मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सदर विमान घ्यावि म्हनतोय

श्री गावसेना प्रमुख ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सदर विमान घ्यावि म्हनतोय बुरसटलेल्या विचारान्च्या लोकान्वर फवारण्या साठि

लै समस्या

डॉ.श्रीराम दिवटे ·

नरेशकुमार 14/02/2011 - 17:24
परंतु पुढे खरखरीत बाजू दिसल्यास स्निग्धतेचे वस्त्र पाटावर चढवावेच लागते...
या वस्त्रांबद्दल काही डीटेल माहीती द्यावी. स्निग्धता कीती असायला हवी, जास्त स्निग्ध असुन सुद्धा चालनार नसेल कदाचीत. अवांतर : काही जण का उगा डबल मीनिंग म्हनु र्‍हायले ते समजत नाही बुवा, मला तर एक आनं एकंच मीनिंग दिसत आहे.

विजुभाऊ 14/02/2011 - 17:26
वा वा शेती बद्दल सुरेख लेख. आता कुळपणी नांगरणी लावणी पेरणे काढणी मशागत खते / कीटकनाशके कशी द्यायची पहिली तोड कधी करायची याबद्दल डीट्टेल म्हैती द्या. उत्तम शेती : डाक्टरांची शेती

राजा 14/02/2011 - 17:44
दाक्तरसाहेब पुढिल येळला जरा बांधावरच गवत कस काढाव त्ये बी जरा सागा म्हणतो म्हणजेच तणनाशकाची पण माहिती द्या

वपाडाव 15/02/2011 - 10:42
पुढे मुलायमपणा असेल तर खरबूड पाट बिनदिक्कतपणे चालू शकतो, परंतु पुढे खरखरीत बाजू दिसल्यास स्निग्धतेचे वस्त्र पाटावर चढवावेच लागते...
यासाठी मनुष्यबळ(______) किन्वा ईच्छा'स(_____) यान्चा वापर करावा का? -मळ्याच्या मळ्यामन्दी पाटाच पाणी जात, गुलाब, जाइ-जुइ, मोगरा (वाफ्यात बहरलेल्या फळान्ची नावे) फुलवित......

टारझन 15/02/2011 - 12:09
हा ह हा .. उत्तम माहिती .. नवी नसली तरी :) अलिकडे अधुनिक शेती करण्याचे फॅड आलेले आहे .. मग त्यात नुसत्या मशिनी वापरल्या जातात आणि त्या मातीशी आपलेपणा राहिलेला नाही.. शेवटी आपल्या बैलाने केलेली शेती ह्यात जी मजा आहे ती मशिनरुपी ट्रॅक्टर मधे नाही :) -(डबल हाडाचा कसलेला शेतकरी) पाट पाडा "आमची माती आमची माणसं " मधुन साभार

नरेशकुमार 14/02/2011 - 17:24
परंतु पुढे खरखरीत बाजू दिसल्यास स्निग्धतेचे वस्त्र पाटावर चढवावेच लागते...
या वस्त्रांबद्दल काही डीटेल माहीती द्यावी. स्निग्धता कीती असायला हवी, जास्त स्निग्ध असुन सुद्धा चालनार नसेल कदाचीत. अवांतर : काही जण का उगा डबल मीनिंग म्हनु र्‍हायले ते समजत नाही बुवा, मला तर एक आनं एकंच मीनिंग दिसत आहे.

विजुभाऊ 14/02/2011 - 17:26
वा वा शेती बद्दल सुरेख लेख. आता कुळपणी नांगरणी लावणी पेरणे काढणी मशागत खते / कीटकनाशके कशी द्यायची पहिली तोड कधी करायची याबद्दल डीट्टेल म्हैती द्या. उत्तम शेती : डाक्टरांची शेती

राजा 14/02/2011 - 17:44
दाक्तरसाहेब पुढिल येळला जरा बांधावरच गवत कस काढाव त्ये बी जरा सागा म्हणतो म्हणजेच तणनाशकाची पण माहिती द्या

वपाडाव 15/02/2011 - 10:42
पुढे मुलायमपणा असेल तर खरबूड पाट बिनदिक्कतपणे चालू शकतो, परंतु पुढे खरखरीत बाजू दिसल्यास स्निग्धतेचे वस्त्र पाटावर चढवावेच लागते...
यासाठी मनुष्यबळ(______) किन्वा ईच्छा'स(_____) यान्चा वापर करावा का? -मळ्याच्या मळ्यामन्दी पाटाच पाणी जात, गुलाब, जाइ-जुइ, मोगरा (वाफ्यात बहरलेल्या फळान्ची नावे) फुलवित......

टारझन 15/02/2011 - 12:09
हा ह हा .. उत्तम माहिती .. नवी नसली तरी :) अलिकडे अधुनिक शेती करण्याचे फॅड आलेले आहे .. मग त्यात नुसत्या मशिनी वापरल्या जातात आणि त्या मातीशी आपलेपणा राहिलेला नाही.. शेवटी आपल्या बैलाने केलेली शेती ह्यात जी मजा आहे ती मशिनरुपी ट्रॅक्टर मधे नाही :) -(डबल हाडाचा कसलेला शेतकरी) पाट पाडा "आमची माती आमची माणसं " मधुन साभार
शेतीची मशागत करतांना, ती फुलवताना फळवतांना अनेक समस्या उद्भवू शकतात. जसे की वाफ्याचा बांध फुटणे. ही एक नेहमी आढळणारी कॉमन समस्या आहे. जमिनीच्या पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेवर ते अवलंबून असलं तरी योग्य प्रयत्नांनी आपल्याला आपले अवखळ पाणी थोपवून ठेवणे जमू शकते. बांध फुटणे ही एक नैसर्गिक प्रक्रियाच. पाण्याचा लोड वाढला, पाटातून पाणी बेफाम वाहू लागले किंवा वाफाच जर कमी उंचीचा असेल तर बांध हा फुटणारच. कमालीचा उमाळा येऊन किंवा भुसभुशीत मातीचा संग लाभल्यामुळे पाणी थोपवून धरणे जिकीरीचे बनते. अशा उस्फुर्त प्रसंगी बांध फटाफट फुटणे अपरिहार्य ठरते.

लोकशाहीच्या वाटेवर...

नीलकांत ·

नितिन थत्ते 27/01/2011 - 00:07
_/\_ सुंदर लेख. संविधानात असलेल्या अनेक तरतुदींचा पाया कसा स्वातंत्र्यलढ्यादरम्यान पक्का होत होता याचा उत्तम लेखाजोखा.

In reply to by मुक्तसुनीत

धनंजय 27/01/2011 - 01:38
त्या कालखंडाचा चांगला धावता आढावा.

In reply to by धनंजय

सुनील 27/01/2011 - 02:14
संविधानात असलेल्या अनेक तरतुदींचा पाया कसा स्वातंत्र्यलढ्यादरम्यान पक्का होत होता याचा उत्तम लेखाजोखा सहमत! मुस्लिमांना १९०९ च्या कायद्याने दिलेले स्वतंत्र मतदार संघ त्यांनी तसेच दलितांसाठी सुद्धा मागितले येथे थोडे अधिक स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. लोकशाहीत समाजातील सर्व घटकांना (धार्मिक, जातीय, भाषिक इ.) योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व देणे आवश्यक असते. तरच ती व्यवस्था आदर्श समजली जाईल. एखादा अल्पसंख्य (धार्मिक, जातीय, भाषिक इ.) समाज एकूण लोकसंख्येच्या २५% असेल पण त्या समाजातील लोकप्रतिनिधींची टक्केवारी यापेक्षा खूपच कमी असेल तर, त्या समाजात असंतोष निर्माण होऊ शकतो. जो अंतिमतः घातक ठरू शकतो. यावर उपाय म्हणून अनेक पर्याय असतात. स्वतंत्र भारताने राखीव मतदारसंघाची व्यवस्था राबवली आहे. ही परिपूर्ण नसली तरी योग्य आहे. ह्यात मतदारसंघातील सर्व पात्र मतदार मतदान करू शकतात. मात्र निवडणूक लढण्याची पात्रता फक्त त्या समाजातील व्यक्तींसाठी तो मतदारसंघ राखीव आहे, त्यांनाच असते. स्वतंत्र मतदारसंघाची संकल्पना यापेक्षा वेगळी होती. ह्यात मतदानाचा हक्कदेखिल त्या विशिष्ठ समाजातील पात्र मतदारांनाच असणार होता. यातूनच पुढे दुहीची बीजे पेरली जाऊ शकत होती. हे जाणूनच गांधींनी स्वतंत्र मतदारसंघाच्या कल्पनेला विरोध केला होता.

In reply to by सुनील

गणपा 27/01/2011 - 02:51
लेख आणि सुनीलचाचा ची वाढिव माहिती दोन्ही आवडले.

In reply to by गणपा

नंदन 27/01/2011 - 11:50
लेख आणि सुनीलचाचा ची वाढिव माहिती दोन्ही आवडले.
--- सहमत आहे. लेख अतिशय आवडला, सहजरावांनी सुचवल्याप्रमाणे १९५० नंतरच्या बदलांबद्दल लिहिता आले तर फारच उत्तम.

In reply to by नंदन

पैसा 28/01/2011 - 22:38
नीलकांत, तुमच्या धावपळीतून जरा सवड काढून तुमच्यातला लेखक जरा जास्त वेळा आम्हाला भेटला तर सगळ्यानाच आवडेल!

In reply to by सुनील

पंगा 31/01/2011 - 02:44
स्वतंत्र भारताने राखीव मतदारसंघाची व्यवस्था राबवली आहे.
याबद्दल अधिक माहिती मिळू शकेल काय? लोकसभेत अँग्लोइंडियन समाजाकरिता राखीव असलेल्या दोन जागा वगळता लोकसभा- किंवा विधानसभा-पातळीवर (म्हणजे केंद्रीय किंवा राज्यपातळीवरील विधीमंडळाच्या निम्नकक्षपातळीवर) तरी अशा इतर 'राखीव मतदारसंघां'बद्दल कल्पना नव्हती. (हल्ली स्त्रियांसाठी तेहतीस टक्के राखीव जागांबद्दल काहीतरी चालल्याचे किंवा झाल्याचे ऐकले होते, पण त्याबद्दल आणि त्याच्या अंमलबजावणीच्या पद्धतीबद्दल निश्चित कल्पना नाही.) बाकी उच्चकक्षपातळीवर शिक्षकमतदारसंघ, पदवीधरमतदारसंघ वगैरे असल्याची कल्पना होती, परंतु तो वेगळा प्रकार असावा.

In reply to by पंगा

सुनील 31/01/2011 - 05:24
नुकत्याच झालेल्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर लोकसभेच्या महाराष्ट्रातील एकूण मतदारसंघांपैकी खालील मतदारसंघ हे अनुसुचित जातींतील उमेदवारांकरीता राखीव आहेत - अमरावती, रामटेक, शिर्डी, लातुर आणि सोलापूर. तसेच हे मतदारसंघ हे अनुसुचित जमातींतील उमेदवारांकरीता राखीव आहेत - नंदुरबार, गडचिरोली, दिंडोरी आणि पालघर. पूर्वीच म्हटल्याप्रमाणे, सदर मतदारसंघातील सर्व पात्र मतदारांना मत देण्याचा हक्क आहे परंतु, निवडणूक लढविण्याचा अधिकार फक्त त्या विशिष्ठ जाती-जमातीतीलच लोकांनाच आहे.

In reply to by सुनील

सुधीर काळे 31/01/2011 - 13:49
शिवाय हे राखीव मतदारसंघ बदलते (rotating) असतात असे वाचले आहे. त्यांच्या बदलण्याच्या क्रमाबद्दल/पद्धतीबद्दल नीलकांत-जी किंवा सुनिल-जी कांहीं लिहू शकले तर वाचायला आवडेल.

वाटाड्या... 27/01/2011 - 01:49
प्रिय नीलकांत, मला माहीत आहे की तु प्रशासकीय सेवेत आहेस. त्यामूळे तुझा स्वातंत्र्य पुर्व कालापासुनचा ते संविधान येण्यापर्यंतचा अभ्यासक लेखाजोखा आवडला.. त्यातले एक "मात्र एक जाणीव कायम असते की सध्या भारतात अस्तित्वात असलेली राजकीय/ प्रशासकीय व्यवस्था अत्यंत संतुलित व नवीन बदलांना सामावून घेणारी आहे." ह्या वाक्याकडे वळूया. यावर जरा भाष्य करशील का? भ्रष्टाचार, राजरोस हत्या, कंबरडे मोडणारी महागाई हे एकिकडे तर ८-९% जीडीपी इतका वाढदर दुसरीकडे ह्या नविन बदलांना सामावून घेणारी व्यवस्था अत्यंत संतुलित कशी असेल/आहे ह्या प्रश्नाचे मला वाटतं तुझ्यासारखेच लोक चांगले उत्तर देऊ शकतील. तेव्हा कृपया माझ्या ह्या विनंतीचा स्विकार करुन उत्तर देच... कळावे लोभ असावा.. - वाटाड्या...

विकास 27/01/2011 - 02:29
प्रजासत्ताक दिना निमित्ताने हा लेखाजोगा वाचताना विशेष भावला. त्यात केवळ अर्थशास्त्र विषयावरच माहिती आहे असे नाही तर राज्य चालविताना लागणार्‍या सर्वच विषयावर कौटिल्याचे भाष्य आहे. आणि विशेष म्हणजे त्याकाळात धर्माचा एवढा पगडा असल्यावरही हा ग्रंथ व्यवहारपातळीच्या जवळ जाणारा दिसतो. मला पुसटसे आठवते त्याप्रमाणे, दुर्गा भागवत संकलीत कौटिलीय अर्थशास्त्राच्या पुस्तकात त्यांनी एक गोष्ट लिहीली होती, ती म्हणजे "अर्थशास्त्र" म्हणजे आजच्या काळात धरले जाते तसे केवळ "इकॉनॉमिक्स" नव्हते तर चार पुरूषार्थातील तो एक भाग होता ज्याच्या आधारे आणि नियमांवर समाज चालतो.

अर्धवटराव 27/01/2011 - 04:11
जुन्या व्यवस्थेतुन संविधानाच्या आधारे चालणार्‍या व्यवस्थेत आपल्या राज्यव्यवथेचे जे ट्रांन्सफॉर्मेशन झाले त्याचा सुंदर आढावा !! अर्धवटराव

सहज 27/01/2011 - 06:32
शालेय अभ्यासक्रमातील इतिहास विषयातील प्रमुख नोंदीची उजळणी छानच. पण १९५० नंतर आजपर्यंतचा प्रवास व यापुढील आव्हाने यावर आता फोकस हवा असे वाटते. त्या अनुषंगाने, नीलकांत ह्या लेखाचा पुढचा भाग लिही असे सुचवतो.

विजुभाऊ 27/01/2011 - 13:00
सहजकाकाशी सहमत. एक संतुलीत लेख नीलकान्त या निमित्ताने भारतीय समाजाची १९५० ते २०१० सहा दशकांची वाटचाल मांडावीस असे सुचवतो. समाजदवादी विचारसरणीतून आपला समाज भांडवली विचारसरणी कडे ८० च्या दशकात वातचाल करू लागला. यातून मध्यमवर्गाचा उदय झाला. शिक्षीत शेतकरी वर्ग हा देखील सधन होउ लागलाय. मध्यमवर्गाच्या दृष्टीने पाहिले तर १९९५ नन्तर सुवर्णयूगाचा प्रारंभ झाल्या सारखेच झालेय.छोट्या शहरांचा उदय झाला. तालुक्याच्या गावात देखील बर्‍याच सुवीधा मिळु लागल्य आहेत. पण आहेरे आणि नाहीरे ही दरी वाढतच चाललीय. जागांचे भाव मध्यमवर्गाच्या देखील आटोक्याबाहेर चाललेत. भांडवली गुंतुवणुक वाढत चाललीय. नवे रोजगार होऊ घातलेत. हे चित्र सर्व व्यापक व्हावे .

विसुनाना 27/01/2011 - 16:52
लेख आवडला.
आजची व्यवस्था सर्वोत्तम नसली तरी अतिशय उत्तम आहे.
-मुळात आपली राज्यघटना ही एका आदर्श समाजाची रचना करण्यासाठी (योग्य रितीने आणि योग्य प्रतिनिधींनी राबवली तर) सर्व जगाला ललामभूत ठरेल असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. परंतु वर कंसात लिहिलेला मजकूर प्रत्यक्षात न उतरल्याने तिची पायमल्ली होत आहे. वर सहज यांनी म्हटल्याप्रमाणे १९५० नंतर कोणत्या टप्प्यांवर तिच्यावर आघात झाले , (ते कसे टाळता आले असते?) आणि कोणत्या योग्य नव्या गोष्टी तिच्यात अंतर्भूत झाल्या याचाही आढावा उत्तरार्धात घेतल्यास उत्तम.

नीलकांत 27/01/2011 - 21:44
नमस्कार, अनेक दिवसांनी लेख लिहायचे ठरवले आणि दिनविशेष म्हणून लिहायला लागलो. लिहीण्यासारखे खुप काही आहे. जसं १९२० ते १९३० चे दशक लिहायला लागलो तेव्हा अनेक वेगवेगळे प्रवाह एकत्र यायला लागले त्यावर लिहावंसं वाटतंय ते कधीतरी लिहील. सध्या वाटाड्याच्या शंकेविषयी... मी आजची भारताची व्यवस्था खुप चांगली आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा मी आजच्या व्यवस्थेची तुलना गेल्या काही शतकांतील भारतातील वेगवेगळ्या शासकांच्या काळातील व्यवस्थेशी करतो आणि मला लक्षात येतं की सामान्य मानसाला सर्वाधीक अधिकार याच व्यवस्थेत दिलेले आहेत. कुठल्याही व्यवस्थेत काही चांगल्या तश्या काही वाईट गोष्टी असतात. तश्याच आपल्या व्यवस्थेत सुध्दा आहेत. मात्र सामान्य आणि सर्वात खालच्या स्तरातील लोकांना आज प्रगतीच्या ज्या शक्यता आज उपलब्ध आहेत त्या या आधी कधीच नव्हत्या. आज आपण आपल्या मुलभूत हक्कांना संरक्षण आहे. आपण - अभिव्यक्ती, शांततेत निशस्त्र एकत्रीत येणे, संघटना बनवण्याचे, देशात कुठेही फिरण्याचे, हवा तो व्यवसाय करण्याचे( काही पात्रता वगळून), कुठेही मालमत्ता संपादन करण्याचे(अपवाद) असे अनेक प्रकारचे स्वातंत्र्य अनुभवतो. हे सर्व या आधी कधीच नव्हते. संविधान बनवतांना अश्या अनेक गोष्टी दूर दूर पर्यंत शक्य वाटत नव्हत्या मात्र त्यासाठी प्रयोजन केलेले दिसून येते. त्याकाळात सामान्य जनतेत नसलेली राजकीय प्रगल्भता पुढे येईल असे अपेक्षीत होते. आज सुध्दा अनेकदा भारतीय जनतेने निवडणुकीतून हे दाखवून दिले आहे की येथे काहीही बदल होऊ शकतो. आज आपल्यासमोर असलेल्या कुठल्याही समस्येवर तोडगा काढण्यासाठी ही व्यवस्था तयार आहे. पुरेशी लवचीक आहे. आणि त्यासाठी मार्गसुध्दा राजरोस उपलब्ध आहेत. हे असं या आधी कधीच नव्हतं. म्हणून ही व्यवस्था उत्तम आहे असं मी म्हणालो. स्वातंत्र्यानंतरचा भारताचा प्रवास सुध्दा खूपच रोचक आहे. नेहरू युग, त्या युगात त्यांनी केलेले नव्या भारताच्या पायाभरणीचे काम, त्यांची काश्मिर आणि चीन बाबतची भूमीका... अश्या अनेक बाबी आहेत, पुढे इंदीरा गांधींचा काळ, हा सर्वात थरारक होता असे मी मानतो. स्वातंत्र्योत्तर काळात १९८० ते १९९० चे दशक खूप उलथापालथीचं होतं. मंडल आयोग,ब्ल्यु स्टार, शहाबानो, सुचना तंत्रज्ञान, बोफोर्स, रामजन्मभूमी असे अनेक आयम आहेत, सोबतच याच धामधुमीतून आजच्या राजकाणारणात आघाडीवर असलेले सर्व नेते पुढे आले. नेहरूंच्या काळापासून चालत आलेल्या आर्थीक घडीचा कालखंड संपलेला असून आता नवीन जगाशी हात मिळवून चालायला पाहीजे हे लक्षात घेऊन खा-उ-जा धोरण राबवण्यासाठी केलेली धडपड हा सर्व इतिहास झकास आहे. - नीलकांत स्वातंत्र

