमीच्या कल्याणासाठी असोत, पण अस्वस्थता, तणाव सुटला नव्हता ) होते हे त्यांची पत्रे आणि जीवन चरित्र वाचून कळू शकते. या पार्श्वभूमीवर, ध्यानात असताना ब्रेन हॅमरेज होऊन मृत्यू घडण्याच्या घटनेतून बरेच काही ध्वनित होते. पण त्यात अप्रुप असं काही नाही. वर सांगितलेली कथा रामकृष्ण मिशनच्या पुस्तकांत आढळणार नाही. ओशोंनी ती सांगितलेली आहे. त्यांना कुठून कळाली, माहीत नाही.

In reply to by यशवंतकुलकर्णी

मूकवाचक 10/10/2010 - 02:16
काय ध्वनित होते? थोडे इस्कटून सान्गाल काय? समजले नाही. (आमच्या शेजारचे नाना आयुष्यभर ध्यान इ. फन्दात पडले नाहीत. रोज एक क्वार्टर, चिकन, कट्ट्यावर बसून चकाट्या पिटणे, पत्ते खेळणे वगैरे करत मस्त मजेत जगले. पण मेन्दूची शीर अचानक तुटूनच गेले हो!)

In reply to by मूकवाचक

माझा विचार, तुमचा विचार होऊ शकत नाही. सांगून फायदा नाही. युवर नेबर नाना मे रेस्ट इन पीस.

In reply to by यशवंतकुलकर्णी

ईश आपटे 18/07/2011 - 20:54
तेव्हा ध्यानात ते स्वत:च्या शारीरिक बळाचा वापर करू लागले. शारिरीक बळाचा वापर आणि ध्यानात ??? ;) कुलकर्णी साहेब , मी एक लेख इथेच लिहीला होता.. ह्या सगळ्या गुरुपध्दतीवर. कदाचित आपल्या नजरेतुन सुटला असेल. ही त्याची लिंक http://misalpav.com/node/18228 आणि ओशोनी सांगितलेल्या सर्वच कथा विश्वासार्ह मानणे धोक्याचे ठरेल. कारण त्यामागे त्यांचा बर्‍याचदा वैयक्तिक पूर्वग्रह ही असायचा.............

अडगळ 05/10/2010 - 21:06
पण एकूणच तत्वविचाराची नवी मांडणी वगैरे या माणसाने कशी केली हे काही समजले नाही.(कदाचित ते पुढे येईल) जर वैयक्तिक अनुभव हाच या नव्या विचारांचा पाया असेल तर मात्र अडचण आहे. परत जे शारीरिक बदल नोंदवले आहेत , ते जसे चमत्कार तसेच विकार/भ्रम पण असू शकतात असे शंकेखोर मनाला वाटते. बाकी लेखन , मांडणी छान. वाचत आहे.

In reply to by अडगळ

+ सहमत.... ~ नेमक्या याच शब्दात [यु.जी.के. समजून घेताना] मला जाणिवलेली अडचण मांडण्याच्या बेतात असतानाच श्री.अडगळ यांचा हा प्रतिसाद नजरेसमोर आला आणि समाधान वाटले की असे वाटणारा मी एकटाच नाही. श्री.यशवंतराव यांच्या लेखनशैलीवर सरस्वती प्रसन्न आहे असे तिन्ही लेखावरून दिसून येतेच, त्यामुळे आमच्यासारख्यांच्या मनात भिरभिरणार्‍या शंकेच्या पाकोळ्या ते आपल्या लेखणीने दूर करतील...येणार्‍या पुढील भागातून....असा विश्वास आहेच. इन्द्रा (जाताजाता > अजूनही दोन्ही कृष्णमूर्तींच्या शिकवणीमध्ये ठळक असे फरक जाणवत नाही; जे ओशोमध्ये आढळतात....अर्थात माझे हे किरकोळ असे निरिक्षण आहे...अभ्यास नव्हे)

In reply to by इन्द्र्राज पवार

कवितानागेश 07/10/2010 - 09:56
दोन्ही कृष्णमूर्तींच्या शिकवणीमध्ये>>>> कृष्णजींबद्दल (जे.के) बोलताना 'शिकवण' हा शब्द योग्य वाटत नाही, त्यानी कुणालाही काहीही 'शिकवले' नाही, त्यांनी फक्त निरिक्षणे माडली, त्या अनुषंगानी समोर 'प्रश्न' घेउन बसलेल्या लोकांना, अजून खोल खोल जण्यास उद्युक्त करणारे प्रश्न विचारले, त्यांनी कधीही ' मी शिकवतो' असे विधान केले नाही. ओशोनी देखिल माझ्या माहितीप्रमाणे फक्त 'मेडिटशन शिकवले', त्यांच्या प्रवचनातून केवळ विचार व निरिक्षणे मांडली.

In reply to by कवितानागेश

"...कृष्णजींबद्दल (जे.के) बोलताना 'शिकवण' हा शब्द योग्य वाटत नाही,> ~~ वेल, आय अ‍ॅक्सेप्ट ! मी प्रतिसादात कबुली दिलेलीच होती की, या विषयात माझे फक्त वाचन वा निरिक्षण आहे, अभ्यास नाही. श्री.महेश भट्ट हे युजींचे कट्टर भक्त. त्यांच्या पुस्तकात कुठेतरी युजींबद्दल लिहिताना 'टीचिंग' शब्दाचे प्रयोजन आल्याचे स्मरत होते.....ते 'शिकवण' या अर्थाने मी घेतले...इतकेच. श्री.यशवंत कुलकर्णी अधिक प्रकाश पाडतील यावर. इन्द्रा

भाऊ पाटील 06/10/2010 - 15:10
यु जीं बद्दल काहीच माहीत नव्हते. फक्त नाव तेवढे ऐकून होतो. येउ द्यात पटापट. साक्षात्काराची अनुभूती इतरांपेक्षा* खूप वेगळी मांडली आहे. पुढील भाग वाचण्यास उत्सुक बाकी लेखन , मांडणी खरोखरच छान आहे. * इतरांपेक्षा वेगळी आहे हे माझे व्यक्तिगत मत आहे.

कवितानागेश 07/10/2010 - 09:12
कुत्र्याचा आवाज त्यांच्या आतून येत असल्यासारखे जाणवले. सर्व आवाज माझ्या आतूनच येत आहेत, बाहेरून नाही असे जाणवले. अजूनही ते तसेच आहेत.>>>>>>>>>>> अशाच प्रकारचे अनुभव कृष्णजी ( जे.कृष्णमूर्ती) या>नी लिहिले आहेत. "... ...... ते हलणारे गवताचे पाते मीच आहे, ..आगगाडीची चाकेसुद्धा मीच आहे........" अशा प्रकारची खरोखरच 'विस्तृत' म्हणता येइल अशी जाणीव , त्यानी अतिशय सुंदर रितीनी लिहिली आहे.

In reply to by कवितानागेश

हम्म. मी जे.केंचे वाचलेले नाही पण . ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत असे लिहील्याचे स्मरते आहे. नक्की ओवी आठवली, सापडली तर देईन. त्या ओवीत मुंगीचे मनोगत असे काहीतरी आहे.

अडगळ, इंद्रराजसाहेब आणि लीमाऊजेट, कालच भाऊ पाटलांना मी खरड टाकलीय त्याप्रमाणे या लेखमालेतून युजींची फक्त आणि फक्त ओळख करून द्यायचेच मनात आहे; वाचकांच्या मनात येणार्‍या प्रामाणिक, लहानसहान शंका त्यांनी स्वत: दूर करुन घ्याव्यात असे वाटते कारण "Tell them that there is nothing to understand." If you listen to me year after year, you are only clarifying your thoughts. It's useless. Anything I do to help you would be adding to your misery--that's all. You add one more misery to those you already have by listening to me. All experiences, however extraordinary they may be, are in the area of sensuality. The talk of intuition and insight is another illusion. Every insight you have is born out of your thinking. Whatever we experience is thought-induced. What you don't know you can't experience. To experience a thing you have to know. Society is built on a foundation of conflict, and you are society. Therefore you must always be in conflict with society. If, when this body is buried, the memories people have of me are also buried along with it , that will be the end of me. I don't give a hoot for a sixth-century B.C. Buddha, let alone all the other claimants we have in our midst. They are a bunch of exploiters, thriving on the gullibility of the people ही युजींची विधाने आहेत. मी सुंदर पध्दतीने युजींबद्दल लिहीत आहे असे वाटू शकते - पण वर युजी म्हणतात त्याप्रमाणे ते "यूसलेस" आहे याची मला जाण आहे; मग सगळंच यूसलेस असेल तर काहीही करण्यात अर्थ नाही आणि काहीही न करण्यातही काही अर्थ नाही - तरीही सतत आपण काहीतरी करीत असतो; करावंच लागतं - असल्या विचित्र मनोवस्थेतून मी हे लिहीत आहे. त्यामुळे आता यूसलेसपणे तुमच्या शंकाबद्दलही मला काय वाटते ते सांगतो. अडगळ,
जर वैयक्तिक अनुभव हाच या नव्या विचारांचा पाया असेल तर मात्र अडचण आहे.
होय. युजींचा वैयक्तिक "शारीरिक" अनुभव हाच पाया आहे; पण युजींनी स्वत: होऊन कुठलेही विचार मांडलेले नाहीत - इव्हन आजूबाजूला लोक गोळा होतात म्हणून ते तीन महिन्यांपेक्षा जास्त कुठेही थांबत राहात नसत - फक्त लोकांना टाळण्यासाठी; खरंच विचार हा पाया असता तर त्यांच्याभोवती एखादी तरी "संस्था" उभी राहिली असती. आजपर्यंत ती राहिलेली नाही. युजींबद्दल जे काही वाचायला मिळतं ते प्रश्न विचारणार्‍यांच्या प्रश्नाच्या चिंध्या करून झाल्यानंतर, "गेट अप, अ‍ॅण्ड गो," "आय हॅव नॉट इन्व्हायटेड यू हेअर", "गेट लॉस्ट अ‍ॅण्ड स्टे लॉस्ट" अशी त्यांची वाक्ये पचवून ऐकावं लागतं.
परत जे शारीरिक बदल नोंदवले आहेत , ते जसे चमत्कार तसेच विकार/भ्रम पण असू शकतात असे शंकेखोर मनाला वाटते.
ओके. इटस हेल्दी. लीमाऊजेट,
दोन्ही कृष्णमूर्तींच्या शिकवणीमध्ये>>>> कृष्णजींबद्दल (जे.के) बोलताना 'शिकवण' हा शब्द योग्य वाटत नाही, त्यानी कुणालाही काहीही 'शिकवले' नाही, त्यांनी फक्त निरिक्षणे माडली, त्या अनुषंगानी समोर 'प्रश्न' घेउन बसलेल्या लोकांना, अजून खोल खोल जण्यास उद्युक्त करणारे प्रश्न विचारले, त्यांनी कधीही ' मी शिकवतो' असे विधान केले नाही.
ओशोनी देखिल माझ्या माहितीप्रमाणे फक्त 'मेडिटशन शिकवले', त्यांच्या प्रवचनातून केवळ विचार व निरिक्षणे मांडली
. हीच तर अडचण आहे ना - पार भगवान बुध्दांपासून युजींपर्यंत सगळे लोक "मी काहीही शिकवत नाही" असं एकीकडे म्हणतात आणि दुसर्‍या बाजूला पसारा मात्र तयार होत राहातो. युजींच्या क्लिप्समध्ये उत्तर देतानाची त्यांची चीड, राग, शिव्या पाहाता युजींकडे शिकवायला काही नव्हतं, पण काहीतरी सांगितल्याशिवाय पर्याय नाही म्हणून, फक्त एक "रिस्पॉन्स" म्हणून ते सांगितलं जात होतं असं दिसतं. ओशो आणि जेके या दोघांच्याही "त्या" अनुभवोत्तोर आयुष्यात त्यांनी लोकांना, मेडीटेशनचा का होईना पण मार्ग ऑफर केलेला आहे; यापैकी ओशोंनी तर "ध्यान आणि संबंधित प्रॉडक्टस (११२ ध्यानपध्दतींसह आश्रमात चालणार्‍या "सेक्स ऑर्गीस" धरून ) " चा तर खुलेआम बाजारच सुरू केला होता. पुढच्या भागानंतरच्या भागात अजून तपशीलात लिहीण्याचा प्रयत्न करतो.
अशाच प्रकारचे अनुभव कृष्णजी ( जे.कृष्णमूर्ती) या>नी लिहिले आहेत. "... ...... ते हलणारे गवताचे पाते मीच आहे, ..आगगाडीची चाकेसुद्धा मीच आहे........" अशा प्रकारची खरोखरच 'विस्तृत' म्हणता येइल अशी जाणीव , त्यानी अतिशय सुंदर रितीनी लिहिली आहे.
जाणीवेबद्दल इंटरप्रिटेशन्स, तिचे ट्रान्सलेशन करणे (आयुष्यभर, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर बसून, पुस्तकांतून तेच करीत राहाणे) वेगळे - आणि युजींसारखा भाजून टाकणारा "पूर्णत:" शारीरिक अनुभव येणे, शरीराच्या प्रत्येक भागावर त्याची लक्षणे दिसणे, मूळापासून शेंड्यापर्यंत पूर्ण लाईफ स्टाईलच बदलणे वेगळे आहे असे वाटत. शेवटी मी पण कुठल्याच गोष्टीवर जोर देत नाहीय, कुठल्याच गोष्टीला चिकटून बसत नाहीय. पण हे सगळं असं आहे.

कवितानागेश 07/10/2010 - 15:21
पसारा करणे हा मानवी स्वभावच आहे! तो कुणीच अनुभवी लोक ( युजीके, जेके, ओशो, वगरै....) मुद्दाम करत नाही. जेके सुद्धा , 'माझी विधाने स्वतः तपासून पहा, आंधळेपणाने विश्वास ठेउ नका' असेच सांगायचे, पण लोकाना स्वतः विचार करायचा नसतो, त्यासाठी अंतर्मुख व्हायची बिल्कुल हिम्मत नसते, फक्त, कुणाच्यातरी मागे लागून, फुकट मोकळीक हवी असते. ( मोक्ष वगरे नाही, फक्त स्वतःच निर्माण केलेल्या चित्रविचित्र प्रश्नांपासून मोकळीक. युजीके त्यामूळेच चिडत असावेत!)) त्यातच सगळा घोटाळा होतो.....मूळ तत्वांवर काजळी चढते.... शिवाय स्वतः अनुभव घेण्यापेक्षा नुसत्याच शब्दबंबाळ चर्चा करण्यात लोक समाधान मानतात. (आपल्यासारखे! ) ..आणी मग सगळेच ज्ञान हरवते. युजींसारखा भाजून टाकणारा "पूर्णत:" शारीरिक अनुभव येणे ..असे अनुभव अनेक जणाना आले आहेत. त्याबद्दल वेग्वेगळ्या पद्धतीनी लिहिले गेले आहे..... त्यामूळे प्रत्येकाचा अनुभव वेगळा भासतो. ( त्याची चर्चा इथे नको...... अंनिसवाले गळा धरतील!) कृष्णजी (जेके) आणी डेविड बोह्म यांची एक अत्यंत किचकट चर्चा आहे, त्यात या प्रकारच्या पेशींतील बदलाबद्दलच कृ्ष्णजी 'म्युटेशन' हा शब्द वापरतायत....

In reply to by कवितानागेश

शिवाय स्वतः अनुभव घेण्यापेक्षा नुसत्याच शब्दबंबाळ चर्चा करण्यात लोक समाधान मानतात.
माझ्यापुरतं बोलायचं तर या चर्चा बिलकुल शब्दबंबाळ नाहीत... आणि मी सध्या "त्याच" अनुभवातून जातोय...कुणी समदु:खी/समसुखी मिळतात का पाहात होतो..

In reply to by यशवंतकुलकर्णी

कवितानागेश 08/10/2010 - 00:22
मी सध्या "त्याच" अनुभवातून जातोय...>>>>> म्हणजे सध्या तुमची त्वचा मलमली वस्त्रासारखी मऊ झालीये आणी तुम्हाला चवी देखिल कळत नाहीत!?? हलके घ्या.

In reply to by कवितानागेश

तुम्ही शब्दबंबाळ चर्चा हा शब्द वापरल्यानं मी माझी बाजू गरजेपुरती स्पष्ट केली होती; पुढे काही सांगणं अनावश्यक आहे.

पैसा 07/10/2010 - 18:28
आम्हाला भावातीत ध्यान (समाधी) शिकवणार्‍यानी "कोणाला काही अतींद्रिय अनुभव आले तर त्याची वाच्यता किंवा चर्चा करू नका" असं सांगितलं होतं. ते बहुतेक असला "पसारा" टाळण्यासाठीच असावं.

In reply to by पैसा

युजी या अनुभवातून बाहेर पडले तेव्हा "आय वील डिस्कस अबाऊट इट ओपन्ली (हे "इट" म्हणजे युजींबद्दल लिहीणारे लोक त्यांची "एन्लायटन्मेंट" मानतात, युजी एन्लायटन्मेंट नाहीच असं हज्जारदा सांगतात ) ..."
आम्हाला भावातीत ध्यान (समाधी) शिकवणार्‍यानी "कोणाला काही अतींद्रिय अनुभव आले तर त्याची वाच्यता किंवा चर्चा करू नका" असं सांगितलं होतं. ते बहुतेक असला "पसारा" टाळण्यासाठीच असावं.
हाच तर मुद्दा आहे ना. असल्या ध्यान पध्दती शिकवण्यासाठी अवास्तव स्तोम माजवायचं, लोकांकडून पैसे वसूल करायचे, कधीकधी तर त्यांना "हॅंण्डल"ही करायचं...पुन्हा काखा वर करायला मोकळे..ते तिकडं, आपण इकडं.. हे म्हणजे गाडी चालवता न येणार्‍या माणसाला गाडीवर बसवून उताराला लाऊन द्यायचं आणि पडून मेंदू वगैरे फुटला किंवा टाळके सरकले तर "त्याची वाच्यता करू नका किंवा चर्चा करू नका" असं म्हणण्यासारखं आहे..

In reply to by यशवंतकुलकर्णी

पैसा 07/10/2010 - 18:51
आमच्या सारखे सामान्य लोक यावर फारसं वाचन किंवा विचार करत नाहीत, त्यामुळे असले अ‍ॅक्सिडंट होत नाहीत. अति विचार करणार्‍यांसाठी मात्र ते धोकादायक आहे.

In reply to by यशवंतकुलकर्णी

मूकवाचक 07/10/2010 - 21:50
हा 'कोल्ह्याला द्राक्षे आम्बट' चा प्रकार आहे का यावर पण अवश्य विचार करा. बाजारात खरी खोटी नाणी असणारच. म्हणून कुणी चलन की कल्पना मोडीत काढत नाही की अर्थशास्त्राच्या, अर्थशास्त्रज्ञान्च्या नावाने सरसकट शिवीगाळ करत नाही. माझे बोलणे कुत्र्याचे भुन्कणे आहे असे म्हणल्याने सरसकट शिवीगाळ करण्याचा अधिकार तर मुळीच येत नाही. असो. ओशो, जे. आणि यु.जी. इतकेच 'अध्यात्म' आहे असे समजाल तर कायम गोन्धळात रहाल आणि जग 'युसलेस' आहे, सगळेच मूर्ख आहेत असले निष्कर्ष निघतील. तुमची लिहीण्याची शैली छान आहे. तुम्हाला 'खरीखुरी गोड द्राक्षे' मिळावीत (जशी गुळवणी महाराजाना लोकनाथतीर्थ स्वामी महाराजानी दिली, स्वामी स्वरूपानन्दाना गणेशनाथ वैद्य महाराजानी दिली) यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा. बाकी चू.भू.दे. घे. काही वावगे बोललो असल्यास क्षमस्व.

मॅडम, आत्ताच तुम्ही म्हणालात की "अतिंद्रिय अनुभव आले तर वाच्यता किंवा चर्चा करू नका...." हे असले अतिंद्रिय अनुभव विचार करून (किंवा तुमच्या म्हणण्याप्रमाणं अति विचार करून) येत नसतात - काहीकाळ सगळी शारीरिक यंत्रणा त्यात इन्व्हॉल्व्ह झाली तरच तशी शक्यता असते... वन्स यू माऊंट, देअर इज एव्हरी पॉसीबिलीटी ऑफ अ‍ॅक्सीडेंट... राजहंस प्रकाशनने नुकत्याच प्रकाशित केलेल्या "अज्ञात विवेकानंद" या विवेकानंदांवरील पुस्तकात तर अशी नोंद आहे की ध्यान करीत असताना "मेंदुतील शीर तुटून" विवेकानंदांचा मृत्यू झाला...काय म्हणायचं आता?

In reply to by यशवंतकुलकर्णी

चतुरंग 07/10/2010 - 21:54
कारण वसंत पोतदारांचे 'योद्धा संन्यासी' माझ्याकडे आहे त्यात विवेकानंदांनी देह ठेवला त्याचे वर्णन आहे. त्यात कुठेही असे वर्णन नाही की त्यांनी ध्यान करत असताना मेंदूतील शीर वगैरे तुटली...(अचूक वर्णन मी पुस्तकातून देऊ शकेन.) त्यामुळे तुझा हा संदर्भ विचारात पाडणारा वाटतोय. -रंगा

In reply to by चतुरंग

चतुरंग, विवेकानंदांवरील हे पुस्तक अगदी अलिकडलं आहे आणि ते कुणीतरी "म" यांनी मूळ बंगालीत लिहीलं आहे. यात विवेकानंदांबद्दल आतापर्यंत अज्ञात असलेली बरीच माहीती दिलीय हे नावावरूनच कळतं. यापूर्वी ओशोंनी त्यांच्या व्याख्यानात विवेकानंदांवर दिलेल्या उत्तरात नेमका हाच मुद्दा मांडला होता; पण तो "ओशों"चा असल्याने बेसलेस म्हणून मी दुर्लक्ष केले होते. ही जुनी गोष्ट. पण हे पुस्तक तर आताचं आहे. एक-दोन दिवसात पुस्तक मिळाले तर ती नोंद असलेले ते पान नक्की स्कॅन करून टाकतो.

In reply to by यशवंतकुलकर्णी

मूकवाचक 07/10/2010 - 22:19
एकदा अधिकारी सद्गुरू मिळाल्यावर त्या तार्किक, बुद्धिमान युवकाने 'स्वात्मदान' दिले, गुरुपदिष्ट राहून निष्ठेने सत्कार्याला वाहून घेतले. नुकतेच अचाट, अफाट, भन्नाट अनुभव आणि उलटसुलट लोकविलक्षण विचारान्च्या मागे लागले नाहीत हे महत्वाचे. एकदा असे सद्गुरू, सत्शिष्य एकत्र आले, की आपोआप शिष्याची जीवननिष्ठा दृढ होते आणि सद्गुरूप्रणित जीवितकार्यही पूर्ण होते. असो. ध्यान करत असताना मेन्दूची शीर तुटून मृत्यु आला (हे बरोबर आहे असे गृहीत धरू) याचा अर्थ ध्यान केल्याने मेन्दूची शीर तुटून मृत्यु आला असा सोयिस्करपणे का घ्यावा? आमच्या अल्प माहितीनुसार त्याना मधुमेह आणि रक्तदाबाचा विकारही होता. (स्वामीजी 'सक्रिय ध्यान', 'एन्काउन्टर ग्रुप' वगैरे ध्यान 'प्रयोग' करत नव्हते. त्याना रामकृष्णानी शक्तिपाताने व्यवस्थित दीक्षा दिलेली होती आणि ध्यान ही त्यान्ची जीवनशैली होती. )

In reply to by मूकवाचक

चतुरंग 07/10/2010 - 22:52
स्वामी विवेकानंदांना मधुमेह, रक्तदाब तर होताच शिवाय सायटिकाचा सुद्धा विकार होता. अत्यंत तिखट मांसाहाराची त्यांना आवड होती आणि ते शीघ्रकोपीही होते! पण ह्या कोणत्याही गोष्टीचा त्यांच्या ध्यानाशी संबंध नाही. अवघ्या ३९ वर्षांच्या आयुष्यात डोंगराएवढे कार्य करणार्‍या ह्या नरसिंहाला 'योद्धा संन्यासी' हेच नाव समर्पक आहे! -रंगा

In reply to by चतुरंग

"....अत्यंत तिखट मांसाहाराची त्यांना आवड होती...." ~ इतकेच नव्हे तर त्यांना शाकाहाराचे महत्व कुणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी त्याला (पत्राद्वारे...) मांसाहार आणि शाकाहार या संबंधी लिहिले : "..... जीवहत्या करणे हे पाप होय यात संशय नाही; तथापि, जोपर्यंत शाकाहारी अन्न हे रासायनिक प्रक्रियांद्वारा मानवी शरीराला यथोचित असे खाद्य बनत नाही तोपर्यंत मांसाहाराखेरीत गत्यंतर नाही. जोवर माणसाला आजच्यासारख्या अवस्थांत राहून रजोगुणाची कामे करावी लागतील तोवर मांसाहाराखेरीज उपाय नाही. यावर असेही म्हणता येईल की; अंगमेहनतीची कामे करून ते पोटाला मिळवीत नसतात अशा उच्च वर्गाच्या लोकांनी मांसाहार करू नये, परंतु ज्यांना रात्रंदिवस काबाडकष्ट करून खाणे-लेणे कमवावे लागत असते अशांना जबरदस्तीने शाकाहारी बनविणे हे आमच्या देशाचे स्वातंत्र्य गमाविण्याचे एक कारण होय. उत्तम पुष्टिकारक अन्नाने काय होऊ शकते ह्याचे जपान हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.....अस्तु....विवेकानंद..." नियम आणि शिस्त याच्या अतिरेकावरपण स्वामींनी खूप प्रभावी असे भाष्य केले आहे; पण इथल्या धाग्याचा तो विषय नाही; त्यामुळे त्यावर लिहिणे अवांतर होईल. इन्द्रा

कवितानागेश 07/10/2010 - 19:12
कोणि अतिशहाण्यानी हा शोध लावला? मेंदूतील शीर वगरै? विवेकानंद मरेपर्यन्त पूर्ण जागे होते, त्यांची शेवटच्या क्षणापर्यंतची वाक्य लिहून ठेवली गेली आहेत. शिवाय शीर-बीर तुटायला त्यांना 'हाय बीपी' कधीही नव्हते!