".....सध्या भारतात अस्तित्वात असलेली राजकीय/ प्रशासकीय व्यवस्था अत्यंत संतुलित व नवीन बदलांना सामावून घेणारी आहे. ...." ~ वरील वाक्याबद्दल खुद्द धागाकर्तेच म्हणतात, "मला कल्पना आहे की मी जरा धाडशी वाक्य बोलतो आहे..." तर त्यांच्याही मनात कुठेतरी सध्याच्या प्रशासकीय व्यवस्थेबद्दल (वा त्याच्या अंमलबजावणीबाबत..) पाल चुकचुकत असेल. प्रशासकीय व्यवस्था भारतीय घटनेतील तरतुदीनुसार अंमलात आलेली एक अशी रचना आहे की त्या अनुषंगाने प्रशासानाचा रथ जर चालविला गेला तर खर्‍या अर्थाने देशातील सर्वात शेवटच्या घटकाला "कल्याणकारी" राज्याची फळे चाखायला मिळतील. ICS कॅडरमध्ये काम केलेल्या भारतीय अधिकार्‍यांना त्याच पातळीवरील ब्रिटिश ऑफिसर्स यांचे "प्रशासकीय सेवे"चे मार्गदर्शन उत्तमरित्या मिळत असे (हे मान्यच करावे लागेल) त्यामुळे रामचंद शिवदासानी, केपीएस मेनन, सी.डी.देशमुख, बद्रुद्दिन तय्यबजी, वेंकटाचारी, एल.के.झा, गोविंद नारायण, सीपी श्रीवास्तव आदी प्रशासकीय अधिकार्‍यांची नावे जरी उच्चारली तरी नजरेसमोर एक "आदर्श" येतो ज्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात प्रशासकीय व्यवस्था किती चांगल्या प्रकारे आणि चांगल्याच कारणासाठी राबविली गेली होती याचे चित्र नजरेसमोर येते. संसद सदस्य आणि किरकोळ मंत्री तर देतीलच पण अगदी पंडित नेहरूंदेखील आयसीएस अधिकार्‍यांच्या विद्वत्तेला मान देत असत, त्याला कारण म्हणजे या अधिकार्‍यांच्या नैतिकतेचा दबदबा. आयसीएस जाऊन आयएएस आले. या सेवेचे आकर्षण वाढत गेले आणि जरी "टॅलेन्ट" लागत असले तरी "आपल्या भल्याबुर्‍याच्या किल्ल्या मंत्र्याच्या हाती आहेत..." ही जाणीव घर करू लागल्यावर गेल्या काही वर्षात या सेवेचे दुसरे नाव 'त्यांच्या कृपाछ्त्राखाली आहे करीअर तोपर्य्ण्त होईल तितके कमावून घेणे' असेच झाल्याने मध्य प्रदेशमधील बहुचर्चित अरविंद जोशी आणि सौ. टिनू जोशी यांच्यासारखेच आयएएस अधिकारी निर्माण होत राहतात....आणि इतरत्रही असेच असतील तर प्रशासकीय सेवा कोणत्या अर्थाने 'नवीन बदलांना सामावून घेणार?' हा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर पडातोच. ३ कोटीपेक्षा जास्त रोकड, २५० एकर जमीन, देशातील मोठ्या शहरात २५ फ्लॅट्स, दागदागिन्यांची तर मोजदादच झालेली नाहे....या जोशी दांपत्याच्या घरी सापडून [दोघेही की पोस्टवरील आयएएस अधिकारी] सार्‍या देशाने "त्या" पदाची झालेली अवहेलना पाहूनही आज त्यांच्याच परिवारातील आयएएसची लॉबी त्या जोडप्यावर होत असलेली कारवाई कशी टाळता येईल या प्रयत्नात असल्याचे पाहून मन विषण्ण होणारच. आता 'जोशीदांपत्यासारखे अपवाद सर्वच क्षेत्रात असणार...' असे म्हटले गेले तर ती शुध्द पळवाट ठरेल आणि एकप्रकारे आपल्याच घटनेची ती वंचना ठरेल. कारण अन्य क्षेत्रातील खाबुगिरी करणारे आणि आयएएस अधिकार्‍याने (त्यातही एक स्त्री) तोच मार्ग अवलंबणे तसेच त्यांच्या कृष्णकृत्याला त्यांच्याच भाऊबंदांनी पाठीशी घालणे या बाबी प्रशासकीय सेवा संतुलीत आणि लोकाभिमुख मानता येणार नाही, आणि जर अशा पाण्यातील प्रशासन असेल तर मग त्यात जगणार्‍या साध्या माश्यालादेखील तहान लागल्याशिवाय राहाणार नाही. ~~ हे झाले प्रशासकीय व्यवस्थेबद्दल.....राजकीय व्यवस्थेबद्दलही असेच लिहिता येईल. तिथे तर आनंदच आहे. असो. (बाकी समयोचित लेखाबद्दल....जो एक प्रकारे घटना वाटचालीचा थोडक्यात इतिहासच आहे.... श्री.नीलकांत यांचे अभिनंदन.) इन्द्रा

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शाहरुख 29/01/2011 - 23:05
चांगली माहिती मिळाली धाग्यातून ! देशाचा इतिहास फारसा माहित नसल्याची आणि शाळेत शिकलेला इतिहास विसरल्याची जरा लाज वाटली :(

ऋषिकेश 28/01/2011 - 08:54
वा अभ्यासपूर्ण धागा आणि रोचक धांदोळा अवांतरः हे वाचून मागे मधेन सोडून दिलेली 'एक ऐतिहासिक घटना' ही मालिका पुन्हा सुरू करावी अशी इच्छा होत आहे.. बघुया कसे जमते ते :)

"....आज सुध्दा अनेकदा भारतीय जनतेने निवडणुकीतून हे दाखवून दिले आहे की येथे काहीही बदल होऊ शकतो...." श्री.नीलकांत.... येथे थोडा गोंधळ निर्माण होऊ शकतो तुमच्या या विधानामुळे. कुठल्या निवडणुकीविषयी तुम्ही बोलत आहात? आणीबाणीनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा अपवाद वगळता, त्यानंतरच्या निवडणुका ह्या सरसकट स्थानिक वा राज्य पातळीवरील घडामोडीशी निगडीत आहेत. तिचा देशाच्या जडणघडणीत किती आणि कसला फरक पडला, यावर भाष्य वा चर्चा अपेक्षित आहे. ती इथे या धाग्यावर वा नव्याने होणे फार फार गरजेचे आहे, अन्यथा वरील वाक्याचा अर्थ 'विशफुल थिंकिंग' असा होऊ शकतो. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

ऋषिकेश 29/01/2011 - 09:43
अश्या बर्‍याच निवडणूका आहेत. आणिबाणीनंतरच्या निवडणूका तर आहेतच, बिहारमधील नितीशकुमार यांचा विजय असो किंवा उमा भारती यांचा मध्यप्रदेशातील विजय असो भारतीय जनतेने सुज्ञपणा दाखवला आहेच. याशिवाय केरळमधील डाव्यांचा पराभव, ओरीसातील बिजु पटनायक यांच्या बेरजेच्या राजकारणाला पाठिंबा दाखवल्यानंतर मतदारांना सुज्ञच म्हणावे लागते.

In reply to by इन्द्र्राज पवार

नीलकांत 29/01/2011 - 20:17
स्वतंत्र भारतात निवडणुका ह्या भारतातील नागरीकांना आपले मत देण्याची संधी देतात. नेहरू युगात निवडणुका केवळ त्यांच्याच नावावर व्हायच्या. काँग्रेस संघटन मजबुत होतं. मात्र पुढे परिस्थिती बदलली. नेहरूंच्याच मंत्रीमंडळात सहभागी असलेल्या डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने जनसंघ नावाच्या पक्षाची स्थापना केली. समाजवादी, कम्युनिस्ट, रिपब्लीकन पक्ष आदी होतेच. नेहरू नंतर शास्त्रीजी आले आणि त्यांच्या अकस्मात निधनानंतर इंदीरांजींच्या आगमनामुळे काँग्रेस मध्ये फुट पडली. इंदीराजींनी निवडणुक लढवून सत्ता संपादन केली. यावेळेला जनतेने इंदीराजींना कौल दिला. आणिबाणी आल्यानंतर त्यापुढील निवडणूकीत इंदीरांजींच्या विरोधात जनतेने कौल दिला. पर्यायी सरकार ठिक राज्यकारभार करू शकले नाही हे बघुन परत इंदीराजींना कौल दिला. इंदीराजींच्या हत्येनंतर जनतेने काँग्रेसच्या इतिहासात सर्वाधीक मताधिक्याने राजीव गांधींना कौल दिला. राजीव गांधींच्या काळात आलेल्या असंख्य अडचणींमुळे व त्यांची योग्य हाताळणी न झाल्यामुळे ८० च्या दशकात प्रादेशीक पक्षांना महत्व यायला लागले. व काँग्रेस वेगवेगळ्या राज्यांत आपली सत्ता गमावू लागली. आसामचा प्रश्न , 'आसू' संघटनेचे आंदोलन आणि शेवटी आसाम गण परिषदेचे आसाम मध्ये काँग्रेसला हरवून निवडणुक जिंकने. हा त्यातीलच एक टप्पा. आणिबाणी नंतर जनसंघाचे रुपांतर भारतीय जनता पार्टीत झाले. गांधीचा गांधीवाद सोबत घेऊन मालवियांच्या एकात्म मानववादातून वाटचाल करणार्‍या या पक्षाला शहाबाणो प्रकरणाने हाती आयताच मुद्दा मिळाला. यामुळे हिंदू मतांचं भावनीक ध्रुवीकरण करायला सुरूवात झाली. याच दशकात रामजन्मभूमीचे आंदोलन तापलं. यामुद्द्यावर भारतीय जनता भाजपसोबत गेली. त्यांच्या खासदारांची संख्यावाढायला लागली होती. पुढे भ्रष्टाचार आणि कमकुवत पक्ष संघटनामुळे कमजोर झालेली काँग्रेस राजीव गांधींच्या दुर्दैवी हत्ये मुळे काँग्रेस परत सहानुभूतीमुळे परत सत्तेवर आली मात्र यावेळी अल्पमताचं सरकार होतं. राजीव गांधीनंतर काँग्रेसची अवस्था पारच ढेपाळली होती. कुणीही गांधी यावेळी समोर नव्हतं. आणि दिसणारे चेहरे नरसिंहराव, मनमोहन सिंग, सिताराम केसरी सारखे होते. यावेळी विरोधी पक्षाजवळ अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मनोहर जोशी, प्रमोद महाजन, सुषमा स्वराज आदी आक्रमक लोक होते. सोबतच राज्य पातळीवर पाहिलं तर उत्तर प्रदेश व बिहार हे महत्वाचे दोन राज्ये याच काळात काँग्रेसच्या हातून गेले. ते अद्याप परत मिळवता आले नाही. राजीव गांधींच्या मृत्युनंतर समाजवादी, बसपाचा विकास झालेला दिसून येतो. यावेळी राष्ट्रीय प्रतिमा असलेल्या नेत्यांची वानवा झालेली दिसून येते. भाजपा कडे काही लोक होते मात्र आता स्थानिक पातळीवरचे मुद्दे हावी झालेले दिसून येतात. तामीळनाडु, कर्नाटक, पश्चिम बंगाल , जम्मु काश्मिर येथे आधीपासूनच प्रादेशीक पक्ष सत्तेत होते, बिहार, ओरीसा, राजस्थान आदी राज्यांत सुध्दा अन्य पक्ष मजबुत झालेले दिसतात. पुढे जनतेने काँग्रेसचा पाठींबा काढला आणि प्रादेशिक पक्षांना दिला. सोबतच राममंदीराच्या मुद्द्यामुळे भाजपा मजबुत झाली. एक काळ असा आला की भाजपा तिसर्‍यांदा सत्तेवर आली. एकीकडे असे दृष्य होते की भाजपाजवळ एकाहून एक मुलुख मैदान तोफा होत्या, भारत सॉरी इंडीया शायनींग होत होता. अश्यावेळी जिला ठीक ठाक म्हणावे असं हिंदी सुध्दा येत नव्हतं अश्या सोनीया गांधींच्या मागे देश उभा राहीला. आणि काँग्रेसचा तळ गाठायला लागलेला आलेख वर वर जायला लागला आहे. हा पराजय जसा भाजपाला अनपेक्षीत होता तसाच हा विजय कॉग्रेसला सुध्दा अनपेक्षीतच असावा असं माझं मत. अश्या अनेक वेळी भारतीय जनतेने सत्तापालट करून दाखवलेला आहे. राज्य स्तरावर तामीळनाडु मध्ये कशी चितपट होते ते आपण बघतोच. सर्व देशातील मिडीया आणि पक्ष मोदी विरूध्द उभे राहील्या नंतर सुध्दा जनतेच्या पाठींब्यावर मोदी परत विराजमान आहेत. बिहार मध्ये नितीश यांना जनतेने आणलं आणि लालू राज संपवलं. याच लोकसभा निवडणूकांत लालुप्रसाद, आणि पासवास यांचे जनतेने काय हाल केले ते विसरलात का? :) खरं सांगायचं तर ही सर्व ताकद या भारतीय जनतेने याआधी कधीच अनुभवली नव्हती. हे सर्व याच व्यवस्थेत शक्य आहे. - नीलकांत

In reply to by नीलकांत

चित्रा 31/01/2011 - 03:15
ही सर्व ताकद या भारतीय जनतेने याआधी कधीच अनुभवली नव्हती. हे सर्व याच व्यवस्थेत शक्य आहे. आपल्याला काही ताकद आहे असे भारतीय जनतेला खरेच जाणवते का असे वाटते. जे होते ते ताकद म्हणूनच होते. पण मतदार मात्र खिन्न दिसत असतो. निदान शहरी, शिक्षित मतदार तरी.

In reply to by इन्द्र्राज पवार

पंगा 29/01/2011 - 22:28
आणीबाणीनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा अपवाद वगळता, त्यानंतरच्या निवडणुका ह्या सरसकट स्थानिक वा राज्य पातळीवरील घडामोडीशी निगडीत आहेत. तिचा देशाच्या जडणघडणीत किती आणि कसला फरक पडला, यावर भाष्य वा चर्चा अपेक्षित आहे.
"ऑल पॉलिटिक्स इज़ लोकल" या तत्त्वाबद्दल आपण ऐकलेले नाहीत काय?

कधीकधी मिपावरचे लेख वाचताना खूपच व्यक्तिकेंद्रित लेखन होताना दिसतं. त्या पार्श्वभूमीवर हा भारतीय स्वातंत्र्यचळवळीचा धावता आढावा आवडला. हा लेख खरं तर किमान चार भागांत यावा असं वाटलं. गेल्या पासष्ठ वर्षांच्या कालखंडावरही लेखन करावं ही विनंती.

सुधीर काळे 31/01/2011 - 14:09
नीलकांत-जी, यापुढील जे लेख आपण लिहाल त्यात (१) Presidential System आणि Parliamentary System यांची तूलना आणि दोन्हीतील चांगल्या-वाईट गोष्टी याबद्दलही वाचायची इच्छा आहेद. (२) भ्रष्टाचार आणि त्याच्या पाठोपाठ काळ्या पैशाचा व्यवहार (देशातला आणि देशाबाहेरचा) कसा सुरू झाला 'कॅश पेमेंट' आणि 'चेक पेमेंट'ची पद्धत कधी आणि कशी सुरू झाली याबद्दलही माहिती दिल्यास वाचायला आवडेल. माझा अमेरिकन बॉस म्हणत असे कीं अमेरिकेत मोठी रक्कम कॅशमध्ये द्यायची इच्छा असेल तरीही देता येत नाहीं. (किती खरे-खोटे माहीत नाहीं. कदाचित् ड्रगमनीसारखे व्यापार आजही अमेरिकेत होत असतीलही.) पण रोजच्या आयुष्यात मात्र Credit Card किंवा Check वापरलेलेच पाहिले आहे. Cash payments होत नाहींत हेही पाहिले आहे. मी अमेरिकेत जातो तेंव्हां माझ्याकडे American credit card नसते. तेंव्हां मी जर Super Market मध्ये १०० डॉ.ची नोट दिली तर बर्‍याचदा तिथल्या कॅश रजिस्टर चालवणार्‍या मुली आश्चर्य दर्शवितात! कृपया या दोन्ही मुद्द्यांवर नीलकांत-जी किंवा इतरही कुणी प्रकाश टाकावा किंवा नवा धागा काढावा असे वाटते.

श्री.नीलकांत आणि श्री.ऋषिकेश यानी "निवडणुका" संदर्भात जे प्रतिसाद/उत्तर दिले आहे त्या अनुषंगाने ~ लोकशाही प्रणाली मानणार्‍या देशाच्या जडणघडणीचे भवितव्य निवडणुका ठरवित असतात हे तरी अमान्य होण्यासारखे नाही. पण भारतातील निवडणुका, अगदी स्वातंत्र्याच्या काळातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून, "भावनिक" प्रश्नावर लढविल्या गेल्याचे दिसून येते. बैलजोडीवर शिक्का का मारायचा? तर पंडितजीसाठी, पुढे गाय-वासरू वर का? तर अर्थातच इंदिरा गांधीसाठी. आणीबाणीचा कालखंड हा हुकूमशाहीचा अंधःकार आहे ही भावना जेपीनी चेतविली आणि तिचा परिणाम गायवासरू गोठ्यात पडून राहिले, पण जनता पक्षाला सत्तेची पद्मिनी टिकविता येत नाही हे पाहिल्यावर दोनअडीच वर्षानंतर परत नव्याने आलेल्या 'पंजा' ची मोहिनी. कालपर्यंत विमानतळाशिवाय दुसरा प्लॅटफॉर्म न पाहिलेला एक युवक खंडप्राय देशाचे सुकाणू हाती घेतो....का? तर त्याच्या मातेची हत्या झाली म्हणून. अशा या भावनिक बंधार्‍यावर बांधलेल्या निवडणुकातून देशाने काय साध्य केले असेल तर हे की, लोकसभा असो वा विधानसभा इथे जाणारे उमेदवार काय आणि म्युनिसिपालिटी येथे जावून स्थानिक पातळीवरील जकात वाढीचे प्रश्न "हाताळणारे" नगरसेवक यांच्यात काही फरक राहिला नाही. शहरातील एका वार्डाचा नगरसेवक आणि दिल्लीत जाणारा एक खासदार या दोन्ही कल्पना सर्वस्वी भिन्न आहेत. पण दिसते असे की, आपल्या शहरातील खासदार हा कोणत्या पक्षाचा हीच कसोटी असल्याने मग पक्षाने तिथे "मौनीबाबा" उभा केला तरी त्याच्या नावासमोरील पक्षाचे बटन दाबले की बजावला आपल्या मताचा 'घटनात्मक हक्क'. हे चित्र बदलले गेले असे एकाही (लोकसभा) निवडणुकीत दिसून आलेले नाही. सध्याची शासनपद्धती अमान्य म्हणून निवडणुकांवर बहिष्कार हा उपाय होऊच शकत नसल्याने कोणत्या शासनपद्धतील पाठिंबा देणे व त्या अनुषंगाने घटनेची वैधानिकता मान्य करणे हा विषय खरे तर व्यापक दृष्टीने चर्चेचा विषय होऊ शकतो, पण शेवटी 'मतदार राजा' ची मानसिकता बदलणे हे एकट्यादुकट्याचे काम नाही हे वारंवार सिद्ध झाले असल्याने निकालांकडे हतबलतेने पाहणे याच्याशिवाय दुसरा मार्ग सद्यःस्थितीत नाही. आणीबाणीचा उल्लेख वर कित्येक ठिकाणी आला आहे. पण ज्या स्थितीला जयप्रकाशजींनी ठोसपणे विरोध केला होता आणि निदान त्या काळापुरते तरी देशाचे चित्र बदलून टाकले होते, ते चित्र त्यांच्या हयातीतीच विद्रुप केले गेले, ते त्यांच्याच आशीर्वादाने निवडून आलेल्या साथिदारांनी. जेपींची रणनीती सुधारणा अथवा क्रांती यापैकी एकही मुक्काम गाठण्यात समर्थ ठरलेली नाही. मग साहजिकच "भ्रमनिरास" झालेल्या मतदाराने पुन्हा जुनीच वाट चोखाळली हा तर इतिहासच आहे. असे होण्याचे कारण म्हणजे जरी खुद्द हे "राजकारणापासून अलिप्त" असणारे "संत" जनसमुदायामध्ये नवचेतनेचा संचार करून त्यांच्याकडून जबरदस्त प्रतिसाद मिळवू शकतात, तरीपण संधी मिळूनही ते नौकेचे सुकाणू आपल्या हाती घेण्यास तयार होत नाहीत असा इतिहास सांगतो. महात्मा गांधी काय, जे.पी. काय आणि अगदी आजच्या राजकारणातील बाळासाहेब असोत वा सोनिया. हे मान्यच करावे लागेल की या चौघांनीही (ही नावे प्रतिकात्मक या भूमिकेतून घेतली आहेत, हे लक्षात असू दे) आपल्या वर्तनाने, वाणीने आणि पक्षीय मार्गाने जनसमुदायावर एक विलक्षण अशी मोहिनी घातली होती/आहे. सर्वांनी आपापल्या पक्षाला भरीव आणि दीर्घकालीन असे यश मिळवून देण्याचे कार्य केले होते/आहे. पण सत्ताकेन्द्रस्थानापासून दूर राहून 'माझे कार्य पक्षाला असेंब्ली आणि पार्लमेंटपर्यंत पोहोचविणे' एवढेच मानल्यामुळे ज्याच्या हाती जामदारखान्याच्या किल्ल्या दिल्या तो काय करेल ते करेल अशी वृत्ती बाळगल्याने नेमके त्यांच्या करिष्म्याने काय साधले हा सार्वत्रिक प्रश्न आता उभा ठाकला आहे. "मी गांधीजींचे कार्य पुढे नेईन, मी जेपीना शपथ दिली आहे, बाळासाहेबांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र मी सत्यात आणीन, सोनियाजींचे हात मी दिल्लीत जावून बळकट करीन...." सदृश्य घोषणांनी निव्वळ टाळ्या मिळविल्या आणि लोकचेतनेच्या धगीवर वैयक्तिक पातळीवर आपापल्या पोळ्या भाजून घेतल्याचे वा घेत असल्याचे या नेत्यांनी "याची देही याची डोळा" पाहिले आहेच. मग निवडणुकातून बदल बदल म्हटले जाते ते नेमके कुठले बदल आहेत? वरील प्रतिसादात मी ज्यावेळी 'निवडणूक' म्हणतो त्यावेळी लोकसभा हाच अर्थ घेतो. 'आदर्श ग्रामपंचायती' चा पुरस्कार मिळालेला सरपंच देशाचे प्रतिनिधीत्व करू शकत नाही. त्याच चालीवर नरेन्द्र मोदी आणि नितिशकुमार यांच्या पदरी भरघोस यश ओतणारा मतदार त्याच राज्यातून दिल्लीत पाठविल्या जाणार्‍या उमेदवाराबाबतही तितकाच सजग असेल असेही नाही. म्हणजेच निवडणूक म्हणजे माझ्या राज्याच्या विकासापुरताच विचार ही संकुचित भावना दिवसेदिवस वाढत चालली आहे तिचे परिणाम देशाचा कारभार ठिसूळरितीने चालत राहाणार असे काहीसे उदासवाणे चित्र समोर येत आहे. इन्द्रा

आज थोड्या थोड्या कारणाने वैतागलेल्या मित्रांना देशाला आणि येथील व्यवस्थेला शिव्या देताना बघतो आणि कित्येकदा मीसुद्धा त्यात सामील होतो.
तुम्ही आम्ही आपण सगळेच या व्यथेत सामील आहोत.