In reply to by कवितानागेश

आता तो अतिशहाणा होता की नाही ते माहीत नाही पण ही एका डॉक्टरची नोंद आहे एवढं नक्की. सध्या पुस्तक नाहीय माझ्याकडं नाहीतर पान स्कॅन करून टाकलं असतं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अप्रुप काही नाही. अशी कथा आहे की स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांनी विवेकानंदांना शक्तीपात दिक्षेद्वारे समाधीत प्रवेश करण्याची गुरूकिल्ली दिली. विवेकानंद ध्यानाला बसत त्यावेळी त्या अवस्थेतून ते इतरांच्या मनावर नियंत्रण ठेऊ शकत - बोलू शकत. रामकृष्ण परमहंसाच्या सान्निध्यात कुणीतरी एक व्यक्ती राहात असे आणि त्या माणसाची खोली देव-देवतांच्या मूर्ती, तसबिरी यांनी भरून गेलेली होती. त्याचा दिवसच त्या देवदेवतांची पूजा करण्यात खर्च होत असे. थोडक्यात तो भलताच भक्त माणूस होता. विवेकानंदांना त्याच्या त्या पूजा-अर्चा आणि भजन-पूजन आवडत नसे. विवेकानंदांना समाधीचा अनुभव येऊ लागला तेव्हा विवेकानंदांनी पहिले काम केले ते म्हणजे समाधीत असताना त्या माणसाला सगळ्या मूर्ती आणि सगळ्या तसबीरी गंगेत टाकून यायला सांगितले; त्या माणसाला फार दु:ख झाले पण झालेल्या प्रकारावर विश्वास ठेऊन तो सगळ्या मूर्ती, तसबीरी घेऊन त्या गंगेत टाकण्यासाठी निघाला. तो गंगेकडे जात असताना रामकृष्ण परमहंस गंगेत स्नान करून परत येत होते. रामकृष्णांनी त्या माणसाला मूर्ती आणि तसबीरी घेऊन परत जायला सांगितले आणि विवेकानंद जिथे बसले होते तिथे आले आणि त्यांनी - "तु गैरवापर करू लागलायस, तुला दिलेली गुरूकिल्ली मी परत घेतोय - मरण्यापूर्वी एक दिवस तुला ती परत मिळेल " असे विवेकानंदांना सांगितले. विवेकानंद फार तळमळले, रामकृष्णांची खूप वेळा करूणा भाकली. पण तो अनुभव त्यांना पुन्हा आला नाही. शेवटच्या दिवसांतही विवेकानंदांना तो अनुभव येईना; तेव्हा ध्यानात ते स्वत:च्या शारीरिक बळाचा वापर करू लागले. विवेकानंद जीवनभर अस्वस्थ, तणावात (भले मातृभूमीच्या कल्याणासाठी असोत, पण अस्वस्थता, तणाव सुटला नव्हता ) होते हे त्यांची पत्रे आणि जीवन चरित्र वाचून कळू शकते. या पार्श्वभूमीवर, ध्यानात असताना ब्रेन हॅमरेज होऊन मृत्यू घडण्याच्या घटनेतून बरेच काही ध्वनित होते. पण त्यात अप्रुप असं काही नाही. वर सांगितलेली कथा रामकृष्ण मिशनच्या पुस्तकांत आढळणार नाही. ओशोंनी ती सांगितलेली आहे. त्यांना कुठून कळाली, माहीत नाही.

In reply to by यशवंतकुलकर्णी

मूकवाचक 10/10/2010 - 02:16
काय ध्वनित होते? थोडे इस्कटून सान्गाल काय? समजले नाही. (आमच्या शेजारचे नाना आयुष्यभर ध्यान इ. फन्दात पडले नाहीत. रोज एक क्वार्टर, चिकन, कट्ट्यावर बसून चकाट्या पिटणे, पत्ते खेळणे वगैरे करत मस्त मजेत जगले. पण मेन्दूची शीर अचानक तुटूनच गेले हो!)

In reply to by मूकवाचक

माझा विचार, तुमचा विचार होऊ शकत नाही. सांगून फायदा नाही. युवर नेबर नाना मे रेस्ट इन पीस.

In reply to by यशवंतकुलकर्णी

ईश आपटे 18/07/2011 - 20:54
तेव्हा ध्यानात ते स्वत:च्या शारीरिक बळाचा वापर करू लागले. शारिरीक बळाचा वापर आणि ध्यानात ??? ;) कुलकर्णी साहेब , मी एक लेख इथेच लिहीला होता.. ह्या सगळ्या गुरुपध्दतीवर. कदाचित आपल्या नजरेतुन सुटला असेल. ही त्याची लिंक http://misalpav.com/node/18228 आणि ओशोनी सांगितलेल्या सर्वच कथा विश्वासार्ह मानणे धोक्याचे ठरेल. कारण त्यामागे त्यांचा बर्‍याचदा वैयक्तिक पूर्वग्रह ही असायचा.............
3

यु.जी. कृष्णमूर्ती: नो वे आऊट! भाग २

यशवंतकुलकर्णी ·

My teaching, if that is the word you want to use, has no copyright. You are free to reproduce, distribute, interpret, misinterpret, distort, garble, do what you like, even claim authorship, without my consent or the permission of anybody.
असं म्हणणार्‍या माणसाबद्दल वाचायची उत्सुकता होतीच. वाचतोय.

शुचि 05/10/2010 - 06:11
अफलातून!! अविश्वसनिय मस्त जमलाय हा भाग फक्त कंसातला मिसळ्पावचा उल्लेख म्हणजे आंबेमोहोर, साजूक तूप घातलेला मेतकूटभात खाताना , गार दाताखाली यावी तसा वाटला.

In reply to by नितिन थत्ते

जे. कृष्णमूर्ती यु.जी. कृष्णमूर्ती हे दोनच आणि ते भविष्यवाले कृष्णमूर्ती आहेत ते वेगळे. तसंही कृष्णमूर्ती हे दक्षिण भारतातलं सर्वसाधारण आडनाव आहे - त्यामुळं अजूनही बरेच असतील.

~ अत्यंत वाचनीय होत आहे ही मालिका. खरं सांगायचं झाल्यास दोन्ही लेख मध्यरात्रीच्या सुमारास वाचल्यामुळे एक प्रकारची सुन्न करणारी शांतता पसरली आहे रूममध्ये सर्वत्र....अशी भावना निर्माण झाली होती...त्याला जी काही कारणे असतील तीत यु.जीं.च्या पत्नीचे हलाखीतील निधन (त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असा प्रवाद आहे...असो). "....“युजी कृष्णमूर्ती” ही चीज नेमकी बनली कशी ते स्पष्ट होऊ शकणार नाही....." तुमची वरील कबुली मला श्री.यु.जीं.चे एक शिष्य श्री.महेश भट्ट [ज्यांनी युजींचे अंत्यसंस्कारही केले] यांच्या याच विषयावरील मनोगताची आठवण करून देते. श्री.भट्ट म्हणतात : Despite spending endless hours on this biography, I am still miles away from my goal of giving a fair account of this man and his life..." तुमच्या लिखाणातदेखील नेमकी हीच अडचण तुम्हाला येत असेल. असे असले नि:संशय एक तरी एक चांगला विषय इथल्या सदस्यांसाठी तुम्ही दिला आहे. वाचतोय. इन्द्रा

विलासराव 05/10/2010 - 15:39
यांच्याबद्दल बरेच वाचन केले आहे फार पुर्वी, पण यु.जी. कृष्णमूर्ती यांच्याबद्दल त्यांच्या पुस्तकात काही लिहीले आहे किंवा नाही हे निटसे आठवत नाही. पण तुमची लेखमाला आवडतेय. यु.जी. कृष्णमूर्ती यांच्याबद्दल जाणुन घ्यायला आवडेल. चालु द्या.

मूकवाचक 05/10/2010 - 18:24
अध्यात्मातही शरद पवार (ओशो), बाळासाहेब ठाकरे (जे.) आणि नारायण राणे (यु.जी.) आहेत तर :-) बाकी पापाजी, काकाजी वगैरे मन्डळी विलासराव, कलमाडी ... (लेखमाला मस्तच चालू आहे. कुलकर्णी साहेब, धन्यवाद!)

My teaching, if that is the word you want to use, has no copyright. You are free to reproduce, distribute, interpret, misinterpret, distort, garble, do what you like, even claim authorship, without my consent or the permission of anybody.
असं म्हणणार्‍या माणसाबद्दल वाचायची उत्सुकता होतीच. वाचतोय.

शुचि 05/10/2010 - 06:11
अफलातून!! अविश्वसनिय मस्त जमलाय हा भाग फक्त कंसातला मिसळ्पावचा उल्लेख म्हणजे आंबेमोहोर, साजूक तूप घातलेला मेतकूटभात खाताना , गार दाताखाली यावी तसा वाटला.

In reply to by नितिन थत्ते

जे. कृष्णमूर्ती यु.जी. कृष्णमूर्ती हे दोनच आणि ते भविष्यवाले कृष्णमूर्ती आहेत ते वेगळे. तसंही कृष्णमूर्ती हे दक्षिण भारतातलं सर्वसाधारण आडनाव आहे - त्यामुळं अजूनही बरेच असतील.

~ अत्यंत वाचनीय होत आहे ही मालिका. खरं सांगायचं झाल्यास दोन्ही लेख मध्यरात्रीच्या सुमारास वाचल्यामुळे एक प्रकारची सुन्न करणारी शांतता पसरली आहे रूममध्ये सर्वत्र....अशी भावना निर्माण झाली होती...त्याला जी काही कारणे असतील तीत यु.जीं.च्या पत्नीचे हलाखीतील निधन (त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असा प्रवाद आहे...असो). "....“युजी कृष्णमूर्ती” ही चीज नेमकी बनली कशी ते स्पष्ट होऊ शकणार नाही....." तुमची वरील कबुली मला श्री.यु.जीं.चे एक शिष्य श्री.महेश भट्ट [ज्यांनी युजींचे अंत्यसंस्कारही केले] यांच्या याच विषयावरील मनोगताची आठवण करून देते. श्री.भट्ट म्हणतात : Despite spending endless hours on this biography, I am still miles away from my goal of giving a fair account of this man and his life..." तुमच्या लिखाणातदेखील नेमकी हीच अडचण तुम्हाला येत असेल. असे असले नि:संशय एक तरी एक चांगला विषय इथल्या सदस्यांसाठी तुम्ही दिला आहे. वाचतोय. इन्द्रा

विलासराव 05/10/2010 - 15:39
यांच्याबद्दल बरेच वाचन केले आहे फार पुर्वी, पण यु.जी. कृष्णमूर्ती यांच्याबद्दल त्यांच्या पुस्तकात काही लिहीले आहे किंवा नाही हे निटसे आठवत नाही. पण तुमची लेखमाला आवडतेय. यु.जी. कृष्णमूर्ती यांच्याबद्दल जाणुन घ्यायला आवडेल. चालु द्या.

मूकवाचक 05/10/2010 - 18:24
अध्यात्मातही शरद पवार (ओशो), बाळासाहेब ठाकरे (जे.) आणि नारायण राणे (यु.जी.) आहेत तर :-) बाकी पापाजी, काकाजी वगैरे मन्डळी विलासराव, कलमाडी ... (लेखमाला मस्तच चालू आहे. कुलकर्णी साहेब, धन्यवाद!)
3

लाभले आम्हास भाग्य..

विसोबा खेचर ·

In reply to by परिकथेतील राजकुमार

विसोबा खेचर 02/10/2010 - 15:47
अरे वा.. आज त्याचा जन्मदिस आहे हे मला ठाउक नव्हतं.. त्याला मनापासून शुभेच्छा.. तात्या.

चिगो 02/10/2010 - 17:53
सुंदर गाणं आणि त्याला दिलेली सुमधुर चाल... गाण्यात मधेच लहान मुलीच्या आवाजात ओळ आहे, ती पण मस्त जागा.. आणि अशा सुंदर गीताचे तात्यांनी केलेले सुरेख रसग्रहण.. क्या बात है !! :-)

मीनल 02/10/2010 - 17:55
लेख आवडला. तूमची मत स्पष्टपणे मांडली आहेत. त्यात जाण आणि अनुभव आहे.

आंबोळी 03/10/2010 - 01:21
तात्या, जेवढ लिहिलय ले खुपच छान आहे.. पण मधेच टंकायचा कंटाळा आल्यासारखे पुढचे बरेच सोडून दिलय अस वाटतय... जशी सवड मिळेल तसे बाकिच्या गायकांविषयीपण लिहा हिच विनंती.... आपला (कंदिलधारी)आंबोळी

ऋयाम 03/10/2010 - 08:47
>पण मधेच टंकायचा कंटाळा आल्यासारखे पुढचे बरेच सोडून दिलय अस वाटतय... >जशी सवड मिळेल तसे बाकिच्या गायकांविषयीपण लिहा हिच विनंती.... बरोबर! असंच वाटतं आहे! बाकी छान. :)

विसोबा खेचर 03/10/2010 - 12:36
प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिकावरांचे आणि वाचनमात्रांचे आभार.. तात्या. -- आमच्या संगीताच्या सार्‍या व्याख्या अन् अपेक्षा इथे पूर्ण होतात!

रेवती 03/10/2010 - 20:21
वा!! मस्त लेखन. गाण्यातलं काही कळत नाही हो तात्या पण तुमचं लेखन आवडतं. मलाही आरती अंकलीकरांचा आवाज रूक्ष वाटायचा पण असं बोलण्याची माझी काय बिशाद! तसच वैशाली सामंतचा आवाज टोकदार वाटतो. त्यात स्नेह वाटत नाही. पण हे असं काही बोललं कि "तुम्हाला (मणजे मला)काय कळतय का गाण्यातलं?" असं म्हणतात.;)

विसोबा खेचर 04/10/2010 - 10:51
रेवतीवैनी आणि सुधांशुरावांचे आभार.. रेवतीवैनी,
मलाही आरती अंकलीकरांचा आवाज रूक्ष वाटायचा पण असं बोलण्याची माझी काय बिशाद!
का बरं? एक श्रोता या नात्याने तुमचा अभिप्राय द्यायला काहीच हरकत नाही..
तसच वैशाली सामंतचा आवाज टोकदार वाटतो. त्यात स्नेह वाटत नाही.
सहमत आहे.. :)
हे असं काही बोललं कि "तुम्हाला (मणजे मला)काय कळतय का गाण्यातलं?" असं म्हणतात.
गाणं कळणं आणि गाणं आवडणं यात फरक आहे.. गाणं आवडण्याकरता वा नावडण्याकरता ते कळायलाच पाहिजे असा नियम नाही.. बिनधास्त लिहा.. :) तात्या. -- आमच्या संगीताच्या सार्‍या व्याख्या अन् अपेक्षा इथे पूर्ण होतात!

नंदन 04/10/2010 - 12:29
लेख आवडला, मूळ गाण्याची आणि गायकांची उलगडून सांगितलेली वैशिष्ट्यंही मस्तच.

In reply to by परिकथेतील राजकुमार

विसोबा खेचर 02/10/2010 - 15:47
अरे वा.. आज त्याचा जन्मदिस आहे हे मला ठाउक नव्हतं.. त्याला मनापासून शुभेच्छा.. तात्या.

चिगो 02/10/2010 - 17:53
सुंदर गाणं आणि त्याला दिलेली सुमधुर चाल... गाण्यात मधेच लहान मुलीच्या आवाजात ओळ आहे, ती पण मस्त जागा.. आणि अशा सुंदर गीताचे तात्यांनी केलेले सुरेख रसग्रहण.. क्या बात है !! :-)

मीनल 02/10/2010 - 17:55
लेख आवडला. तूमची मत स्पष्टपणे मांडली आहेत. त्यात जाण आणि अनुभव आहे.

आंबोळी 03/10/2010 - 01:21
तात्या, जेवढ लिहिलय ले खुपच छान आहे.. पण मधेच टंकायचा कंटाळा आल्यासारखे पुढचे बरेच सोडून दिलय अस वाटतय... जशी सवड मिळेल तसे बाकिच्या गायकांविषयीपण लिहा हिच विनंती.... आपला (कंदिलधारी)आंबोळी

ऋयाम 03/10/2010 - 08:47
>पण मधेच टंकायचा कंटाळा आल्यासारखे पुढचे बरेच सोडून दिलय अस वाटतय... >जशी सवड मिळेल तसे बाकिच्या गायकांविषयीपण लिहा हिच विनंती.... बरोबर! असंच वाटतं आहे! बाकी छान. :)

विसोबा खेचर 03/10/2010 - 12:36
प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिकावरांचे आणि वाचनमात्रांचे आभार.. तात्या. -- आमच्या संगीताच्या सार्‍या व्याख्या अन् अपेक्षा इथे पूर्ण होतात!

रेवती 03/10/2010 - 20:21
वा!! मस्त लेखन. गाण्यातलं काही कळत नाही हो तात्या पण तुमचं लेखन आवडतं. मलाही आरती अंकलीकरांचा आवाज रूक्ष वाटायचा पण असं बोलण्याची माझी काय बिशाद! तसच वैशाली सामंतचा आवाज टोकदार वाटतो. त्यात स्नेह वाटत नाही. पण हे असं काही बोललं कि "तुम्हाला (मणजे मला)काय कळतय का गाण्यातलं?" असं म्हणतात.;)

विसोबा खेचर 04/10/2010 - 10:51
रेवतीवैनी आणि सुधांशुरावांचे आभार.. रेवतीवैनी,
मलाही आरती अंकलीकरांचा आवाज रूक्ष वाटायचा पण असं बोलण्याची माझी काय बिशाद!
का बरं? एक श्रोता या नात्याने तुमचा अभिप्राय द्यायला काहीच हरकत नाही..
तसच वैशाली सामंतचा आवाज टोकदार वाटतो. त्यात स्नेह वाटत नाही.
सहमत आहे.. :)
हे असं काही बोललं कि "तुम्हाला (मणजे मला)काय कळतय का गाण्यातलं?" असं म्हणतात.
गाणं कळणं आणि गाणं आवडणं यात फरक आहे.. गाणं आवडण्याकरता वा नावडण्याकरता ते कळायलाच पाहिजे असा नियम नाही.. बिनधास्त लिहा.. :) तात्या. -- आमच्या संगीताच्या सार्‍या व्याख्या अन् अपेक्षा इथे पूर्ण होतात!

नंदन 04/10/2010 - 12:29
लेख आवडला, मूळ गाण्याची आणि गायकांची उलगडून सांगितलेली वैशिष्ट्यंही मस्तच.
'लाभले आम्हास भाग्य.. ' भटसाहेबांच्या सिद्ध लेखणीतून उतरलेलं, अभिमानानं उर भरून यावा असं मायमराठीचं यथार्थ गुणगान करणारं हे काव्य आणि कौशल इनामदारचं संगीत असलेलं हे समूहगीत.. कौशलच्या हातून घडलेलं एक खूप चांगलं काम, मोठं काम! उत्तम हार्मोनियम वादक आदित्य ओक हा आम्हा दोघांचा कॉमन मित्र.. काही वर्षांपूर्वी एकदा आदित्यच्या घरी कौशल आला होता तेव्हा मलाही जेवायचं आमंत्रण होतं.. मला आठवतंय, जेवणानंतर हार्मोनियम पुढ्यात घेऊन कौशलने अगदी हौशीहौशीने त्याच्या डोक्यात घोळत असलेल्या अनेक चाली मला ऐकवल्या होत्या.

आत्मे गहाण टाकलेत बुध्दी टाकू नका भाग - २

जयंत कुलकर्णी ·

चिरोटा 30/09/2010 - 23:00
डोळे उघडणारा लेख. पण सर्वच सरकारे,मंत्री,अधिकारी,रुग्ण यापैकीच कोणीच काही बोलायला का तयार होत नाही सत्य साईबाबांविरुद्ध बोलायला?नक्की कोण अडवत आहे त्यांना? नरसिंह राव्/चव्हाण तर आता नाहीत्.त्यांच्या चमत्कारांवर कोणी खरोखरच विश्वास ठेवत असेल वाटत नाही.त्यांच्याबद्दल जी गरीब/मध्यम वर्गात आत्मियता आहे ती बहुतेक त्यांच्या संस्थेने केलेल्या कार्यामुळे असावी. अवांतर- बाबा झालेत ८४ वर्षांचे.द्या सोडून आता त्यांना.!!

प्रियाली 30/09/2010 - 23:29
अंधेरीला महाकाली गुंफेजवळ सत्यसाईबाबांचे मंदिर आहे. मी लहानपणी इथे गेले होते. का तर आमच्या मातोश्रींना खुमखुमी होती इथे जाण्याची. ;) (भक्त म्हणून नाही पण चिकित्सक म्हणून) या मंदिराचा आकार उमललेल्या कमळाप्रमाणे आहे. अतिशय सुंदर जागी, वृक्षांच्या छायेत हे मंदिर वसले आहे. आतमध्ये बाबांची भलीमोठी तस्वीर आहे. हसर्‍या चेहर्‍याने बाबा त्यांच्या सर्व भक्तांकडे आणि पाहुण्यांकडे बघत मंद हसत असतात. (बाकी सर्व सोडा पण ही जागा अतिशय सुरेख होती [आता आहे का माहित नाही]) मागे बाबांची खोली आहे. बाबा येथे आले की या खोलीत आराम करत. आम्ही ती खोली पाहण्याची परवानगी मागितली. अर्थातच ती नाकारण्यात आली. म्हणून बाहेरून मंदिरासभोवती फिरता फिरता त्या खोलीच्या खिडकीशी डोकावलो. खिडकीवर ए.सी. लावलेला होता. (माझ्या लहानपणी ए.सी. ही चंगळ समजली जाई.) खिडकीच्या सरकलेल्या पडद्यातून पलंगावरली भगवी सॅटिनची चादर दिसत होती. असाच आपला प्रत्यक्ष अनुभव आठवला. अवांतरः व्हिलिंग, पेनेसिल्वेनियाला तर स्वामी प्रभुपादांच्या भक्तांनी त्यांच्यासाठी सोन्याची खोली बांधली आहे. (त्यातले टॉयलेट/ कमोडही सोन्याचे आहे का ते मला बघायचे होते. असे सांगितल्यावर तिथला गाईड वैतागला होता पण मी जाऊन बघून आले ;) सोन्याचे नव्हते.) असो. बाकी लेख आवडले.

वाटाड्या... 30/09/2010 - 23:45
भे.बा शी सहमत आहे. माझी काही मते...ही मते अश्या (ह्या नाही) एका परिवाराबरोबर सतत राहुन, काम करुन त्यांची काम करण्याच्या पद्धतीचा डोळे उघडे ठेऊन बारकाईने (त्यांना न समजता) केलेल्या गुप्त अभ्यासामुळे झाली आहेत. साधारणपणे हे परिवार हे एक चालतं बोलती सिस्टीमच असते. फक्त एक सुत्र नेहेमी पाळलं जात आणि ते म्हण्जे ह्या कानाचे खबर त्या कानाला लागु न देणे. म्हणजे काय की ह्या परिवारात सुद्धा पात्रतेप्रमाणे गट असतात. ह्या गटांचा एकमेकांशी संबंध असतो पण तो फक्त त्या परिवारीक कार्यापुरता. शिवाय ह्या कार्यामधे 'भावनेला' इतकं महत्व असतं की त्याविषयी वाच्यता करणं हे सुद्धा सिस्टीमच्या विरोधात जाणं समजलं जात. जशी भ्रष्टाचाराची सुद्धा एक सिस्टीम असते तशीच कमी अधीक प्रमाणात इथेही. आता हे झालं समुह पातळीवर ... वैयक्तिक पातळीवर जर एखाद्या माणसाला व त्याच्या कुटुंबाला/समुहाला (जिथे २ घास सुखानं खायचे वांधे असतात) त्यांना अचानक एकदम सुख सोई मिळाल्या तर काय होईल? इथे कोणीतरी म्हटल्याप्रमाणे, जन्मतः धार्मिक असलेल्यापेक्षा अचानक धर्मांतर केलेला जास्त धर्मांध असतो कारण त्यालाही आपलं अस्तित्व व महत्व वाढवुन हवं असतं. असं पहा, काही गावांमधे गावकरी श्रमदानाने रस्ता तयार करतात तर बर्‍याच ठिकाणी राजकारण्यांना बोलावुन त्याच्या हस्ते अनावरण वगैरे का होतं? शेवटी काय की जसा भ्रष्टाचार हा काही फक्त नेता करतो असं नाही तर त्याची पाळंमुळं खोलवर रुजलेली असतात तसच ह्या सिस्टीममधे पद्धतेशीर मार्गाने समुहाच्या भावनेला, खिशाला आणि कुठल्यातरी नरम गोष्टीला हात घालुन खालची सिस्टीम हे त्यांना मिळणारं यश वरपर्यंत पोहोचतं करते. जो ह्या सिस्टीमलाच हात घालायचा प्रयत्न करतो त्याला बाजुला करण्यात येतं. नाहीतर मला सांगा की त्या आसाराम बापु ह्या तथाकथीत बाबाला १ कोटी रुपयाच्या बदल्यात कशाला सोडलं असतं? त्या माणसावर म्हणे २ खुनाचा आरोप होता. हे सगळं बघितलं की ज्ञानोबांची आठवण नक्की येते. ज्ञानेश्वरी लिहुन झाल्यावर ज्ञानोबा म्हणाले आता माझ्या पाया पडण्यापेक्षा त्या ज्ञानेश्वरीकडे जा आणि वाचा. ह्याचं एक बोलकं चित्रण मधुर भांडारकरच्या 'कॉर्पोरेट' चित्रपटात आहे. जोपर्यंत आपले भारतीय लोक पुढे येऊन धर्माच्या , देवाच्या नावाचा हा बाजार मांडणार्‍यांचा विरोध करत नाहीत आणि जनतेला शासकीय मार्गाने सुखसोई देऊ करत नाहीत तोपर्यंत हे चालणारच. खरं आध्यात्म करणारे कधीच समोर येणार नाहीत. शेवटी आपली लोकशाही हे ही दुधारी शस्त्र आहेच, चालवता आलं तर जय आपलाच आहे पण नाही आलं तर माकडाच्या हाती कोलीत आहे. दुर्दैवानं सध्या आपल्याला दुसरीच बाजु जास्त दिसतीय. - असत्यवाटीबुवा

शुचि 01/10/2010 - 00:01
सत्यसाईबाबांबद्दल खूप वादप्रवाद ऐकले होते. कधी विचार नाही केला. कारण त्यांच्यावर श्रद्धा नव्हती त्यामुळे उलट अथवा सुलट विचार करण्याची वेळच आली नाही. पण एक मत मात्र आहे - कोणाच्या अथवा कशाच्याही आहारी जाऊ नये - मग ते धूम्रपान असो मद्यपान असो वा बुवाबाजी. हां जर श्रद्धेने वाचायच असेल तर या मंडळींचे साहीत्य वाचा त्यातून बोध घ्या.

In reply to by शुचि

चित्रा 01/10/2010 - 00:52
श्रद्धेने वाचायच असेल तर या मंडळींचे साहीत्य वाचा त्यातून बोध घ्या. मुळात साहित्य (याबाबतीत फक्त धार्मिक किंवा आत्मिक साहित्य म्हणते आहे) ते अनुभवातून आलेले नसले तर ते साहित्यच नसावे. नुसते शब्दांचे बुडबुडे ठरतील की.

मूकवाचक 01/10/2010 - 20:51
नाथ सम्प्रदाय, दत्त सम्प्रदाय वगैरे आणि यात झालेले असन्ख्य (खरेखुरे) सत्पुरूष/ सन्त (उदा. आर्वीकर महाराज, गुळवणी महाराज, मोरया गोसावी) इ. बद्दल येथील सदस्यान्चे काय मत आहे? एखादे रोपटे वाढवायचे, तर कीटकनाशकाचा फवारा मारावा लागतो आणि खतही घालावे लागते. हा निसर्ग आहे. आज वैदिक धर्माची जी स्थिती आहे ती बघता रोपटे मरूनच जावे इतका फवारा मारणे चालू आहे. खत घालण्याची मात्र कुणाला फारशी पर्वा दिसत नाही. बुवाबाजीवर हल्लाबोल वगैरे सगळे ठीकच आहे. त्या जोडीला सन्तधर्माचा उत्कर्ष व्हावा या साठी कुणी काही विधायक कार्य करत असेल तर ते ही वाचायला आवडेल.

प्राजु 01/10/2010 - 21:22
जळजळीत लेख.. खूप आवडला. मी कोणत्याही बाबांची/ महाराजांची/ स्वामींची कधीच फॅन नव्हते.. त्यामुळे कधी या गोष्टी(मूठीतून राख, चमत्कार वगैरे) जवळून पाहण्याची वेळ आलीच नाही कधी. पण जे लोक असल्या बुवाबाजीचे फॅन आहेत त्यांची कीव नेहमीच वाटली. लेख आवडला.

असंच पितळ उघडं पाडणारा एक लेख (दुसऱ्या कोणा बाबांबाबत, नाव आठवत नाही) अत्र्यांनी लिहिला होता, त्याची आठवण झाली. अजून असंच डोळे उघडे ठेवायला भाग पाडणारं लेखन येऊ द्यात.

In reply to by राजेश घासकडवी

केडगावचे नारायणबुवा ना हो? अत्र्यांनी सॉलिड काढली होती त्याची. पण जनतेला तर्कशास्त्रापेक्षा चमत्कार जास्त आवडतात.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

नगरीनिरंजन 28/04/2011 - 12:58
त्या लेखात नारायणबुवांची सेवा त्यांच्या भक्तिणी कोणकोणत्या प्रकारे करायच्या हे लिहीले होते आणि ते वाचून झिणझिण्या आलेल्या अजूनही आठवताहेत. इतरवेळी अगदी सोवळ्यातल्या आहोत असं वागणार्‍या या तथाकथित चांगल्या घरच्या स्त्रिया या बाबा-बुवांपुढे इतक्या कशा निर्लज्ज होऊ शकतात असा प्रश्न पडला होता.

In reply to by नगरीनिरंजन

सदर लेख ('महाराष्ट्राचा भयानक बुवा') वाचला तेंव्हा शाळेत होतो त्यामुळे अगदी मिटक्या मारत वाचला होता. त्याच्यावर 'बुवा तेथे बाया' असे नाटकसुद्धा अत्र्यांनी काढले होते. 'ब्रम्ह तेथे माया, वॄक्ष तेथे छाया आणि बुवा तेथे बाया' अशी त्या नाटकाची जाहिरात व्हायची असे ऐकले आहे.

सुनील 02/10/2010 - 00:53
अंनिसला महाराष्ट्रात तरी बर्‍यापैकी लोकांचा पाठिंबा आहे. तो अधिक वाढला पाहिजे. तरीही हे प्रकार पूर्णपणे थांबणार नाहीत पण निदान सार्वजनिक जीवनात वावरणारे लोक असल्या बुवाबाजीचे समर्थन करताना दहादा विचार करतील. लेखाच्या दुसर्‍या भागाच्या सुरुवातीस पहिल्या भागाचा दुवा हवा होता.

मूत्र पिंडाची हकीकत मी अंनिसत लातुर भागातील त्या मुलाच्या तोंडातुन प्रत्यक्ष ऐकली होती. अक्षरशः अंगावर काटा आला होता. चित्रलेखाने ती छापली होती. त्या मुलाने कोर्टात लढाई केली पण दुर्दैवाने न्यायाधिशच सत्यसाईबाबाचे भक्त होते. निकाल त्या मुला विरुद्ध लागला. अंधश्रद्धा निर्मुलन समिती च्या वेब साईटवर हा सत्य साईबाबाच्या चमत्काराचा भंडाफोड पहा

Nile 02/10/2010 - 12:27
लेख पुन्हा वाचला. लाखो करोडो लोक अश्या चमत्कारांवर सहजी विश्वास कसे ठेवतात? जगात इतके (शत)मुर्ख लोक कसे असतात ह्याची गंमत वाटते.

हा लेख श्री. सचिन तेंडूलकर ह्यांना पाठवता येइल काय? त्या मुर्खाचे रड्तानाचे फोटो आले काल पेपर मध्ये... त्याला कळत कस नाही की तो जे करेल त्याला फॉलो करणारे लोक सुद्धा आहेत... जिथे सचिन असा वागतो तिथे सामन्य, गरीब लोक तर सहज आहारी जाउ शकतात...

हा लेख श्री. सचिन तेंडूलकर ह्यांना पाठवता येइल काय? त्या मुर्खाचे रड्तानाचे फोटो आले काल पेपर मध्ये... त्याला कळत कस नाही की तो जे करेल त्याला फॉलो करणारे लोक सुद्धा आहेत... जिथे सचिन असा वागतो तिथे सामन्य, गरीब लोक तर सहज आहारी जाउ शकतात...

चिरोटा 30/09/2010 - 23:00
डोळे उघडणारा लेख. पण सर्वच सरकारे,मंत्री,अधिकारी,रुग्ण यापैकीच कोणीच काही बोलायला का तयार होत नाही सत्य साईबाबांविरुद्ध बोलायला?नक्की कोण अडवत आहे त्यांना? नरसिंह राव्/चव्हाण तर आता नाहीत्.त्यांच्या चमत्कारांवर कोणी खरोखरच विश्वास ठेवत असेल वाटत नाही.त्यांच्याबद्दल जी गरीब/मध्यम वर्गात आत्मियता आहे ती बहुतेक त्यांच्या संस्थेने केलेल्या कार्यामुळे असावी. अवांतर- बाबा झालेत ८४ वर्षांचे.द्या सोडून आता त्यांना.!!

प्रियाली 30/09/2010 - 23:29
अंधेरीला महाकाली गुंफेजवळ सत्यसाईबाबांचे मंदिर आहे. मी लहानपणी इथे गेले होते. का तर आमच्या मातोश्रींना खुमखुमी होती इथे जाण्याची. ;) (भक्त म्हणून नाही पण चिकित्सक म्हणून) या मंदिराचा आकार उमललेल्या कमळाप्रमाणे आहे. अतिशय सुंदर जागी, वृक्षांच्या छायेत हे मंदिर वसले आहे. आतमध्ये बाबांची भलीमोठी तस्वीर आहे. हसर्‍या चेहर्‍याने बाबा त्यांच्या सर्व भक्तांकडे आणि पाहुण्यांकडे बघत मंद हसत असतात. (बाकी सर्व सोडा पण ही जागा अतिशय सुरेख होती [आता आहे का माहित नाही]) मागे बाबांची खोली आहे. बाबा येथे आले की या खोलीत आराम करत. आम्ही ती खोली पाहण्याची परवानगी मागितली. अर्थातच ती नाकारण्यात आली. म्हणून बाहेरून मंदिरासभोवती फिरता फिरता त्या खोलीच्या खिडकीशी डोकावलो. खिडकीवर ए.सी. लावलेला होता. (माझ्या लहानपणी ए.सी. ही चंगळ समजली जाई.) खिडकीच्या सरकलेल्या पडद्यातून पलंगावरली भगवी सॅटिनची चादर दिसत होती. असाच आपला प्रत्यक्ष अनुभव आठवला. अवांतरः व्हिलिंग, पेनेसिल्वेनियाला तर स्वामी प्रभुपादांच्या भक्तांनी त्यांच्यासाठी सोन्याची खोली बांधली आहे. (त्यातले टॉयलेट/ कमोडही सोन्याचे आहे का ते मला बघायचे होते. असे सांगितल्यावर तिथला गाईड वैतागला होता पण मी जाऊन बघून आले ;) सोन्याचे नव्हते.) असो. बाकी लेख आवडले.

वाटाड्या... 30/09/2010 - 23:45
भे.बा शी सहमत आहे. माझी काही मते...ही मते अश्या (ह्या नाही) एका परिवाराबरोबर सतत राहुन, काम करुन त्यांची काम करण्याच्या पद्धतीचा डोळे उघडे ठेऊन बारकाईने (त्यांना न समजता) केलेल्या गुप्त अभ्यासामुळे झाली आहेत. साधारणपणे हे परिवार हे एक चालतं बोलती सिस्टीमच असते. फक्त एक सुत्र नेहेमी पाळलं जात आणि ते म्हण्जे ह्या कानाचे खबर त्या कानाला लागु न देणे. म्हणजे काय की ह्या परिवारात सुद्धा पात्रतेप्रमाणे गट असतात. ह्या गटांचा एकमेकांशी संबंध असतो पण तो फक्त त्या परिवारीक कार्यापुरता. शिवाय ह्या कार्यामधे 'भावनेला' इतकं महत्व असतं की त्याविषयी वाच्यता करणं हे सुद्धा सिस्टीमच्या विरोधात जाणं समजलं जात. जशी भ्रष्टाचाराची सुद्धा एक सिस्टीम असते तशीच कमी अधीक प्रमाणात इथेही. आता हे झालं समुह पातळीवर ... वैयक्तिक पातळीवर जर एखाद्या माणसाला व त्याच्या कुटुंबाला/समुहाला (जिथे २ घास सुखानं खायचे वांधे असतात) त्यांना अचानक एकदम सुख सोई मिळाल्या तर काय होईल? इथे कोणीतरी म्हटल्याप्रमाणे, जन्मतः धार्मिक असलेल्यापेक्षा अचानक धर्मांतर केलेला जास्त धर्मांध असतो कारण त्यालाही आपलं अस्तित्व व महत्व वाढवुन हवं असतं. असं पहा, काही गावांमधे गावकरी श्रमदानाने रस्ता तयार करतात तर बर्‍याच ठिकाणी राजकारण्यांना बोलावुन त्याच्या हस्ते अनावरण वगैरे का होतं? शेवटी काय की जसा भ्रष्टाचार हा काही फक्त नेता करतो असं नाही तर त्याची पाळंमुळं खोलवर रुजलेली असतात तसच ह्या सिस्टीममधे पद्धतेशीर मार्गाने समुहाच्या भावनेला, खिशाला आणि कुठल्यातरी नरम गोष्टीला हात घालुन खालची सिस्टीम हे त्यांना मिळणारं यश वरपर्यंत पोहोचतं करते. जो ह्या सिस्टीमलाच हात घालायचा प्रयत्न करतो त्याला बाजुला करण्यात येतं. नाहीतर मला सांगा की त्या आसाराम बापु ह्या तथाकथीत बाबाला १ कोटी रुपयाच्या बदल्यात कशाला सोडलं असतं? त्या माणसावर म्हणे २ खुनाचा आरोप होता. हे सगळं बघितलं की ज्ञानोबांची आठवण नक्की येते. ज्ञानेश्वरी लिहुन झाल्यावर ज्ञानोबा म्हणाले आता माझ्या पाया पडण्यापेक्षा त्या ज्ञानेश्वरीकडे जा आणि वाचा. ह्याचं एक बोलकं चित्रण मधुर भांडारकरच्या 'कॉर्पोरेट' चित्रपटात आहे. जोपर्यंत आपले भारतीय लोक पुढे येऊन धर्माच्या , देवाच्या नावाचा हा बाजार मांडणार्‍यांचा विरोध करत नाहीत आणि जनतेला शासकीय मार्गाने सुखसोई देऊ करत नाहीत तोपर्यंत हे चालणारच. खरं आध्यात्म करणारे कधीच समोर येणार नाहीत. शेवटी आपली लोकशाही हे ही दुधारी शस्त्र आहेच, चालवता आलं तर जय आपलाच आहे पण नाही आलं तर माकडाच्या हाती कोलीत आहे. दुर्दैवानं सध्या आपल्याला दुसरीच बाजु जास्त दिसतीय. - असत्यवाटीबुवा

शुचि 01/10/2010 - 00:01
सत्यसाईबाबांबद्दल खूप वादप्रवाद ऐकले होते. कधी विचार नाही केला. कारण त्यांच्यावर श्रद्धा नव्हती त्यामुळे उलट अथवा सुलट विचार करण्याची वेळच आली नाही. पण एक मत मात्र आहे - कोणाच्या अथवा कशाच्याही आहारी जाऊ नये - मग ते धूम्रपान असो मद्यपान असो वा बुवाबाजी. हां जर श्रद्धेने वाचायच असेल तर या मंडळींचे साहीत्य वाचा त्यातून बोध घ्या.

In reply to by शुचि

चित्रा 01/10/2010 - 00:52
श्रद्धेने वाचायच असेल तर या मंडळींचे साहीत्य वाचा त्यातून बोध घ्या. मुळात साहित्य (याबाबतीत फक्त धार्मिक किंवा आत्मिक साहित्य म्हणते आहे) ते अनुभवातून आलेले नसले तर ते साहित्यच नसावे. नुसते शब्दांचे बुडबुडे ठरतील की.

मूकवाचक 01/10/2010 - 20:51
नाथ सम्प्रदाय, दत्त सम्प्रदाय वगैरे आणि यात झालेले असन्ख्य (खरेखुरे) सत्पुरूष/ सन्त (उदा. आर्वीकर महाराज, गुळवणी महाराज, मोरया गोसावी) इ. बद्दल येथील सदस्यान्चे काय मत आहे? एखादे रोपटे वाढवायचे, तर कीटकनाशकाचा फवारा मारावा लागतो आणि खतही घालावे लागते. हा निसर्ग आहे. आज वैदिक धर्माची जी स्थिती आहे ती बघता रोपटे मरूनच जावे इतका फवारा मारणे चालू आहे. खत घालण्याची मात्र कुणाला फारशी पर्वा दिसत नाही. बुवाबाजीवर हल्लाबोल वगैरे सगळे ठीकच आहे. त्या जोडीला सन्तधर्माचा उत्कर्ष व्हावा या साठी कुणी काही विधायक कार्य करत असेल तर ते ही वाचायला आवडेल.

प्राजु 01/10/2010 - 21:22
जळजळीत लेख.. खूप आवडला. मी कोणत्याही बाबांची/ महाराजांची/ स्वामींची कधीच फॅन नव्हते.. त्यामुळे कधी या गोष्टी(मूठीतून राख, चमत्कार वगैरे) जवळून पाहण्याची वेळ आलीच नाही कधी. पण जे लोक असल्या बुवाबाजीचे फॅन आहेत त्यांची कीव नेहमीच वाटली. लेख आवडला.

असंच पितळ उघडं पाडणारा एक लेख (दुसऱ्या कोणा बाबांबाबत, नाव आठवत नाही) अत्र्यांनी लिहिला होता, त्याची आठवण झाली. अजून असंच डोळे उघडे ठेवायला भाग पाडणारं लेखन येऊ द्यात.

In reply to by राजेश घासकडवी

केडगावचे नारायणबुवा ना हो? अत्र्यांनी सॉलिड काढली होती त्याची. पण जनतेला तर्कशास्त्रापेक्षा चमत्कार जास्त आवडतात.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

नगरीनिरंजन 28/04/2011 - 12:58
त्या लेखात नारायणबुवांची सेवा त्यांच्या भक्तिणी कोणकोणत्या प्रकारे करायच्या हे लिहीले होते आणि ते वाचून झिणझिण्या आलेल्या अजूनही आठवताहेत. इतरवेळी अगदी सोवळ्यातल्या आहोत असं वागणार्‍या या तथाकथित चांगल्या घरच्या स्त्रिया या बाबा-बुवांपुढे इतक्या कशा निर्लज्ज होऊ शकतात असा प्रश्न पडला होता.

In reply to by नगरीनिरंजन

सदर लेख ('महाराष्ट्राचा भयानक बुवा') वाचला तेंव्हा शाळेत होतो त्यामुळे अगदी मिटक्या मारत वाचला होता. त्याच्यावर 'बुवा तेथे बाया' असे नाटकसुद्धा अत्र्यांनी काढले होते. 'ब्रम्ह तेथे माया, वॄक्ष तेथे छाया आणि बुवा तेथे बाया' अशी त्या नाटकाची जाहिरात व्हायची असे ऐकले आहे.

सुनील 02/10/2010 - 00:53
अंनिसला महाराष्ट्रात तरी बर्‍यापैकी लोकांचा पाठिंबा आहे. तो अधिक वाढला पाहिजे. तरीही हे प्रकार पूर्णपणे थांबणार नाहीत पण निदान सार्वजनिक जीवनात वावरणारे लोक असल्या बुवाबाजीचे समर्थन करताना दहादा विचार करतील. लेखाच्या दुसर्‍या भागाच्या सुरुवातीस पहिल्या भागाचा दुवा हवा होता.

मूत्र पिंडाची हकीकत मी अंनिसत लातुर भागातील त्या मुलाच्या तोंडातुन प्रत्यक्ष ऐकली होती. अक्षरशः अंगावर काटा आला होता. चित्रलेखाने ती छापली होती. त्या मुलाने कोर्टात लढाई केली पण दुर्दैवाने न्यायाधिशच सत्यसाईबाबाचे भक्त होते. निकाल त्या मुला विरुद्ध लागला. अंधश्रद्धा निर्मुलन समिती च्या वेब साईटवर हा सत्य साईबाबाच्या चमत्काराचा भंडाफोड पहा

Nile 02/10/2010 - 12:27
लेख पुन्हा वाचला. लाखो करोडो लोक अश्या चमत्कारांवर सहजी विश्वास कसे ठेवतात? जगात इतके (शत)मुर्ख लोक कसे असतात ह्याची गंमत वाटते.

हा लेख श्री. सचिन तेंडूलकर ह्यांना पाठवता येइल काय? त्या मुर्खाचे रड्तानाचे फोटो आले काल पेपर मध्ये... त्याला कळत कस नाही की तो जे करेल त्याला फॉलो करणारे लोक सुद्धा आहेत... जिथे सचिन असा वागतो तिथे सामन्य, गरीब लोक तर सहज आहारी जाउ शकतात...

हा लेख श्री. सचिन तेंडूलकर ह्यांना पाठवता येइल काय? त्या मुर्खाचे रड्तानाचे फोटो आले काल पेपर मध्ये... त्याला कळत कस नाही की तो जे करेल त्याला फॉलो करणारे लोक सुद्धा आहेत... जिथे सचिन असा वागतो तिथे सामन्य, गरीब लोक तर सहज आहारी जाउ शकतात...
3

दबंगला शुभेच्छा

अविनाश पालकर ·

चिगो 15/09/2010 - 11:43
मी आमीरचा पंखा आहे. पण उगाच सल्लूला कशाला शिव्या द्या ? कमाव रे बाबा भरपूर..

>>सलमान ला अ‍ॅक्टिंग येत नाहि का? येते असे तुम्हाला म्हणायचे आहे का? निम्म्या प्रसंगात तर ४ दिवस डब्बा न टाकल्यासारखा चेहरा करून बोलतो. त्याने रडायचा प्रयत्न केला तर आपल्याला हसू येते. गंभीर प्रसंगात संवादफेक जमत नाही. विनोदी प्रसंगात ठीक असतो, पण २० वर्षे तिथे राहिल्यावर तितके आलेच पाहिजे (अर्नोल्ड पण शेवटी शेवटी करायचा अभिनय) बाकी आमीर बद्दल बोलाल तर त्याने हात लावलेल्या प्रत्येक चित्रपटाचे तो सोने करतो. चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे हे मान्य, पण अनेक दिग्दर्शक आमीर बरोबर जास्त खुलले. गुलाम नंतर विक्रम भटचा कुठला चित्रपट तितका चांगला होता? सरफरोश नंतर JMM चे काय झाले? रंग दे बसंती इतका दिल्ली ६ का चांगला नव्हता? सलमान चे यश यात आहे कि त्याला आपल्या मर्यादा माहित आहेत. तो उगाच फार अभिनय करावा लागेल असे चित्रपट करत नाही. तेच बरे. उगाच त्याला अभिनेत्याचा बिल्ला आपण लावण्यात अर्थ नाही.

वर उल्लेख झालेल्यांपैकी एकही शिणेमा आपण पाहिलेला नाही. त्यामुळे नो कॉमेंटस. मात्र. All My Sons and Jesus of Montreal (रंग दे बसंती) Memento (गझनी) Asphalt Zahov (तारे जमीन पर) फाईव्ह पॉईंट समवन हे पुस्तक (थ्री इडियटस) Eye Of The Needle हे पुस्तक (फना) हे सगळे वाचले अथवा बघितले आहे ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

गझनी हा मेमेंटो चा रीमेक नाही. ज्याचे तसे मत असेल त्याने परत एकदा दोन्ही चित्रपट पहावेत. Asphalt Zahov नाही पाहिला, पण हे पाहिले (http://en.wikipedia.org/wiki/Yellow_Asphalt) आणि त्यात आणि तारे जमीन पर मध्ये काय साधर्म्य आहे ते एक देव जाणे आणि दुसरे तुम्ही. मी चुकीचा दुवा पाहिला असेल तर योग्य द्यावा हि विनंती. Jesus of Montreal चे विकिपीडिया पान पाहिले. त्यातिल आणि रंग दे बसंती मधील साम्य हे मेमेंटो आणि गझनी इतकेच वाटले. चित्रपट पाहिला नसल्याने फार अधिकारवाणीने बोलू शकत नाही (ते धारिष्ट्य इतरांनी करावे, आम्हाला नाही जमत).

In reply to by स्पा

अरे, तुम्ही आहात होय अजुन ? चान चान.. मला वाटले... हॅ हॅ हॅ. असो.. तुमच्या अतिशय फालतु आणि शाहानिशा न करता दिलेल्या प्रतिसादावर त्याहुनही फालतु कॉमेंट मारायचा विचार होता माझा, पण उगा ते वाचुन गळ्यात दोरी अडकवुन घ्याल आणि माझ्या डोक्याला त्रास द्याल.

In reply to by मराठमोळा

वारा 15/09/2010 - 14:55
ईंग्लीश सिनेमे नाही का?? ट्रेन, कोनान बार्बेरियन असत... तस हे खरतर द बँग अस होत.. पण भोजपुरीत जाउन त्याच द बैंग झाल, व नंतर हळुहळु दबंग झाल. (अवांतर : लै दिवसांनी आलो .. )

मी-सौरभ 15/09/2010 - 23:21
>>पिच्चर न पाहता त्याची स्तुती करणे गैर. असं लिहून वर स्तुती करायची हे चूक नाही का? :) प्रोमोज वरून मला पण तो चित्रपट चान चान वाटला होता पण......जाउ द्या तुमी बगा मग कळेल... आणि हो ह्या वादात आमिर खान ला आणायची काहीही गरज नाही

अनामिक 15/09/2010 - 23:47
आमच्या घरा शेजारी बंग अडनावाचं कुटूंब राहतं. बंग काकांचा मटक्याचा धंदा आहे (म्हणे)... म्हणून या विशेष बंग काकांना आम्ही "द"बंग म्हणून संबोधतो. पिच्चरचं नाव ऐकून ह्या काकांवरच पिच्चर काढला की काय असे वाटले! काकांना आणि पिच्चर ला शुभेच्छा!

अहो ! त्या पाकड्यांनी हिंदुस्तानी चित्रपट प्रदर्शित करण्यास बंदी घातली होती. ! पण सलमान खानने २६/११च्या हल्ल्यासंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे पाकला हायसे वाटले ! या पार्श्वभूमीवर दबंग पाकिस्तानात प्रदर्शित झाला. स्टंट !! दुसरे काय??