नितिन थत्ते 27/01/2011 - 00:07
_/\_ सुंदर लेख. संविधानात असलेल्या अनेक तरतुदींचा पाया कसा स्वातंत्र्यलढ्यादरम्यान पक्का होत होता याचा उत्तम लेखाजोखा.

In reply to by मुक्तसुनीत

धनंजय 27/01/2011 - 01:38
त्या कालखंडाचा चांगला धावता आढावा.

In reply to by धनंजय

सुनील 27/01/2011 - 02:14
संविधानात असलेल्या अनेक तरतुदींचा पाया कसा स्वातंत्र्यलढ्यादरम्यान पक्का होत होता याचा उत्तम लेखाजोखा सहमत! मुस्लिमांना १९०९ च्या कायद्याने दिलेले स्वतंत्र मतदार संघ त्यांनी तसेच दलितांसाठी सुद्धा मागितले येथे थोडे अधिक स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. लोकशाहीत समाजातील सर्व घटकांना (धार्मिक, जातीय, भाषिक इ.) योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व देणे आवश्यक असते. तरच ती व्यवस्था आदर्श समजली जाईल. एखादा अल्पसंख्य (धार्मिक, जातीय, भाषिक इ.) समाज एकूण लोकसंख्येच्या २५% असेल पण त्या समाजातील लोकप्रतिनिधींची टक्केवारी यापेक्षा खूपच कमी असेल तर, त्या समाजात असंतोष निर्माण होऊ शकतो. जो अंतिमतः घातक ठरू शकतो. यावर उपाय म्हणून अनेक पर्याय असतात. स्वतंत्र भारताने राखीव मतदारसंघाची व्यवस्था राबवली आहे. ही परिपूर्ण नसली तरी योग्य आहे. ह्यात मतदारसंघातील सर्व पात्र मतदार मतदान करू शकतात. मात्र निवडणूक लढण्याची पात्रता फक्त त्या समाजातील व्यक्तींसाठी तो मतदारसंघ राखीव आहे, त्यांनाच असते. स्वतंत्र मतदारसंघाची संकल्पना यापेक्षा वेगळी होती. ह्यात मतदानाचा हक्कदेखिल त्या विशिष्ठ समाजातील पात्र मतदारांनाच असणार होता. यातूनच पुढे दुहीची बीजे पेरली जाऊ शकत होती. हे जाणूनच गांधींनी स्वतंत्र मतदारसंघाच्या कल्पनेला विरोध केला होता.

In reply to by सुनील

गणपा 27/01/2011 - 02:51
लेख आणि सुनीलचाचा ची वाढिव माहिती दोन्ही आवडले.

In reply to by गणपा

नंदन 27/01/2011 - 11:50
लेख आणि सुनीलचाचा ची वाढिव माहिती दोन्ही आवडले.
--- सहमत आहे. लेख अतिशय आवडला, सहजरावांनी सुचवल्याप्रमाणे १९५० नंतरच्या बदलांबद्दल लिहिता आले तर फारच उत्तम.

In reply to by नंदन

पैसा 28/01/2011 - 22:38
नीलकांत, तुमच्या धावपळीतून जरा सवड काढून तुमच्यातला लेखक जरा जास्त वेळा आम्हाला भेटला तर सगळ्यानाच आवडेल!

In reply to by सुनील

पंगा 31/01/2011 - 02:44
स्वतंत्र भारताने राखीव मतदारसंघाची व्यवस्था राबवली आहे.
याबद्दल अधिक माहिती मिळू शकेल काय? लोकसभेत अँग्लोइंडियन समाजाकरिता राखीव असलेल्या दोन जागा वगळता लोकसभा- किंवा विधानसभा-पातळीवर (म्हणजे केंद्रीय किंवा राज्यपातळीवरील विधीमंडळाच्या निम्नकक्षपातळीवर) तरी अशा इतर 'राखीव मतदारसंघां'बद्दल कल्पना नव्हती. (हल्ली स्त्रियांसाठी तेहतीस टक्के राखीव जागांबद्दल काहीतरी चालल्याचे किंवा झाल्याचे ऐकले होते, पण त्याबद्दल आणि त्याच्या अंमलबजावणीच्या पद्धतीबद्दल निश्चित कल्पना नाही.) बाकी उच्चकक्षपातळीवर शिक्षकमतदारसंघ, पदवीधरमतदारसंघ वगैरे असल्याची कल्पना होती, परंतु तो वेगळा प्रकार असावा.

In reply to by पंगा

सुनील 31/01/2011 - 05:24
नुकत्याच झालेल्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर लोकसभेच्या महाराष्ट्रातील एकूण मतदारसंघांपैकी खालील मतदारसंघ हे अनुसुचित जातींतील उमेदवारांकरीता राखीव आहेत - अमरावती, रामटेक, शिर्डी, लातुर आणि सोलापूर. तसेच हे मतदारसंघ हे अनुसुचित जमातींतील उमेदवारांकरीता राखीव आहेत - नंदुरबार, गडचिरोली, दिंडोरी आणि पालघर. पूर्वीच म्हटल्याप्रमाणे, सदर मतदारसंघातील सर्व पात्र मतदारांना मत देण्याचा हक्क आहे परंतु, निवडणूक लढविण्याचा अधिकार फक्त त्या विशिष्ठ जाती-जमातीतीलच लोकांनाच आहे.

In reply to by सुनील

सुधीर काळे 31/01/2011 - 13:49
शिवाय हे राखीव मतदारसंघ बदलते (rotating) असतात असे वाचले आहे. त्यांच्या बदलण्याच्या क्रमाबद्दल/पद्धतीबद्दल नीलकांत-जी किंवा सुनिल-जी कांहीं लिहू शकले तर वाचायला आवडेल.

वाटाड्या... 27/01/2011 - 01:49
प्रिय नीलकांत, मला माहीत आहे की तु प्रशासकीय सेवेत आहेस. त्यामूळे तुझा स्वातंत्र्य पुर्व कालापासुनचा ते संविधान येण्यापर्यंतचा अभ्यासक लेखाजोखा आवडला.. त्यातले एक "मात्र एक जाणीव कायम असते की सध्या भारतात अस्तित्वात असलेली राजकीय/ प्रशासकीय व्यवस्था अत्यंत संतुलित व नवीन बदलांना सामावून घेणारी आहे." ह्या वाक्याकडे वळूया. यावर जरा भाष्य करशील का? भ्रष्टाचार, राजरोस हत्या, कंबरडे मोडणारी महागाई हे एकिकडे तर ८-९% जीडीपी इतका वाढदर दुसरीकडे ह्या नविन बदलांना सामावून घेणारी व्यवस्था अत्यंत संतुलित कशी असेल/आहे ह्या प्रश्नाचे मला वाटतं तुझ्यासारखेच लोक चांगले उत्तर देऊ शकतील. तेव्हा कृपया माझ्या ह्या विनंतीचा स्विकार करुन उत्तर देच... कळावे लोभ असावा.. - वाटाड्या...

विकास 27/01/2011 - 02:29
प्रजासत्ताक दिना निमित्ताने हा लेखाजोगा वाचताना विशेष भावला. त्यात केवळ अर्थशास्त्र विषयावरच माहिती आहे असे नाही तर राज्य चालविताना लागणार्‍या सर्वच विषयावर कौटिल्याचे भाष्य आहे. आणि विशेष म्हणजे त्याकाळात धर्माचा एवढा पगडा असल्यावरही हा ग्रंथ व्यवहारपातळीच्या जवळ जाणारा दिसतो. मला पुसटसे आठवते त्याप्रमाणे, दुर्गा भागवत संकलीत कौटिलीय अर्थशास्त्राच्या पुस्तकात त्यांनी एक गोष्ट लिहीली होती, ती म्हणजे "अर्थशास्त्र" म्हणजे आजच्या काळात धरले जाते तसे केवळ "इकॉनॉमिक्स" नव्हते तर चार पुरूषार्थातील तो एक भाग होता ज्याच्या आधारे आणि नियमांवर समाज चालतो.

अर्धवटराव 27/01/2011 - 04:11
जुन्या व्यवस्थेतुन संविधानाच्या आधारे चालणार्‍या व्यवस्थेत आपल्या राज्यव्यवथेचे जे ट्रांन्सफॉर्मेशन झाले त्याचा सुंदर आढावा !! अर्धवटराव

सहज 27/01/2011 - 06:32
शालेय अभ्यासक्रमातील इतिहास विषयातील प्रमुख नोंदीची उजळणी छानच. पण १९५० नंतर आजपर्यंतचा प्रवास व यापुढील आव्हाने यावर आता फोकस हवा असे वाटते. त्या अनुषंगाने, नीलकांत ह्या लेखाचा पुढचा भाग लिही असे सुचवतो.

विजुभाऊ 27/01/2011 - 13:00
सहजकाकाशी सहमत. एक संतुलीत लेख नीलकान्त या निमित्ताने भारतीय समाजाची १९५० ते २०१० सहा दशकांची वाटचाल मांडावीस असे सुचवतो. समाजदवादी विचारसरणीतून आपला समाज भांडवली विचारसरणी कडे ८० च्या दशकात वातचाल करू लागला. यातून मध्यमवर्गाचा उदय झाला. शिक्षीत शेतकरी वर्ग हा देखील सधन होउ लागलाय. मध्यमवर्गाच्या दृष्टीने पाहिले तर १९९५ नन्तर सुवर्णयूगाचा प्रारंभ झाल्या सारखेच झालेय.छोट्या शहरांचा उदय झाला. तालुक्याच्या गावात देखील बर्‍याच सुवीधा मिळु लागल्य आहेत. पण आहेरे आणि नाहीरे ही दरी वाढतच चाललीय. जागांचे भाव मध्यमवर्गाच्या देखील आटोक्याबाहेर चाललेत. भांडवली गुंतुवणुक वाढत चाललीय. नवे रोजगार होऊ घातलेत. हे चित्र सर्व व्यापक व्हावे .

विसुनाना 27/01/2011 - 16:52
लेख आवडला.
आजची व्यवस्था सर्वोत्तम नसली तरी अतिशय उत्तम आहे.
-मुळात आपली राज्यघटना ही एका आदर्श समाजाची रचना करण्यासाठी (योग्य रितीने आणि योग्य प्रतिनिधींनी राबवली तर) सर्व जगाला ललामभूत ठरेल असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. परंतु वर कंसात लिहिलेला मजकूर प्रत्यक्षात न उतरल्याने तिची पायमल्ली होत आहे. वर सहज यांनी म्हटल्याप्रमाणे १९५० नंतर कोणत्या टप्प्यांवर तिच्यावर आघात झाले , (ते कसे टाळता आले असते?) आणि कोणत्या योग्य नव्या गोष्टी तिच्यात अंतर्भूत झाल्या याचाही आढावा उत्तरार्धात घेतल्यास उत्तम.

नीलकांत 27/01/2011 - 21:44
नमस्कार, अनेक दिवसांनी लेख लिहायचे ठरवले आणि दिनविशेष म्हणून लिहायला लागलो. लिहीण्यासारखे खुप काही आहे. जसं १९२० ते १९३० चे दशक लिहायला लागलो तेव्हा अनेक वेगवेगळे प्रवाह एकत्र यायला लागले त्यावर लिहावंसं वाटतंय ते कधीतरी लिहील. सध्या वाटाड्याच्या शंकेविषयी... मी आजची भारताची व्यवस्था खुप चांगली आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा मी आजच्या व्यवस्थेची तुलना गेल्या काही शतकांतील भारतातील वेगवेगळ्या शासकांच्या काळातील व्यवस्थेशी करतो आणि मला लक्षात येतं की सामान्य मानसाला सर्वाधीक अधिकार याच व्यवस्थेत दिलेले आहेत. कुठल्याही व्यवस्थेत काही चांगल्या तश्या काही वाईट गोष्टी असतात. तश्याच आपल्या व्यवस्थेत सुध्दा आहेत. मात्र सामान्य आणि सर्वात खालच्या स्तरातील लोकांना आज प्रगतीच्या ज्या शक्यता आज उपलब्ध आहेत त्या या आधी कधीच नव्हत्या. आज आपण आपल्या मुलभूत हक्कांना संरक्षण आहे. आपण - अभिव्यक्ती, शांततेत निशस्त्र एकत्रीत येणे, संघटना बनवण्याचे, देशात कुठेही फिरण्याचे, हवा तो व्यवसाय करण्याचे( काही पात्रता वगळून), कुठेही मालमत्ता संपादन करण्याचे(अपवाद) असे अनेक प्रकारचे स्वातंत्र्य अनुभवतो. हे सर्व या आधी कधीच नव्हते. संविधान बनवतांना अश्या अनेक गोष्टी दूर दूर पर्यंत शक्य वाटत नव्हत्या मात्र त्यासाठी प्रयोजन केलेले दिसून येते. त्याकाळात सामान्य जनतेत नसलेली राजकीय प्रगल्भता पुढे येईल असे अपेक्षीत होते. आज सुध्दा अनेकदा भारतीय जनतेने निवडणुकीतून हे दाखवून दिले आहे की येथे काहीही बदल होऊ शकतो. आज आपल्यासमोर असलेल्या कुठल्याही समस्येवर तोडगा काढण्यासाठी ही व्यवस्था तयार आहे. पुरेशी लवचीक आहे. आणि त्यासाठी मार्गसुध्दा राजरोस उपलब्ध आहेत. हे असं या आधी कधीच नव्हतं. म्हणून ही व्यवस्था उत्तम आहे असं मी म्हणालो. स्वातंत्र्यानंतरचा भारताचा प्रवास सुध्दा खूपच रोचक आहे. नेहरू युग, त्या युगात त्यांनी केलेले नव्या भारताच्या पायाभरणीचे काम, त्यांची काश्मिर आणि चीन बाबतची भूमीका... अश्या अनेक बाबी आहेत, पुढे इंदीरा गांधींचा काळ, हा सर्वात थरारक होता असे मी मानतो. स्वातंत्र्योत्तर काळात १९८० ते १९९० चे दशक खूप उलथापालथीचं होतं. मंडल आयोग,ब्ल्यु स्टार, शहाबानो, सुचना तंत्रज्ञान, बोफोर्स, रामजन्मभूमी असे अनेक आयम आहेत, सोबतच याच धामधुमीतून आजच्या राजकाणारणात आघाडीवर असलेले सर्व नेते पुढे आले. नेहरूंच्या काळापासून चालत आलेल्या आर्थीक घडीचा कालखंड संपलेला असून आता नवीन जगाशी हात मिळवून चालायला पाहीजे हे लक्षात घेऊन खा-उ-जा धोरण राबवण्यासाठी केलेली धडपड हा सर्व इतिहास झकास आहे. - नीलकांत स्वातंत्र

".....सध्या भारतात अस्तित्वात असलेली राजकीय/ प्रशासकीय व्यवस्था अत्यंत संतुलित व नवीन बदलांना सामावून घेणारी आहे. ...." ~ वरील वाक्याबद्दल खुद्द धागाकर्तेच म्हणतात, "मला कल्पना आहे की मी जरा धाडशी वाक्य बोलतो आहे..." तर त्यांच्याही मनात कुठेतरी सध्याच्या प्रशासकीय व्यवस्थेबद्दल (वा त्याच्या अंमलबजावणीबाबत..) पाल चुकचुकत असेल. प्रशासकीय व्यवस्था भारतीय घटनेतील तरतुदीनुसार अंमलात आलेली एक अशी रचना आहे की त्या अनुषंगाने प्रशासानाचा रथ जर चालविला गेला तर खर्‍या अर्थाने देशातील सर्वात शेवटच्या घटकाला "कल्याणकारी" राज्याची फळे चाखायला मिळतील. ICS कॅडरमध्ये काम केलेल्या भारतीय अधिकार्‍यांना त्याच पातळीवरील ब्रिटिश ऑफिसर्स यांचे "प्रशासकीय सेवे"चे मार्गदर्शन उत्तमरित्या मिळत असे (हे मान्यच करावे लागेल) त्यामुळे रामचंद शिवदासानी, केपीएस मेनन, सी.डी.देशमुख, बद्रुद्दिन तय्यबजी, वेंकटाचारी, एल.के.झा, गोविंद नारायण, सीपी श्रीवास्तव आदी प्रशासकीय अधिकार्‍यांची नावे जरी उच्चारली तरी नजरेसमोर एक "आदर्श" येतो ज्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात प्रशासकीय व्यवस्था किती चांगल्या प्रकारे आणि चांगल्याच कारणासाठी राबविली गेली होती याचे चित्र नजरेसमोर येते. संसद सदस्य आणि किरकोळ मंत्री तर देतीलच पण अगदी पंडित नेहरूंदेखील आयसीएस अधिकार्‍यांच्या विद्वत्तेला मान देत असत, त्याला कारण म्हणजे या अधिकार्‍यांच्या नैतिकतेचा दबदबा. आयसीएस जाऊन आयएएस आले. या सेवेचे आकर्षण वाढत गेले आणि जरी "टॅलेन्ट" लागत असले तरी "आपल्या भल्याबुर्‍याच्या किल्ल्या मंत्र्याच्या हाती आहेत..." ही जाणीव घर करू लागल्यावर गेल्या काही वर्षात या सेवेचे दुसरे नाव 'त्यांच्या कृपाछ्त्राखाली आहे करीअर तोपर्य्ण्त होईल तितके कमावून घेणे' असेच झाल्याने मध्य प्रदेशमधील बहुचर्चित अरविंद जोशी आणि सौ. टिनू जोशी यांच्यासारखेच आयएएस अधिकारी निर्माण होत राहतात....आणि इतरत्रही असेच असतील तर प्रशासकीय सेवा कोणत्या अर्थाने 'नवीन बदलांना सामावून घेणार?' हा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर पडातोच. ३ कोटीपेक्षा जास्त रोकड, २५० एकर जमीन, देशातील मोठ्या शहरात २५ फ्लॅट्स, दागदागिन्यांची तर मोजदादच झालेली नाहे....या जोशी दांपत्याच्या घरी सापडून [दोघेही की पोस्टवरील आयएएस अधिकारी] सार्‍या देशाने "त्या" पदाची झालेली अवहेलना पाहूनही आज त्यांच्याच परिवारातील आयएएसची लॉबी त्या जोडप्यावर होत असलेली कारवाई कशी टाळता येईल या प्रयत्नात असल्याचे पाहून मन विषण्ण होणारच. आता 'जोशीदांपत्यासारखे अपवाद सर्वच क्षेत्रात असणार...' असे म्हटले गेले तर ती शुध्द पळवाट ठरेल आणि एकप्रकारे आपल्याच घटनेची ती वंचना ठरेल. कारण अन्य क्षेत्रातील खाबुगिरी करणारे आणि आयएएस अधिकार्‍याने (त्यातही एक स्त्री) तोच मार्ग अवलंबणे तसेच त्यांच्या कृष्णकृत्याला त्यांच्याच भाऊबंदांनी पाठीशी घालणे या बाबी प्रशासकीय सेवा संतुलीत आणि लोकाभिमुख मानता येणार नाही, आणि जर अशा पाण्यातील प्रशासन असेल तर मग त्यात जगणार्‍या साध्या माश्यालादेखील तहान लागल्याशिवाय राहाणार नाही. ~~ हे झाले प्रशासकीय व्यवस्थेबद्दल.....राजकीय व्यवस्थेबद्दलही असेच लिहिता येईल. तिथे तर आनंदच आहे. असो. (बाकी समयोचित लेखाबद्दल....जो एक प्रकारे घटना वाटचालीचा थोडक्यात इतिहासच आहे.... श्री.नीलकांत यांचे अभिनंदन.) इन्द्रा

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शाहरुख 29/01/2011 - 23:05
चांगली माहिती मिळाली धाग्यातून ! देशाचा इतिहास फारसा माहित नसल्याची आणि शाळेत शिकलेला इतिहास विसरल्याची जरा लाज वाटली :(

ऋषिकेश 28/01/2011 - 08:54
वा अभ्यासपूर्ण धागा आणि रोचक धांदोळा अवांतरः हे वाचून मागे मधेन सोडून दिलेली 'एक ऐतिहासिक घटना' ही मालिका पुन्हा सुरू करावी अशी इच्छा होत आहे.. बघुया कसे जमते ते :)

"....आज सुध्दा अनेकदा भारतीय जनतेने निवडणुकीतून हे दाखवून दिले आहे की येथे काहीही बदल होऊ शकतो...." श्री.नीलकांत.... येथे थोडा गोंधळ निर्माण होऊ शकतो तुमच्या या विधानामुळे. कुठल्या निवडणुकीविषयी तुम्ही बोलत आहात? आणीबाणीनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा अपवाद वगळता, त्यानंतरच्या निवडणुका ह्या सरसकट स्थानिक वा राज्य पातळीवरील घडामोडीशी निगडीत आहेत. तिचा देशाच्या जडणघडणीत किती आणि कसला फरक पडला, यावर भाष्य वा चर्चा अपेक्षित आहे. ती इथे या धाग्यावर वा नव्याने होणे फार फार गरजेचे आहे, अन्यथा वरील वाक्याचा अर्थ 'विशफुल थिंकिंग' असा होऊ शकतो. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

ऋषिकेश 29/01/2011 - 09:43
अश्या बर्‍याच निवडणूका आहेत. आणिबाणीनंतरच्या निवडणूका तर आहेतच, बिहारमधील नितीशकुमार यांचा विजय असो किंवा उमा भारती यांचा मध्यप्रदेशातील विजय असो भारतीय जनतेने सुज्ञपणा दाखवला आहेच. याशिवाय केरळमधील डाव्यांचा पराभव, ओरीसातील बिजु पटनायक यांच्या बेरजेच्या राजकारणाला पाठिंबा दाखवल्यानंतर मतदारांना सुज्ञच म्हणावे लागते.