सुधीर काळे 16/09/2010 - 19:26
इतर प्रतिसादांपेक्षा हा जरासा वेगळा प्रतिसाद आहे. बर्‍याच लोकांना पटेल अशी आशा आहे. प्रत्येकाने या बाबतीत 'खारीचा वाटा' उचलावा ही विनंती! सलमान खान निषिद्ध हरिणांची शिकार केल्याबद्दल राजस्थानात गुन्हेगार ठरविला गेला होता व त्यासाठी त्याला तुरुंगातही टाकला होता. वाजत-गाजत कत्रीना कैफ त्याला तुरुंगात भेटूनही आली व आपल्या निर्लज्ज मीडियाने जणू एकादी State visit cover करावी तशी कत्रीना भेट cover केली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. यांना असा जामीन मिळतोच कसा व तोही कित्येक वर्षे? धन्य आहे. शिवाय फूटपाथवर झोपलेल्या चौघांना दारूच्या धुंदीत गाडी चालवून ठार मारल्याचा आरोपही आहेच. मधे-मधे 'भाई'बरोबर झालेल्या त्याच्या संभाषणाची ध्वनीफीत पोलिसांकडे आहे असेही छापून आले होते. त्याचे पुढे काय झाले कळले नाहीं. अशा माणसाचे सिनेमे मी स्वतः तर पहात नाहींच व कुणीही पाहू नयेत अशा मताचा मी आहे. "लोक सारे कांहीं विसरून जातात" हीच मस्ती या लोकांना सगळ्यात जास्त असते. म्हणून त्याच्या चित्रपटांना कुणीही देशभक्ताने जाऊ नये. हीच शिक्षा सगळ्यात कडक ठरेल.

चिगो 15/09/2010 - 11:43
मी आमीरचा पंखा आहे. पण उगाच सल्लूला कशाला शिव्या द्या ? कमाव रे बाबा भरपूर..

>>सलमान ला अ‍ॅक्टिंग येत नाहि का? येते असे तुम्हाला म्हणायचे आहे का? निम्म्या प्रसंगात तर ४ दिवस डब्बा न टाकल्यासारखा चेहरा करून बोलतो. त्याने रडायचा प्रयत्न केला तर आपल्याला हसू येते. गंभीर प्रसंगात संवादफेक जमत नाही. विनोदी प्रसंगात ठीक असतो, पण २० वर्षे तिथे राहिल्यावर तितके आलेच पाहिजे (अर्नोल्ड पण शेवटी शेवटी करायचा अभिनय) बाकी आमीर बद्दल बोलाल तर त्याने हात लावलेल्या प्रत्येक चित्रपटाचे तो सोने करतो. चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे हे मान्य, पण अनेक दिग्दर्शक आमीर बरोबर जास्त खुलले. गुलाम नंतर विक्रम भटचा कुठला चित्रपट तितका चांगला होता? सरफरोश नंतर JMM चे काय झाले? रंग दे बसंती इतका दिल्ली ६ का चांगला नव्हता? सलमान चे यश यात आहे कि त्याला आपल्या मर्यादा माहित आहेत. तो उगाच फार अभिनय करावा लागेल असे चित्रपट करत नाही. तेच बरे. उगाच त्याला अभिनेत्याचा बिल्ला आपण लावण्यात अर्थ नाही.

वर उल्लेख झालेल्यांपैकी एकही शिणेमा आपण पाहिलेला नाही. त्यामुळे नो कॉमेंटस. मात्र. All My Sons and Jesus of Montreal (रंग दे बसंती) Memento (गझनी) Asphalt Zahov (तारे जमीन पर) फाईव्ह पॉईंट समवन हे पुस्तक (थ्री इडियटस) Eye Of The Needle हे पुस्तक (फना) हे सगळे वाचले अथवा बघितले आहे ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

गझनी हा मेमेंटो चा रीमेक नाही. ज्याचे तसे मत असेल त्याने परत एकदा दोन्ही चित्रपट पहावेत. Asphalt Zahov नाही पाहिला, पण हे पाहिले (http://en.wikipedia.org/wiki/Yellow_Asphalt) आणि त्यात आणि तारे जमीन पर मध्ये काय साधर्म्य आहे ते एक देव जाणे आणि दुसरे तुम्ही. मी चुकीचा दुवा पाहिला असेल तर योग्य द्यावा हि विनंती. Jesus of Montreal चे विकिपीडिया पान पाहिले. त्यातिल आणि रंग दे बसंती मधील साम्य हे मेमेंटो आणि गझनी इतकेच वाटले. चित्रपट पाहिला नसल्याने फार अधिकारवाणीने बोलू शकत नाही (ते धारिष्ट्य इतरांनी करावे, आम्हाला नाही जमत).

In reply to by स्पा

अरे, तुम्ही आहात होय अजुन ? चान चान.. मला वाटले... हॅ हॅ हॅ. असो.. तुमच्या अतिशय फालतु आणि शाहानिशा न करता दिलेल्या प्रतिसादावर त्याहुनही फालतु कॉमेंट मारायचा विचार होता माझा, पण उगा ते वाचुन गळ्यात दोरी अडकवुन घ्याल आणि माझ्या डोक्याला त्रास द्याल.

In reply to by मराठमोळा

वारा 15/09/2010 - 14:55
ईंग्लीश सिनेमे नाही का?? ट्रेन, कोनान बार्बेरियन असत... तस हे खरतर द बँग अस होत.. पण भोजपुरीत जाउन त्याच द बैंग झाल, व नंतर हळुहळु दबंग झाल. (अवांतर : लै दिवसांनी आलो .. )

मी-सौरभ 15/09/2010 - 23:21
>>पिच्चर न पाहता त्याची स्तुती करणे गैर. असं लिहून वर स्तुती करायची हे चूक नाही का? :) प्रोमोज वरून मला पण तो चित्रपट चान चान वाटला होता पण......जाउ द्या तुमी बगा मग कळेल... आणि हो ह्या वादात आमिर खान ला आणायची काहीही गरज नाही

अनामिक 15/09/2010 - 23:47
आमच्या घरा शेजारी बंग अडनावाचं कुटूंब राहतं. बंग काकांचा मटक्याचा धंदा आहे (म्हणे)... म्हणून या विशेष बंग काकांना आम्ही "द"बंग म्हणून संबोधतो. पिच्चरचं नाव ऐकून ह्या काकांवरच पिच्चर काढला की काय असे वाटले! काकांना आणि पिच्चर ला शुभेच्छा!

अहो ! त्या पाकड्यांनी हिंदुस्तानी चित्रपट प्रदर्शित करण्यास बंदी घातली होती. ! पण सलमान खानने २६/११च्या हल्ल्यासंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे पाकला हायसे वाटले ! या पार्श्वभूमीवर दबंग पाकिस्तानात प्रदर्शित झाला. स्टंट !! दुसरे काय??

सुधीर काळे 16/09/2010 - 19:26
इतर प्रतिसादांपेक्षा हा जरासा वेगळा प्रतिसाद आहे. बर्‍याच लोकांना पटेल अशी आशा आहे. प्रत्येकाने या बाबतीत 'खारीचा वाटा' उचलावा ही विनंती! सलमान खान निषिद्ध हरिणांची शिकार केल्याबद्दल राजस्थानात गुन्हेगार ठरविला गेला होता व त्यासाठी त्याला तुरुंगातही टाकला होता. वाजत-गाजत कत्रीना कैफ त्याला तुरुंगात भेटूनही आली व आपल्या निर्लज्ज मीडियाने जणू एकादी State visit cover करावी तशी कत्रीना भेट cover केली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. यांना असा जामीन मिळतोच कसा व तोही कित्येक वर्षे? धन्य आहे. शिवाय फूटपाथवर झोपलेल्या चौघांना दारूच्या धुंदीत गाडी चालवून ठार मारल्याचा आरोपही आहेच. मधे-मधे 'भाई'बरोबर झालेल्या त्याच्या संभाषणाची ध्वनीफीत पोलिसांकडे आहे असेही छापून आले होते. त्याचे पुढे काय झाले कळले नाहीं. अशा माणसाचे सिनेमे मी स्वतः तर पहात नाहींच व कुणीही पाहू नयेत अशा मताचा मी आहे. "लोक सारे कांहीं विसरून जातात" हीच मस्ती या लोकांना सगळ्यात जास्त असते. म्हणून त्याच्या चित्रपटांना कुणीही देशभक्ताने जाऊ नये. हीच शिक्षा सगळ्यात कडक ठरेल.
मतदान न करता राजकारन्याना नावे टेवने आणि पिच्चर न पाहता त्याची स्तुती करणे गैर. मी दबंग पाहिला नाही.प्रोमोज पाहिले .प्रोमोज सुसह्य आहेत.थ्री इडियट्च्या उत्पन्नाचे उच्चांक मोडले. आनंद झाला. खूप जणांनी दबंग ला शिव्या पण दिल्या. आमीरची स्तुती केली.दोन पिच्चरची तुलना केली. एक जण दबंग ला म्हणतो 'लोक आजकाल कचरा पण विकत घेतात...

आपणाला दुसर्‍याचा व्यवसाय आवडतो का?

आप्पा ·

प्रचेतस 05/09/2010 - 10:28
आम्ही व्यवसाय करत नाही, पुर्वी शाळेत असताना मात्र व्यवसाय सोडवायचो-नवनीतचा. आता मात्र नोकरी करतो आणि फार कमावत नसलो तरी सुखात आहोत. अर्थात अधिक पगाराची दुसर्‍याची नोकरी मात्र आवडते.

In reply to by अप्पा जोगळेकर

सूर्यपुत्र 05/09/2010 - 11:34
बरोबर. (अंतिम ध्येय गाठलेला), (आणि त्यामुळेच नव्याने झालेला) ध्येयहीन. आम्ही अलीकडेच पिंका टाकायला सुरुवात केली आहे. @@ - आमचे राज्य - वयाची शंभरी..

प्रचेतस 05/09/2010 - 10:28
आम्ही व्यवसाय करत नाही, पुर्वी शाळेत असताना मात्र व्यवसाय सोडवायचो-नवनीतचा. आता मात्र नोकरी करतो आणि फार कमावत नसलो तरी सुखात आहोत. अर्थात अधिक पगाराची दुसर्‍याची नोकरी मात्र आवडते.

In reply to by अप्पा जोगळेकर

सूर्यपुत्र 05/09/2010 - 11:34
बरोबर. (अंतिम ध्येय गाठलेला), (आणि त्यामुळेच नव्याने झालेला) ध्येयहीन. आम्ही अलीकडेच पिंका टाकायला सुरुवात केली आहे. @@ - आमचे राज्य - वयाची शंभरी..
नमस्कार मंडळी, सध्या मिपावर खुप गहन चर्चा चालु आहेत. त्यात थोडी करमणुक म्हणा किंवा बदल म्हणा. एक वेगळा विषय. बर्‍याच दिवसांनी पुलंचे हसवणूक हे पुस्तक परत एकदा वाचण्यात आले. पहिलीच कथा वाचली व हा विषय सुचला. कथेचे नाव आहे आमचा धंदा एक विलापिका. लेखकांनी काही व्यावसायीकांच्या मुलाखती घेतल्या व ते जो व्यवसाय करतात त्याबाबत त्यांच्याशी झालेल्या चर्चेतुन त्यांनी निष्कर्ष काढला, जो ज्या धंद्यात आहे, तिथे तो काही सुखात नाही, आणी सगळ्यांना शेजार्‍याच्या बायकोसारखा दुसर्‍याचा धंदा अधिक चांगला वाटतो. अर्थात हा पुलंचा लेख आहे. थोडे चिमटे काढत, थोडा विचार करायला लावणारा. आपणही विचार मांडा.

प्रिय राहूल देशपांडे,

विसोबा खेचर ·

>>अरे ती स्पर्धा म्हणजे लोकसभेची निवडणूक नाही की जिथे फक्त एक बटण दाबून मत देता येतं.. अत्यंत दुर्लभ अश्या गानविद्येची स्पर्धा आहे ना ती? विनोद बघा. कुणीही बटन दाबून सरकार निवडू शकतो. तिथे आपण त्याला विचारत नाही की बाबा तुला राजकारणातले काय कळते? ज्याला मत देतो आहेस त्याची मते / धोरणे पटली म्हणून देतो आहेस का? आपण त्याचा तो हक्क मान्य करतो. पण त्याच माणसाने आवडता गायक निवडला तर ते आपल्याला पटत नाही. मौज वाटली. (टीप :- मला पण SMS व्यवस्था फार आवडत नाही) असो, अवांतर झाल्यावर मुद्द्याकडे वळू. माझ्यामते इथे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत १) पैसा २) प्रसिद्धी १) राहुल देशपांडे बाकीचे जे काही करतात (म्हणजे मैफिली वगैरे) त्यातून त्यांना किती पैसा मिळत असेल याचा काही अंदाज नाही. पण झी मराठी वर परीक्षकाचे काम करून चांगले मानधन नक्की मिळत असणार. जिथे पैशासाठी अशोक सराफ हिंदीत टुकार आणि भिकार रोल स्वीकारतात तिथे बाकीच्यांचे काय? शेवटी पैसा सगळ्यांनाच हवा असतो. २) प्रसिद्धी (इथे exposure हा अर्थ अपेक्षित आहे). आत्ता या क्षणी किती मराठी लोकांना राहुल देशपांडे हे नाव माहित असेल? मला ते वसंतराव देशपांडे यांचे नातू आहेत या पलीकडे खास माहिती नाही आणि वसंतरावांबद्दल माझी माहिती "कट्यार" पासून सुरु होऊन तिथेच संपते. सारेगम चा प्रेक्षकवर्ग लक्षात घेता राहुल साठी ही संधी आहे आपले नाव घराघरात नेण्याची. व्यक्तिश: मला अवधूत गुप्ते हे सारेगम च्या पहिल्या पर्वानंतर आवडू लागले. आधी त्यांचे काम माहित होते, पण संगीतातील त्याची जाण त्याच्या टिप्पण्यान्मुळे कळली. (त्याची जाण यावर वाद नको, माझे मत हे layman चे मत समजा) बाकी राहुल ह्यांनी वसंतरावांचा वारसा चालवावा असे कुणाचे मत असेल तर "तुझे आहे तुजपाशी" वाचावे. असेही, अशा कार्यक्रमात परीक्षकाचे काम करणे वाईट असेल तर हा गुन्हा खालील लोकांनी केला आहे. १) सुरेश वाडकर २) हृदयनाथ मंगेशकर ३) आशा भोसले....... बाकी चर्चा होईलच आता सुरु....

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

विसोबा खेचर 01/09/2010 - 13:16
अशा कार्यक्रमात परीक्षकाचे काम करणे वाईट असेल तर हा गुन्हा खालील लोकांनी केला आहे. १) सुरेश वाडकर २) हृदयनाथ मंगेशकर ३) आशा भोसले.......
सहमत आहे..! परंतु माझ्या आठवणीप्रमाणे आशाताई पाहुण्या परिक्षक म्हणून आल्या होत्या. असो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

ज्ञ 01/09/2010 - 13:28
परंतु माझ्या आठवणीप्रमाणे आशाताई पाहुण्या परिक्षक म्हणून आल्या होत्या. >>> नाही मध्ये एक स्पर्धेसाठी आशाताई पूर्ण वेळ परिक्षक म्हणून आल्या होत्या.. अर्थात SMS चालू झाले तेव्हा बहुतेक त्या नव्हत्या परिक्षक म्हणून...

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पारुबाई 02/09/2010 - 00:29
विनोद बघा. कुणीही बटन दाबून सरकार निवडू शकतो. तिथे आपण त्याला विचारत नाही की बाबा तुला राजकारणातले काय कळते? ज्याला मत देतो आहेस त्याची मते / धोरणे पटली म्हणून देतो आहेस का? आपण त्याचा तो हक्क मान्य करतो. पण त्याच माणसाने आवडता गायक निवडला तर ते आपल्याला पटत नाही. मौज वाटली. (टीप :- मला पण SMS व्यवस्था फार आवडत नाही) हि तुलना च मुळात बरोबर नाही आहे. लोकशाहीच्या मार्गाने जाताना जनतेचा कौल घेणे वेगळे आणि गाण्यातले न समजत दिलेला कौल वेगळा

श्री.तात्या यांच्या या विषयातील निर्मल भावनेचा आणि लेखनातील मतांचा आदर राखून असे म्हणतो की, श्री.राहुल देशपांडे यांच्या नजरेत हे "अपील" अरण्यरुदन ठरेल. अशासाठी की, जी (विजेता निवड प्रक्रीया) गोष्ट गल्लीबोळातील येरूला माहिती आहे, कशाप्रकारचे राजकारण खेळले जाते, कोणते (कलाबाह्य) निकष लावले जातात, अंतीम शिक्कामोर्तबावेळी कुठे कसले कितपत दडपण येते याची उघडउघड चर्चाचर्वितणे झाली असताना/होत असताना, या पडद्यामागील खेळ्या श्री.राहुल देशपांडे, श्री.स्वप्नील बांदोडकर, तसेच यापूर्वीचे श्री.सलील कुलकर्णी, श्री.अवधूत गुप्ते इ. यांना अज्ञात असतील हे समजणे फार बालीशपणाचे होईल. तरीही ही नामवंत मंडळी ह्या "असाईनमेन्ट" स्वीकारतात ते त्यांचे खास (व्हेस्टेड म्हणत नाही...) इंटरेस्ट असतात म्हणूनच. सर्वात मोठे म्हणजे "अपॉईंटमेन्टचे मास अपील". एकदोन एपिसोडमधुन जिथेजिथे मराठी माणूस आहे तिथतिथे परिक्षकाच्या खुर्चीवर बसलेले "नाव" जातेच जाते. हे इन्स्टंट एक्स्पोझर कुठल्याही 'कलाकारा' ला फार मोहित करते. शिवाय प्रभावी वाटू शकणारा पैसा (करारावर स्वाक्षरी करताना ही बाब कुणीही दुय्यम मानीत नाही...मानूही नये.) वरील एका प्रतिसादार श्री.विश्वनाथ मेहेंदळे म्हणतात त्याप्रमाणे "राहुल देशपांडे" हे नाव मूठभर लोक सोडले तर कुणाला माहिती नव्हते. आम्हाला तर ज्यावेळी एका स्पर्धकाने परवा "या भवनातील गीत..." गायल्यावर मुग्धाने (की अथर्व?) त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ही बाब उघड केली की, मूळ गाणे श्री.वसंतराव देशपांडे यांचे असून त्यांचेच नातू आज समोर परिक्षक म्हणून बसले आहेत, त्यावेळी नाते समजून आले. हाही अशा तरूण कलाकारांच्या दृष्टीने एक फायदा होतोच होतो. राहता राहिला प्रश्न "एसएमएस" च्या महतीचा. आता यावर बोलायचे म्हणजे शेवटी झी च्या दृष्टीने धंद्याचे हे एक गणित आहे जे ते आणि मोबाईल कंपन्या चढत्या भाजणीने मांडत असतात. कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करताना त्यातून हे जायंट्स नफा कसा कमवायचा हे पाहणारच आणि त्याबद्दल त्यांना कुणी दोष देऊ नये. श्रीमती लता मंगेशकर आणि श्री.अमिताभ बच्चन या दोन नावांना भारतात (किंवा जगातच) किती वजन आणि आदर आहे हे सर्वांना माहिती आहेच. हे दोन दिग्गज आवर्जुन अशा स्पर्धात्मक कार्यक्रमाला "विजेता" घोषित करण्यासाठी हजर राहून एकूण प्रक्रीयेबद्दल कौतुकोद्गार काढतात. तेव्हा जर या मान्यवरांना निवडपद्धतीबद्दल हिरवा झेंडा दाखवायचा असेल तर परिक्षक म्हणून काम करीत असलेल्या श्री.राहुल देशपांडे (वा तत्सम) यांच्यासारख्या उभारत्या कलाकाराला आमंत्रण स्वीकृतीबद्दल दोष देऊ नये असे वाटते. इन्द्रा

तात्याशी तत्वतः सहमत. राहुल हा अगदी आपला वाटतो. त्याचे गाणे आवडते. तो जमिनीवर आहे हे अगदी जाणवून येते. त्याने काय करावे आणि काय नाही करावे हे त्याचे त्यानेच ठरवायचे. कारण त्याची कारणं त्यालाच ठाऊक असणार. पण झी सारेगम सारख्या आता तद्दन बाजारू झालेल्या कार्यक्रमात त्याला बघून आश्चर्य वाटले. थोडे नकोसेही वाटले. अर्थात, त्याच्यासारख्या दिग्गजाला या कार्यक्रमात फ्री हँड मिळणार असेल तर उत्तमच. पण वाहिन्यांच्या व्यावसायिक उद्दिष्टांच्या रेट्यामुळे ते कितपत साध्य होईल ही शंकाच आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर 01/09/2010 - 14:15
पण झी सारेगम सारख्या आता तद्दन बाजारू झालेल्या कार्यक्रमात त्याला बघून आश्चर्य वाटले. थोडे नकोसेही वाटले.
म्हणूनच हा पत्रप्रपंच..
अर्थात, त्याच्यासारख्या दिग्गजाला या कार्यक्रमात फ्री हँड मिळणार असेल तर उत्तमच.
नक्कीच उत्तम.. तात्या.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

राहुल हा अगदी आपला वाटतो. त्याचे गाणे आवडते. तो जमिनीवर आहे हे अगदी जाणवून येते. त्याने काय करावे आणि काय नाही करावे हे त्याचे त्यानेच ठरवायचे. कारण त्याची कारणं त्यालाच ठाऊक असणार. पण झी सारेगम सारख्या आता तद्दन बाजारू झालेल्या कार्यक्रमात त्याला बघून आश्चर्य वाटले. थोडे नकोसेही वाटले. बिपिनसारखेच म्हणते.

In reply to by स्वाती दिनेश

प्रसिद्धी आणि पैसा वाईटच असं काही मला वाटत नाही. आनंदासाठी पैशाची गरज असतेच आणि कलावंताला प्रसिद्धीचीही गरज असते. या ना त्या कारणाने चांगल्या कलावंताची महाराष्ट्राला ओळख होते आहे याचा मला आनंद आहे. मी हा कार्यक्रम पहात नाही, पण पहात असते तरीही मला राहूल देशपांडेंना या कार्यक्रमातही पहायला मिळाल्याचा आनंदच झाला असता.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रसिद्धी आणि पैसा महत्वाचा आहेच. आणि त्याच्यावर राहुल सारख्या कलाकाराचा प्रथम हक्क आहे. आणि प्रत्येक वेळी कलाकाराने स्वतःच्याच मस्तीत जगावे, दुनियेला फाट्यावर मारत रहावे, स्वतःच्याच शर्तीवर जगाशी सलोखा करावा असे मुळीच नाही. पण तरीही, जिथे स्वतःच्या मताला / शब्दाला किंमत आहे तिथेच जावे / रहावे असे मात्र वाटते. राहुल एक कलाकार आहे म्हणून नाही तर आपलाच वाटतो म्हणून. बाकी, वर म्हणले तसे, त्याची कारणं त्यालाच माहित. त्यामुळे अंतिम मत बनवणं हे गैरलागूच आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मुळात दोन्ही बाजूंची बोलणी "झी आणि राहुल दोघांसाठी प्रसिद्धी, राहूलसाठी योग्य मानधन आणि झीसाठी निर्णय" अशीच झाली असतील तर त्यात काय गैर आहे? त्याहून आणखी उत्तम गोष्ट म्हणजे स्पर्धकांना राहूल देशपांडेंचं मार्गदर्शन मिळेल आणि रसिकांना त्यांचं दर्शन, गाणं. "सारेगमप" फक्त कलेसाठीचंच व्यासपीठ नाही आणि कलाकारही देव नसून आपल्यासारखीच माणसंच असल्यामुळे पैसा आणि प्रसिद्धी यांची त्यांनाही गरज आहे या दोन गोष्टी मान्य केल्या की असल्या गोष्टींचा त्रास मलातरी होत नाही. विचार करा राहूल देशपांडेंसारख्या गुणी कलाकाराच्या जागी अन्नू मलिक नाहीतर विवेक मुश्रन (त्याचा एक नॉनफिल्मी अल्बम आहे) दिसले असते तर काय झालं असतं? आहे ते उत्तम आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विसोबा खेचर 01/09/2010 - 15:29
राहूलसाठी योग्य मानधन आणि झीसाठी निर्णय" अशीच झाली असतील तर त्यात काय गैर आहे?
..!
सारेगमप" फक्त कलेसाठीचंच व्यासपीठ नाही
माहितीबद्दल धन्यवाद..! तात्या.

अनाम 01/09/2010 - 14:31
जुने मालक, हे पत्र तुम्ही खरच राहुलला पाठवलयत की नुसतच इथे मनोगत म्हणुन लिहिलयत? हल्ली बाजारु संगीताचा जमाना आहे. नुसत कौतुकान पोट भरत नाही. त्यामुळे कदाचीत राहुलनी वाहात्या गंगेत दोन थेंब स्वतःवर उडवुन घेतले तर मला त्यात गैर वाटत नाही. याचा अर्थ सारेगमप च्या बाजारु व्रुत्तीला समर्थन करतोय असा कृपया घेउ नये. हिंदी सारेगमप (मेंटर्स् च्या कमेंट्स म्युट करुन) ऐकणारा - एक अनाम.

श्रावण मोडक 01/09/2010 - 14:51
भावना पोचल्या. त्यांच्याशी सहमत आहे; पण तत्वतःच. कारण व्यवहार हा व्यवहारच. आणि झीवरचा हा कार्यक्रम काही संगीताचे पूजन, मनन करतो वगैरे नाही.

आपला अभिजित 01/09/2010 - 15:36
सारेगमप सुरू झाल्यापासून (अभिजित कोसंबी जिंकला ते) एकदाही मी त्याचा पूर्ण एपिसोड पाहिलेला नाही. मुळात "कव्हर व्हर्जन'- एकाचं गाणं दुसऱ्यानं गाणं हा प्रकारच मला मान्य नाही. अर्थात, हल्ली मराठी संगीत लोकप्रिय होण्यासाठी पूर्वीसारखं रेडिओचं प्रभावी माध्यम नसल्यानं आणि संगीताचाही बाजार झाल्यानं चांगली गाणी असूनही ती लोकप्रिय होत नाहीत. त्यामुळे नव्या गायकांना जुन्याच गाण्यांची दळणं दळत बसावी लागतात, हे त्यांचं आणि आपलंही दुर्दैव. असो. तरीही, जेव्हा कधी अधूनमधून सारेगमप पाहिले, तेव्हा त्यातला बाजारूपणा, भंपकपणा, मधुमेही अतिगोडपणा आणि बेगडीपणा अगदी अंगावर आला. एखादं गाणं एखाद्या गायकानं किती बकवास गायलं, असं आपल्याला आवर्जून वाटतं, तेव्हा नेमके ते परीक्षक "व्वा, छान झालं गाणं. मध्येच सूर इकडे तिकडे झाला होता, पण तू नंतर रुळावर आलास. शब्दांच्या उच्चारांकडे जास्त लक्ष दे. गाण्यातला भाव ओळखून गायलं पाहिजे. तुझ्याकडून जास्त अपेक्षा आहेत,' असलं काहीतरी छापील, तोंडदेखलं त्या गायकाला सांगतात, तेव्हा तर हसावं की रडावं कळत नाही. आणि प्रशंसेत दोन-चार मिठाचे खडे टाकल्यानंतर शेवटी "ओव्हरऑल छान झालं गाणं' असं परीक्षकांनी म्हटलं नाही, तर त्यांना त्या एपिसोडचं मानधन मिळत नसावं बहुधा. हे "ओव्हरऑल छान झालं,' प्रकरण काय आहे, ते मला कधीच कळलं नाही. एखाद्या गायकाला आधी एखाद्या गाण्याबद्दल काही बोल लावले, तर पुढच्या वेळी त्याला सावरून घ्यायचं, कुणी फार दुखावणार नाही आणि कुणी फार हरभऱ्याच्या झाडावर चढणार नाही, याची काळजी घ्यायची आणि शेवटच्या फेरीत तर सट्टेबाजीसारखं ज्या घोड्यावर जास्त आशा असतील, त्याला नेमकं हरवायचं, हे तंत्र किती दिवस खपवणार? अर्थात, जगभरात असलेली "सारेगमप'ची लोकप्रियता पाहिली, की लोकांनाही जुनी गाणी ऐकून उसासे टाकण्याशिवाय काही काम आहे की नाही, हाच प्रश्‍न पडतो. तीच गाणी, त्याच पद्धतीचं सादरीकरण, त्याच प्रशंसा, त्याच टाळ्या आणि तोच "एसएमएस'चा तमाशा! अजरामर भारतीय संगीताचा विजय असो! (असो. तात्या, लेख "ओव्हरऑल' छान झालाय! पुन्हा फॉर्मात आलात वाटतं!)

In reply to by आपला अभिजित

विसोबा खेचर 01/09/2010 - 15:42
आणि शेवटच्या फेरीत तर सट्टेबाजीसारखं ज्या घोड्यावर जास्त आशा असतील, त्याला नेमकं हरवायचं, हे तंत्र किती दिवस खपवणार?
त्याच प्रशंसा, त्याच टाळ्या आणि तोच "एसएमएस'चा तमाशा!
आणि या सार्‍या घोडेबाजारात आमच्या राहुलला पाहाणं मला रुचलं नाही, इतकंच मला या पत्रवजा लेखातून सांगायचं आहे.. धन्यवाद अभिजितराव, तात्या.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

आणि आम्हाला जर गाता आले असते असेच आम्हाला परिक्षक म्हणुन बोलावले असते... बाकी पुढच्या पर्वात 'जज' म्हणुन तात्या आणि देवबाप्पांना बोलवावे असा एक ठराव मिपातर्फे पाठवण्यात यावा.

विसोबा खेचर 01/09/2010 - 16:18
आज राहूलसारखी तरूण मंडळी कुणाकडेही sms ची भि़क्षा न मागता रियाज करत आहेत, संगीताची साधना करत आहेत, ही गोष्ट मला खूप मोठी वाटते!
३-४ वर्षांपूर्वी राहुलवर जो लेख लिहिला होता त्यातील वरील वाक्य वाचून आता पुन्हा एकवार गंमत वाटत आहे.. :) तात्या.

विकास 01/09/2010 - 16:30
प्रिय तात्या (आणि इतर मान्यवर सदस्य) वयात फरक नसल्याने आशिर्वाद देऊ शकत नाही आणि चमत्कार दाखवत नसल्याने नमस्कारही करू शकत नाही. ;) आपल्यात कितीही वाद झाले असोत, भांडणे झाली असुंदेत पण तुमच्यातल्या जिद्दीचा मी चाहता आहे. कधी कधी तुमचे लेखन हे सर्वांसाठी नसलेले वाटले तरी गोळाबेरीज केल्यास बहुतांशी वेळेस आवडते. त्यात स्वतःचे काही असे / ओरिजिनॅलीटी असते. मला माहीत आहे, अनेक दिग्गजांना भेटण्याचे भाग्य तुम्हाला लाभले आहे आणि सुरेल मैफिलींचे अनुभव देखील तुमच्याकडून ऐकले आहेत. कधी मोठ्या कलाकारांमुळे सुरेल झालेल्या तर कधी (खरेच) तुमच्यामुळेच सुरेल झालेल्या मित्रांच्या मैफिली. तर अशा या जिद्दी, रंगेल, ज्याच्या वृत्तीत कलाकार दडला आहे, असल्या माणसाने आपला वेळ "झी टीव्ही" बघण्यात घालवलेला पाहून मला वाईट वाटले. इतकी वेळ तात्यांवर का यावी? असा मी विचार करू लागलो. तसे म्हणाल तर टिव्ही पहाणे, त्यातही झी टिव्ही पहाणे वगैरे वाईट असते असे काही मला म्हणायचे नाही. पण त्यात गुंतणे हे गुणी मंडळींसाठी नाही. ते काम फक्त म्हणजे फक्त जे दर्शकच असतात अशांसाठी आहे असे वाटते. (विशेष करून त्यातील भिषण मालीका). असो, जे वाटले ते मनापासून लिहीले. तरी देखील जीवनात असलेल्या ए टू वाय उपभोग्य गोष्टी सोडून तुम्हाला "झी" च योग्य वाटत असेल तर, "पसंद अपनी अपनी" म्हणत मी आपल्या भावनांचा आदरच करीन (कदर करीन का ते माहीत नाही). आपला कृपाअभिलाषी विकास :-)

In reply to by विकास

विसोबा खेचर 01/09/2010 - 19:05
आणि चमत्कार दाखवत नसल्याने नमस्कारही करू शकत नाही.
चमत्कारही पाहायला मिळेल. अगदी व्याजासकट! :)
आपल्यात कितीही वाद झाले असोत, भांडणे झाली असुंदेत
कधीतरी वाद झाल्याचं आठवतंय, पण भांडणं झाल्याचं आठवत नाही..:)
असल्या माणसाने आपला वेळ "झी टीव्ही" बघण्यात घालवलेला पाहून मला वाईट वाटले.
सहज घरी होतो म्हणून पाहणे झाले. तसाही आईने जरावेळाने येऊन झी लावलाच असता! असो.. (डोईवर चमत्कारांची उधारी असलेला) तात्या.

यशोधरा 01/09/2010 - 19:10
पत्र आवडले. राहुल देशपांडे ह्या कार्यक्रमामध्ये वेळ वाया घालवतोय हे पाहून वाईट वाटले होतेच. व्यवहाराचं म्हटलं तर स्वतः मैफिली करुन तो अधिक कमावू शकेल, इतकी त्याची गायकी नक्कीच परिपक्व आहे.

मला जे म्हणायचयं ते आपल्या इंद्राज पवारांच्या ताकदवान की बोर्ड मधुन आलेलं आहेच... मी त्यांच्याशी १००.००% सहमत. पण पैसा माणसाला आणि एका ऑर्गनायझेशन ला इतकं बदलु शकतो हे पाहुन जीव तुटतो. :(

भारी समर्थ 01/09/2010 - 20:28
राहूलने मुकुलजींकडे ही धडे घेतलेत हे माहित नव्हतं...माहितीबद्दल धन्यवाद... बाकी, काही लोक प्रतिक्रिया देताना समोरच्याने असं का लिहील असावं हे शोधण्याच्या भानगडीतच पडत नाहीत. नाहीतर वसंतरावांच्या (जैविक) वारसाने व मुकुलजींच्या शिष्याने संगीताच्या बाजारात अशी उडी घ्यावी यातलं वैषम्य समजलेल्यांनी असल्या पुचाट बाता नसत्या मारल्या.

In reply to by भारी समर्थ

विसोबा खेचर 01/09/2010 - 22:22
बाकी, काही लोक प्रतिक्रिया देताना समोरच्याने असं का लिहील असावं हे शोधण्याच्या भानगडीतच पडत नाहीत
हा हा हा.. चालायचंच..! :) धन्यवाद समर्थराव, आपल्याला माझ्या पत्रातलं मर्म कळलं...! बाकी कीबोर्ड बडवणारे अनेक आहेत. विषयाची समज असो वा नसो..! तात्या.

शाहरुख 01/09/2010 - 21:07
राहूलने रुपये ७५०* ची वगैरे तिकीटं ठेऊन शास्त्रिय संगीताची मैफिल जमवल्यास तिथे तिकीट काढून जायचे माझ्यात धाडस नसल्याने त्याने सदर कार्यक्रमात जाऊ नये हे मी कोण त्याला सांगणारा ! अर्थात तात्यांचे तसे नसावे..पत्र आवडले. ( शास्त्रिय संगीताच्या मैफिलींना रु. ७५० ची वगैरे तिकीटं असतात ही माझी मिपावरील वाचलेली माहिती आहे... ;-) चुभूद्याघ्या. )

Pain 02/09/2010 - 05:12
बर्‍याच प्रसिद्ध कलावंताचे नियमित उत्पन्न नसल्याने झालेले हाल वाचनात आले आहेत. मला या गायकाबद्दल काही माहिती नाही पण जर ही बाब विचारात घेउन हा निर्णय घेतला असेल तर त्यात काही चूक नाही.

चतुरंग 01/09/2010 - 22:39
आणि राहूलने नेमके कशासाठी हे पद स्वीकारले आहे हे माहीत नाही तेव्हा कोणतीही कॉमेंट करायच्या आधी मी वाट बघेन. कदाचित असेही असेल की प्रामुख्याने प्रदर्शनी, बाजारु झालेल्या ह्या गाण्याच्या स्पर्धेच्या जगात फक्त ओरडणार्‍यांची माती खपते असे असल्याने ज्यांच्याकडे सोने आहे त्यांना लोकांसमोर वेगळ्या मार्गाने येणे गरजेचे असू शकेल. तुम्ही खरेखुरे गुणवान आहात पण लोकांचं तुमच्याकडे लक्षच गेलं नाही तर पुढे काय हा प्रश्न सोपा नक्कीच नाही. तुम्ही स्वतःला पुढे आणणं गरजेचं आहे आणि ते माध्यमांचा वापर करुन केलं तरी हरकत नाही असेच मी म्हणेन. मी स्वतः राहूलचा कार्यक्रम इथे अमेरिकेत ऐकलाय. तो आजारी होता तरीही औषधे घेऊन गायला. लोकांच्या फर्माईशी त्याने पूर्ण केल्या आजारपणाचा बाऊ केला नाही. एकूण त्याची गाण्यावरची निष्ठा बघता तो फक्त पैसा एवढाच दृष्टिकोन ठेवून परीक्षकाचे काम स्वीकारेल असे वाटत नाही. त्याच्याकडून मुलांना योग्य ते अनुभवाचे बोल, मार्गदर्शन इ. मिळालं तर ते जास्त मोलाचं आहे. इतकेच. पाहूया काय काय होतंय. (वसंतखांचा आणि राहूलचा पंखा)चतुरंग

ऋषिकेश 02/09/2010 - 00:16
अनावृत पत्र तुमच्या भावना नीट, खास "तात्या शैलीत", मांडते म्हणून आवडले.. बर्‍याच संगीतप्रेमींच्या म्हणण्यापेक्षा संगीतातले थोडेबहुत कळणार्‍यां बर्‍याचजणांची ही प्रातिनिधीक प्रतिक्रीया असावी. असो. मी कट्यार काळजात बघितले व एकेकाळी कसेबसे ४-५ तासांत संपणारे ३ अंकी नाटक २ अंकात, अडीच तासात "उरकले" आहे हे बघुनच राहुलचे 'आधुनिक' व्यापारी अंग समजले होते. त्यामुळे त्याला सारेगमप मधे बघुन जराही आश्चर्य वाटले नाही. (तुम्हाला यात आश्चर्य वाटले याचे मात्र आश्चर्य वाटतेय :) ) [अर्थात त्याने व्यापार करू नये असे अजिबात म्हणणे नाही.. लोकांनी त्याच्याकडून आजोबांसारखी अव्यापारी व केवळ कलासक्त अपेक्षा ठेऊ नये इतकेच म्हणणे आहे]

In reply to by ऋषिकेश

विकास 02/09/2010 - 00:17
अर्थात त्याने व्यापार करू नये असे अजिबात म्हणणे नाही.. लोकांनी त्याच्याकडून आजोबांसारखी अव्यापारी व केवळ कलासक्त अपेक्षा ठेऊ नये इतकेच म्हणणे आहे +१ !

In reply to by विकास

+ सहमत खुद्द "आजोबा" बाबत 'रसिक' म्हणविणार्‍या लोकांनी अशा अपेक्षा ठेवू नयेत असे कै.सुनीता देशपांडे यांचेही नेमके हेच मत होते. लोकांना ऊस तर हवा असतोच, पण त्यासाठी काहीतरी मोल देण्याची तयारी मात्र असत नाही. धावत्या ट्रकमागे लोंबकळून मोफतचा ऊस ओरबाडणार्‍यांच्यात आणि कुमारांचे वा वसंतरावांचे गाणे ऐकण्यासाठी "कॉम्प्लिमेंटरी पास" ची वाट पाहणार्‍यात तत्वतः काहीच फरक नाही. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

भारी समर्थ 02/09/2010 - 22:57
असेल बुवा असं काहीतरी.. पण कुटुंबाची घडी व्यवस्थित बसावी म्हणून २३-२४ वर्षे नोकरी कराविशी वाटली एखाद्याला तर बिघडलं कुठे? संगीतातल्या धुरंधरांचे (दिनानाथ, सुरेशबाबू, असद अली खॉं इ.) हाल बघून आपलं नाणं वाजवून बघायची जर कोणाला वाटलीच धास्ती तर त्यात कसला अव्यवहारीपणा? सरसकट सर्व गोष्टींना एकाच फूटपट्टीने मोजायचं म्हटलं तर पुलंचं तर सोडाच पण बाबा आमटे आणि अनिल अवचटांच्या (व अशा अनेक) मंडळींच्या मागे लाखांच्या राशी लावणार्‍या सुनीताबाईही अव्यवहारीच म्हणाव्या लागतील. शिवाय पुलंचं सगळं संभाळत बसल्यामुळे त्यांची प्रतिभाशक्ती तशी अंमळ अप्रकाशितच राहिली की. तो अंबानींचा मुकेश पहा कसे करोडोंचे इमले उभारतोय ते... बाकी आमच्या बाबतीत सांगायचं तर आम्ही आताशा आमची भाकर कमवायला लागलोय. पण तरीही स्वतःला आवडेल त्यात पैसे खर्च करायला नाही राव बघत मागे पुढे. वयाने, अनुभवाने आणि बुद्ध्यांकाने जरा कमीच असल्यामूळे सर्व प्रतिक्रियांशी सहमत. (उगाच कारण नसताना कैच्याकै प्रतिक्रिया प्रकाशित करायला उद्युक्त करणार्‍या तमाम द्रोणाचार्यांना या एकलव्याचा सलाम!) भारी समर्थ

एकदम जबरा ! तात्यांचे सर्व विचार पटले , सर्वनीच बाजारात बसायचे ठरवले तर मंदिरात देवही राहणार नाही.. ह्या जमान्यात रफी आणि किशोर असते तर त्यानिही तेच केल असत का ?

In reply to by माझीही शॅम्पेन

बेसनलाडू 02/09/2010 - 02:11
ह्या जमान्यात रफी आणि किशोर असते तर त्यानिही तेच केल असत का ? कदाचित नाही. पण ते होते त्या जमान्यात अशा स्पर्धा आणि बाजारही नव्हतेच :) किंबहुना त्या काळात गाणे गाण्यासाठी मिळणार्‍या मानधनाची किंमतही आजच्याइतकी नसे. आजच्या काळात सोनू निगमसारखा अत्यंत गुणी गायक या बाजारात बसलाच आहे ना? मग? :) (व्यापारी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

अनाम 02/09/2010 - 17:34
बेसनलाडुंशी काहीसा असहमत. लताआजी, आशाताई (एक -दोन कार्यक्रमात १-२ एपिसोड्स साठी का होईना), हृदयनाथ हे सुद्धा परिक्षक म्हणुन होतेच ना. भले ते मानधनासाठी नसतील गेले. पण या कार्यक्रमांना हजेरी लावुन आणि मग तिकडे प्रयोजकांवर स्तुतीसुमन उधळुन त्यांनी ही अप्रत्यक्ष पणे आपला पाठिंबा जाहीर केलाच होता. त्यामुळे आज जर मुकेश्/रफी/किशोर असते तर ते या असल्या कर्यक्रमांना आले नसते हे याची १००% खात्री देता येत नाही.

वाटाड्या... 02/09/2010 - 01:08
तात्याराव... कसं चाल्लं आहे? जाऊ द्या..असं होतं कधी कधी..जो पर्यंत शास्त्रीय संगीताची चेष्टा होत नाही तोवर कलाकाराने व्यक्तीगत आयुष्यात काय कराव याला थोडंसं सैल सोडलेलंच बरं !!! - वाटाड्या...

पंडीत दिनानाथ मंगेशकरांची शास्त्रीय संगीतातील समर्थता,समृद्धता अद्वितीय असूनही संसाराची झालेली परवड लातादिदि ने फार जवळून अनुभवली. त्यामुळेच फक्त शास्त्रीय संगीत हेच ध्येय ठेवले नाही अर्थात दिदीची शास्त्रीय संगीतातली योग्यता सर्वोच्च आहे हे त्यांना " कलकी लडकी " संबोधणाऱ्या दिग्गजानाही मान्य करावेच लागले.पण दीदी शास्त्रीय संगीत खूप गायली नाही याचे कारण हेच असावे सांगायचा मुद्दा फक्त शास्त्रीय संगीत गाऊन संसार चालवणे आजही कठीण आहे कारण सगळेच पंडीत भीमसेन जोशी किंवा पंडीत जसराज होऊ शकत नाहीत शिवाय नशिबाची साथ असावी लागतेच व प्रस्थापित होईतो कदाचित आयुष्य फारशी आर्थिक तरतूद न होताच निघून जाऊ शकते.ह्याचे भान ठेऊन काही वेळा तत्वांना मुरड घालणेच शहाणपणाचे ठरते..त्यामुळे श्री राहुल देशपांडें यांचे काही चुकले असे वाटत नाही.

In reply to by निरन्जन वहालेकर

>>अर्थात दिदीची शास्त्रीय संगीतातली योग्यता सर्वोच्च आहे हे त्यांना " कलकी लडकी " संबोधणाऱ्या दिग्गजानाही मान्य करावेच लागले असं कशाच्या आधारावर म्हणता तुम्ही? त्यांच्या बद्दल आम्हाला आदर आहेच. पण लता दिदिंचं शास्त्रीय मी तरी अजून ऐकलं नाही मग त्या शास्त्रीय कमी गाऊनही शास्त्रीयच्या सरवोच्च कशा झाल्या? त्या अर्थातच भारत रत्न आहेत व फार मोठ्या व्यक्ति आहेत. तुमच्या विधानाचा अर्थबोध मला नीटसा झाला नसावा.

मदनबाण 02/09/2010 - 10:38
मी पुन्हा एकवार स्पष्ट करतो की कुठलीच स्पर्धा वाईट नसते. गुणी मंडळींकरता ते एक आव्हानच असतं, प्रगती साधण्याचा तो एक मार्ग असतो. पण त्या स्पर्धकांची कलात्मक मूल्यं तपासण्याचा अधिकार फक्त आणि फक्त गुणवंत परिक्षकांचा. एसएमएस पद्धतीचा नाही, कधीही नाही, त्रिवार नाही..! १००% सहमत...

वेताळ 02/09/2010 - 10:58
शेवटी परिक्षक म्हणुन पैसा मिळणार असेल तर त्यानी पंच व्हावे असे मला वाटते. निव्वळ कला जवळ बाळगुन जगणे खुप कठिण आहे. कला जिवंत राहणे साठी तो व्यक्ती /कलाकार सुस्थितीत असणे आजकाल महत्वाचे आहे. नाहीतर मागे एका धाग्यात उल्लेख असलेला महान कलाकार दारु पिऊन रस्त्यावर बेवारसी पडला होता,त्याला मध्यप्रदेश सरकारने आधार दिला. ह्या कारणानी माणसाची कलेकडे व कलाकाराकडेबघण्याची दृष्टीचांगली रहात नाही.परिक्ष़क म्हणुन त्यानी प्रामाणिक काम करावे हीच आमची इच्छा आहे.

In reply to by वेताळ

विसोबा खेचर 02/09/2010 - 11:04
शेवटी परिक्षक म्हणुन पैसा मिळणार असेल तर त्यानी पंच व्हावे असे मला वाटते.
राहुलच्या परिक्षक असण्याबद्दल किंवा पैसा मिळवण्याबद्दल सदरच्या पत्रात कुठेही आक्षेप व्यक्त केलेला नाही.. परिक्षक या नात्याने त्याला पूर्णाधिकार हवेत इतकेच म्हणणे. आक्षेप आहे तो त्याने असे धेडगुजरी परिक्षक पद स्विकाराले या गोष्टीला.. तात्या.