In reply to by इन्द्र्राज पवार

नीलकांत 29/01/2011 - 20:17
स्वतंत्र भारतात निवडणुका ह्या भारतातील नागरीकांना आपले मत देण्याची संधी देतात. नेहरू युगात निवडणुका केवळ त्यांच्याच नावावर व्हायच्या. काँग्रेस संघटन मजबुत होतं. मात्र पुढे परिस्थिती बदलली. नेहरूंच्याच मंत्रीमंडळात सहभागी असलेल्या डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने जनसंघ नावाच्या पक्षाची स्थापना केली. समाजवादी, कम्युनिस्ट, रिपब्लीकन पक्ष आदी होतेच. नेहरू नंतर शास्त्रीजी आले आणि त्यांच्या अकस्मात निधनानंतर इंदीरांजींच्या आगमनामुळे काँग्रेस मध्ये फुट पडली. इंदीराजींनी निवडणुक लढवून सत्ता संपादन केली. यावेळेला जनतेने इंदीराजींना कौल दिला. आणिबाणी आल्यानंतर त्यापुढील निवडणूकीत इंदीरांजींच्या विरोधात जनतेने कौल दिला. पर्यायी सरकार ठिक राज्यकारभार करू शकले नाही हे बघुन परत इंदीराजींना कौल दिला. इंदीराजींच्या हत्येनंतर जनतेने काँग्रेसच्या इतिहासात सर्वाधीक मताधिक्याने राजीव गांधींना कौल दिला. राजीव गांधींच्या काळात आलेल्या असंख्य अडचणींमुळे व त्यांची योग्य हाताळणी न झाल्यामुळे ८० च्या दशकात प्रादेशीक पक्षांना महत्व यायला लागले. व काँग्रेस वेगवेगळ्या राज्यांत आपली सत्ता गमावू लागली. आसामचा प्रश्न , 'आसू' संघटनेचे आंदोलन आणि शेवटी आसाम गण परिषदेचे आसाम मध्ये काँग्रेसला हरवून निवडणुक जिंकने. हा त्यातीलच एक टप्पा. आणिबाणी नंतर जनसंघाचे रुपांतर भारतीय जनता पार्टीत झाले. गांधीचा गांधीवाद सोबत घेऊन मालवियांच्या एकात्म मानववादातून वाटचाल करणार्‍या या पक्षाला शहाबाणो प्रकरणाने हाती आयताच मुद्दा मिळाला. यामुळे हिंदू मतांचं भावनीक ध्रुवीकरण करायला सुरूवात झाली. याच दशकात रामजन्मभूमीचे आंदोलन तापलं. यामुद्द्यावर भारतीय जनता भाजपसोबत गेली. त्यांच्या खासदारांची संख्यावाढायला लागली होती. पुढे भ्रष्टाचार आणि कमकुवत पक्ष संघटनामुळे कमजोर झालेली काँग्रेस राजीव गांधींच्या दुर्दैवी हत्ये मुळे काँग्रेस परत सहानुभूतीमुळे परत सत्तेवर आली मात्र यावेळी अल्पमताचं सरकार होतं. राजीव गांधीनंतर काँग्रेसची अवस्था पारच ढेपाळली होती. कुणीही गांधी यावेळी समोर नव्हतं. आणि दिसणारे चेहरे नरसिंहराव, मनमोहन सिंग, सिताराम केसरी सारखे होते. यावेळी विरोधी पक्षाजवळ अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मनोहर जोशी, प्रमोद महाजन, सुषमा स्वराज आदी आक्रमक लोक होते. सोबतच राज्य पातळीवर पाहिलं तर उत्तर प्रदेश व बिहार हे महत्वाचे दोन राज्ये याच काळात काँग्रेसच्या हातून गेले. ते अद्याप परत मिळवता आले नाही. राजीव गांधींच्या मृत्युनंतर समाजवादी, बसपाचा विकास झालेला दिसून येतो. यावेळी राष्ट्रीय प्रतिमा असलेल्या नेत्यांची वानवा झालेली दिसून येते. भाजपा कडे काही लोक होते मात्र आता स्थानिक पातळीवरचे मुद्दे हावी झालेले दिसून येतात. तामीळनाडु, कर्नाटक, पश्चिम बंगाल , जम्मु काश्मिर येथे आधीपासूनच प्रादेशीक पक्ष सत्तेत होते, बिहार, ओरीसा, राजस्थान आदी राज्यांत सुध्दा अन्य पक्ष मजबुत झालेले दिसतात. पुढे जनतेने काँग्रेसचा पाठींबा काढला आणि प्रादेशिक पक्षांना दिला. सोबतच राममंदीराच्या मुद्द्यामुळे भाजपा मजबुत झाली. एक काळ असा आला की भाजपा तिसर्‍यांदा सत्तेवर आली. एकीकडे असे दृष्य होते की भाजपाजवळ एकाहून एक मुलुख मैदान तोफा होत्या, भारत सॉरी इंडीया शायनींग होत होता. अश्यावेळी जिला ठीक ठाक म्हणावे असं हिंदी सुध्दा येत नव्हतं अश्या सोनीया गांधींच्या मागे देश उभा राहीला. आणि काँग्रेसचा तळ गाठायला लागलेला आलेख वर वर जायला लागला आहे. हा पराजय जसा भाजपाला अनपेक्षीत होता तसाच हा विजय कॉग्रेसला सुध्दा अनपेक्षीतच असावा असं माझं मत. अश्या अनेक वेळी भारतीय जनतेने सत्तापालट करून दाखवलेला आहे. राज्य स्तरावर तामीळनाडु मध्ये कशी चितपट होते ते आपण बघतोच. सर्व देशातील मिडीया आणि पक्ष मोदी विरूध्द उभे राहील्या नंतर सुध्दा जनतेच्या पाठींब्यावर मोदी परत विराजमान आहेत. बिहार मध्ये नितीश यांना जनतेने आणलं आणि लालू राज संपवलं. याच लोकसभा निवडणूकांत लालुप्रसाद, आणि पासवास यांचे जनतेने काय हाल केले ते विसरलात का? :) खरं सांगायचं तर ही सर्व ताकद या भारतीय जनतेने याआधी कधीच अनुभवली नव्हती. हे सर्व याच व्यवस्थेत शक्य आहे. - नीलकांत

In reply to by नीलकांत

चित्रा 31/01/2011 - 03:15
ही सर्व ताकद या भारतीय जनतेने याआधी कधीच अनुभवली नव्हती. हे सर्व याच व्यवस्थेत शक्य आहे. आपल्याला काही ताकद आहे असे भारतीय जनतेला खरेच जाणवते का असे वाटते. जे होते ते ताकद म्हणूनच होते. पण मतदार मात्र खिन्न दिसत असतो. निदान शहरी, शिक्षित मतदार तरी.

In reply to by इन्द्र्राज पवार

पंगा 29/01/2011 - 22:28
आणीबाणीनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचा अपवाद वगळता, त्यानंतरच्या निवडणुका ह्या सरसकट स्थानिक वा राज्य पातळीवरील घडामोडीशी निगडीत आहेत. तिचा देशाच्या जडणघडणीत किती आणि कसला फरक पडला, यावर भाष्य वा चर्चा अपेक्षित आहे.
"ऑल पॉलिटिक्स इज़ लोकल" या तत्त्वाबद्दल आपण ऐकलेले नाहीत काय?

कधीकधी मिपावरचे लेख वाचताना खूपच व्यक्तिकेंद्रित लेखन होताना दिसतं. त्या पार्श्वभूमीवर हा भारतीय स्वातंत्र्यचळवळीचा धावता आढावा आवडला. हा लेख खरं तर किमान चार भागांत यावा असं वाटलं. गेल्या पासष्ठ वर्षांच्या कालखंडावरही लेखन करावं ही विनंती.

सुधीर काळे 31/01/2011 - 14:09
नीलकांत-जी, यापुढील जे लेख आपण लिहाल त्यात (१) Presidential System आणि Parliamentary System यांची तूलना आणि दोन्हीतील चांगल्या-वाईट गोष्टी याबद्दलही वाचायची इच्छा आहेद. (२) भ्रष्टाचार आणि त्याच्या पाठोपाठ काळ्या पैशाचा व्यवहार (देशातला आणि देशाबाहेरचा) कसा सुरू झाला 'कॅश पेमेंट' आणि 'चेक पेमेंट'ची पद्धत कधी आणि कशी सुरू झाली याबद्दलही माहिती दिल्यास वाचायला आवडेल. माझा अमेरिकन बॉस म्हणत असे कीं अमेरिकेत मोठी रक्कम कॅशमध्ये द्यायची इच्छा असेल तरीही देता येत नाहीं. (किती खरे-खोटे माहीत नाहीं. कदाचित् ड्रगमनीसारखे व्यापार आजही अमेरिकेत होत असतीलही.) पण रोजच्या आयुष्यात मात्र Credit Card किंवा Check वापरलेलेच पाहिले आहे. Cash payments होत नाहींत हेही पाहिले आहे. मी अमेरिकेत जातो तेंव्हां माझ्याकडे American credit card नसते. तेंव्हां मी जर Super Market मध्ये १०० डॉ.ची नोट दिली तर बर्‍याचदा तिथल्या कॅश रजिस्टर चालवणार्‍या मुली आश्चर्य दर्शवितात! कृपया या दोन्ही मुद्द्यांवर नीलकांत-जी किंवा इतरही कुणी प्रकाश टाकावा किंवा नवा धागा काढावा असे वाटते.

श्री.नीलकांत आणि श्री.ऋषिकेश यानी "निवडणुका" संदर्भात जे प्रतिसाद/उत्तर दिले आहे त्या अनुषंगाने ~ लोकशाही प्रणाली मानणार्‍या देशाच्या जडणघडणीचे भवितव्य निवडणुका ठरवित असतात हे तरी अमान्य होण्यासारखे नाही. पण भारतातील निवडणुका, अगदी स्वातंत्र्याच्या काळातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून, "भावनिक" प्रश्नावर लढविल्या गेल्याचे दिसून येते. बैलजोडीवर शिक्का का मारायचा? तर पंडितजीसाठी, पुढे गाय-वासरू वर का? तर अर्थातच इंदिरा गांधीसाठी. आणीबाणीचा कालखंड हा हुकूमशाहीचा अंधःकार आहे ही भावना जेपीनी चेतविली आणि तिचा परिणाम गायवासरू गोठ्यात पडून राहिले, पण जनता पक्षाला सत्तेची पद्मिनी टिकविता येत नाही हे पाहिल्यावर दोनअडीच वर्षानंतर परत नव्याने आलेल्या 'पंजा' ची मोहिनी. कालपर्यंत विमानतळाशिवाय दुसरा प्लॅटफॉर्म न पाहिलेला एक युवक खंडप्राय देशाचे सुकाणू हाती घेतो....का? तर त्याच्या मातेची हत्या झाली म्हणून. अशा या भावनिक बंधार्‍यावर बांधलेल्या निवडणुकातून देशाने काय साध्य केले असेल तर हे की, लोकसभा असो वा विधानसभा इथे जाणारे उमेदवार काय आणि म्युनिसिपालिटी येथे जावून स्थानिक पातळीवरील जकात वाढीचे प्रश्न "हाताळणारे" नगरसेवक यांच्यात काही फरक राहिला नाही. शहरातील एका वार्डाचा नगरसेवक आणि दिल्लीत जाणारा एक खासदार या दोन्ही कल्पना सर्वस्वी भिन्न आहेत. पण दिसते असे की, आपल्या शहरातील खासदार हा कोणत्या पक्षाचा हीच कसोटी असल्याने मग पक्षाने तिथे "मौनीबाबा" उभा केला तरी त्याच्या नावासमोरील पक्षाचे बटन दाबले की बजावला आपल्या मताचा 'घटनात्मक हक्क'. हे चित्र बदलले गेले असे एकाही (लोकसभा) निवडणुकीत दिसून आलेले नाही. सध्याची शासनपद्धती अमान्य म्हणून निवडणुकांवर बहिष्कार हा उपाय होऊच शकत नसल्याने कोणत्या शासनपद्धतील पाठिंबा देणे व त्या अनुषंगाने घटनेची वैधानिकता मान्य करणे हा विषय खरे तर व्यापक दृष्टीने चर्चेचा विषय होऊ शकतो, पण शेवटी 'मतदार राजा' ची मानसिकता बदलणे हे एकट्यादुकट्याचे काम नाही हे वारंवार सिद्ध झाले असल्याने निकालांकडे हतबलतेने पाहणे याच्याशिवाय दुसरा मार्ग सद्यःस्थितीत नाही. आणीबाणीचा उल्लेख वर कित्येक ठिकाणी आला आहे. पण ज्या स्थितीला जयप्रकाशजींनी ठोसपणे विरोध केला होता आणि निदान त्या काळापुरते तरी देशाचे चित्र बदलून टाकले होते, ते चित्र त्यांच्या हयातीतीच विद्रुप केले गेले, ते त्यांच्याच आशीर्वादाने निवडून आलेल्या साथिदारांनी. जेपींची रणनीती सुधारणा अथवा क्रांती यापैकी एकही मुक्काम गाठण्यात समर्थ ठरलेली नाही. मग साहजिकच "भ्रमनिरास" झालेल्या मतदाराने पुन्हा जुनीच वाट चोखाळली हा तर इतिहासच आहे. असे होण्याचे कारण म्हणजे जरी खुद्द हे "राजकारणापासून अलिप्त" असणारे "संत" जनसमुदायामध्ये नवचेतनेचा संचार करून त्यांच्याकडून जबरदस्त प्रतिसाद मिळवू शकतात, तरीपण संधी मिळूनही ते नौकेचे सुकाणू आपल्या हाती घेण्यास तयार होत नाहीत असा इतिहास सांगतो. महात्मा गांधी काय, जे.पी. काय आणि अगदी आजच्या राजकारणातील बाळासाहेब असोत वा सोनिया. हे मान्यच करावे लागेल की या चौघांनीही (ही नावे प्रतिकात्मक या भूमिकेतून घेतली आहेत, हे लक्षात असू दे) आपल्या वर्तनाने, वाणीने आणि पक्षीय मार्गाने जनसमुदायावर एक विलक्षण अशी मोहिनी घातली होती/आहे. सर्वांनी आपापल्या पक्षाला भरीव आणि दीर्घकालीन असे यश मिळवून देण्याचे कार्य केले होते/आहे. पण सत्ताकेन्द्रस्थानापासून दूर राहून 'माझे कार्य पक्षाला असेंब्ली आणि पार्लमेंटपर्यंत पोहोचविणे' एवढेच मानल्यामुळे ज्याच्या हाती जामदारखान्याच्या किल्ल्या दिल्या तो काय करेल ते करेल अशी वृत्ती बाळगल्याने नेमके त्यांच्या करिष्म्याने काय साधले हा सार्वत्रिक प्रश्न आता उभा ठाकला आहे. "मी गांधीजींचे कार्य पुढे नेईन, मी जेपीना शपथ दिली आहे, बाळासाहेबांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र मी सत्यात आणीन, सोनियाजींचे हात मी दिल्लीत जावून बळकट करीन...." सदृश्य घोषणांनी निव्वळ टाळ्या मिळविल्या आणि लोकचेतनेच्या धगीवर वैयक्तिक पातळीवर आपापल्या पोळ्या भाजून घेतल्याचे वा घेत असल्याचे या नेत्यांनी "याची देही याची डोळा" पाहिले आहेच. मग निवडणुकातून बदल बदल म्हटले जाते ते नेमके कुठले बदल आहेत? वरील प्रतिसादात मी ज्यावेळी 'निवडणूक' म्हणतो त्यावेळी लोकसभा हाच अर्थ घेतो. 'आदर्श ग्रामपंचायती' चा पुरस्कार मिळालेला सरपंच देशाचे प्रतिनिधीत्व करू शकत नाही. त्याच चालीवर नरेन्द्र मोदी आणि नितिशकुमार यांच्या पदरी भरघोस यश ओतणारा मतदार त्याच राज्यातून दिल्लीत पाठविल्या जाणार्‍या उमेदवाराबाबतही तितकाच सजग असेल असेही नाही. म्हणजेच निवडणूक म्हणजे माझ्या राज्याच्या विकासापुरताच विचार ही संकुचित भावना दिवसेदिवस वाढत चालली आहे तिचे परिणाम देशाचा कारभार ठिसूळरितीने चालत राहाणार असे काहीसे उदासवाणे चित्र समोर येत आहे. इन्द्रा

आज थोड्या थोड्या कारणाने वैतागलेल्या मित्रांना देशाला आणि येथील व्यवस्थेला शिव्या देताना बघतो आणि कित्येकदा मीसुद्धा त्यात सामील होतो.
तुम्ही आम्ही आपण सगळेच या व्यथेत सामील आहोत.
लेखनप्रकार
नमस्कार, आज आपला प्रजासत्ताक दिन आहे. त्यांनिमित्त सर्वांना शुभकामना. भारताच्या संविधानाच्या अंमलबजावणीची सुरुवात आज झाली. आपण खर्‍या अर्थाने स्वतंत्र झालो आणि सार्वभौम झालो. आज थोड्या थोड्या कारणाने वैतागलेल्या मित्रांना देशाला आणि येथील व्यवस्थेला शिव्या देताना बघतो आणि कित्येकदा मीसुद्धा त्यात सामील होतो. मात्र एक जाणीव कायम असते की सध्या भारतात अस्तित्वात असलेली राजकीय/ प्रशासकीय व्यवस्था अत्यंत संतुलित व नवीन बदलांना सामावून घेणारी आहे.

झेंडा

प्रसाद_डी ·

नरेशकुमार 21/01/2011 - 11:46
हे सगळे आप-आपल्या पोळ्या शेकुन घेत आहेत.
एवढ्याश्या कामासाठि ते MIcrowave का विकत घेत नाहीत, तेच कळत नाही. त्यात पोळ्या छान शेकुन निघतात.
च्यायला कोणा सोबत जाव कळत नाही....
कोनासोबतही जौ नये, घरात बसने, बायकोसोबत, मस्त पैकि बायकोला छान काहीतरी खायला करायला सांगने, आनी निवांत एखादा मस्त हिन्दि कॉमेडी सिनेमा बघत बसने. नाहीतरी आज शुक्रवारच आहे ........