तात्या, आपल्या एक लक्षात आले आहे का ? हल्ली प्रवाहाच्या विरूध्द पोहणार्‍या माणसाला मूर्ख समजतात. माणसाने कसे, आपल्याला पटले नाही तरी स्वतःच्या मनाविरूध्द पैसे मिळतात म्हणून पडेल ते काम केले पाहिजे. तोच खरा शहाणा ! कलाकार हा मनस्वी असतो असा आमचा आपला गैरसमज होता. आम्ही असल्या कलाकारांकडे( तुम्हाला जे अपेक्षीत आहेत तसल्या) तात्या , आदराने बघत होतो. आमच्यापूढे अशी अनेक उदाहरणे होतीच. आता बहूदा तुमच्या आमच्या सारख्यांना लोक वेडेच समजतील. असो. :-)

तात्या तुमची कळकळ प्रामाणिक आहे पण हे अरण्यरुदन आहे.. तुम्हीच मागे सांगितलेला भीमसेन जोशींचा किस्सा आठवला. जेंव्हा हे स्पर्धावाले परीक्षक व्हा म्हणून त्यांच्या मागे लागले तेव्हा 'अजून मीच गाणं शिकतो आहे, मी कुठून परीक्षक बनू? असं म्हणून खजील केलं होतं.. ह्या सारेगमपवर पूर्वीही मिपावर चर्चा झालेली आहेच.. http://www.misalpav.com/node/1396 पूर्वीही सुगमसंगीत स्पर्धा व्हायच्या पण त्यात पब्लिक पोलवगैरे प्रकार नव्हता (सुदैवाने). मेट्रो मर्फी ऑल इन्डिया स्पर्धेला अनिल विश्वास, सी. रामचंद्र, नौशाद, मदनमोहन आणि वसंत देसाईंसारखे महान संगीतकार परिक्षक होते आणि अर्थातच त्यांचा निर्णय अंतीम होता. उगाच आपल्या गल्लीबोळात पब्लिक पोलची भिक्षा मागणारे बॅनर लावून गठ्ठा मते गोळा करून मदनमोहन वा सी. रामचंद्रचं मत खोटं ठरविण्याचं कुणाचं धैर्यच झालं नसणार..असो, कालाय तस्मै नमः

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

विसोबा खेचर 02/09/2010 - 20:44
तुम्हीच मागे सांगितलेला भीमसेन जोशींचा किस्सा आठवला. जेंव्हा हे स्पर्धावाले परीक्षक व्हा म्हणून त्यांच्या मागे लागले तेव्हा 'अजून मीच गाणं शिकतो आहे, मी कुठून परीक्षक बनू? असं म्हणून खजील केलं होतं..
हो, हे मात्र खरं आहे.. आता मात्र सारेच महगुरू व्हायला निघाले आहेत/झाले आहेत..! आमच्या अण्णांना मात्र अजूनही कुंदगोळला जाऊन सवाईंकडे तोडीची तालीम घ्यायची इच्छा आहे..आमचे अण्णा अजूनही विद्यार्थीच आहेत..! ..........आणि म्हणूनच अण्णा खूप खूप मोठे अहेत..! (भीमसेनभक्त) तात्या.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

"मेट्रो मर्फी ऑल इन्डिया स्पर्धेला अनिल विश्वास, सी. रामचंद्र, नौशाद, मदनमोहन आणि वसंत देसाईंसारखे महान संगीतकार परिक्षक होते आणि अर्थातच त्यांचा निर्णय अंतीम होता." ~~ नेमका हाच किस्सा त्या स्पर्धेत अंतीम विजयी ठरलेले गायक 'महेन्द्र कपूर' यानी गेल्या महिन्यात विविध भारतीच्या खास मुलाखतीत सांगितला. अंतीम फेरीत एकूण ८ स्पर्धक होते, पण वरील पाच महान संगीतकारांच्यात विजयी गायक/गायिकाबाबत एकमत होईना. वेळ होऊ लागला तसे मर्फी संयोजकांनी स्पर्धकांना आपापल्या घरी जाण्यास सांगितले व रात्री परत हे ५ दिग्गज चर्चेला बसले. शेवटी आपण सर्वच बाजूला राहू या आणि एच.एम.व्ही. चे प्रसिध्द सॉन्ग्ज रेकॉर्डिस्ट श्री.कौशिक यांना पाचारण करावे आणि या ८ स्पर्धकांची त्यांची गाठभेट न घालता पडद्यामागे त्यांना ठेवून श्री.कौशिक यांना फक्त आवाजच ऐकवायचा आणि त्या आवाजाच्या अनुषंगाने त्यांनी गुण द्यायचे. दुसर्‍या दिवशी या आठही स्पर्धकांना स्टेजच्या मागे नेण्यात आले व त्यांना विशिष्ट असे तीन आकडी क्रमांक देण्यात आले. माईकसमोर त्याने यायचे, आपला क्रमांक सांगायचा, गाणे सुरू करायचे जे स्टेजच्या दुसर्‍या बंद खोलीत बसलेल्या श्री.कौशिक यानाच फक्त ऐकू जाईल व त्यानुसार ते फक्त "क्रमांका"ला गुण देतील. (स्पर्धकानाही श्री.कौशिक दिसत नव्हते.) या अनोख्या रितीने आठ उमेदवारांनी परत संयोजक आणि ५ संगीतकारांच्यासमोर एकेक गाणे सादर केले, जी गाणी श्री.कौशिक यानी 'प्रत्यक्ष पाहिली नाहीत', मात्र त्या क्रमांकाच्या आधारे त्यांनी आपला असा गुणतक्ता तयार केला, आणि नंतर त्यांच्या दृष्टीने विजयी झालेल्या 'क्रमांका'चे कार्ड श्री.नौशाद यांच्याकडे दिले. विजेते होते श्री.महेन्द्र कपूर; ज्यांना दुसर्‍याच दिवशी श्री.नौशाद यानी "सोनी महिवाल' चित्रपटातील गाण्यासाठी करारबद्ध केले. इन्द्रा

मुक्तसुनीत 03/09/2010 - 06:25
सारेगम सारख्या प्रकारांमुळे त्रास होत असेल तर ते पाहू नये. मी पाहात नाही. मुलांच्या सारेगमपच्या पहिल्या सीजनची सीडी पाहतो/ऐकतो. मजा येते. राहुल देशपांडेचे गाणे ऐकावे, तो किती कुठे कसे पैसे कमावतो आहे वगैरे वगैरे भानगड कामाची नाही. तेच सचिन तेंडुलकरच्या क्रिकेटचे. तेच रहमानच्या, शंकर महादेवनच्या संगीताचे , आमीर खानच्या सिनेमाचे. मला असे वाटते, हल्ली कलाकाराची कला, क्रीडापटूची क्रीडा पहायची सोडून , त्यांना "सेलेब्रिटी" म्हणून त्यांच्या कारकीर्दीव्यतिरिक्तच्या कामगिरीकडेच बारीकसारीक लक्ष दिले जाते. आपापल्या क्षेत्रांमधे हे सर्व थोर असले तरी पैसा, प्रसिद्धी या सार्‍यांच्या संदर्भात ती माणसेच आहेत. आपापल्या कला/क्रीडेच्या संदर्भात त्यांनी खूप विचार केला असेलसुद्धा , परंतु कुठली गोष्ट जास्त श्रेयास्पद आहे , कुठली सर्वात जास्त नीतीमान आहे इत्यादि इत्यादि बाबतीतले सर्वोत्तम विवेकी मत त्यांच्याकडे असायलाच हवे ही अपेक्षा कितपत रास्त आहे ? सारेगमप मधे परीक्षक म्हणून काम करण्यापेक्षा कितीतरी वाईट दर्जाची कामे लोक करतात. राहुल देशपांडेवरचा हा हल्ला अनाठायी आहे.

>>अरे ती स्पर्धा म्हणजे लोकसभेची निवडणूक नाही की जिथे फक्त एक बटण दाबून मत देता येतं.. अत्यंत दुर्लभ अश्या गानविद्येची स्पर्धा आहे ना ती? विनोद बघा. कुणीही बटन दाबून सरकार निवडू शकतो. तिथे आपण त्याला विचारत नाही की बाबा तुला राजकारणातले काय कळते? ज्याला मत देतो आहेस त्याची मते / धोरणे पटली म्हणून देतो आहेस का? आपण त्याचा तो हक्क मान्य करतो. पण त्याच माणसाने आवडता गायक निवडला तर ते आपल्याला पटत नाही. मौज वाटली. (टीप :- मला पण SMS व्यवस्था फार आवडत नाही) असो, अवांतर झाल्यावर मुद्द्याकडे वळू. माझ्यामते इथे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत १) पैसा २) प्रसिद्धी १) राहुल देशपांडे बाकीचे जे काही करतात (म्हणजे मैफिली वगैरे) त्यातून त्यांना किती पैसा मिळत असेल याचा काही अंदाज नाही. पण झी मराठी वर परीक्षकाचे काम करून चांगले मानधन नक्की मिळत असणार. जिथे पैशासाठी अशोक सराफ हिंदीत टुकार आणि भिकार रोल स्वीकारतात तिथे बाकीच्यांचे काय? शेवटी पैसा सगळ्यांनाच हवा असतो. २) प्रसिद्धी (इथे exposure हा अर्थ अपेक्षित आहे). आत्ता या क्षणी किती मराठी लोकांना राहुल देशपांडे हे नाव माहित असेल? मला ते वसंतराव देशपांडे यांचे नातू आहेत या पलीकडे खास माहिती नाही आणि वसंतरावांबद्दल माझी माहिती "कट्यार" पासून सुरु होऊन तिथेच संपते. सारेगम चा प्रेक्षकवर्ग लक्षात घेता राहुल साठी ही संधी आहे आपले नाव घराघरात नेण्याची. व्यक्तिश: मला अवधूत गुप्ते हे सारेगम च्या पहिल्या पर्वानंतर आवडू लागले. आधी त्यांचे काम माहित होते, पण संगीतातील त्याची जाण त्याच्या टिप्पण्यान्मुळे कळली. (त्याची जाण यावर वाद नको, माझे मत हे layman चे मत समजा) बाकी राहुल ह्यांनी वसंतरावांचा वारसा चालवावा असे कुणाचे मत असेल तर "तुझे आहे तुजपाशी" वाचावे. असेही, अशा कार्यक्रमात परीक्षकाचे काम करणे वाईट असेल तर हा गुन्हा खालील लोकांनी केला आहे. १) सुरेश वाडकर २) हृदयनाथ मंगेशकर ३) आशा भोसले....... बाकी चर्चा होईलच आता सुरु....

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

विसोबा खेचर 01/09/2010 - 13:16
अशा कार्यक्रमात परीक्षकाचे काम करणे वाईट असेल तर हा गुन्हा खालील लोकांनी केला आहे. १) सुरेश वाडकर २) हृदयनाथ मंगेशकर ३) आशा भोसले.......
सहमत आहे..! परंतु माझ्या आठवणीप्रमाणे आशाताई पाहुण्या परिक्षक म्हणून आल्या होत्या. असो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

ज्ञ 01/09/2010 - 13:28
परंतु माझ्या आठवणीप्रमाणे आशाताई पाहुण्या परिक्षक म्हणून आल्या होत्या. >>> नाही मध्ये एक स्पर्धेसाठी आशाताई पूर्ण वेळ परिक्षक म्हणून आल्या होत्या.. अर्थात SMS चालू झाले तेव्हा बहुतेक त्या नव्हत्या परिक्षक म्हणून...

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पारुबाई 02/09/2010 - 00:29
विनोद बघा. कुणीही बटन दाबून सरकार निवडू शकतो. तिथे आपण त्याला विचारत नाही की बाबा तुला राजकारणातले काय कळते? ज्याला मत देतो आहेस त्याची मते / धोरणे पटली म्हणून देतो आहेस का? आपण त्याचा तो हक्क मान्य करतो. पण त्याच माणसाने आवडता गायक निवडला तर ते आपल्याला पटत नाही. मौज वाटली. (टीप :- मला पण SMS व्यवस्था फार आवडत नाही) हि तुलना च मुळात बरोबर नाही आहे. लोकशाहीच्या मार्गाने जाताना जनतेचा कौल घेणे वेगळे आणि गाण्यातले न समजत दिलेला कौल वेगळा

श्री.तात्या यांच्या या विषयातील निर्मल भावनेचा आणि लेखनातील मतांचा आदर राखून असे म्हणतो की, श्री.राहुल देशपांडे यांच्या नजरेत हे "अपील" अरण्यरुदन ठरेल. अशासाठी की, जी (विजेता निवड प्रक्रीया) गोष्ट गल्लीबोळातील येरूला माहिती आहे, कशाप्रकारचे राजकारण खेळले जाते, कोणते (कलाबाह्य) निकष लावले जातात, अंतीम शिक्कामोर्तबावेळी कुठे कसले कितपत दडपण येते याची उघडउघड चर्चाचर्वितणे झाली असताना/होत असताना, या पडद्यामागील खेळ्या श्री.राहुल देशपांडे, श्री.स्वप्नील बांदोडकर, तसेच यापूर्वीचे श्री.सलील कुलकर्णी, श्री.अवधूत गुप्ते इ. यांना अज्ञात असतील हे समजणे फार बालीशपणाचे होईल. तरीही ही नामवंत मंडळी ह्या "असाईनमेन्ट" स्वीकारतात ते त्यांचे खास (व्हेस्टेड म्हणत नाही...) इंटरेस्ट असतात म्हणूनच. सर्वात मोठे म्हणजे "अपॉईंटमेन्टचे मास अपील". एकदोन एपिसोडमधुन जिथेजिथे मराठी माणूस आहे तिथतिथे परिक्षकाच्या खुर्चीवर बसलेले "नाव" जातेच जाते. हे इन्स्टंट एक्स्पोझर कुठल्याही 'कलाकारा' ला फार मोहित करते. शिवाय प्रभावी वाटू शकणारा पैसा (करारावर स्वाक्षरी करताना ही बाब कुणीही दुय्यम मानीत नाही...मानूही नये.) वरील एका प्रतिसादार श्री.विश्वनाथ मेहेंदळे म्हणतात त्याप्रमाणे "राहुल देशपांडे" हे नाव मूठभर लोक सोडले तर कुणाला माहिती नव्हते. आम्हाला तर ज्यावेळी एका स्पर्धकाने परवा "या भवनातील गीत..." गायल्यावर मुग्धाने (की अथर्व?) त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ही बाब उघड केली की, मूळ गाणे श्री.वसंतराव देशपांडे यांचे असून त्यांचेच नातू आज समोर परिक्षक म्हणून बसले आहेत, त्यावेळी नाते समजून आले. हाही अशा तरूण कलाकारांच्या दृष्टीने एक फायदा होतोच होतो. राहता राहिला प्रश्न "एसएमएस" च्या महतीचा. आता यावर बोलायचे म्हणजे शेवटी झी च्या दृष्टीने धंद्याचे हे एक गणित आहे जे ते आणि मोबाईल कंपन्या चढत्या भाजणीने मांडत असतात. कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करताना त्यातून हे जायंट्स नफा कसा कमवायचा हे पाहणारच आणि त्याबद्दल त्यांना कुणी दोष देऊ नये. श्रीमती लता मंगेशकर आणि श्री.अमिताभ बच्चन या दोन नावांना भारतात (किंवा जगातच) किती वजन आणि आदर आहे हे सर्वांना माहिती आहेच. हे दोन दिग्गज आवर्जुन अशा स्पर्धात्मक कार्यक्रमाला "विजेता" घोषित करण्यासाठी हजर राहून एकूण प्रक्रीयेबद्दल कौतुकोद्गार काढतात. तेव्हा जर या मान्यवरांना निवडपद्धतीबद्दल हिरवा झेंडा दाखवायचा असेल तर परिक्षक म्हणून काम करीत असलेल्या श्री.राहुल देशपांडे (वा तत्सम) यांच्यासारख्या उभारत्या कलाकाराला आमंत्रण स्वीकृतीबद्दल दोष देऊ नये असे वाटते. इन्द्रा

तात्याशी तत्वतः सहमत. राहुल हा अगदी आपला वाटतो. त्याचे गाणे आवडते. तो जमिनीवर आहे हे अगदी जाणवून येते. त्याने काय करावे आणि काय नाही करावे हे त्याचे त्यानेच ठरवायचे. कारण त्याची कारणं त्यालाच ठाऊक असणार. पण झी सारेगम सारख्या आता तद्दन बाजारू झालेल्या कार्यक्रमात त्याला बघून आश्चर्य वाटले. थोडे नकोसेही वाटले. अर्थात, त्याच्यासारख्या दिग्गजाला या कार्यक्रमात फ्री हँड मिळणार असेल तर उत्तमच. पण वाहिन्यांच्या व्यावसायिक उद्दिष्टांच्या रेट्यामुळे ते कितपत साध्य होईल ही शंकाच आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर 01/09/2010 - 14:15
पण झी सारेगम सारख्या आता तद्दन बाजारू झालेल्या कार्यक्रमात त्याला बघून आश्चर्य वाटले. थोडे नकोसेही वाटले.
म्हणूनच हा पत्रप्रपंच..
अर्थात, त्याच्यासारख्या दिग्गजाला या कार्यक्रमात फ्री हँड मिळणार असेल तर उत्तमच.
नक्कीच उत्तम.. तात्या.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

राहुल हा अगदी आपला वाटतो. त्याचे गाणे आवडते. तो जमिनीवर आहे हे अगदी जाणवून येते. त्याने काय करावे आणि काय नाही करावे हे त्याचे त्यानेच ठरवायचे. कारण त्याची कारणं त्यालाच ठाऊक असणार. पण झी सारेगम सारख्या आता तद्दन बाजारू झालेल्या कार्यक्रमात त्याला बघून आश्चर्य वाटले. थोडे नकोसेही वाटले. बिपिनसारखेच म्हणते.

In reply to by स्वाती दिनेश

प्रसिद्धी आणि पैसा वाईटच असं काही मला वाटत नाही. आनंदासाठी पैशाची गरज असतेच आणि कलावंताला प्रसिद्धीचीही गरज असते. या ना त्या कारणाने चांगल्या कलावंताची महाराष्ट्राला ओळख होते आहे याचा मला आनंद आहे. मी हा कार्यक्रम पहात नाही, पण पहात असते तरीही मला राहूल देशपांडेंना या कार्यक्रमातही पहायला मिळाल्याचा आनंदच झाला असता.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रसिद्धी आणि पैसा महत्वाचा आहेच. आणि त्याच्यावर राहुल सारख्या कलाकाराचा प्रथम हक्क आहे. आणि प्रत्येक वेळी कलाकाराने स्वतःच्याच मस्तीत जगावे, दुनियेला फाट्यावर मारत रहावे, स्वतःच्याच शर्तीवर जगाशी सलोखा करावा असे मुळीच नाही. पण तरीही, जिथे स्वतःच्या मताला / शब्दाला किंमत आहे तिथेच जावे / रहावे असे मात्र वाटते. राहुल एक कलाकार आहे म्हणून नाही तर आपलाच वाटतो म्हणून. बाकी, वर म्हणले तसे, त्याची कारणं त्यालाच माहित. त्यामुळे अंतिम मत बनवणं हे गैरलागूच आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मुळात दोन्ही बाजूंची बोलणी "झी आणि राहुल दोघांसाठी प्रसिद्धी, राहूलसाठी योग्य मानधन आणि झीसाठी निर्णय" अशीच झाली असतील तर त्यात काय गैर आहे? त्याहून आणखी उत्तम गोष्ट म्हणजे स्पर्धकांना राहूल देशपांडेंचं मार्गदर्शन मिळेल आणि रसिकांना त्यांचं दर्शन, गाणं. "सारेगमप" फक्त कलेसाठीचंच व्यासपीठ नाही आणि कलाकारही देव नसून आपल्यासारखीच माणसंच असल्यामुळे पैसा आणि प्रसिद्धी यांची त्यांनाही गरज आहे या दोन गोष्टी मान्य केल्या की असल्या गोष्टींचा त्रास मलातरी होत नाही. विचार करा राहूल देशपांडेंसारख्या गुणी कलाकाराच्या जागी अन्नू मलिक नाहीतर विवेक मुश्रन (त्याचा एक नॉनफिल्मी अल्बम आहे) दिसले असते तर काय झालं असतं? आहे ते उत्तम आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विसोबा खेचर 01/09/2010 - 15:29
राहूलसाठी योग्य मानधन आणि झीसाठी निर्णय" अशीच झाली असतील तर त्यात काय गैर आहे?
..!
सारेगमप" फक्त कलेसाठीचंच व्यासपीठ नाही
माहितीबद्दल धन्यवाद..! तात्या.

अनाम 01/09/2010 - 14:31
जुने मालक, हे पत्र तुम्ही खरच राहुलला पाठवलयत की नुसतच इथे मनोगत म्हणुन लिहिलयत? हल्ली बाजारु संगीताचा जमाना आहे. नुसत कौतुकान पोट भरत नाही. त्यामुळे कदाचीत राहुलनी वाहात्या गंगेत दोन थेंब स्वतःवर उडवुन घेतले तर मला त्यात गैर वाटत नाही. याचा अर्थ सारेगमप च्या बाजारु व्रुत्तीला समर्थन करतोय असा कृपया घेउ नये. हिंदी सारेगमप (मेंटर्स् च्या कमेंट्स म्युट करुन) ऐकणारा - एक अनाम.

श्रावण मोडक 01/09/2010 - 14:51
भावना पोचल्या. त्यांच्याशी सहमत आहे; पण तत्वतःच. कारण व्यवहार हा व्यवहारच. आणि झीवरचा हा कार्यक्रम काही संगीताचे पूजन, मनन करतो वगैरे नाही.

आपला अभिजित 01/09/2010 - 15:36
सारेगमप सुरू झाल्यापासून (अभिजित कोसंबी जिंकला ते) एकदाही मी त्याचा पूर्ण एपिसोड पाहिलेला नाही. मुळात "कव्हर व्हर्जन'- एकाचं गाणं दुसऱ्यानं गाणं हा प्रकारच मला मान्य नाही. अर्थात, हल्ली मराठी संगीत लोकप्रिय होण्यासाठी पूर्वीसारखं रेडिओचं प्रभावी माध्यम नसल्यानं आणि संगीताचाही बाजार झाल्यानं चांगली गाणी असूनही ती लोकप्रिय होत नाहीत. त्यामुळे नव्या गायकांना जुन्याच गाण्यांची दळणं दळत बसावी लागतात, हे त्यांचं आणि आपलंही दुर्दैव. असो. तरीही, जेव्हा कधी अधूनमधून सारेगमप पाहिले, तेव्हा त्यातला बाजारूपणा, भंपकपणा, मधुमेही अतिगोडपणा आणि बेगडीपणा अगदी अंगावर आला. एखादं गाणं एखाद्या गायकानं किती बकवास गायलं, असं आपल्याला आवर्जून वाटतं, तेव्हा नेमके ते परीक्षक "व्वा, छान झालं गाणं. मध्येच सूर इकडे तिकडे झाला होता, पण तू नंतर रुळावर आलास. शब्दांच्या उच्चारांकडे जास्त लक्ष दे. गाण्यातला भाव ओळखून गायलं पाहिजे. तुझ्याकडून जास्त अपेक्षा आहेत,' असलं काहीतरी छापील, तोंडदेखलं त्या गायकाला सांगतात, तेव्हा तर हसावं की रडावं कळत नाही. आणि प्रशंसेत दोन-चार मिठाचे खडे टाकल्यानंतर शेवटी "ओव्हरऑल छान झालं गाणं' असं परीक्षकांनी म्हटलं नाही, तर त्यांना त्या एपिसोडचं मानधन मिळत नसावं बहुधा. हे "ओव्हरऑल छान झालं,' प्रकरण काय आहे, ते मला कधीच कळलं नाही. एखाद्या गायकाला आधी एखाद्या गाण्याबद्दल काही बोल लावले, तर पुढच्या वेळी त्याला सावरून घ्यायचं, कुणी फार दुखावणार नाही आणि कुणी फार हरभऱ्याच्या झाडावर चढणार नाही, याची काळजी घ्यायची आणि शेवटच्या फेरीत तर सट्टेबाजीसारखं ज्या घोड्यावर जास्त आशा असतील, त्याला नेमकं हरवायचं, हे तंत्र किती दिवस खपवणार? अर्थात, जगभरात असलेली "सारेगमप'ची लोकप्रियता पाहिली, की लोकांनाही जुनी गाणी ऐकून उसासे टाकण्याशिवाय काही काम आहे की नाही, हाच प्रश्‍न पडतो. तीच गाणी, त्याच पद्धतीचं सादरीकरण, त्याच प्रशंसा, त्याच टाळ्या आणि तोच "एसएमएस'चा तमाशा! अजरामर भारतीय संगीताचा विजय असो! (असो. तात्या, लेख "ओव्हरऑल' छान झालाय! पुन्हा फॉर्मात आलात वाटतं!)

In reply to by आपला अभिजित

विसोबा खेचर 01/09/2010 - 15:42
आणि शेवटच्या फेरीत तर सट्टेबाजीसारखं ज्या घोड्यावर जास्त आशा असतील, त्याला नेमकं हरवायचं, हे तंत्र किती दिवस खपवणार?
त्याच प्रशंसा, त्याच टाळ्या आणि तोच "एसएमएस'चा तमाशा!
आणि या सार्‍या घोडेबाजारात आमच्या राहुलला पाहाणं मला रुचलं नाही, इतकंच मला या पत्रवजा लेखातून सांगायचं आहे.. धन्यवाद अभिजितराव, तात्या.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

आणि आम्हाला जर गाता आले असते असेच आम्हाला परिक्षक म्हणुन बोलावले असते... बाकी पुढच्या पर्वात 'जज' म्हणुन तात्या आणि देवबाप्पांना बोलवावे असा एक ठराव मिपातर्फे पाठवण्यात यावा.

विसोबा खेचर 01/09/2010 - 16:18
आज राहूलसारखी तरूण मंडळी कुणाकडेही sms ची भि़क्षा न मागता रियाज करत आहेत, संगीताची साधना करत आहेत, ही गोष्ट मला खूप मोठी वाटते!
३-४ वर्षांपूर्वी राहुलवर जो लेख लिहिला होता त्यातील वरील वाक्य वाचून आता पुन्हा एकवार गंमत वाटत आहे.. :) तात्या.

विकास 01/09/2010 - 16:30
प्रिय तात्या (आणि इतर मान्यवर सदस्य) वयात फरक नसल्याने आशिर्वाद देऊ शकत नाही आणि चमत्कार दाखवत नसल्याने नमस्कारही करू शकत नाही. ;) आपल्यात कितीही वाद झाले असोत, भांडणे झाली असुंदेत पण तुमच्यातल्या जिद्दीचा मी चाहता आहे. कधी कधी तुमचे लेखन हे सर्वांसाठी नसलेले वाटले तरी गोळाबेरीज केल्यास बहुतांशी वेळेस आवडते. त्यात स्वतःचे काही असे / ओरिजिनॅलीटी असते. मला माहीत आहे, अनेक दिग्गजांना भेटण्याचे भाग्य तुम्हाला लाभले आहे आणि सुरेल मैफिलींचे अनुभव देखील तुमच्याकडून ऐकले आहेत. कधी मोठ्या कलाकारांमुळे सुरेल झालेल्या तर कधी (खरेच) तुमच्यामुळेच सुरेल झालेल्या मित्रांच्या मैफिली. तर अशा या जिद्दी, रंगेल, ज्याच्या वृत्तीत कलाकार दडला आहे, असल्या माणसाने आपला वेळ "झी टीव्ही" बघण्यात घालवलेला पाहून मला वाईट वाटले. इतकी वेळ तात्यांवर का यावी? असा मी विचार करू लागलो. तसे म्हणाल तर टिव्ही पहाणे, त्यातही झी टिव्ही पहाणे वगैरे वाईट असते असे काही मला म्हणायचे नाही. पण त्यात गुंतणे हे गुणी मंडळींसाठी नाही. ते काम फक्त म्हणजे फक्त जे दर्शकच असतात अशांसाठी आहे असे वाटते. (विशेष करून त्यातील भिषण मालीका). असो, जे वाटले ते मनापासून लिहीले. तरी देखील जीवनात असलेल्या ए टू वाय उपभोग्य गोष्टी सोडून तुम्हाला "झी" च योग्य वाटत असेल तर, "पसंद अपनी अपनी" म्हणत मी आपल्या भावनांचा आदरच करीन (कदर करीन का ते माहीत नाही). आपला कृपाअभिलाषी विकास :-)

In reply to by विकास

विसोबा खेचर 01/09/2010 - 19:05
आणि चमत्कार दाखवत नसल्याने नमस्कारही करू शकत नाही.
चमत्कारही पाहायला मिळेल. अगदी व्याजासकट! :)
आपल्यात कितीही वाद झाले असोत, भांडणे झाली असुंदेत
कधीतरी वाद झाल्याचं आठवतंय, पण भांडणं झाल्याचं आठवत नाही..:)
असल्या माणसाने आपला वेळ "झी टीव्ही" बघण्यात घालवलेला पाहून मला वाईट वाटले.
सहज घरी होतो म्हणून पाहणे झाले. तसाही आईने जरावेळाने येऊन झी लावलाच असता! असो.. (डोईवर चमत्कारांची उधारी असलेला) तात्या.

यशोधरा 01/09/2010 - 19:10
पत्र आवडले. राहुल देशपांडे ह्या कार्यक्रमामध्ये वेळ वाया घालवतोय हे पाहून वाईट वाटले होतेच. व्यवहाराचं म्हटलं तर स्वतः मैफिली करुन तो अधिक कमावू शकेल, इतकी त्याची गायकी नक्कीच परिपक्व आहे.

मला जे म्हणायचयं ते आपल्या इंद्राज पवारांच्या ताकदवान की बोर्ड मधुन आलेलं आहेच... मी त्यांच्याशी १००.००% सहमत. पण पैसा माणसाला आणि एका ऑर्गनायझेशन ला इतकं बदलु शकतो हे पाहुन जीव तुटतो. :(

भारी समर्थ 01/09/2010 - 20:28
राहूलने मुकुलजींकडे ही धडे घेतलेत हे माहित नव्हतं...माहितीबद्दल धन्यवाद... बाकी, काही लोक प्रतिक्रिया देताना समोरच्याने असं का लिहील असावं हे शोधण्याच्या भानगडीतच पडत नाहीत. नाहीतर वसंतरावांच्या (जैविक) वारसाने व मुकुलजींच्या शिष्याने संगीताच्या बाजारात अशी उडी घ्यावी यातलं वैषम्य समजलेल्यांनी असल्या पुचाट बाता नसत्या मारल्या.

In reply to by भारी समर्थ

विसोबा खेचर 01/09/2010 - 22:22
बाकी, काही लोक प्रतिक्रिया देताना समोरच्याने असं का लिहील असावं हे शोधण्याच्या भानगडीतच पडत नाहीत
हा हा हा.. चालायचंच..! :) धन्यवाद समर्थराव, आपल्याला माझ्या पत्रातलं मर्म कळलं...! बाकी कीबोर्ड बडवणारे अनेक आहेत. विषयाची समज असो वा नसो..! तात्या.

शाहरुख 01/09/2010 - 21:07
राहूलने रुपये ७५०* ची वगैरे तिकीटं ठेऊन शास्त्रिय संगीताची मैफिल जमवल्यास तिथे तिकीट काढून जायचे माझ्यात धाडस नसल्याने त्याने सदर कार्यक्रमात जाऊ नये हे मी कोण त्याला सांगणारा ! अर्थात तात्यांचे तसे नसावे..पत्र आवडले. ( शास्त्रिय संगीताच्या मैफिलींना रु. ७५० ची वगैरे तिकीटं असतात ही माझी मिपावरील वाचलेली माहिती आहे... ;-) चुभूद्याघ्या. )

Pain 02/09/2010 - 05:12
बर्‍याच प्रसिद्ध कलावंताचे नियमित उत्पन्न नसल्याने झालेले हाल वाचनात आले आहेत. मला या गायकाबद्दल काही माहिती नाही पण जर ही बाब विचारात घेउन हा निर्णय घेतला असेल तर त्यात काही चूक नाही.

चतुरंग 01/09/2010 - 22:39
आणि राहूलने नेमके कशासाठी हे पद स्वीकारले आहे हे माहीत नाही तेव्हा कोणतीही कॉमेंट करायच्या आधी मी वाट बघेन. कदाचित असेही असेल की प्रामुख्याने प्रदर्शनी, बाजारु झालेल्या ह्या गाण्याच्या स्पर्धेच्या जगात फक्त ओरडणार्‍यांची माती खपते असे असल्याने ज्यांच्याकडे सोने आहे त्यांना लोकांसमोर वेगळ्या मार्गाने येणे गरजेचे असू शकेल. तुम्ही खरेखुरे गुणवान आहात पण लोकांचं तुमच्याकडे लक्षच गेलं नाही तर पुढे काय हा प्रश्न सोपा नक्कीच नाही. तुम्ही स्वतःला पुढे आणणं गरजेचं आहे आणि ते माध्यमांचा वापर करुन केलं तरी हरकत नाही असेच मी म्हणेन. मी स्वतः राहूलचा कार्यक्रम इथे अमेरिकेत ऐकलाय. तो आजारी होता तरीही औषधे घेऊन गायला. लोकांच्या फर्माईशी त्याने पूर्ण केल्या आजारपणाचा बाऊ केला नाही. एकूण त्याची गाण्यावरची निष्ठा बघता तो फक्त पैसा एवढाच दृष्टिकोन ठेवून परीक्षकाचे काम स्वीकारेल असे वाटत नाही. त्याच्याकडून मुलांना योग्य ते अनुभवाचे बोल, मार्गदर्शन इ. मिळालं तर ते जास्त मोलाचं आहे. इतकेच. पाहूया काय काय होतंय. (वसंतखांचा आणि राहूलचा पंखा)चतुरंग

ऋषिकेश 02/09/2010 - 00:16
अनावृत पत्र तुमच्या भावना नीट, खास "तात्या शैलीत", मांडते म्हणून आवडले.. बर्‍याच संगीतप्रेमींच्या म्हणण्यापेक्षा संगीतातले थोडेबहुत कळणार्‍यां बर्‍याचजणांची ही प्रातिनिधीक प्रतिक्रीया असावी. असो. मी कट्यार काळजात बघितले व एकेकाळी कसेबसे ४-५ तासांत संपणारे ३ अंकी नाटक २ अंकात, अडीच तासात "उरकले" आहे हे बघुनच राहुलचे 'आधुनिक' व्यापारी अंग समजले होते. त्यामुळे त्याला सारेगमप मधे बघुन जराही आश्चर्य वाटले नाही. (तुम्हाला यात आश्चर्य वाटले याचे मात्र आश्चर्य वाटतेय :) ) [अर्थात त्याने व्यापार करू नये असे अजिबात म्हणणे नाही.. लोकांनी त्याच्याकडून आजोबांसारखी अव्यापारी व केवळ कलासक्त अपेक्षा ठेऊ नये इतकेच म्हणणे आहे]

In reply to by ऋषिकेश

विकास 02/09/2010 - 00:17
अर्थात त्याने व्यापार करू नये असे अजिबात म्हणणे नाही.. लोकांनी त्याच्याकडून आजोबांसारखी अव्यापारी व केवळ कलासक्त अपेक्षा ठेऊ नये इतकेच म्हणणे आहे +१ !

In reply to by विकास

+ सहमत खुद्द "आजोबा" बाबत 'रसिक' म्हणविणार्‍या लोकांनी अशा अपेक्षा ठेवू नयेत असे कै.सुनीता देशपांडे यांचेही नेमके हेच मत होते. लोकांना ऊस तर हवा असतोच, पण त्यासाठी काहीतरी मोल देण्याची तयारी मात्र असत नाही. धावत्या ट्रकमागे लोंबकळून मोफतचा ऊस ओरबाडणार्‍यांच्यात आणि कुमारांचे वा वसंतरावांचे गाणे ऐकण्यासाठी "कॉम्प्लिमेंटरी पास" ची वाट पाहणार्‍यात तत्वतः काहीच फरक नाही. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

भारी समर्थ 02/09/2010 - 22:57
असेल बुवा असं काहीतरी.. पण कुटुंबाची घडी व्यवस्थित बसावी म्हणून २३-२४ वर्षे नोकरी कराविशी वाटली एखाद्याला तर बिघडलं कुठे? संगीतातल्या धुरंधरांचे (दिनानाथ, सुरेशबाबू, असद अली खॉं इ.) हाल बघून आपलं नाणं वाजवून बघायची जर कोणाला वाटलीच धास्ती तर त्यात कसला अव्यवहारीपणा? सरसकट सर्व गोष्टींना एकाच फूटपट्टीने मोजायचं म्हटलं तर पुलंचं तर सोडाच पण बाबा आमटे आणि अनिल अवचटांच्या (व अशा अनेक) मंडळींच्या मागे लाखांच्या राशी लावणार्‍या सुनीताबाईही अव्यवहारीच म्हणाव्या लागतील. शिवाय पुलंचं सगळं संभाळत बसल्यामुळे त्यांची प्रतिभाशक्ती तशी अंमळ अप्रकाशितच राहिली की. तो अंबानींचा मुकेश पहा कसे करोडोंचे इमले उभारतोय ते... बाकी आमच्या बाबतीत सांगायचं तर आम्ही आताशा आमची भाकर कमवायला लागलोय. पण तरीही स्वतःला आवडेल त्यात पैसे खर्च करायला नाही राव बघत मागे पुढे. वयाने, अनुभवाने आणि बुद्ध्यांकाने जरा कमीच असल्यामूळे सर्व प्रतिक्रियांशी सहमत. (उगाच कारण नसताना कैच्याकै प्रतिक्रिया प्रकाशित करायला उद्युक्त करणार्‍या तमाम द्रोणाचार्यांना या एकलव्याचा सलाम!) भारी समर्थ

एकदम जबरा ! तात्यांचे सर्व विचार पटले , सर्वनीच बाजारात बसायचे ठरवले तर मंदिरात देवही राहणार नाही.. ह्या जमान्यात रफी आणि किशोर असते तर त्यानिही तेच केल असत का ?

In reply to by माझीही शॅम्पेन

बेसनलाडू 02/09/2010 - 02:11
ह्या जमान्यात रफी आणि किशोर असते तर त्यानिही तेच केल असत का ? कदाचित नाही. पण ते होते त्या जमान्यात अशा स्पर्धा आणि बाजारही नव्हतेच :) किंबहुना त्या काळात गाणे गाण्यासाठी मिळणार्‍या मानधनाची किंमतही आजच्याइतकी नसे. आजच्या काळात सोनू निगमसारखा अत्यंत गुणी गायक या बाजारात बसलाच आहे ना? मग? :) (व्यापारी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

अनाम 02/09/2010 - 17:34
बेसनलाडुंशी काहीसा असहमत. लताआजी, आशाताई (एक -दोन कार्यक्रमात १-२ एपिसोड्स साठी का होईना), हृदयनाथ हे सुद्धा परिक्षक म्हणुन होतेच ना. भले ते मानधनासाठी नसतील गेले. पण या कार्यक्रमांना हजेरी लावुन आणि मग तिकडे प्रयोजकांवर स्तुतीसुमन उधळुन त्यांनी ही अप्रत्यक्ष पणे आपला पाठिंबा जाहीर केलाच होता. त्यामुळे आज जर मुकेश्/रफी/किशोर असते तर ते या असल्या कर्यक्रमांना आले नसते हे याची १००% खात्री देता येत नाही.

वाटाड्या... 02/09/2010 - 01:08
तात्याराव... कसं चाल्लं आहे? जाऊ द्या..असं होतं कधी कधी..जो पर्यंत शास्त्रीय संगीताची चेष्टा होत नाही तोवर कलाकाराने व्यक्तीगत आयुष्यात काय कराव याला थोडंसं सैल सोडलेलंच बरं !!! - वाटाड्या...

पंडीत दिनानाथ मंगेशकरांची शास्त्रीय संगीतातील समर्थता,समृद्धता अद्वितीय असूनही संसाराची झालेली परवड लातादिदि ने फार जवळून अनुभवली. त्यामुळेच फक्त शास्त्रीय संगीत हेच ध्येय ठेवले नाही अर्थात दिदीची शास्त्रीय संगीतातली योग्यता सर्वोच्च आहे हे त्यांना " कलकी लडकी " संबोधणाऱ्या दिग्गजानाही मान्य करावेच लागले.पण दीदी शास्त्रीय संगीत खूप गायली नाही याचे कारण हेच असावे सांगायचा मुद्दा फक्त शास्त्रीय संगीत गाऊन संसार चालवणे आजही कठीण आहे कारण सगळेच पंडीत भीमसेन जोशी किंवा पंडीत जसराज होऊ शकत नाहीत शिवाय नशिबाची साथ असावी लागतेच व प्रस्थापित होईतो कदाचित आयुष्य फारशी आर्थिक तरतूद न होताच निघून जाऊ शकते.ह्याचे भान ठेऊन काही वेळा तत्वांना मुरड घालणेच शहाणपणाचे ठरते..त्यामुळे श्री राहुल देशपांडें यांचे काही चुकले असे वाटत नाही.

In reply to by निरन्जन वहालेकर

>>अर्थात दिदीची शास्त्रीय संगीतातली योग्यता सर्वोच्च आहे हे त्यांना " कलकी लडकी " संबोधणाऱ्या दिग्गजानाही मान्य करावेच लागले असं कशाच्या आधारावर म्हणता तुम्ही? त्यांच्या बद्दल आम्हाला आदर आहेच. पण लता दिदिंचं शास्त्रीय मी तरी अजून ऐकलं नाही मग त्या शास्त्रीय कमी गाऊनही शास्त्रीयच्या सरवोच्च कशा झाल्या? त्या अर्थातच भारत रत्न आहेत व फार मोठ्या व्यक्ति आहेत. तुमच्या विधानाचा अर्थबोध मला नीटसा झाला नसावा.

मदनबाण 02/09/2010 - 10:38
मी पुन्हा एकवार स्पष्ट करतो की कुठलीच स्पर्धा वाईट नसते. गुणी मंडळींकरता ते एक आव्हानच असतं, प्रगती साधण्याचा तो एक मार्ग असतो. पण त्या स्पर्धकांची कलात्मक मूल्यं तपासण्याचा अधिकार फक्त आणि फक्त गुणवंत परिक्षकांचा. एसएमएस पद्धतीचा नाही, कधीही नाही, त्रिवार नाही..! १००% सहमत...

वेताळ 02/09/2010 - 10:58
शेवटी परिक्षक म्हणुन पैसा मिळणार असेल तर त्यानी पंच व्हावे असे मला वाटते. निव्वळ कला जवळ बाळगुन जगणे खुप कठिण आहे. कला जिवंत राहणे साठी तो व्यक्ती /कलाकार सुस्थितीत असणे आजकाल महत्वाचे आहे. नाहीतर मागे एका धाग्यात उल्लेख असलेला महान कलाकार दारु पिऊन रस्त्यावर बेवारसी पडला होता,त्याला मध्यप्रदेश सरकारने आधार दिला. ह्या कारणानी माणसाची कलेकडे व कलाकाराकडेबघण्याची दृष्टीचांगली रहात नाही.परिक्ष़क म्हणुन त्यानी प्रामाणिक काम करावे हीच आमची इच्छा आहे.

In reply to by वेताळ

विसोबा खेचर 02/09/2010 - 11:04
शेवटी परिक्षक म्हणुन पैसा मिळणार असेल तर त्यानी पंच व्हावे असे मला वाटते.
राहुलच्या परिक्षक असण्याबद्दल किंवा पैसा मिळवण्याबद्दल सदरच्या पत्रात कुठेही आक्षेप व्यक्त केलेला नाही.. परिक्षक या नात्याने त्याला पूर्णाधिकार हवेत इतकेच म्हणणे. आक्षेप आहे तो त्याने असे धेडगुजरी परिक्षक पद स्विकाराले या गोष्टीला.. तात्या.

तात्या, आपल्या एक लक्षात आले आहे का ? हल्ली प्रवाहाच्या विरूध्द पोहणार्‍या माणसाला मूर्ख समजतात. माणसाने कसे, आपल्याला पटले नाही तरी स्वतःच्या मनाविरूध्द पैसे मिळतात म्हणून पडेल ते काम केले पाहिजे. तोच खरा शहाणा ! कलाकार हा मनस्वी असतो असा आमचा आपला गैरसमज होता. आम्ही असल्या कलाकारांकडे( तुम्हाला जे अपेक्षीत आहेत तसल्या) तात्या , आदराने बघत होतो. आमच्यापूढे अशी अनेक उदाहरणे होतीच. आता बहूदा तुमच्या आमच्या सारख्यांना लोक वेडेच समजतील. असो. :-)

तात्या तुमची कळकळ प्रामाणिक आहे पण हे अरण्यरुदन आहे.. तुम्हीच मागे सांगितलेला भीमसेन जोशींचा किस्सा आठवला. जेंव्हा हे स्पर्धावाले परीक्षक व्हा म्हणून त्यांच्या मागे लागले तेव्हा 'अजून मीच गाणं शिकतो आहे, मी कुठून परीक्षक बनू? असं म्हणून खजील केलं होतं.. ह्या सारेगमपवर पूर्वीही मिपावर चर्चा झालेली आहेच.. http://www.misalpav.com/node/1396 पूर्वीही सुगमसंगीत स्पर्धा व्हायच्या पण त्यात पब्लिक पोलवगैरे प्रकार नव्हता (सुदैवाने). मेट्रो मर्फी ऑल इन्डिया स्पर्धेला अनिल विश्वास, सी. रामचंद्र, नौशाद, मदनमोहन आणि वसंत देसाईंसारखे महान संगीतकार परिक्षक होते आणि अर्थातच त्यांचा निर्णय अंतीम होता. उगाच आपल्या गल्लीबोळात पब्लिक पोलची भिक्षा मागणारे बॅनर लावून गठ्ठा मते गोळा करून मदनमोहन वा सी. रामचंद्रचं मत खोटं ठरविण्याचं कुणाचं धैर्यच झालं नसणार..असो, कालाय तस्मै नमः

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

विसोबा खेचर 02/09/2010 - 20:44
तुम्हीच मागे सांगितलेला भीमसेन जोशींचा किस्सा आठवला. जेंव्हा हे स्पर्धावाले परीक्षक व्हा म्हणून त्यांच्या मागे लागले तेव्हा 'अजून मीच गाणं शिकतो आहे, मी कुठून परीक्षक बनू? असं म्हणून खजील केलं होतं..
हो, हे मात्र खरं आहे.. आता मात्र सारेच महगुरू व्हायला निघाले आहेत/झाले आहेत..! आमच्या अण्णांना मात्र अजूनही कुंदगोळला जाऊन सवाईंकडे तोडीची तालीम घ्यायची इच्छा आहे..आमचे अण्णा अजूनही विद्यार्थीच आहेत..! ..........आणि म्हणूनच अण्णा खूप खूप मोठे अहेत..! (भीमसेनभक्त) तात्या.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

"मेट्रो मर्फी ऑल इन्डिया स्पर्धेला अनिल विश्वास, सी. रामचंद्र, नौशाद, मदनमोहन आणि वसंत देसाईंसारखे महान संगीतकार परिक्षक होते आणि अर्थातच त्यांचा निर्णय अंतीम होता." ~~ नेमका हाच किस्सा त्या स्पर्धेत अंतीम विजयी ठरलेले गायक 'महेन्द्र कपूर' यानी गेल्या महिन्यात विविध भारतीच्या खास मुलाखतीत सांगितला. अंतीम फेरीत एकूण ८ स्पर्धक होते, पण वरील पाच महान संगीतकारांच्यात विजयी गायक/गायिकाबाबत एकमत होईना. वेळ होऊ लागला तसे मर्फी संयोजकांनी स्पर्धकांना आपापल्या घरी जाण्यास सांगितले व रात्री परत हे ५ दिग्गज चर्चेला बसले. शेवटी आपण सर्वच बाजूला राहू या आणि एच.एम.व्ही. चे प्रसिध्द सॉन्ग्ज रेकॉर्डिस्ट श्री.कौशिक यांना पाचारण करावे आणि या ८ स्पर्धकांची त्यांची गाठभेट न घालता पडद्यामागे त्यांना ठेवून श्री.कौशिक यांना फक्त आवाजच ऐकवायचा आणि त्या आवाजाच्या अनुषंगाने त्यांनी गुण द्यायचे. दुसर्‍या दिवशी या आठही स्पर्धकांना स्टेजच्या मागे नेण्यात आले व त्यांना विशिष्ट असे तीन आकडी क्रमांक देण्यात आले. माईकसमोर त्याने यायचे, आपला क्रमांक सांगायचा, गाणे सुरू करायचे जे स्टेजच्या दुसर्‍या बंद खोलीत बसलेल्या श्री.कौशिक यानाच फक्त ऐकू जाईल व त्यानुसार ते फक्त "क्रमांका"ला गुण देतील. (स्पर्धकानाही श्री.कौशिक दिसत नव्हते.) या अनोख्या रितीने आठ उमेदवारांनी परत संयोजक आणि ५ संगीतकारांच्यासमोर एकेक गाणे सादर केले, जी गाणी श्री.कौशिक यानी 'प्रत्यक्ष पाहिली नाहीत', मात्र त्या क्रमांकाच्या आधारे त्यांनी आपला असा गुणतक्ता तयार केला, आणि नंतर त्यांच्या दृष्टीने विजयी झालेल्या 'क्रमांका'चे कार्ड श्री.नौशाद यांच्याकडे दिले. विजेते होते श्री.महेन्द्र कपूर; ज्यांना दुसर्‍याच दिवशी श्री.नौशाद यानी "सोनी महिवाल' चित्रपटातील गाण्यासाठी करारबद्ध केले. इन्द्रा

मुक्तसुनीत 03/09/2010 - 06:25
सारेगम सारख्या प्रकारांमुळे त्रास होत असेल तर ते पाहू नये. मी पाहात नाही. मुलांच्या सारेगमपच्या पहिल्या सीजनची सीडी पाहतो/ऐकतो. मजा येते. राहुल देशपांडेचे गाणे ऐकावे, तो किती कुठे कसे पैसे कमावतो आहे वगैरे वगैरे भानगड कामाची नाही. तेच सचिन तेंडुलकरच्या क्रिकेटचे. तेच रहमानच्या, शंकर महादेवनच्या संगीताचे , आमीर खानच्या सिनेमाचे. मला असे वाटते, हल्ली कलाकाराची कला, क्रीडापटूची क्रीडा पहायची सोडून , त्यांना "सेलेब्रिटी" म्हणून त्यांच्या कारकीर्दीव्यतिरिक्तच्या कामगिरीकडेच बारीकसारीक लक्ष दिले जाते. आपापल्या क्षेत्रांमधे हे सर्व थोर असले तरी पैसा, प्रसिद्धी या सार्‍यांच्या संदर्भात ती माणसेच आहेत. आपापल्या कला/क्रीडेच्या संदर्भात त्यांनी खूप विचार केला असेलसुद्धा , परंतु कुठली गोष्ट जास्त श्रेयास्पद आहे , कुठली सर्वात जास्त नीतीमान आहे इत्यादि इत्यादि बाबतीतले सर्वोत्तम विवेकी मत त्यांच्याकडे असायलाच हवे ही अपेक्षा कितपत रास्त आहे ? सारेगमप मधे परीक्षक म्हणून काम करण्यापेक्षा कितीतरी वाईट दर्जाची कामे लोक करतात. राहुल देशपांडेवरचा हा हल्ला अनाठायी आहे.
प्रिय राहुल देशपांडे, (केवळ वयाने मोठा असल्यामुळे) अनेक आशीर्वाद, मी तात्या अभ्यंकर. तुझा एक चाहता. तुझ्या गाण्यावर लोभ असलेला. साक्षात वसंतरावांचा नातू म्हणून तुझं खूप कौतुक असलेला. वसंतरावांच्या आणि कुमारांच्या गायकीचा एक छान ब्लेन्ड आहे तुझ्या गाण्यात. मुकुल कोमकलींसारख्या अवलियाचा तू शागिर्द. जे काही गातोस ते सुरेल गातोस, लयदार गातोस. एका बड्या खानदानी गवयाचा नातू म्हणून कुठेही दुराभिमान नाही, बडेजाव नाही, की त्यांची कुठे भ्रष्ट नक्कल नाही.

नक्को नक्को रे!

अरुंधती ·

विलासराव 29/08/2010 - 18:07
नकोचा पाढा वाचण्यापेक्षा वेगळ्या पध्दतीने नक्कीच समजावता येईल असे वाटते.

In reply to by विलासराव

नकोचा पाढा वाचण्यापेक्षा वेगळ्या पध्दतीने नक्कीच समजावता येईल असे वाटते
आम्हाला आमचा ''केतन'' मिळेपर्यंत असंच वाटत होतं! ;-) नंतर आमची पण केतनची आई झाली!

In reply to by आळश्यांचा राजा

विलासराव 29/08/2010 - 21:24
आपली माघार आहे बुवा. मला वाटलं ते लिहिले आहे. आम्हाला काय केतन नाही आहे.

शुचि 29/08/2010 - 18:17
मला अगदी १००% नाही पटलं. कुठेतरी आईला वाईटपणा घेऊन, शिस्त ही लावावीच लागते. तू म्हणतेस - नकारात्मक शेरे कमी नाही का करता येणार? पण या जगात अनंत धोके आहेत, खाचखळगे आहेत ते नन्नाचा पाढा म्हणूनच दाखवणं जरूरी आहे. हां आता अगदी मायक्रोमॅनेज करायला जाऊ नये पण मुलांना मार्गदर्शन जरूर अगदी १०१% केलच्च्च्च पाहीजे. आई हा पहीला गुरु असते. मग गुरुनी काय फक्त सकारात्मक , गोड गोड शेरे द्यायचे का? जर प्रसंगातल्या आईनी केतनला सांगीतलं असतं बाळा जरा त्या फुटाणेवाल्याकडे बघ वगैरे तर तो रमला असता पण पुढे कधीतरी "नाकात बोट घालू नको" हे तिला सांगावं लागलंच असतं एनीवे. आता लेखाबद्दल - इवलासा खसखशीच्या दाण्यासारखा विषय घेऊन तो फुलविण्याची तुझी हातोटी काही औरच ग अरु. फार सुरेख लिहीतेस. प्लीज कीप इट अप.

पैसा 29/08/2010 - 18:35
लेख खूप छान आहे. पण शुचिने लिहिल्याप्रमाणे कधी कधी शिस्त लावणे आवश्यक असतेच. ती आई सुद्धा परिस्थितीचा बळी असावी. मुलांना एकसारखे ओरडू नये हे मनातून माहित असतं,आपलं चुकतंय हेही कळतं पण दिवसभर ऑफिसातून हमाली करून, बाजारहाट करून नंतर असल्या अवखळ मुलाला सांभाळणं खरंच खूप कठीण वाटतं. मग "नको" चा शॉर्टकट बरा वाटतो.