In reply to by प्रसाद_डी

नरेशकुमार 21/01/2011 - 13:09
मग shaadi.com, matrimonial web sites, धोंडाळा घेने. काहिच नाही जमले तर, स्वतःच्या जबाबदारीवर एक गर्ल फ्रेंड गटवीने, आनी तीला घेउन मस्त चौपाटीला हींडने

गवि 21/01/2011 - 11:50
तुम्ही त्या विधानाचा संदर्भ तपासला नाहीत असं वाटतंय. नुसते "तिरंगा फडकवलात तर जबाबदारी तुमची" इतकेच विधान वाचून तुमची अशी प्रतिक्रिया होणे साहजिक आहे. पूर्वी या विषयावर झालेली प्रदीर्घ चर्चा एका थ्रेडवर आहे. तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल. ती वाचावी अशी विनंती. त्यात सगळे संदर्भ आले आहेत. "तिरंगा फडकवलात तर जबाबदारी तुमची" असेच टायटल आहे.

ह्या विषयावर एक धागा ऑलरेडी सुरु असताना तुम्ही अजुन एक धागा काढून ह्या विषयाला जी दुहेरी वाचा फोडली आहेत त्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद.

विजुभाऊ 21/01/2011 - 13:44
नागपुरात देखील काश्मीर पेक्षाही भयन्कर परिस्थीती आहे. एका संघटनेने त्यांच्या भारतातील मुख्य कार्यालयात जे नागपूरात मध्यवर्ती भागात आहे इतकी वर्षे तेथे झेन्डावन्दन केलेले नाही. त्या संघटनेशी काहीच संबन्ध नसलेला त्यांचा एक राजकीय पक्ष आहे... त्या पक्षाने आता काश्मीर मध्ये झेन्डा फडकवायचा विचार केला आहे. त्या राजकीय पक्षाला आपल्या मातृ सम्घटनेच्या कार्यालयावर इतकी वर्षे राष्ट्रध्वज फडकवायला जमलेले नाही . नागपूरच्या मानाने काश्मीरची परिस्थिती बरी असावी .

ढब्बू पैसा 21/01/2011 - 15:33
निदान स्पष्टपणे नाव तरी घ्यावं संघटनेचं! लोकशाही आहे भारतात :P संघकार्यालयातलं झेंडावंदन आणि काश्मीर ह्यातला परस्पर संबंध समजावून सांगाल का विजुभाऊ? स्वयंसेवकांना वेगळं झेंडावंदन करायची काय गरज आहे? ते समाजाचा एक भागच आहेत आणि त्यामुळे चौका-चौकात होणार्‍या झेंडावंदनाला उपस्थित राहून एकात्मता वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो :) असो. मी काय सांगावं तेच पुन्हा पुन्हा! काश्मीर हा स्वतंत्र विषय आहे. नागपूरशी त्याची केलेली तुलनाच मुळात अयोग्य आहे. "काश्मीर मधे राष्ट्रध्वज फडकावला तर खबरदार" अशी विधानं आपण खपवून घेतो आणि त्यांचं अप्रत्यक्ष समर्थनही करतो ह्याहून मोठं एखाद्या देशाचं दुर्दैव ते काय!

In reply to by ढब्बू पैसा

गवि 21/01/2011 - 15:36
काश्मीर हा स्वतंत्र विषय आहे. नागपूरशी त्याची केलेली तुलनाच मुळात अयोग्य आहे. "काश्मीर मधे राष्ट्रध्वज फडकावला तर खबरदार" अशी विधानं आपण खपवून घेतो आणि त्यांचं अप्रत्यक्ष समर्थनही करतो ह्याहून मोठं एखाद्या देशाचं दुर्दैव ते काय! एवढ्या भागाविषयी पुन्हा असंच म्हणतो की तुम्ही संदर्भ सोडून काढलेल्या वाक्याने प्रभावित झाला आहात.

In reply to by ढब्बू पैसा

गवि 21/01/2011 - 15:57
असं कधीच असू शकत नाही. "कोणत्याही संदर्भात अयोग्य" असं काही असूच शकत नाही. या सरसकट विधानानेच हे सिद्ध होतं की तुम्ही प्रभावित (इन्फ्ल्युएन्स) झालेले आहात.. http://www.misalpav.com/node/16180#comment-275095

In reply to by गवि

ढब्बू पैसा 21/01/2011 - 16:18
त्यानंतरही मी तेच म्हणेन. भारताच्या भूमीवर तिरंगा फडकविल्यास हिंसाचार उफाळेल हे स्टेटमेंट कसं योग्य आहे? तो भाग संवेदनशील आहे हे मान्य पण अखंडता आणि एकात्मतेसाठी तिथे तिरंगा फडकवण्यात येत असेल तर त्यात गैर काय आहे? आणि तिरंगाच ना, कुठल्या धर्माचा ध्वज तर तिथे कोणी फडकवत नाहीये ना!

In reply to by ढब्बू पैसा

गवि 21/01/2011 - 16:30
भारताच्या भूमीवर तिरंगा फडकविल्यास हिंसाचार उफाळेल हे स्टेटमेंट कसं योग्य आहे? तिरंगा फडकवण्यापूर्वीच हिंसाचार उफाळेल याची खात्री करून घेण्यात येत आहे असं असेल तर?? तो भाग संवेदनशील आहे हे मान्य पण अखंडता आणि एकात्मतेसाठी तिथे तिरंगा फडकवण्यात येत असेल तर त्यात गैर काय आहे? आणि तिरंगाच ना, कुठल्या धर्माचा ध्वज तर तिथे कोणी फडकवत नाहीये ना! अखंडता आणि एकात्मतेसाठी तिथे तिरंगा फडकवण्यात येत आहे हे महाचूक गृहीतक. भाजप "यात्रा" "चलो" असे शब्द वापरून जो रंग दाखवत आहे त्याने तुम्हाला अखंडता, एकात्मता हा हेतू दिसत असेल तर तातडीने फेरविचाराची गरज आहे. संघ, भाजपच्या परिवारात घट्ट मुरलेल्या घरात वाढूनही हे माझं असं स्पष्ट मत आहे. उद्देश नक्कीच भडकवण्याचा आणि राजकीय फायदा उठवण्याचा आहे. राजकीय फायदा सगळेच घेतात. पण हा मार्ग दुरित वाटतो.. कोकणात गणपतीची मिरवणूक मशिदीशेजारून मुद्दाम न्यायची आणि त्यावेळी कर्णे आणि लेझीम सर्वात जोरदार दणकवायचे.. हे मी लहानपणापासून पाहिलं आहे. आता मिरवणूक कुठूनही जाऊ शकते तशी ती मशिदीवरूनही जाऊ शकते. त्यात टेक्निकली काही चूक दिसत नसलं तरी कुरापत काढण्याचा स्वभावहेतू दिसतोच. रोज कर्ण्यावरून प्रार्थनेचा आवाज करता.. मग घ्या एकदाच स्कोअर सेटलिंग.. असा उद्देश भडकावू नाही तर काय म्हणायचा ? शेवटी भडकले की भोगणार आहे तिथली जनता... काडी लागली की भडका उडायच्या आत हे चलो वाले येणार चलो वापस करुन लगेच घरी पुण्या-मुम्बईस... आपण इथे बसून गप्पा मारणार..

In reply to by गवि

सुनील 22/01/2011 - 21:56
अखंडता आणि एकात्मतेसाठी तिथे तिरंगा फडकवण्यात येत आहे हे महाचूक गृहीतक. भाजप "यात्रा" "चलो" असे शब्द वापरून जो रंग दाखवत आहे त्याने तुम्हाला अखंडता, एकात्मता हा हेतू दिसत असेल तर तातडीने फेरविचाराची गरज आहे. उद्देश नक्कीच भडकवण्याचा आणि राजकीय फायदा उठवण्याचा आहे. राजकीय फायदा सगळेच घेतात. पण हा मार्ग दुरित वाटतो.. सहमत. वास्तविक विकासाच्या मार्गानेही सत्ता मिळू शकते हे गुजरात्-बिहारच्या उदाहरणावरून लक्षात यायला हवे होते. पण भावना भडकावणे हा सोपा (पण नतद्रष्ट) मार्ग ही मंडळी का निवडतात, हे समजत नाही.

In reply to by ढब्बू पैसा

काश्मीर हा स्वतंत्र विषय आहे. नागपूरशी त्याची केलेली तुलनाच मुळात अयोग्य आहे.
विजुभौंसाठी संघ हा एकमेवच विषय असतो आणि ते संघाची तुलना कशीही आणि कुठेही करु शकतात. स्वयंसेवक करत नसतील येवढा संघाचा विचार विजुभौ करत असतात ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

छोटा डॉन 21/01/2011 - 15:50
>>विजुभौंसाठी संघ हा एकमेवच विषय असतो आणि ते संघाची तुलना कशीही आणि कुठेही करु शकतात. सहमत ! मात्र त्यांनी वर केलेले तुलना अप्रस्तुत आहे इतकेच म्हणतो. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

मात्र त्यांनी वर केलेले तुलना अप्रस्तुत आहे इतकेच म्हणतो.
+१ सहमत आहे. मात्र विजुभौंच्या मताचाही आदर ठेवलेला आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अवलिया 22/01/2011 - 18:25
सहमत आहे. त्याचबरोबर मला हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की विजुभाऊ त्यांच्या घरावर तिरंगा फडकावतात का? असल्यास कधी पासून आणि नसल्यास का नाही ? त्याचबरोबर त्यांच्या कंपनीत तिरंगा फडकावला जातो का? असल्यास कधीपासून आणि नसल्यास का नाही ? ते रहातात त्या परिसरात कुणी तिरंगा फडकावतात का? असल्यास कधीपासून आणि नसल्यास का नाही?

नरेशकुमार 21/01/2011 - 11:46
हे सगळे आप-आपल्या पोळ्या शेकुन घेत आहेत.
एवढ्याश्या कामासाठि ते MIcrowave का विकत घेत नाहीत, तेच कळत नाही. त्यात पोळ्या छान शेकुन निघतात.
च्यायला कोणा सोबत जाव कळत नाही....
कोनासोबतही जौ नये, घरात बसने, बायकोसोबत, मस्त पैकि बायकोला छान काहीतरी खायला करायला सांगने, आनी निवांत एखादा मस्त हिन्दि कॉमेडी सिनेमा बघत बसने. नाहीतरी आज शुक्रवारच आहे ........

In reply to by प्रसाद_डी

नरेशकुमार 21/01/2011 - 13:09
मग shaadi.com, matrimonial web sites, धोंडाळा घेने. काहिच नाही जमले तर, स्वतःच्या जबाबदारीवर एक गर्ल फ्रेंड गटवीने, आनी तीला घेउन मस्त चौपाटीला हींडने

गवि 21/01/2011 - 11:50
तुम्ही त्या विधानाचा संदर्भ तपासला नाहीत असं वाटतंय. नुसते "तिरंगा फडकवलात तर जबाबदारी तुमची" इतकेच विधान वाचून तुमची अशी प्रतिक्रिया होणे साहजिक आहे. पूर्वी या विषयावर झालेली प्रदीर्घ चर्चा एका थ्रेडवर आहे. तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल. ती वाचावी अशी विनंती. त्यात सगळे संदर्भ आले आहेत. "तिरंगा फडकवलात तर जबाबदारी तुमची" असेच टायटल आहे.

ह्या विषयावर एक धागा ऑलरेडी सुरु असताना तुम्ही अजुन एक धागा काढून ह्या विषयाला जी दुहेरी वाचा फोडली आहेत त्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद.

विजुभाऊ 21/01/2011 - 13:44
नागपुरात देखील काश्मीर पेक्षाही भयन्कर परिस्थीती आहे. एका संघटनेने त्यांच्या भारतातील मुख्य कार्यालयात जे नागपूरात मध्यवर्ती भागात आहे इतकी वर्षे तेथे झेन्डावन्दन केलेले नाही. त्या संघटनेशी काहीच संबन्ध नसलेला त्यांचा एक राजकीय पक्ष आहे... त्या पक्षाने आता काश्मीर मध्ये झेन्डा फडकवायचा विचार केला आहे. त्या राजकीय पक्षाला आपल्या मातृ सम्घटनेच्या कार्यालयावर इतकी वर्षे राष्ट्रध्वज फडकवायला जमलेले नाही . नागपूरच्या मानाने काश्मीरची परिस्थिती बरी असावी .

ढब्बू पैसा 21/01/2011 - 15:33
निदान स्पष्टपणे नाव तरी घ्यावं संघटनेचं! लोकशाही आहे भारतात :P संघकार्यालयातलं झेंडावंदन आणि काश्मीर ह्यातला परस्पर संबंध समजावून सांगाल का विजुभाऊ? स्वयंसेवकांना वेगळं झेंडावंदन करायची काय गरज आहे? ते समाजाचा एक भागच आहेत आणि त्यामुळे चौका-चौकात होणार्‍या झेंडावंदनाला उपस्थित राहून एकात्मता वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो :) असो. मी काय सांगावं तेच पुन्हा पुन्हा! काश्मीर हा स्वतंत्र विषय आहे. नागपूरशी त्याची केलेली तुलनाच मुळात अयोग्य आहे. "काश्मीर मधे राष्ट्रध्वज फडकावला तर खबरदार" अशी विधानं आपण खपवून घेतो आणि त्यांचं अप्रत्यक्ष समर्थनही करतो ह्याहून मोठं एखाद्या देशाचं दुर्दैव ते काय!

In reply to by ढब्बू पैसा

गवि 21/01/2011 - 15:36
काश्मीर हा स्वतंत्र विषय आहे. नागपूरशी त्याची केलेली तुलनाच मुळात अयोग्य आहे. "काश्मीर मधे राष्ट्रध्वज फडकावला तर खबरदार" अशी विधानं आपण खपवून घेतो आणि त्यांचं अप्रत्यक्ष समर्थनही करतो ह्याहून मोठं एखाद्या देशाचं दुर्दैव ते काय! एवढ्या भागाविषयी पुन्हा असंच म्हणतो की तुम्ही संदर्भ सोडून काढलेल्या वाक्याने प्रभावित झाला आहात.

In reply to by ढब्बू पैसा

गवि 21/01/2011 - 15:57
असं कधीच असू शकत नाही. "कोणत्याही संदर्भात अयोग्य" असं काही असूच शकत नाही. या सरसकट विधानानेच हे सिद्ध होतं की तुम्ही प्रभावित (इन्फ्ल्युएन्स) झालेले आहात.. http://www.misalpav.com/node/16180#comment-275095

In reply to by गवि

ढब्बू पैसा 21/01/2011 - 16:18
त्यानंतरही मी तेच म्हणेन. भारताच्या भूमीवर तिरंगा फडकविल्यास हिंसाचार उफाळेल हे स्टेटमेंट कसं योग्य आहे? तो भाग संवेदनशील आहे हे मान्य पण अखंडता आणि एकात्मतेसाठी तिथे तिरंगा फडकवण्यात येत असेल तर त्यात गैर काय आहे? आणि तिरंगाच ना, कुठल्या धर्माचा ध्वज तर तिथे कोणी फडकवत नाहीये ना!

In reply to by ढब्बू पैसा

गवि 21/01/2011 - 16:30
भारताच्या भूमीवर तिरंगा फडकविल्यास हिंसाचार उफाळेल हे स्टेटमेंट कसं योग्य आहे? तिरंगा फडकवण्यापूर्वीच हिंसाचार उफाळेल याची खात्री करून घेण्यात येत आहे असं असेल तर?? तो भाग संवेदनशील आहे हे मान्य पण अखंडता आणि एकात्मतेसाठी तिथे तिरंगा फडकवण्यात येत असेल तर त्यात गैर काय आहे? आणि तिरंगाच ना, कुठल्या धर्माचा ध्वज तर तिथे कोणी फडकवत नाहीये ना! अखंडता आणि एकात्मतेसाठी तिथे तिरंगा फडकवण्यात येत आहे हे महाचूक गृहीतक. भाजप "यात्रा" "चलो" असे शब्द वापरून जो रंग दाखवत आहे त्याने तुम्हाला अखंडता, एकात्मता हा हेतू दिसत असेल तर तातडीने फेरविचाराची गरज आहे. संघ, भाजपच्या परिवारात घट्ट मुरलेल्या घरात वाढूनही हे माझं असं स्पष्ट मत आहे. उद्देश नक्कीच भडकवण्याचा आणि राजकीय फायदा उठवण्याचा आहे. राजकीय फायदा सगळेच घेतात. पण हा मार्ग दुरित वाटतो.. कोकणात गणपतीची मिरवणूक मशिदीशेजारून मुद्दाम न्यायची आणि त्यावेळी कर्णे आणि लेझीम सर्वात जोरदार दणकवायचे.. हे मी लहानपणापासून पाहिलं आहे. आता मिरवणूक कुठूनही जाऊ शकते तशी ती मशिदीवरूनही जाऊ शकते. त्यात टेक्निकली काही चूक दिसत नसलं तरी कुरापत काढण्याचा स्वभावहेतू दिसतोच. रोज कर्ण्यावरून प्रार्थनेचा आवाज करता.. मग घ्या एकदाच स्कोअर सेटलिंग.. असा उद्देश भडकावू नाही तर काय म्हणायचा ? शेवटी भडकले की भोगणार आहे तिथली जनता... काडी लागली की भडका उडायच्या आत हे चलो वाले येणार चलो वापस करुन लगेच घरी पुण्या-मुम्बईस... आपण इथे बसून गप्पा मारणार..

In reply to by गवि

सुनील 22/01/2011 - 21:56
अखंडता आणि एकात्मतेसाठी तिथे तिरंगा फडकवण्यात येत आहे हे महाचूक गृहीतक. भाजप "यात्रा" "चलो" असे शब्द वापरून जो रंग दाखवत आहे त्याने तुम्हाला अखंडता, एकात्मता हा हेतू दिसत असेल तर तातडीने फेरविचाराची गरज आहे. उद्देश नक्कीच भडकवण्याचा आणि राजकीय फायदा उठवण्याचा आहे. राजकीय फायदा सगळेच घेतात. पण हा मार्ग दुरित वाटतो.. सहमत. वास्तविक विकासाच्या मार्गानेही सत्ता मिळू शकते हे गुजरात्-बिहारच्या उदाहरणावरून लक्षात यायला हवे होते. पण भावना भडकावणे हा सोपा (पण नतद्रष्ट) मार्ग ही मंडळी का निवडतात, हे समजत नाही.

In reply to by ढब्बू पैसा

काश्मीर हा स्वतंत्र विषय आहे. नागपूरशी त्याची केलेली तुलनाच मुळात अयोग्य आहे.
विजुभौंसाठी संघ हा एकमेवच विषय असतो आणि ते संघाची तुलना कशीही आणि कुठेही करु शकतात. स्वयंसेवक करत नसतील येवढा संघाचा विचार विजुभौ करत असतात ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

छोटा डॉन 21/01/2011 - 15:50
>>विजुभौंसाठी संघ हा एकमेवच विषय असतो आणि ते संघाची तुलना कशीही आणि कुठेही करु शकतात. सहमत ! मात्र त्यांनी वर केलेले तुलना अप्रस्तुत आहे इतकेच म्हणतो. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

मात्र त्यांनी वर केलेले तुलना अप्रस्तुत आहे इतकेच म्हणतो.
+१ सहमत आहे. मात्र विजुभौंच्या मताचाही आदर ठेवलेला आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अवलिया 22/01/2011 - 18:25
सहमत आहे. त्याचबरोबर मला हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की विजुभाऊ त्यांच्या घरावर तिरंगा फडकावतात का? असल्यास कधी पासून आणि नसल्यास का नाही ? त्याचबरोबर त्यांच्या कंपनीत तिरंगा फडकावला जातो का? असल्यास कधीपासून आणि नसल्यास का नाही ? ते रहातात त्या परिसरात कुणी तिरंगा फडकावतात का? असल्यास कधीपासून आणि नसल्यास का नाही?
लेखनविषय:
लेखनप्रकार
लाल चौकात तिरंगा फडकवल्य मुळे त्या अशांत कश्मीराची शांती भंग होइल त्यमुळे तीथे तीरंगा नको फडकवायला म्हनुण हे ओमर साहेब(मुख्य मंत्री आहे म्हनुन नहितर कसला सहेब अन कस्ल काय) बोंबलत आहेत. का कश्मीर भारताचा भाग नाही का? बर ईतीहास बघता कश्मीरी रजा ने त्याचे राज्य हिंदुस्थानात विलिन केले होते. मग आता तिथे सत्ता आपली, सुवीधा आपली (ज्या कही कगदा वर असतील नसतील त्या.... च्यायला या राजकारनी लोकांनी अस काही बोलायची सोयच ठेवली नाही) , सुरक्षा व्यवसस्था आपली , अजुन बरेच काय काय ते तीथे आपलच मग ती लोक का नको का म्हणतात ध्वजारोहनाला? हे सगळे आप-आपल्या पोळ्या शेकुन घेत आहेत.