शिल्पा ब 29/08/2010 - 21:44
हम्म...मलाही आधी असंच वाटायचं...मी असं करेन वगैरे... पण मग मी आई झाले अन माझी पोरगी प्रचंड उद्योगी अन प्रचंड उर्जा असलेली आहे... प्रेमाने सांगून ऐकत नाही, रागावले तर नाहीच नाही...रडत बसते...डोळ्यात थेंब नसतो पण आवाज ठणाणा.. आमचं संपूर्ण घर क्रेयॉनने रंगवलेलं आहे...patio सुद्धा...काही विचारू नका.. बाहेर गेलं कि इथं धपाटे घालता येत नाहीत अन फार जोरात ओरडता येत नाही हे तिला आता माहिती झाल्यामुळे जिकडे तिकडे पळत सुटते... प्रत्येक दुकानातून भसकन वस्तू बाहेर घेऊन येते...इतकं प्रचंड दमायला होतं शेवटी वैतागून तिला शाळेत टाकलंय..

अरुंधती 30/08/2010 - 18:23
काय गं, सगळ्याजणी ''यशोदा'' होण्याची एकमेकींना गळ घालत आहात!!! :-) प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद! आपल्याला वाटतं की सध्याची मुलं फारच उसळणारी, प्रचंड ऊर्जेची आहेत वगैरे.... कदाचित सध्याच्या जगात त्यांना टिकण्यासाठी त्याची गरज असेल.... मुलांना वळण लावायलाच हवे, पण ते करताना आपण ''अमुक करू नकोस'', ''तमुक करू नकोस'', ''इकडे जाऊ नकोस'', वगैरे सांगण्याऐवजी काय कर, किंवा कसे वाग हे नक्कीच सुचवू शकतो. तीच गोष्ट सकारात्मकतेने सुचवू शकतो. मात्र ते करताना भरपूर पेशन्स हवा! कल्पना करा, आपण जसं मुलांना ''अमुक करु नकोस'' वगैरे दिवसातून कैक वेळा सांगतो, तसं आपल्याला उठता-बसता, जाता-येता कोणी सांगितलं तर?????!! काय अवस्था होईल नाही आपली? :D मुलांमधली अफाट ऊर्जा सकारात्मकतेने वापरायचे उपाय आपणच शोधून काढायला हवेत! :-)

In reply to by अरुंधती

रेवती 30/08/2010 - 19:04
अरुंधती तुझे म्हणणे बरोबर आहे. तशी सकारात्मक वागणारी एकमेव आई माझ्या बघण्यात आहे. पण एकूणच तिचा पेशन्स फारच भयंकर वरच्या दर्जाचा आहे. ज्या व्यक्ती मुलांना चांगल्या रितीने सांभाळू शकतात त्या जगातली बरीचशी कामे लिलया करू शकत असावीत. त्या मैत्रिणीच्या घरी ती आणि तिचा नवराच नाही तर कोणतेही आजी आजोबा चिडलेले कधीही बघण्यात आले नाहीत. (अर्थात ते माझ्यासमोर कशाला चिडतील म्हणा!). सगळेजण शांतपणे आपापली कामे सतत करत असतात, साहजिकच मुलांना तीच सवय लागते.

कवितानागेश 30/08/2010 - 18:53
सध्याची मुलं फारच उसळणारी, प्रचंड ऊर्जेची आहेत वगैरे.. ...हा अती 'लसीकरणाचा' साईड इफेक्ट असतो. हल्लीचे आई-वडील देखिल आपापल्या जगात बुडालेले, गांजलेले वगरै असतात, त्यामूळे आपोआपच लहान मुलांचे लक्ष वेधून घेण्यासाठी केलेले चाळे तीव्र होतात. अर्थात, हा माझा २०-२५ भाचे-भाच्यांवरुन केलेला 'थेअरेटिकल सर्व्हे' झाला..... माझ्यावर वेळ येइल तेंव्हा मी बहुतेक कौल टाकेन, तुम्ही मुलाना कसे गप्प बसवता? ..डोळे वटारून, धमकावून, त्यांच्यापेक्षा वरच्या पट्टीत आरदाओरडा करून, हातानीच धपाटे घलून, पट्टीनी मारुन, ऑफिसमध्ये पळून जाउन, स्वत:च्याच आईकडे तक्रार करून

असुर 31/08/2010 - 04:47
पोरांनी दंगा नाय करायचा तर काय आपण करायचा का?? माझी भाची आहे, वय वर्षे ४, पण मेजर दंगेखोर आहे. तिची आई तिच्यामागे धावून पार दमून जाते. ती माझ्याकडे खेळायला आली की रन्-टाईम गोष्टी बनवणे हा माझा उद्योग, आणि या सगळ्या गोष्टी डोळे मोठ्ठे करुन ऐकणे तिचा उद्योग! त्यामुळे मामा-भाचीचे दिवस सुखात होते! :-) आता परत गेलो पुण्यात की परत सुरु हेच! -- असुर

हे असेच चालायचे हो. खरं तर ती बोलणारी व्यक्ती एका 'आईबाप' या वैश्विक भूमिकेतून बोलत असते. तो केतन पण मोठा झाला की हेच करेल केतन२ ला. आणि तेव्हा तो केतन२ पण आत्ताच्या केतन सारखाच वागेल. :) तेव्हा 'केतनची आई' आणि 'केतन' या वृत्ती आहेत. आजूनही मी नुसतं मुंबईहून पुण्याला यायचं म्हणलं तरी माझे बाबा हज्जार सूचना करतात. नीट जा, हळू जा, पोचलास की फोन कर, पाऊस असेल तर थांब कुठे तरी. (परदेश प्रवास असला तर अजूनच काळजी करतात.) मी पण हो हो करत असतो. कधी तरी वैतागतो पण. मग पुण्याला पोचलो की फोन करायचा विसरतो. मग त्यांचा फोन येतो. मी पोचलो आहे हे ऐकले की ते रागवतही नाहीत की मी पोचलो तरी फोन का नाही केला. त्यांना माहित आहे की केतन कधीच फोन वगैरे करत नाही कारण ते स्वतःही कधी तरी केतन असतात. फोन वगैरे होतो, तेवढ्यात माझी मुलगी ट्युशनला किंवा कॉलनीत कोणाकडे तरी खेळायला जायला निघते... मग मी सुरू होतो... नीट जा. रस्त्यावर खेळू नका. वाहनांकडे लक्ष ठेवा. अंधार पडायच्या आत घरी ये......... मग आमचा केतन लक्ष न देताच धाडकन दर लोटून खेळायला जातो. :)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चतुरंग 03/09/2010 - 16:59
आमची आणि आमच्या केतनची हल्ली सायकलवर बसताना हेल्मेट घालत नाहीस म्हणून भांडणे होतात. त्याला लागेल म्हणून काळजी वाटते पण मी केतन असताना कशी सायकल चालवायचो वगैरे आठवले की मी भांडण थांबवतो! ;) असो. मुलांना सतत नकारात्मक प्रकारे शिकवू नये ह्या मुद्द्याशी सहमत आहे. परंतु सतत होकारात्मक राहणेही अवघडच! रंगा

विलासराव 29/08/2010 - 18:07
नकोचा पाढा वाचण्यापेक्षा वेगळ्या पध्दतीने नक्कीच समजावता येईल असे वाटते.

In reply to by विलासराव

नकोचा पाढा वाचण्यापेक्षा वेगळ्या पध्दतीने नक्कीच समजावता येईल असे वाटते
आम्हाला आमचा ''केतन'' मिळेपर्यंत असंच वाटत होतं! ;-) नंतर आमची पण केतनची आई झाली!

In reply to by आळश्यांचा राजा

विलासराव 29/08/2010 - 21:24
आपली माघार आहे बुवा. मला वाटलं ते लिहिले आहे. आम्हाला काय केतन नाही आहे.

शुचि 29/08/2010 - 18:17
मला अगदी १००% नाही पटलं. कुठेतरी आईला वाईटपणा घेऊन, शिस्त ही लावावीच लागते. तू म्हणतेस - नकारात्मक शेरे कमी नाही का करता येणार? पण या जगात अनंत धोके आहेत, खाचखळगे आहेत ते नन्नाचा पाढा म्हणूनच दाखवणं जरूरी आहे. हां आता अगदी मायक्रोमॅनेज करायला जाऊ नये पण मुलांना मार्गदर्शन जरूर अगदी १०१% केलच्च्च्च पाहीजे. आई हा पहीला गुरु असते. मग गुरुनी काय फक्त सकारात्मक , गोड गोड शेरे द्यायचे का? जर प्रसंगातल्या आईनी केतनला सांगीतलं असतं बाळा जरा त्या फुटाणेवाल्याकडे बघ वगैरे तर तो रमला असता पण पुढे कधीतरी "नाकात बोट घालू नको" हे तिला सांगावं लागलंच असतं एनीवे. आता लेखाबद्दल - इवलासा खसखशीच्या दाण्यासारखा विषय घेऊन तो फुलविण्याची तुझी हातोटी काही औरच ग अरु. फार सुरेख लिहीतेस. प्लीज कीप इट अप.

पैसा 29/08/2010 - 18:35
लेख खूप छान आहे. पण शुचिने लिहिल्याप्रमाणे कधी कधी शिस्त लावणे आवश्यक असतेच. ती आई सुद्धा परिस्थितीचा बळी असावी. मुलांना एकसारखे ओरडू नये हे मनातून माहित असतं,आपलं चुकतंय हेही कळतं पण दिवसभर ऑफिसातून हमाली करून, बाजारहाट करून नंतर असल्या अवखळ मुलाला सांभाळणं खरंच खूप कठीण वाटतं. मग "नको" चा शॉर्टकट बरा वाटतो.

शिल्पा ब 29/08/2010 - 21:44
हम्म...मलाही आधी असंच वाटायचं...मी असं करेन वगैरे... पण मग मी आई झाले अन माझी पोरगी प्रचंड उद्योगी अन प्रचंड उर्जा असलेली आहे... प्रेमाने सांगून ऐकत नाही, रागावले तर नाहीच नाही...रडत बसते...डोळ्यात थेंब नसतो पण आवाज ठणाणा.. आमचं संपूर्ण घर क्रेयॉनने रंगवलेलं आहे...patio सुद्धा...काही विचारू नका.. बाहेर गेलं कि इथं धपाटे घालता येत नाहीत अन फार जोरात ओरडता येत नाही हे तिला आता माहिती झाल्यामुळे जिकडे तिकडे पळत सुटते... प्रत्येक दुकानातून भसकन वस्तू बाहेर घेऊन येते...इतकं प्रचंड दमायला होतं शेवटी वैतागून तिला शाळेत टाकलंय..

अरुंधती 30/08/2010 - 18:23
काय गं, सगळ्याजणी ''यशोदा'' होण्याची एकमेकींना गळ घालत आहात!!! :-) प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद! आपल्याला वाटतं की सध्याची मुलं फारच उसळणारी, प्रचंड ऊर्जेची आहेत वगैरे.... कदाचित सध्याच्या जगात त्यांना टिकण्यासाठी त्याची गरज असेल.... मुलांना वळण लावायलाच हवे, पण ते करताना आपण ''अमुक करू नकोस'', ''तमुक करू नकोस'', ''इकडे जाऊ नकोस'', वगैरे सांगण्याऐवजी काय कर, किंवा कसे वाग हे नक्कीच सुचवू शकतो. तीच गोष्ट सकारात्मकतेने सुचवू शकतो. मात्र ते करताना भरपूर पेशन्स हवा! कल्पना करा, आपण जसं मुलांना ''अमुक करु नकोस'' वगैरे दिवसातून कैक वेळा सांगतो, तसं आपल्याला उठता-बसता, जाता-येता कोणी सांगितलं तर?????!! काय अवस्था होईल नाही आपली? :D मुलांमधली अफाट ऊर्जा सकारात्मकतेने वापरायचे उपाय आपणच शोधून काढायला हवेत! :-)

In reply to by अरुंधती

रेवती 30/08/2010 - 19:04
अरुंधती तुझे म्हणणे बरोबर आहे. तशी सकारात्मक वागणारी एकमेव आई माझ्या बघण्यात आहे. पण एकूणच तिचा पेशन्स फारच भयंकर वरच्या दर्जाचा आहे. ज्या व्यक्ती मुलांना चांगल्या रितीने सांभाळू शकतात त्या जगातली बरीचशी कामे लिलया करू शकत असावीत. त्या मैत्रिणीच्या घरी ती आणि तिचा नवराच नाही तर कोणतेही आजी आजोबा चिडलेले कधीही बघण्यात आले नाहीत. (अर्थात ते माझ्यासमोर कशाला चिडतील म्हणा!). सगळेजण शांतपणे आपापली कामे सतत करत असतात, साहजिकच मुलांना तीच सवय लागते.

कवितानागेश 30/08/2010 - 18:53
सध्याची मुलं फारच उसळणारी, प्रचंड ऊर्जेची आहेत वगैरे.. ...हा अती 'लसीकरणाचा' साईड इफेक्ट असतो. हल्लीचे आई-वडील देखिल आपापल्या जगात बुडालेले, गांजलेले वगरै असतात, त्यामूळे आपोआपच लहान मुलांचे लक्ष वेधून घेण्यासाठी केलेले चाळे तीव्र होतात. अर्थात, हा माझा २०-२५ भाचे-भाच्यांवरुन केलेला 'थेअरेटिकल सर्व्हे' झाला..... माझ्यावर वेळ येइल तेंव्हा मी बहुतेक कौल टाकेन, तुम्ही मुलाना कसे गप्प बसवता? ..डोळे वटारून, धमकावून, त्यांच्यापेक्षा वरच्या पट्टीत आरदाओरडा करून, हातानीच धपाटे घलून, पट्टीनी मारुन, ऑफिसमध्ये पळून जाउन, स्वत:च्याच आईकडे तक्रार करून

असुर 31/08/2010 - 04:47
पोरांनी दंगा नाय करायचा तर काय आपण करायचा का?? माझी भाची आहे, वय वर्षे ४, पण मेजर दंगेखोर आहे. तिची आई तिच्यामागे धावून पार दमून जाते. ती माझ्याकडे खेळायला आली की रन्-टाईम गोष्टी बनवणे हा माझा उद्योग, आणि या सगळ्या गोष्टी डोळे मोठ्ठे करुन ऐकणे तिचा उद्योग! त्यामुळे मामा-भाचीचे दिवस सुखात होते! :-) आता परत गेलो पुण्यात की परत सुरु हेच! -- असुर

हे असेच चालायचे हो. खरं तर ती बोलणारी व्यक्ती एका 'आईबाप' या वैश्विक भूमिकेतून बोलत असते. तो केतन पण मोठा झाला की हेच करेल केतन२ ला. आणि तेव्हा तो केतन२ पण आत्ताच्या केतन सारखाच वागेल. :) तेव्हा 'केतनची आई' आणि 'केतन' या वृत्ती आहेत. आजूनही मी नुसतं मुंबईहून पुण्याला यायचं म्हणलं तरी माझे बाबा हज्जार सूचना करतात. नीट जा, हळू जा, पोचलास की फोन कर, पाऊस असेल तर थांब कुठे तरी. (परदेश प्रवास असला तर अजूनच काळजी करतात.) मी पण हो हो करत असतो. कधी तरी वैतागतो पण. मग पुण्याला पोचलो की फोन करायचा विसरतो. मग त्यांचा फोन येतो. मी पोचलो आहे हे ऐकले की ते रागवतही नाहीत की मी पोचलो तरी फोन का नाही केला. त्यांना माहित आहे की केतन कधीच फोन वगैरे करत नाही कारण ते स्वतःही कधी तरी केतन असतात. फोन वगैरे होतो, तेवढ्यात माझी मुलगी ट्युशनला किंवा कॉलनीत कोणाकडे तरी खेळायला जायला निघते... मग मी सुरू होतो... नीट जा. रस्त्यावर खेळू नका. वाहनांकडे लक्ष ठेवा. अंधार पडायच्या आत घरी ये......... मग आमचा केतन लक्ष न देताच धाडकन दर लोटून खेळायला जातो. :)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चतुरंग 03/09/2010 - 16:59
आमची आणि आमच्या केतनची हल्ली सायकलवर बसताना हेल्मेट घालत नाहीस म्हणून भांडणे होतात. त्याला लागेल म्हणून काळजी वाटते पण मी केतन असताना कशी सायकल चालवायचो वगैरे आठवले की मी भांडण थांबवतो! ;) असो. मुलांना सतत नकारात्मक प्रकारे शिकवू नये ह्या मुद्द्याशी सहमत आहे. परंतु सतत होकारात्मक राहणेही अवघडच! रंगा
"केतन, नाकात बोटं नको घालू.... " "केतन, तुला कितीदा सांगितलंय, असा पाय हलवायचा नाही म्हणून! कुणाला लागला तर? " "अरे केतन, तिथे उभा नको राहू, कोणीतरी धक्का मारील... " एक गौरांगना बसस्टॉपवर खांद्यावरच्या जाडजूड ओझ्याच्या पिशव्यांना कसेबसे सांभाळत, बसची वाट पाहत दर मिनिटाने तिच्या बोअर झालेल्या चिमुकल्याला हटकत होती. तिच्या चेहऱ्यावरून ती दमल्याचे स्पष्ट दिसत होते. बराच वेळ थांबूनही बस आली नव्हती. आणि सुपुत्र 'केतन' अतिशय बोअर झालेल्या अवस्थेत स्वतःचे मनोरंजन करू जाता त्याला वारंवार हटकण्यात येत होते. खरं तर आपल्या हटकण्याने मुले खरोखरीच त्यांना करावयाच्या गोष्टी थांबवतात का?

मैसूर

मृत्युन्जय ·

छोटा डॉन 20/08/2010 - 16:32
एक नंबर फोटो अहेत मालक. भाग-२ पटकन येऊद्यात ( नाहीतर तेवढ्या वेळात मी इथुन झटकन म्हैसुरला जाऊन येईन, त्यावर लेख टाकेन आनि तुमचा टीआरपी खाऊन टाकेन ) ... दुसर्‍या भागात थोडे लेखनही वाढवा फोटोबरोबर ... -छोटा डॉन

आमच्या घराचे, वृंदावनाचे तसे आमच्या प्राणीराज्याचे फोटु टाकल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद मॄत्युंजय सरकार. आज पुन्हा एकदा आम्ही आपल्या नजरेतुन आमच्या राज्याकडे बघितले. अतिशय सुरेख छायाचित्रे. कोण आहे रे तिकडे ? मृत्युंजयांना एक शाल आणि दोन श्रीफळे द्या. (श्रीफळे वाजवुन बघु नयेत) छिद्रान्वेषी शंका :- मैसूर का म्हैसूर ??

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृत्युन्जय 20/08/2010 - 17:03
(श्रीफळे वाजवुन बघु नये) चिंता नसावी. आम्ही पुणेकर असल्यामुळे ते काम आम्ही घेण्यापुर्वी करुच

मदनबाण 20/08/2010 - 16:39
पण मि पा वर इतकी उद्बोधक चर्चा चालु होती की उगा लोकांना डिस्टर्ब करावेसे वाटले नाही. वा... ,उत्तम , छान !!! ;) मैसूरची चित्ररुपी सहल घडवल्या बद्धल धन्स... :) जाता जाता :--- लेखन विषय आणि लेखन प्रकार फारच कमी निवडलेत तुम्ही... ;)

मीनल 20/08/2010 - 17:55
हत्तीचे पिल्लू, हाय करणार पोपट, मोर, डोसा मस्त. खरेतर सर्वच फोटो मस्त. मैसूर च्या ट्रीपची आठवण झाली.

मितान 20/08/2010 - 17:59
सुंदर फोटो ! चामुंडा टेकडीवरून मैसूर शहराचा एखादा फोटो काढला असेल तर तो पण द्या की..

मस्तच फोटो रे! पुढचा भाग सोमवारी टाक रे, विकान्ताला बरेच मिपाकर नेटपासून आलिप्त असतात. आणि दुसर्‍या भागात लिही काहीतरी!! मैसूरचा राजवाडा जर राजवाडा असेल तर मात्र बकिंगहॅम पॅलेसला सर्व्हंट क्वार्टर म्हणावं लागेल.

बेसनलाडू 21/08/2010 - 04:53
या जागी जायचा योग अद्याप आलेला नाही. नाही म्हणायला बंगलोरहून कुठेतरी जाताना (की येताना) रात्रीच्या वेळी या दिव्यांच्या झगमगाटात न्हाऊन निघालेल्या या महालाचे दर्शन झाल्याचे पुसटसे स्मरते. (स्मरणशील)बेसनलाडू मोराची प्रकाशचित्रे तर निव्वळ अप्रतिम! (प्रेक्षक)बेसनलाडू

आमोद शिंदे 21/08/2010 - 04:56
ओहोहो..जबरदस्त फोटो. मैसुरची काय मस्त सफर करुन दिलीत. शेवटचा फोटो तर एक नंबर!! (त्या प्रभोची रेसिपी बघून मी आज लंघन करायचे ठरवले होते तुम्ही दिलेला हा फोटो बघून निर्णय बदलला. ;) )

अरुंधती 21/08/2010 - 22:36
प्राण्यांचे एकेक फोटो सह्ही आहेत.... पोपट, मोर, हत्ती, वाघोबा सगळेच छान टिपलेत. आणि शेवटचा मसाला डोसा भूक खवळवणारा! :-)

शिल्पा ब 23/08/2010 - 04:23
मस्त फोटो...मला आपला मोरच आवडला..पांढरा मोर कसातरीच दिसतो...हत्ती मात्र थोडे अशक्त वाटत होते..असो. पोपट छान...राजवाडा बराच प्रचंड दिसतोय (आम्ही अजून राजस्थान पहिले नाही) बाकी जे डोश्याचे तेच म्हैसूर नावाच्या गोड पदार्थाचेसुद्धा का?

छोटा डॉन 20/08/2010 - 16:32
एक नंबर फोटो अहेत मालक. भाग-२ पटकन येऊद्यात ( नाहीतर तेवढ्या वेळात मी इथुन झटकन म्हैसुरला जाऊन येईन, त्यावर लेख टाकेन आनि तुमचा टीआरपी खाऊन टाकेन ) ... दुसर्‍या भागात थोडे लेखनही वाढवा फोटोबरोबर ... -छोटा डॉन

आमच्या घराचे, वृंदावनाचे तसे आमच्या प्राणीराज्याचे फोटु टाकल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद मॄत्युंजय सरकार. आज पुन्हा एकदा आम्ही आपल्या नजरेतुन आमच्या राज्याकडे बघितले. अतिशय सुरेख छायाचित्रे. कोण आहे रे तिकडे ? मृत्युंजयांना एक शाल आणि दोन श्रीफळे द्या. (श्रीफळे वाजवुन बघु नयेत) छिद्रान्वेषी शंका :- मैसूर का म्हैसूर ??

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृत्युन्जय 20/08/2010 - 17:03
(श्रीफळे वाजवुन बघु नये) चिंता नसावी. आम्ही पुणेकर असल्यामुळे ते काम आम्ही घेण्यापुर्वी करुच

मदनबाण 20/08/2010 - 16:39
पण मि पा वर इतकी उद्बोधक चर्चा चालु होती की उगा लोकांना डिस्टर्ब करावेसे वाटले नाही. वा... ,उत्तम , छान !!! ;) मैसूरची चित्ररुपी सहल घडवल्या बद्धल धन्स... :) जाता जाता :--- लेखन विषय आणि लेखन प्रकार फारच कमी निवडलेत तुम्ही... ;)

मीनल 20/08/2010 - 17:55
हत्तीचे पिल्लू, हाय करणार पोपट, मोर, डोसा मस्त. खरेतर सर्वच फोटो मस्त. मैसूर च्या ट्रीपची आठवण झाली.

मितान 20/08/2010 - 17:59
सुंदर फोटो ! चामुंडा टेकडीवरून मैसूर शहराचा एखादा फोटो काढला असेल तर तो पण द्या की..

मस्तच फोटो रे! पुढचा भाग सोमवारी टाक रे, विकान्ताला बरेच मिपाकर नेटपासून आलिप्त असतात. आणि दुसर्‍या भागात लिही काहीतरी!! मैसूरचा राजवाडा जर राजवाडा असेल तर मात्र बकिंगहॅम पॅलेसला सर्व्हंट क्वार्टर म्हणावं लागेल.

बेसनलाडू 21/08/2010 - 04:53
या जागी जायचा योग अद्याप आलेला नाही. नाही म्हणायला बंगलोरहून कुठेतरी जाताना (की येताना) रात्रीच्या वेळी या दिव्यांच्या झगमगाटात न्हाऊन निघालेल्या या महालाचे दर्शन झाल्याचे पुसटसे स्मरते. (स्मरणशील)बेसनलाडू मोराची प्रकाशचित्रे तर निव्वळ अप्रतिम! (प्रेक्षक)बेसनलाडू

आमोद शिंदे 21/08/2010 - 04:56
ओहोहो..जबरदस्त फोटो. मैसुरची काय मस्त सफर करुन दिलीत. शेवटचा फोटो तर एक नंबर!! (त्या प्रभोची रेसिपी बघून मी आज लंघन करायचे ठरवले होते तुम्ही दिलेला हा फोटो बघून निर्णय बदलला. ;) )

अरुंधती 21/08/2010 - 22:36
प्राण्यांचे एकेक फोटो सह्ही आहेत.... पोपट, मोर, हत्ती, वाघोबा सगळेच छान टिपलेत. आणि शेवटचा मसाला डोसा भूक खवळवणारा! :-)

शिल्पा ब 23/08/2010 - 04:23
मस्त फोटो...मला आपला मोरच आवडला..पांढरा मोर कसातरीच दिसतो...हत्ती मात्र थोडे अशक्त वाटत होते..असो. पोपट छान...राजवाडा बराच प्रचंड दिसतोय (आम्ही अजून राजस्थान पहिले नाही) बाकी जे डोश्याचे तेच म्हैसूर नावाच्या गोड पदार्थाचेसुद्धा का?
3