[आघात ] : एक उल्लेखनीय प्रयत्न

पारा ·

मी हा चित्रपट बघितलाय.
मध्यंतरानंतर हा दोन व्यक्तींच्या संघर्षावर येऊन ठेपतो. जरी हे टाळण्याजोग नसलं तरीही मुक्ता बर्वे आणि विक्रम गोखले हळूहळू त्यांच्या भूमिकेच्या बाहेर येतात. आणि उरतो तो एकाने दुसर्याला नेस्तनाबूत करण्यासाठी चालवलेला संघर्ष
. आनि तो फारच डार्क केलाय. करा किन्वा मरा टाइप
डॉक्टर आणि त्यांच्या चुकीवर सुरु होऊन कथानक हळू हळू विक्रम गोखले ह्यांना दुराभिमानी, दुष्ट, खलनायक बनवत जाते. आणि सगळ्याच वाईट गोष्टीसाठी त्यांना जबाबदार ठरवत जाते. इथे चित्रपट तसा थोडा भरकटला असे मानता येईल.
सहमत असे न दाखवता फक्त यशाच्या शिखरावरच तो दुराभिमानी झालाय हे दाखवले असते तरी चाल्ले असते. पुर्वआयुष्यातील सन्दर्भ न दाखवता.
एकदा तर तो जरूर पाहण्या जोगा आहे
असेच म्हनते

स्वैर परी 18/01/2011 - 16:50
सध्या तरी हा चित्रपट पाहाण्याचा योग आलेला नाही. विक्रम गोखले यांनी केलेला दिग्दर्शनाचा प्रयत्न पाहाण्यासाठी जरुर पाहिला पाहिजे!

In reply to by आत्मशून्य

पारा 19/01/2011 - 10:15
असे जरी असले, तरी चित्रपट मुळीच टाकाउ नाही. तसे पाहता त्यात उद्धृत केलेल्या सर्व बाबींसाठी एकदा तर तो जरूर पाहण्या जोगा आहे हे नक्कीच.
जरूर पहा हो एकदा !

मी हा चित्रपट बघितलाय.
मध्यंतरानंतर हा दोन व्यक्तींच्या संघर्षावर येऊन ठेपतो. जरी हे टाळण्याजोग नसलं तरीही मुक्ता बर्वे आणि विक्रम गोखले हळूहळू त्यांच्या भूमिकेच्या बाहेर येतात. आणि उरतो तो एकाने दुसर्याला नेस्तनाबूत करण्यासाठी चालवलेला संघर्ष
. आनि तो फारच डार्क केलाय. करा किन्वा मरा टाइप
डॉक्टर आणि त्यांच्या चुकीवर सुरु होऊन कथानक हळू हळू विक्रम गोखले ह्यांना दुराभिमानी, दुष्ट, खलनायक बनवत जाते. आणि सगळ्याच वाईट गोष्टीसाठी त्यांना जबाबदार ठरवत जाते. इथे चित्रपट तसा थोडा भरकटला असे मानता येईल.
सहमत असे न दाखवता फक्त यशाच्या शिखरावरच तो दुराभिमानी झालाय हे दाखवले असते तरी चाल्ले असते. पुर्वआयुष्यातील सन्दर्भ न दाखवता.
एकदा तर तो जरूर पाहण्या जोगा आहे
असेच म्हनते

स्वैर परी 18/01/2011 - 16:50
सध्या तरी हा चित्रपट पाहाण्याचा योग आलेला नाही. विक्रम गोखले यांनी केलेला दिग्दर्शनाचा प्रयत्न पाहाण्यासाठी जरुर पाहिला पाहिजे!

In reply to by आत्मशून्य

पारा 19/01/2011 - 10:15
असे जरी असले, तरी चित्रपट मुळीच टाकाउ नाही. तसे पाहता त्यात उद्धृत केलेल्या सर्व बाबींसाठी एकदा तर तो जरूर पाहण्या जोगा आहे हे नक्कीच.
जरूर पहा हो एकदा !
लेखनप्रकार
अलीकडेच विक्रम जोशी दिग्दर्शित 'आघात' हा चित्रपट पाहण्याचा योग आला. ज्यांना तो पाहायचा होता त्यांनी आत्ता पर्यंत तो पहिला असेलच असे गृहीत धरून मी विषयाला हात घालणार आहे. आजकाल अनेक ठिकाणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या इस्पितळाच्या तोडफोडीच्या अनेक घटना आपण ऐकतो. त्यावर त्यांच्या असंस्कृतपणाबद्दल त्यांना बोलही लावतो.

आमंत्रण सहलीचं

५० फक्त ·

टारझन 14/01/2011 - 00:29
योग्य व व्यवहार्य सुचना आल्यास बदल शक्य आहेत.
ट्रिप व्हाया लडाख घ्या म्हणनार होतो :) पण ... :) असो , लै शॉर्ट णोटिस वर सांगितलं राव :) किती जण आहेत ऑलरेडी ते तरी सांगा .. कोण कोण आहेत ?

प्रचेतस 14/01/2011 - 09:33
पुणे -सोलापूर रोडवर भुलेश्वर फाट्याच्या अगदी अलीकडे 'कांचन व्हेज' नावाचे एक हाटेल आहे. पंजाबी तसेच महाराष्ट्रीय जेवण तिथे एकदम उत्कृष्ट मिळते तेव्हा तिथे जेवणाचा आस्वाद घ्याच. तसेच जाता जाता थेउर, रामदरा पण करता येईलच.

Pearl 14/01/2011 - 09:30
चांगला उपक्रम आहे. काश(योग्य मराठी शब्द सुचवा) मी येउ शकले असते :-( सहलीसाठी शुभेच्छा.

In reply to by अविनाशकुलकर्णी

५० फक्त 14/01/2011 - 14:39
श्री. अविनाश, स्वागत आहे, व्यनि चेकवा, माझा नंबर दिला आहे. तसेच वर धाग्यांत दिलेली माहिती व्यनि मध्ये दिली तर मदत होईल. हर्षद.

काही मिपाकरांना खव व व्यनितुन कळवलं आहे,
तु एवढे कळवुन ही मी ह्या वेळेस नाही येउ शकत पन नेक्ष्ट टाइम ट्राय करेल.
तरी ही नविन मित्र मॅत्रिणि जोडायची हॉस भारी म्हणुन खुलं आमंत्रण देतो आहे.
छान आहे अनि धन्यवाद.

५० फक्त 14/01/2011 - 15:51
सहलीला येणा-या सर्वांना नम्र विनंती, आपला क्रमांक आपल्या दोन्ही नावासहित ( आयडी व प्रत्यक्ष ) मला कळवावा - ९९७५४९५९२ या नंबरवर ( एसएमएस ला एक्स्ट्रा चार्ज पडणार नाही, सारेगमा सारखा) , रविवारी सकाळी मला लॅपटॉप घेउन सगळ्यांचे खव किंवा व्यनि चेक करणे शक्य होणार नाही. गॅरसमज करुन घेउ नये. तसेच वर धाग्यांत मागितलेली माहिती व्यनितुन कळवावी. उद्या शनिवारी दुपारी १ वाजता हे खुलं आमंत्रण बंद होईल व दुपारी ४ वाजता रविवारचा प्लॅन याच धाग्यावर तसेच व्यनि / खव मधुन कळवला जाईल. सहलीतील जेवणाखाण्याचा सगळा खर्च सर्वांमध्ये समान विभागला जाईल. प्रवास खर्चाची विभागणी फायनल प्लॅन मध्ये सांगेन. येथे आत्ता पर्यंत येणार आहेत त्यांची नावे देतो आहे, यानंतर येणा-या प्रत्येकाने आपले नाव टाकले व मला नंबर दिला तर आभारी राहु. १. charshad २.गणेशा ३. भरत ४. आत्मशुन्य ५. अविनाश कुलकर्णी

आत्मशून्य 14/01/2011 - 16:25
सातवाहन कालीन (प्रत्यक्ष चांगदेवाने तेथे शीवपींड नीर्माण केली असे तेथे लीहले आहे) हेमाडपंथी शीव मंदीर आहे तेथे गेला आहात काय, अत्यंत शांत, पवीत्र असे ते ठीकाण आहे. तसेच सासवड्ला जाणार असाल तर तेथील टेकडीवरील कनीफनाथ समाधी बद्दल एकून असालच ?

५० फक्त 14/01/2011 - 16:31
शिवमंदिराबद्दल माहित नाही, पण कनिफ्नाथ समाधीला ब-याच पुर्वी गेलो आहे. सध्याच्या प्लॅन मध्ये सासवडला थांबण्याचा काही प्लॅन नाही. भुलेश्वरला बराच वेळ जाईल, नंतर तिथुन नारायणपुर व बालाजी करुन संध्याकाळी भोजनासाठी खेड-शिवापुर असा कार्यक्रम आहे. भुलेश्वरला किती वेळ जातोय ते पाहुन प्रत्यक्ष ठरवता येईल. हर्षद.

५० फक्त 15/01/2011 - 13:33
काल सांगितल्याप्रमाणे हे सहलीचं खुलं आमंत्रण आता बंद करत आहे. आपणा सर्वांना अतिशय धन्यवाद. या वेळी जी शॉर्ट नोटीसची चुक झाली ति परत होणार नाही याची खात्री देउन हा धागा लॉक करीत आहे, १. charshad २.गणेशा ३. भरत ४. आत्मशुन्य ५. अविनाश कुलकर्ण आम्ही एवढे जण जात आहोत, सहलीचा व्रुतांत व फोटोचा धागा सोमवारी किंवा मंगळवारी टाकेन, तो पर्यंत टाटा बाय बाय आणि टुक टुक पण. येणा-या सर्वांना नम्र विनंती, आपल्याला डिटेल्स इमेल व व्यनि द्वारा आज ५ वाजेपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करीत आहे, चेक करुन काही शंका असल्यास फोन करा, ९९७५४९५९२७ वर. आज ५ वाजताचं कम्युनिकेशन हे नेटवरचं या विषयावरचं शेवटचं असेल, हे लक्षात घ्या. हर्षद.

टारझन 14/01/2011 - 00:29
योग्य व व्यवहार्य सुचना आल्यास बदल शक्य आहेत.
ट्रिप व्हाया लडाख घ्या म्हणनार होतो :) पण ... :) असो , लै शॉर्ट णोटिस वर सांगितलं राव :) किती जण आहेत ऑलरेडी ते तरी सांगा .. कोण कोण आहेत ?

प्रचेतस 14/01/2011 - 09:33
पुणे -सोलापूर रोडवर भुलेश्वर फाट्याच्या अगदी अलीकडे 'कांचन व्हेज' नावाचे एक हाटेल आहे. पंजाबी तसेच महाराष्ट्रीय जेवण तिथे एकदम उत्कृष्ट मिळते तेव्हा तिथे जेवणाचा आस्वाद घ्याच. तसेच जाता जाता थेउर, रामदरा पण करता येईलच.

Pearl 14/01/2011 - 09:30
चांगला उपक्रम आहे. काश(योग्य मराठी शब्द सुचवा) मी येउ शकले असते :-( सहलीसाठी शुभेच्छा.

In reply to by अविनाशकुलकर्णी

५० फक्त 14/01/2011 - 14:39
श्री. अविनाश, स्वागत आहे, व्यनि चेकवा, माझा नंबर दिला आहे. तसेच वर धाग्यांत दिलेली माहिती व्यनि मध्ये दिली तर मदत होईल. हर्षद.

काही मिपाकरांना खव व व्यनितुन कळवलं आहे,
तु एवढे कळवुन ही मी ह्या वेळेस नाही येउ शकत पन नेक्ष्ट टाइम ट्राय करेल.
तरी ही नविन मित्र मॅत्रिणि जोडायची हॉस भारी म्हणुन खुलं आमंत्रण देतो आहे.
छान आहे अनि धन्यवाद.

५० फक्त 14/01/2011 - 15:51
सहलीला येणा-या सर्वांना नम्र विनंती, आपला क्रमांक आपल्या दोन्ही नावासहित ( आयडी व प्रत्यक्ष ) मला कळवावा - ९९७५४९५९२ या नंबरवर ( एसएमएस ला एक्स्ट्रा चार्ज पडणार नाही, सारेगमा सारखा) , रविवारी सकाळी मला लॅपटॉप घेउन सगळ्यांचे खव किंवा व्यनि चेक करणे शक्य होणार नाही. गॅरसमज करुन घेउ नये. तसेच वर धाग्यांत मागितलेली माहिती व्यनितुन कळवावी. उद्या शनिवारी दुपारी १ वाजता हे खुलं आमंत्रण बंद होईल व दुपारी ४ वाजता रविवारचा प्लॅन याच धाग्यावर तसेच व्यनि / खव मधुन कळवला जाईल. सहलीतील जेवणाखाण्याचा सगळा खर्च सर्वांमध्ये समान विभागला जाईल. प्रवास खर्चाची विभागणी फायनल प्लॅन मध्ये सांगेन. येथे आत्ता पर्यंत येणार आहेत त्यांची नावे देतो आहे, यानंतर येणा-या प्रत्येकाने आपले नाव टाकले व मला नंबर दिला तर आभारी राहु. १. charshad २.गणेशा ३. भरत ४. आत्मशुन्य ५. अविनाश कुलकर्णी

आत्मशून्य 14/01/2011 - 16:25
सातवाहन कालीन (प्रत्यक्ष चांगदेवाने तेथे शीवपींड नीर्माण केली असे तेथे लीहले आहे) हेमाडपंथी शीव मंदीर आहे तेथे गेला आहात काय, अत्यंत शांत, पवीत्र असे ते ठीकाण आहे. तसेच सासवड्ला जाणार असाल तर तेथील टेकडीवरील कनीफनाथ समाधी बद्दल एकून असालच ?

५० फक्त 14/01/2011 - 16:31
शिवमंदिराबद्दल माहित नाही, पण कनिफ्नाथ समाधीला ब-याच पुर्वी गेलो आहे. सध्याच्या प्लॅन मध्ये सासवडला थांबण्याचा काही प्लॅन नाही. भुलेश्वरला बराच वेळ जाईल, नंतर तिथुन नारायणपुर व बालाजी करुन संध्याकाळी भोजनासाठी खेड-शिवापुर असा कार्यक्रम आहे. भुलेश्वरला किती वेळ जातोय ते पाहुन प्रत्यक्ष ठरवता येईल. हर्षद.

५० फक्त 15/01/2011 - 13:33
काल सांगितल्याप्रमाणे हे सहलीचं खुलं आमंत्रण आता बंद करत आहे. आपणा सर्वांना अतिशय धन्यवाद. या वेळी जी शॉर्ट नोटीसची चुक झाली ति परत होणार नाही याची खात्री देउन हा धागा लॉक करीत आहे, १. charshad २.गणेशा ३. भरत ४. आत्मशुन्य ५. अविनाश कुलकर्ण आम्ही एवढे जण जात आहोत, सहलीचा व्रुतांत व फोटोचा धागा सोमवारी किंवा मंगळवारी टाकेन, तो पर्यंत टाटा बाय बाय आणि टुक टुक पण. येणा-या सर्वांना नम्र विनंती, आपल्याला डिटेल्स इमेल व व्यनि द्वारा आज ५ वाजेपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करीत आहे, चेक करुन काही शंका असल्यास फोन करा, ९९७५४९५९२७ वर. आज ५ वाजताचं कम्युनिकेशन हे नेटवरचं या विषयावरचं शेवटचं असेल, हे लक्षात घ्या. हर्षद.
नमस्कार. मिपावर आल्यानंतर काही दिवसातच माझ्या भुलेश्वरच्या सहलीचा व्रुतांत इथे टाकला होता, त्यावर ब-याच प्रतिसाद्कांनी या ठिकाणी जाण्यांत इंटरेस्ट दाखवला होता. काही मिपाकरां बरोबर खव मधुन चर्चा झाली होती, आज श्री. गणेशा बरोबर बोलुन १६.०१. २०११ रविवार रोजी सकाळी भुलेश्वरला जायचं ठरलं आहे. काही मिपाकरांना खव व व्यनितुन कळवलं आहे, तरी ही नविन मित्र मॅत्रिणि जोडायची हॉस भारी म्हणुन खुलं आमंत्रण देतो आहे. साधारण प्लॅन असा आहे, १६.०१.२०११ ला सकाळी पुण्यातुन १०च्या सुमारास निघुन भुलेश्वर येथे जाणे , अर्थात जाताना वाटेत काहीतरी खाणं होईलच.

१२७ अवर्स

सेरेपी ·

In reply to by रेवती

टारझन 11/01/2011 - 10:28
स्लमडॉग जरुर पहावा. अमिताबच्चन प्रेमींनी तर जरूर पहावा. आहाहा , काय सिन आहे तो ? :) त्या सीन ला थेटरात मागुन कोणी तरी मिसळपाव वरच्या रेसिप्यांवरच्या प्रतिक्रीया देत होता .. 'बादली भर लाळ गळाली, विकांताचा मेनु पक्का झाला , नक्की ट्राय करिन " वगैरे .. पण नंतर इंचाइंचाने तो आवाज कमी होत गेला :)

नंदन 11/01/2011 - 05:49
एकदा पहावा असा नक्कीच आहे. युटाहमधला तो रखरखीत, पण तितकाच सुंदर कॅन्यन्सचा भाग; जेम्स फ्रँकोचा अभिनय आणि तुम्ही उल्लेखलेली शेवटची व्हिडिओ डायरी ही त्याची ठळक वैशिष्ट्यं.

सेरेपी 11/01/2011 - 07:35
रेवतीतै आणि नंदन - माझा इथे लिखाणाचा पहिलाच प्रयत्न. प्रतिसादांबद्द्ल धन्यवाद :-)

सहज 11/01/2011 - 07:39
जे लेनो द टुनाईट शोला जेम्स फ्रँको आला असताना एक सीन पाहीला होता. बघीतला पाहीजे.

निनाद 11/01/2011 - 11:03
सेरेपी चित्रपट ओळख मालिकेत स्वागत आहे. कथा खरच छान दिली आहे. चित्रपट लगेच पाहावासा वाटला. उलट आपणदेखील त्या घळीत हात अडकून, वाचवायला कोणी यायची सूतराम शक्यता नसताना, एक बाट्ली पाणी आणि अगदी थोडं खायला अशा अवस्थेत सापडलोय असं वाटत रहातं. हेच चित्रपटाचं यश.

सेरेपी यानी या भन्नाट चित्रपटाची थोडक्यात ओळख करून दिली ते फारच छान, कारण एरनची 'ती' १२७ तासाची अडकलेली अवस्था पडद्यावर पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे [त्या अवस्थेतीलही त्याचा खेळकरपणा, स्वतःच्या गाढवपणाचे स्वतःच व्हिडीओ चित्रण करणे, हे खासच]. मी पाहिला आहे हा चित्रपट. आपल्या ए.आर.रेहमान यांचे या चित्रपटाचे संगीत ऐकताना सातत्याने जाणवते की या गुणी कलाकाराने कथेला असलेल्या 'प्रचंड वेगा'ला किती योग्य न्याय दिला आहे. ऑस्करसाठी दावेदार ठरेल अशी ही डॅनी बॉयेलची भेट आहे.....मला खात्री आहे सिनेमा फोटोग्राफीसाठी तर मिळेलच. [अवांतर : 'सेरेपी' ~ हे जी.ए.कुलकर्णी वाचन प्रेमाचे प्रतीक असलेले नाव आहे का?] इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

सेरेपी 11/01/2011 - 21:31
सर्वांचे धन्यवाद. सिनेमॅटोग्राफी मला या चित्रपटाची सर्वात महत्त्वाची बाजू वाटली (अर्थात, संगीतदेखील) [अवांतर : 'सेरेपी' ~ हे जी.ए.कुलकर्णी वाचन प्रेमाचे प्रतीक असलेले नाव आहे का?] --> अर्थात! ;-)

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 11/01/2011 - 15:35
पिक्चर डाऊनलोड केलास की मला फ्लॉपी मधे कॉपी करुन दे बरंका रे ... पिक्चर कॉपींग बद्दल गगनबिहारी सारख्या जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा अशी जाहिर प्रतिज्ञा मी येथे करीत आहे. - जनगन्मनारी

In reply to by रेवती

टारझन 11/01/2011 - 10:28
स्लमडॉग जरुर पहावा. अमिताबच्चन प्रेमींनी तर जरूर पहावा. आहाहा , काय सिन आहे तो ? :) त्या सीन ला थेटरात मागुन कोणी तरी मिसळपाव वरच्या रेसिप्यांवरच्या प्रतिक्रीया देत होता .. 'बादली भर लाळ गळाली, विकांताचा मेनु पक्का झाला , नक्की ट्राय करिन " वगैरे .. पण नंतर इंचाइंचाने तो आवाज कमी होत गेला :)

नंदन 11/01/2011 - 05:49
एकदा पहावा असा नक्कीच आहे. युटाहमधला तो रखरखीत, पण तितकाच सुंदर कॅन्यन्सचा भाग; जेम्स फ्रँकोचा अभिनय आणि तुम्ही उल्लेखलेली शेवटची व्हिडिओ डायरी ही त्याची ठळक वैशिष्ट्यं.

सेरेपी 11/01/2011 - 07:35
रेवतीतै आणि नंदन - माझा इथे लिखाणाचा पहिलाच प्रयत्न. प्रतिसादांबद्द्ल धन्यवाद :-)

सहज 11/01/2011 - 07:39
जे लेनो द टुनाईट शोला जेम्स फ्रँको आला असताना एक सीन पाहीला होता. बघीतला पाहीजे.

निनाद 11/01/2011 - 11:03
सेरेपी चित्रपट ओळख मालिकेत स्वागत आहे. कथा खरच छान दिली आहे. चित्रपट लगेच पाहावासा वाटला. उलट आपणदेखील त्या घळीत हात अडकून, वाचवायला कोणी यायची सूतराम शक्यता नसताना, एक बाट्ली पाणी आणि अगदी थोडं खायला अशा अवस्थेत सापडलोय असं वाटत रहातं. हेच चित्रपटाचं यश.

सेरेपी यानी या भन्नाट चित्रपटाची थोडक्यात ओळख करून दिली ते फारच छान, कारण एरनची 'ती' १२७ तासाची अडकलेली अवस्था पडद्यावर पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव आहे [त्या अवस्थेतीलही त्याचा खेळकरपणा, स्वतःच्या गाढवपणाचे स्वतःच व्हिडीओ चित्रण करणे, हे खासच]. मी पाहिला आहे हा चित्रपट. आपल्या ए.आर.रेहमान यांचे या चित्रपटाचे संगीत ऐकताना सातत्याने जाणवते की या गुणी कलाकाराने कथेला असलेल्या 'प्रचंड वेगा'ला किती योग्य न्याय दिला आहे. ऑस्करसाठी दावेदार ठरेल अशी ही डॅनी बॉयेलची भेट आहे.....मला खात्री आहे सिनेमा फोटोग्राफीसाठी तर मिळेलच. [अवांतर : 'सेरेपी' ~ हे जी.ए.कुलकर्णी वाचन प्रेमाचे प्रतीक असलेले नाव आहे का?] इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

सेरेपी 11/01/2011 - 21:31
सर्वांचे धन्यवाद. सिनेमॅटोग्राफी मला या चित्रपटाची सर्वात महत्त्वाची बाजू वाटली (अर्थात, संगीतदेखील) [अवांतर : 'सेरेपी' ~ हे जी.ए.कुलकर्णी वाचन प्रेमाचे प्रतीक असलेले नाव आहे का?] --> अर्थात! ;-)

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 11/01/2011 - 15:35
पिक्चर डाऊनलोड केलास की मला फ्लॉपी मधे कॉपी करुन दे बरंका रे ... पिक्चर कॉपींग बद्दल गगनबिहारी सारख्या जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा अशी जाहिर प्रतिज्ञा मी येथे करीत आहे. - जनगन्मनारी
लेखनविषय:
एका मित्राने काही दिवसांपूर्वी अचानक विचारलं, '१२७ अवर्स' च्या प्रायवेट स्क्रीनिंगचे पासेस आहेत. मला जायला जमणार नाही, तुला जायचं असेल तर सांग'. त्या क्षणापर्यंत मला हि काय भानगड आहे पत्ता नव्हता. तशी मी काही फार 'मूव्ही बफ' वगैरे म्हणण्यासारखी नाही, पण एका कंटाळवाण्या संध्याकाळी कोणी फुकट पास देत असेल तर नाही का म्हणा? म्हटलं दे. तर संध्याकाळी घाईघाईने थेटरात. कसला चित्रपट, कोणाचा काही माहित नव्हतं. शेवटी २-३ मिनिटं उशिराने पळत पळत जाऊन बसलो.

वन लाइनर्स

गणेशा ·

In reply to by विजुभाऊ

नंदन 07/01/2011 - 16:36
>>> व पु आणि दवणे एकत्र केले की नक्की काय होईल याची कल्पना करवत नाही --- विजूभौ, ह्या विरजणाचे आनन्ददायक श्रीखंड करणे शक्य आहे का? ;)

In reply to by नंदन

विजुभाऊ 08/01/2011 - 12:23
>>> व पु आणि दवणे एकत्र केले की नक्की काय होईल याची कल्पना करवत नाही --- विजूभौ, ह्या विरजणाचे आनन्ददायक श्रीखंड करणे शक्य आहे का? वपु आणि दवणे यांच्या सोबत "हम साथ साथ है" छाप राजश्री चा गोड्ड गोड्डुला पिक्चर हे कोंबिनेशन असेल तर ते अनुभवल्यानन्तर बहुतेक ; रामनाथ ची मिसळ "ज्यादा तिखट मारके" मिर्ची सोबत किमान साताअठ दिवस खायला लागेल तेंव्हा कुठे नॉर्मल वाटेल वीट यावा इतकी अवीट गोडी.....

In reply to by विजुभाऊ

गणेशा 07/01/2011 - 19:57
विषयांतर वाटले असो. अतिविषयांतर : आमच्या गावी कुंभार आळी होती.. मडके, कींवा किल्ल्यासाठी खेळणी किंवा बैलपोळ्यासाठीचे बैल ह्या गोष्टी साठी आम्ही तिकडे त्यांच्याकडे जात.. तेंव्हा जाणवत .. सगळे कुंभार आपापले काम खुप छान करत असत , पण काहींचा मावळा इतका सुंदर दिसत तर दुसर्‍याने बनवलेले शिवाजी महाराज अप्रतिम, काहींचे चित्ते जबरदस्त तर काहींची हिरकणी काही कुंभारांच्या गवळणी अतिशय सुरेख असत .. तर काहींचे रंग देण्याचे कौशल्य जबरदस्त होते. प्रत्येकाचे वेगळे असे काही तरी स्वताचे होते.. व्यवसाय एकच होता .. पण नक्कीच त्यातील कला.. रंग.. की आनखिन काही तरी खुप वेगळे आणि सामर्थवान होते .. बरेच लोक येत सगळ्यांकडे मस्त रेलचेल होतीच. काही जण मात्र घरीच मुलांना बळेच विटांचा कसला तरी किल्ला बनवुन देत आणि रात्री त्यात बॉंब लावत. कुंभाराकदे न जाताच काय त्या मातीच्या गोष्टींचे अस्तित्व असते का.. कश्याला पाहिजेत ते असे म्हणत असत .. कुठलीही कला ही वाईट नसते .. कदाचीत ती आपल्याला चांगली वाटली नाही तरी चालते.. कदाचीत ती चांगली नसेल ही पण त्याची निर्मीती करतानाची जी नशा त्या निर्मात्याने अनुभवलेली असते त्या नशेस सलाम.

सुहास.. 07/01/2011 - 16:56
काल - परवा चेपुवर भावाशी बोलत असताना, त्याने एक छान वाक्य वापरले , मला भावले म्हणुन येथे देत आहे. Either you are IN the LIFE, or OUT !!

गवि 07/01/2011 - 17:45
काही पूर्वी सुचलेली (ब्लॉगवर लिहिलेली) वन लायनर्स : १. खोटं बोलून अडकण्यापेक्षा खरं बोलून अडकलेलं बरं.. २. काम करण्याच्या ताणापेक्षा ते न करण्याचा ताण जास्त असतो.. ..कारण बहुतेक वेळेला ते आपण करतोय असं दाखवत रहावं लागतं..

In reply to by स्वतन्त्र

गणेशा 07/01/2011 - 18:02
'अखंड दु:ख भोगणार्‍यांना ही दूसर्‍यास दु:ख देवूनच आनंद उपभोगता येतो' हे वाक्य तसे सहसा कोणाला आवडले नव्हते. तुम्हाला आवडले हे पाहुन छान वाटले. खरे तर माझी एक मैत्रीण होती (कंपणीत टीम लीडर).. तीचे आयुष्य जराशे दु:खी होते पहिल्यापासुन असे मला वाटायचे (लग्न ठरत नसल्याने, आणि आधी ही) .. बरेच प्रॉब्लेम होते. तरीही ती कलीग बरोबर मुद्दामुन काहीतरी अपेक्षा करायची कामा संधर्भात आणि मेन काम स्वताला ठेवुन छातुर मातुर काम त्यांना द्यायची.. कधी कधी ती खुपच कुरघोडी करायची म्हनुन हे वाक्य तीच्या मुळे लिहिले होते . अशी असंख्य माणसे मी पाहिलेली होती.. जे स्वता दु:खी असले तरी दुसर्याला दु:खी करुन कींवा पाहुन त्यांना आनंद मिळत असे.. याला अपवाद ही नक्कीच आहेत म्हनुन त्या अपवादात्मक सर्व दु:खी जनांची माफी. तरीही मला वाटते जे ह्याला अपवाद असतील ते अखंड दु:खी नसतीलच मुळी असो . शब्दांच्या परिसिमे मध्ये माणसांना कधीच बांधता येत नाही.

५० फक्त 07/01/2011 - 18:00
गणेशा, अतिशय धन्यवाद, पुन्हा एकदा बपुंची आठवण करुन दिल्याबद्दल. १. खर्च झाल्याचं दुखः नसतं वाईट वाटतं ते हिशोब लागत नाही म्हणुन. २. द मोअर यु टॉक पर्सनल द मोअर इट बिकम्स युनिर्व्हसल - ह्याचा अतिशय छान अनुभव आत्ताच घेतो आहे. ३. आपण आपला अर्जुन होउ देउ नये, त्याला भगवान मिळाला, आपल्याला मिळेलच याची खात्री नाही. हर्षद.

In reply to by ५० फक्त

गणेशा 07/01/2011 - 18:07
हर्षद व.पुंची काही वाक्ये दिल्याबद्दल धन्यवाद. त्यांची संग्रहीत वाक्य माझ्याकडे आहेत नक्कीच देयीन नंतर .. तरीही मला त्यांचे मा सगळ्यात आवडलेले वाक्य देण्याचा मोह होतो आहे.. त्यावरुनच मी माझ्या घराला " पारिजात" हे नाव दिले आहे. "पारिजातकाचे आयुष्य लाभले तरी चालेल .. पण लयलुट करायची ती फक्त सुगंधाचीच " .. व.पु काळे तसेच "कबुतरास गरुडाचे पंख लावता ही येतील , पण गगन भरारीचे वेड रक्तात असावे लागते, आणि ते दत्तक घेता येत नाही " .. व.पु काळे हे वाक्य ही खुप छान आहे. असो थांबतो त्यांची वाक्ये लिहायला १ वपुर्झा पण कमी पडले होते ...

हा थ्रेड माझा मिसळपाव वरील पहिलाच थ्रेड होता, आता नविन ओळखी नविन मित्र त्यांच्या साठी पुन्हा येथे देत आहे. (कोणी आधी वाचला असेल तर पुन्हा येथे दिल्यामुळे शमस्व)
जुना धागाच पुनरुज्जीवित केला असतात तरी चाललं असतं. नवीन धाग्याचं श्रीखंड करायचं च्यालेंज निदान विजुभाऊंवर पडलं नसतं. (आयला, ही तर कविता झाली की! शरदिनीताई, कांपिटीसन हो तुम्हाला आता!!)

अडगळ 08/01/2011 - 04:28
"नापास झालास तर *डीवर लाथा बसतील "असा एकच वनलायनर आमच्या पिताजींनी आमच्या लहानपणी टाकला होता.त्याहून परिणामकारक वनलायनर अजून वाचनात वा ऐकण्यात आला नाही.

प्रकाश१११ 09/01/2011 - 19:53
लादलेली नातीं न मानता मानुसकीच्या नात्यांनी समाजात वावरणे हेच आपण आपल्याशी निभावलेले सर्वस्रेष्ट नातं आहे .. 37. "ज्यांना स्वताचे मत नसते, कींवा ते व्यक्त करता येत नाही, त्या व्यक्तिंस दूसर्‍यास मत विचारण्याचा अधिकार नसतो..." 38. " जेंव्हा माणुस स्वताचा अहम बाजुला ठेवुन सारासार विचार करतो, तेंव्हाच त्याला स्वताचे आणि इतरांचे खरे रुप स्पष्ट दिसते.." 39. "इतिहास हा वर्तमानावर अवलंबुन असतो ना की वर्तमान इतिहासावर" 40. "कलाकार हा त्याच्यावर झालेले वार सहन करु शकतो, परंतु त्याच्या कलेवर झालेले वार त्याच्या ह्रद्याच्या ठिकर्या उडवून जातात.." गणेशा हे मला वाटते स्वताचे विचार नि शब्द आहेत .तसे असेल तर खूप छान .मस्त . फुले जेव्हा सुटे सुटे असतात तेव्हा त्याचा आपण सुगंध घेत असतो फुलांचा हार बनवतो तेह्वा त्यात कलाकुसर असते . मेहनत असते . आणि तो हार अधिक उठून दिसतो . शब्दाची फुले मस्त गुंफली जातात तेह्वा त्याची कविता होते .एकत्र गुंफल्यामुळे शब्द देखील स्वतंत्र प्रकशित होत राहतो . त्याच्यातून लोलाकामधून सूर्यकिरण सरकले कि रंगाची उधळण करतात तेवढी ताकद त्या शब्दात ,ओळीत ,वाक्यात येत असते . व.पु. मोठेच होते शब्दाचे जादुगार होते . हे खूप सत्त्य आहे. आपल्याला एखादी कविता समजत नाही ,पण त्यातील शब्द आपल्याला मंत्रमुग्ध करतातच ना ? कवी ग्रेस ,पु.शी. रेगे , बा.सी. विंदा हे आपल्याला त्यांच्या शब्दात बांधून ठेवतातच ना . ?? छोटी छोटी वाक्ये आपण छान लिहून जातो परंतु ती एकत्र गुंफून त्याचा दागिना करणे ही बाब कठीण असते . ती चपखल बसवावी लागतात .त्यासाठी मेहनत हवी खूप शुभेच्छा .

In reply to by विजुभाऊ

नंदन 07/01/2011 - 16:36
>>> व पु आणि दवणे एकत्र केले की नक्की काय होईल याची कल्पना करवत नाही --- विजूभौ, ह्या विरजणाचे आनन्ददायक श्रीखंड करणे शक्य आहे का? ;)

In reply to by नंदन

विजुभाऊ 08/01/2011 - 12:23
>>> व पु आणि दवणे एकत्र केले की नक्की काय होईल याची कल्पना करवत नाही --- विजूभौ, ह्या विरजणाचे आनन्ददायक श्रीखंड करणे शक्य आहे का? वपु आणि दवणे यांच्या सोबत "हम साथ साथ है" छाप राजश्री चा गोड्ड गोड्डुला पिक्चर हे कोंबिनेशन असेल तर ते अनुभवल्यानन्तर बहुतेक ; रामनाथ ची मिसळ "ज्यादा तिखट मारके" मिर्ची सोबत किमान साताअठ दिवस खायला लागेल तेंव्हा कुठे नॉर्मल वाटेल वीट यावा इतकी अवीट गोडी.....

In reply to by विजुभाऊ

गणेशा 07/01/2011 - 19:57
विषयांतर वाटले असो. अतिविषयांतर : आमच्या गावी कुंभार आळी होती.. मडके, कींवा किल्ल्यासाठी खेळणी किंवा बैलपोळ्यासाठीचे बैल ह्या गोष्टी साठी आम्ही तिकडे त्यांच्याकडे जात.. तेंव्हा जाणवत .. सगळे कुंभार आपापले काम खुप छान करत असत , पण काहींचा मावळा इतका सुंदर दिसत तर दुसर्‍याने बनवलेले शिवाजी महाराज अप्रतिम, काहींचे चित्ते जबरदस्त तर काहींची हिरकणी काही कुंभारांच्या गवळणी अतिशय सुरेख असत .. तर काहींचे रंग देण्याचे कौशल्य जबरदस्त होते. प्रत्येकाचे वेगळे असे काही तरी स्वताचे होते.. व्यवसाय एकच होता .. पण नक्कीच त्यातील कला.. रंग.. की आनखिन काही तरी खुप वेगळे आणि सामर्थवान होते .. बरेच लोक येत सगळ्यांकडे मस्त रेलचेल होतीच. काही जण मात्र घरीच मुलांना बळेच विटांचा कसला तरी किल्ला बनवुन देत आणि रात्री त्यात बॉंब लावत. कुंभाराकदे न जाताच काय त्या मातीच्या गोष्टींचे अस्तित्व असते का.. कश्याला पाहिजेत ते असे म्हणत असत .. कुठलीही कला ही वाईट नसते .. कदाचीत ती आपल्याला चांगली वाटली नाही तरी चालते.. कदाचीत ती चांगली नसेल ही पण त्याची निर्मीती करतानाची जी नशा त्या निर्मात्याने अनुभवलेली असते त्या नशेस सलाम.

सुहास.. 07/01/2011 - 16:56
काल - परवा चेपुवर भावाशी बोलत असताना, त्याने एक छान वाक्य वापरले , मला भावले म्हणुन येथे देत आहे. Either you are IN the LIFE, or OUT !!

गवि 07/01/2011 - 17:45
काही पूर्वी सुचलेली (ब्लॉगवर लिहिलेली) वन लायनर्स : १. खोटं बोलून अडकण्यापेक्षा खरं बोलून अडकलेलं बरं.. २. काम करण्याच्या ताणापेक्षा ते न करण्याचा ताण जास्त असतो.. ..कारण बहुतेक वेळेला ते आपण करतोय असं दाखवत रहावं लागतं..

In reply to by स्वतन्त्र

गणेशा 07/01/2011 - 18:02
'अखंड दु:ख भोगणार्‍यांना ही दूसर्‍यास दु:ख देवूनच आनंद उपभोगता येतो' हे वाक्य तसे सहसा कोणाला आवडले नव्हते. तुम्हाला आवडले हे पाहुन छान वाटले. खरे तर माझी एक मैत्रीण होती (कंपणीत टीम लीडर).. तीचे आयुष्य जराशे दु:खी होते पहिल्यापासुन असे मला वाटायचे (लग्न ठरत नसल्याने, आणि आधी ही) .. बरेच प्रॉब्लेम होते. तरीही ती कलीग बरोबर मुद्दामुन काहीतरी अपेक्षा करायची कामा संधर्भात आणि मेन काम स्वताला ठेवुन छातुर मातुर काम त्यांना द्यायची.. कधी कधी ती खुपच कुरघोडी करायची म्हनुन हे वाक्य तीच्या मुळे लिहिले होते . अशी असंख्य माणसे मी पाहिलेली होती.. जे स्वता दु:खी असले तरी दुसर्याला दु:खी करुन कींवा पाहुन त्यांना आनंद मिळत असे.. याला अपवाद ही नक्कीच आहेत म्हनुन त्या अपवादात्मक सर्व दु:खी जनांची माफी. तरीही मला वाटते जे ह्याला अपवाद असतील ते अखंड दु:खी नसतीलच मुळी असो . शब्दांच्या परिसिमे मध्ये माणसांना कधीच बांधता येत नाही.

५० फक्त 07/01/2011 - 18:00
गणेशा, अतिशय धन्यवाद, पुन्हा एकदा बपुंची आठवण करुन दिल्याबद्दल. १. खर्च झाल्याचं दुखः नसतं वाईट वाटतं ते हिशोब लागत नाही म्हणुन. २. द मोअर यु टॉक पर्सनल द मोअर इट बिकम्स युनिर्व्हसल - ह्याचा अतिशय छान अनुभव आत्ताच घेतो आहे. ३. आपण आपला अर्जुन होउ देउ नये, त्याला भगवान मिळाला, आपल्याला मिळेलच याची खात्री नाही. हर्षद.

In reply to by ५० फक्त

गणेशा 07/01/2011 - 18:07
हर्षद व.पुंची काही वाक्ये दिल्याबद्दल धन्यवाद. त्यांची संग्रहीत वाक्य माझ्याकडे आहेत नक्कीच देयीन नंतर .. तरीही मला त्यांचे मा सगळ्यात आवडलेले वाक्य देण्याचा मोह होतो आहे.. त्यावरुनच मी माझ्या घराला " पारिजात" हे नाव दिले आहे. "पारिजातकाचे आयुष्य लाभले तरी चालेल .. पण लयलुट करायची ती फक्त सुगंधाचीच " .. व.पु काळे तसेच "कबुतरास गरुडाचे पंख लावता ही येतील , पण गगन भरारीचे वेड रक्तात असावे लागते, आणि ते दत्तक घेता येत नाही " .. व.पु काळे हे वाक्य ही खुप छान आहे. असो थांबतो त्यांची वाक्ये लिहायला १ वपुर्झा पण कमी पडले होते ...

हा थ्रेड माझा मिसळपाव वरील पहिलाच थ्रेड होता, आता नविन ओळखी नविन मित्र त्यांच्या साठी पुन्हा येथे देत आहे. (कोणी आधी वाचला असेल तर पुन्हा येथे दिल्यामुळे शमस्व)
जुना धागाच पुनरुज्जीवित केला असतात तरी चाललं असतं. नवीन धाग्याचं श्रीखंड करायचं च्यालेंज निदान विजुभाऊंवर पडलं नसतं. (आयला, ही तर कविता झाली की! शरदिनीताई, कांपिटीसन हो तुम्हाला आता!!)

अडगळ 08/01/2011 - 04:28
"नापास झालास तर *डीवर लाथा बसतील "असा एकच वनलायनर आमच्या पिताजींनी आमच्या लहानपणी टाकला होता.त्याहून परिणामकारक वनलायनर अजून वाचनात वा ऐकण्यात आला नाही.

प्रकाश१११ 09/01/2011 - 19:53
लादलेली नातीं न मानता मानुसकीच्या नात्यांनी समाजात वावरणे हेच आपण आपल्याशी निभावलेले सर्वस्रेष्ट नातं आहे .. 37. "ज्यांना स्वताचे मत नसते, कींवा ते व्यक्त करता येत नाही, त्या व्यक्तिंस दूसर्‍यास मत विचारण्याचा अधिकार नसतो..." 38. " जेंव्हा माणुस स्वताचा अहम बाजुला ठेवुन सारासार विचार करतो, तेंव्हाच त्याला स्वताचे आणि इतरांचे खरे रुप स्पष्ट दिसते.." 39. "इतिहास हा वर्तमानावर अवलंबुन असतो ना की वर्तमान इतिहासावर" 40. "कलाकार हा त्याच्यावर झालेले वार सहन करु शकतो, परंतु त्याच्या कलेवर झालेले वार त्याच्या ह्रद्याच्या ठिकर्या उडवून जातात.." गणेशा हे मला वाटते स्वताचे विचार नि शब्द आहेत .तसे असेल तर खूप छान .मस्त . फुले जेव्हा सुटे सुटे असतात तेव्हा त्याचा आपण सुगंध घेत असतो फुलांचा हार बनवतो तेह्वा त्यात कलाकुसर असते . मेहनत असते . आणि तो हार अधिक उठून दिसतो . शब्दाची फुले मस्त गुंफली जातात तेह्वा त्याची कविता होते .एकत्र गुंफल्यामुळे शब्द देखील स्वतंत्र प्रकशित होत राहतो . त्याच्यातून लोलाकामधून सूर्यकिरण सरकले कि रंगाची उधळण करतात तेवढी ताकद त्या शब्दात ,ओळीत ,वाक्यात येत असते . व.पु. मोठेच होते शब्दाचे जादुगार होते . हे खूप सत्त्य आहे. आपल्याला एखादी कविता समजत नाही ,पण त्यातील शब्द आपल्याला मंत्रमुग्ध करतातच ना ? कवी ग्रेस ,पु.शी. रेगे , बा.सी. विंदा हे आपल्याला त्यांच्या शब्दात बांधून ठेवतातच ना . ?? छोटी छोटी वाक्ये आपण छान लिहून जातो परंतु ती एकत्र गुंफून त्याचा दागिना करणे ही बाब कठीण असते . ती चपखल बसवावी लागतात .त्यासाठी मेहनत हवी खूप शुभेच्छा .
पार्श्वभुमी : हा थ्रेड माझा मिसळपाव वरील पहिलाच थ्रेड होता, आता नविन ओळखी नविन मित्र त्यांच्या साठी पुन्हा येथे देत आहे. (कोणी आधी वाचला असेल तर पुन्हा येथे दिल्यामुळे शमस्व) व.पु. काळे हे माझे आवडते लेखक, त्यांच्या मुळे वाचनाचे वेड आनखिन वाढले होते .. त्यांच्या कथा कादंबरी आणि त्यातील वाक्य म्हणजे ग्रेटच त्यातल्ता त्यात पार्टनर .. आपण सारे अर्जुन.. तु भ्रमत आहासी वाया .. हय कादंबर्या म्हणजे कळसच . त्यांच्याच प्रेरणेतुन काही तरी लिखान हाती घेतले आणि त्यात आलेली माझी वाक्य मलाच आवडुन गेली.. कविता ह्या आत्मकेंद्रीत असल्याने सार्वभौमत्व लवकर मिळत नाहि त्यांना.

"तिरंगा फडकवलात तर जबाबदारी तुमची"

चिंतामणी ·

अवलिया 06/01/2011 - 08:33
राज्यातील प्रत्येक जिल्हा मुख्यालय, सुरक्षा दलांचे तळ, पोलीस ठाणी या सर्व ठिकाणी प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण होणारच आहे. मग अशावेळी भाजप स्वतंत्ररीत्या ध्वजारोहण का करीत आहे, असा प्रश्न अब्दुल्ला यांनी केला. (महाराष्ट्र टाईम्स मधल्या बातमीमधुन)
महाराष्ट्रात १५ ऑगस्ट/२६ जानेवारी अशा दिवशी सरकारी ध्वजारोहणाव्यतिरिक्त, जनतेतर्फे चौका चौकात उत्स्फुर्तरित्या तिरंगा फडकावला जातो. निदान महाराष्ट्रात अशी वेळ न येवो ही इच्छा !

चिंतामणी 06/01/2011 - 08:58
काश्मीर समस्येचे मुळ यात आहे हे अनेकजण लक्षात घेत नाहीत. हे असे होउ नये म्हणून डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांनी १९५३ साली काश्मीरमधे देह ठेवला. परन्तु अजून पर्यन्त काश्मीर समस्येचा शेवट करता येत नाही याचे वाईट वाटाते.

सुधीर काळे 06/01/2011 - 08:58
हर हर हर! काय दिवस आलेत भारतावर!! गिलानी बोलले असते तर पटले नाहीं तरी ते समजू शकलो असतो. पण एका राज्याचा मुख्यमंत्रीच असं बोलायला लागला कीं मग काय म्हणायचं? ओमरसाहेब एक तर भित्रे आहेत किंवा आतून सामील आहेत.

शिल्पा ब 06/01/2011 - 09:16
ओमार हे नक्की कुणाचा संदेश देताहेत? हाय कमांड का चीन? का पाकीस्तान? काय बोलणार? :( नेते षंढ आहेत यावर शिक्कामोर्तब पुन्हा एकदा यापलिकडे काय अजुन?

In reply to by शिल्पा ब

सुधीर काळे 06/01/2011 - 10:31
शिल्पाताई, शेवटी आपणच गाढव ठरतो कारण या राज्यकर्त्यांना आपणच निवडून देतो. यावेळी शपथ घ्या कीं काँग्रेसला, सोनियाताईंना किवा राहुलबाळाला मते देणार नाहीं. मी तर तेवढ्यासाठी पुण्याला जाऊन विरोधी पक्षाला मत देईन!

In reply to by सुधीर काळे

पंगा 17/01/2011 - 22:08
मी तर तेवढ्यासाठी पुण्याला जाऊन विरोधी पक्षाला मत देईन!
हा नेमका कोणता विरोधी पक्ष? ज्या (सध्याच्या) विरोधी पक्षाचे सरकार असताना त्यात श्री. ओमर अबदुल्लाह यांची नॅशनल कॉन्फरन्स ही त्या पक्षाची युतीभागीदार होती (आणि ज्या सरकारात स्वतः श्री. ओमर अब्दुल्लाह हे परराष्ट्रखात्याचे राज्यमंत्री होते), तो विरोधी पक्ष? की ज्या (सध्याच्या) विरोधी पक्षाच्या कारकीर्दीत एक विमान अपहरण झाले असता, ओलिसांच्या सुटकेसाठी तडजोड म्हणून मुक्त केलेल्या काही दहशतवाद्यांना त्याच (सध्याच्या) विरोधी पक्षाच्या एका मंत्र्यांनी जातीने कंदाहारपर्यंत सोबत केली, तो विरोधी पक्ष? बाकी, काही अपहरणाची घटना घडून गेल्यानंतर (after the fact) त्यात सापडलेल्या ओलिसांचा जीव वाचावा म्हणून जर काही दहशतवाद्यांना मुक्त केलेले चालू शकते*, तर मग 'आग भडकण्याची खात्री आहे, तेव्हा मुद्दाम ठिणगी पाडू नका, अन्यथा परिणामांची जबाबदारी तुमची!' या घटनेपूर्वीच्या (before the fact) प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या (preventive measure) स्वरूपातील इशार्‍यात नेमके काय गैर आहे? * दहशतवाद्यांना मुक्त केले यात नेमके काही गैर होतेच, असे मी येथे बसून छातीठोकपणे सांगू शकत नाही. परिस्थिती हाताळणार्‍या जबाबदार व्यक्तींनी परिस्थितीचा अंदाज घेऊन आणि संभाव्य परिणाम, आपले आणि शत्रूचे तौलनिक सामर्थ्य, शत्रूची संभाव्य प्रतिक्रिया, आपल्या कोणत्याही कृतीतून (आणि त्यावर शत्रूच्या होऊ शकणार्‍या कोणत्याही प्रतिक्रियेतून) होऊ शकणारे आपले आणि शत्रूचे संभाव्य तौलनिक फायदेतोटे वगैरे सर्व बाबींची योग्य ती गणना (calculation) करून घेण्याचा हा निर्णय आहे. ('ज्याचे जळते, त्यालाच कळते' किंवा 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे' वगैरे वगैरे.) अन्यथा, "द्या साल्यांना उडवून!" वगैरे घरबसल्या म्हणण्याने माझ्या दिवंगत तीर्थरूपांचे काहीही नुकसान होत नाही. त्यामुळे तत्कालीन सरकारच्या तत्कालीन कृतीबद्दल नावे ठेवण्याचा कोणताही मानस नाही. विरोध आहे तो केवळ 'आम्ही केले तर ठीक, काँग्रेसने केले तर तो भित्रेपणा/पळपुटेपणा/धार्जिणेपणा/अनुनय' छापाच्या दुटप्पी धोरणाला आहे.

In reply to by पंगा

सुधीर काळे 18/01/2011 - 07:44
प्रश्न चांगला आहे. विकल्प कमीच आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कीं काँग्रेसने जशी एकछत्री सत्ता उपभोगली तशी 'भाजपा'ने भोगली नाहीं. राज्यावर एकदाच आले ते कडबोळ्याचा भाग म्हणून. (भोगली असती तर काय केले हा विषय 'आत्याबाईला मिशा असत्या तर...." सारखा आहे हेही खरे!) पण लोकसभेची निवडणूक येईपर्यंत आडवाणी जाऊन सुषमा स्वराज किंवा नरेंद्र मोदींसारखे नेतृत्व जर उदयास आले तर विकल्प दिसेल. पण काँग्रेसला मत मात्र देणार नाहीं.

आशिष सुर्वे 06/01/2011 - 09:34
तिरंगा! ज्या तिरंग्यासाठी रक्ताचे पाट वाहिलेत, त्या तिरंग्याचे राजकारण करताहेत हे हरामखोर्र!!

गवि 06/01/2011 - 10:20
नाही पटले. संदर्भ नीट बघूया.. १. "भारतीय जनता युवा मोर्चाने 26 जानेवारी रोजी "चलो काश्‍मीर' ची हाक दिली असून श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार आहे. " २. "काश्‍मीरमधील परिस्थिती पेटवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल तर त्यांनी तसा प्रयत्न करू नये. काश्‍मीर खोऱ्यात जर हिंसाचार उसळला तर त्यासाठी भाजप नेत्यांना व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल,'' असे ओमर या वेळी म्हणाले. ३. "भारतीय जनता पक्षाने पश्‍चिम बंगाल ते काश्‍मीर खोरे अशी राष्ट्रध्वज यात्रा आयोजित केली आहे." >>> वरील काही वाक्यांतूनच संदर्भ स्पष्ट होतो आहे असं दिसतंय. प. बंगाल (बांग्लादेश रेफर करण्यासाठी प.बंगाल हे आरंभस्थान निवडले असणार. )ते काश्मीर खोरे. " .."राष्ट्रध्वज यात्रा" "'चलो काश्‍मीर' ची हाक" या सर्व ठळक शब्दांमधून काय व्यक्त होते आहे याचा शांतपणे विचार करावा. काश्मीर हे सेन्सेटिव्ह आहेच ही फॅक्ट मुळात अमान्य करून काय होणार? भाजप ही मिलिटरी असती आणि होऊ शकणार्‍या सर्व परिणामांची जबाबदारी शेवटपर्यंत घेऊ शकत असती तर ठीक होते. पण काही भडकले की हे "चलो काश्मीर" ऐवजी "चलो वापस" करुन तातडीने घरी निघतील (मग ध्वजयात्रा वगैरे नाही..जे काय मिळेल ते वाहन..) आणि काश्मिरी जनता बसेल भोगत दीर्घ परिणाम. केवळ शांततेने आंदोलनाचे स्वरूप न देता कोणी झेंडावंदन करत असेल आणि त्याला विरोध झाला तर नक्कीच ते दुरित आहे. पण इथे उद्देश स्पष्ट आहे असं वाटतं.

In reply to by पंगा

गवि 06/01/2011 - 10:29
हो.. थेट फटका त्यांनाच आहे. बाकी देशाला तात्विक आणि अन्य पातळीवरचे नुकसान आहेच.. पण भडकले खोरे की तिथली लोकल जनता थेट त्याचे चटके झेलते. (गृहीतकः काश्मिरी जनता म्हणजे प्रत्यक्ष भौगोलिक दृष्ट्या काश्मीरमधे राहणारे भारतीय सर्वधर्मीय असे मी समजतो. आणि या प्रतिसादात भारतात आणि काश्मीरमधे मी कोणताही फरक करत नाहीये. हेच अन्य कुठेही , कोणत्याही राज्यात "चलो" करुन काही भडकू शकत असेल तर तिथेही लागू आहेच.)

In reply to by गवि

पंगा 17/01/2011 - 21:09
थेट फटका त्यांनाच आहे. बाकी देशाला तात्विक आणि अन्य पातळीवरचे नुकसान आहेच.. पण भडकले खोरे की तिथली लोकल जनता थेट त्याचे चटके झेलते.
पटण्यासारखे आहे.

In reply to by गवि

मी_ओंकार 06/01/2011 - 10:59
गविंशी सहमत. राजकारण नक्की कोण करत आहे हे समजून घेतले पाहिजे. उगाच डोके भडकावून घेण्यात काही अर्थ नाही. उगाच मारूतीच्या बेंबीत बोट घालून मग भुंगा चावला म्हणून ओरडण्यात काही अर्थ नाही. ओमर यांचे विधान परिस्थितीला धरून वाटते. माध्यमांनीही सबुरी दाखवली पाहिजे. - ओंकार.

In reply to by गवि

चिंतामणी 25/01/2011 - 10:09
भाजप ही मिलिटरी असती आणि होऊ शकणार्‍या सर्व परिणामांची जबाबदारी शेवटपर्यंत घेऊ शकत असती तर ठीक होते. पण काही भडकले की हे "चलो काश्मीर" ऐवजी "चलो वापस" करुन तातडीने घरी निघतील (मग ध्वजयात्रा वगैरे नाही..जे काय मिळेल ते वाहन..) आणि काश्मिरी जनता बसेल भोगत दीर्घ परिणाम. केवळ शांततेने आंदोलनाचे स्वरूप न देता कोणी झेंडावंदन करत असेल आणि त्याला विरोध झाला तर नक्कीच ते दुरित आहे. पण इथे उद्देश स्पष्ट आहे असं वाटतं. स्वराज, जेटली, अनंतकुमार यांना अटक http://www.esakal.com/esakal/20110125/4709043530602923099.htm श्रीनगर - भारतीय जनता पक्षाची "तिरंगा यात्रा' रोखण्यासाठी जम्मू-काश्‍मीर सरकारने कंबर कसली आहे. सर्व सीमा बंद करतानाच राज्याचे प्रवेशद्वार असलेल्या लखमापूरजवळ पोलिस आणि सुरक्षा दलांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीहून विमानाने आलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सुरवातीला विमानतळावरच रोखण्यात आले. सायंकाळी उशिरा त्यांना अटक करण्यात आली. रेल्वेने दाखल झालेल्या महाराष्ट्रातील सुमारे अठराशे कार्यकर्त्यांना सक्तीने स्वगृही परत धाडण्यात आले. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- भाजप कार्यकर्त्यांना दाखविला परतीचा रस्ता http://www.esakal.com/esakal/20110123/4957367794433620389.htm पुणे - प्रजासत्ताक दिनी जम्मू येथील लाल चौकात तिरंगा यात्रेत सहभागी होण्यासाठी कर्नाटकातून निघालेले भाजप जनता युवा मार्चाचे कार्यकर्ते २३ बोगींची एक विशेष रेल्वे करून बंगळूरहून श्रीनगरकडे निघाले होते. मनमाडजवळ आल्यानंतर रात्री अडीच वाजता पोलिसांनी रेल्वे थांबविली आणि गाडीचे इंजिन बदलून व पोलिसांनी भरलेले दोन डबे गाडीला जोडून गाडीला परत बंगळुरला रवाना करण्यात आली. रात्री झोपेत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी या प्रकाराचा माहितीच होऊ दिली नाही. पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान (एसआरपीएफ) व रेल्वे पोलीस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. यावेळी गाडीतील सर्व दिवे घालविण्यात आले, त्यानंतर पुढील इंजिन काढून मागच्या बाजूला बसविण्यात आले, शिवाय पोलीस जवानांनी भरलेले दोन डबे गाडीला जोडण्यात आले व गाडी परत बंगळुरूकडे रवाना करण्यात आली. . . . . प्रजासत्ताक दिनाच्या तिरंगा यात्रेसाठी इतर कोणत्याही राज्यातील कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असे केंद्र सरकार व जम्मू-काश्मीर सरकारने जाहीर केले आहे. ------------------------------------------------------------------------------------------------------------------- दोन नमुने परिस्थीतीचे चित्रण दाखवायला पुरेसे असावेत.

In reply to by चिंतामणी

गवि 25/01/2011 - 10:18
अहो हे सर्व त्यांना तिथे पोहोचूच न देण्याबद्दल झालं.. चालू पॉलिसीनुसार हे ठीकच आहे की. इतक्या वेगवेगळ्या ठिकाणांहून जमा होत आहेत लोक, तेव्हा अनुचित प्रकार टाळण्यासाठी हे होतंय. वर केलेला उल्लेख हा भडका उडाल्यावर परत निघण्याविषयीचा होता. अयोध्या, करसेवा ,रथयात्रा या वेळी हे दिसलंय हो. "भाजप"च नाही, एकूण कोणताही पक्ष जर जागी पोहोचला आणि रक्कस करण्यात यशस्वी झाला तर स्फोटक परिस्थिती होताक्षणीच काढता पाय घेतोच हो. म्हणून तिथे मॉबिंग होऊ दिले जात नाहीये ही प्रिव्हेंटिव्ह कारवाई बरीच की. एकटा मनुष्य गेला तिथे आणि लावला झेंडा, किंवा राहिला उपस्थित तिथल्या एका कार्यक्रमाला तर कोण अडवणार आहे. विरोध झुंडशाहीला आहे.

In reply to by गवि

>> विरोध झुंडशाहीला आहे. जेव्हा झुंडशाही वाले ४० टक्के असतात तेव्हा त्याला झुंडशाही म्हणतात ते ६० टक्के झाले की त्यास बहुमत म्हणतात. आणि ६६ टक्के झाले तर २/३ बहुमत म्हणतात. :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पंगा 25/01/2011 - 11:11
जेव्हा झुंडशाही वाले ४० टक्के असतात तेव्हा त्याला झुंडशाही म्हणतात ते ६० टक्के झाले की त्यास बहुमत म्हणतात. आणि ६६ टक्के झाले तर २/३ बहुमत म्हणतात.
कश्मीरमधली सहासष्ट टक्के जनता स्वखुशीने तिरंगा फडकावू लागली तर आनंदच आहे. फक्त हे बाहेरच्या उपटसुंभांच्या चिथावणीने (म्हणजे 'फडकावून दाखवाच'-छाप चिथावणी नव्हे. 'आम्ही फडकावतो. कसे थांबवता ते पाहूच'-छाप चिथावणी.) होण्याची शक्यता किंचित कमी वाटते, एवढेच.

In reply to by पंगा

आम्ही संपूर्ण भारताच्या जनतेचा विचार करत असल्याने आणि काश्मिर भारताचा अविभाज्य भाग मानत असल्याने भारतीयाने भारतात तिरंगा फडकवणे असा विचार करतो आहोत. अन्यथा ६० टक्के काश्मिरी जनता एवढाच विषय असल्यास त्याच न्यायाने राज ठाकरेची म्हटली जाणारी झुंडशाही ही बहुमताची सुरुवातच म्हटली पाहीजे. (म्हणजे त्याच्या विचारांच्या लोकांचे बहुमत होईल की नाही हे माहीत नाही पण बहुमताला सुरुवात झाली असे नक्की म्हणता येईल. नाही का!) अन्यथा काश्मिर सोडून देऊन द्यावा (त्यांना स्वातंत्र्य द्यावे) आणि त्यांच्या मर्जीविरुद्ध त्यांच्याशी मैत्रीही ठेऊ नये.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पंगा 25/01/2011 - 11:33
आम्ही संपूर्ण भारताच्या जनतेचा विचार करत असल्याने
उत्तरप्रदेशी, बिहारी मंडळी 'संपूर्ण भारताच्या जनते'त मोडतात काय?

In reply to by पंगा

उत्तरप्रदेशी, बिहारी मंडळी 'संपूर्ण भारताच्या जनते'त मोडतात काय? मोडत असावेत असे वाटते म्हणूनच महाराष्ट्रवाद आणि काश्मिरवाद यांची तुलना करणे आले. जर असा न्याय काश्मिरवादाला असेल तर महाराष्ट्रवादालाही मिळणार का? म्हणजे महाराष्ट्रात छठपूजा करून असे म्हणणार्‍यांना सुरक्षेच्या कारणावरून केंद्रीय, महाराष्ट्रीय सरकार अटक करणार का? म्हणजे उप्र, बिहारच्या सिमेवर पाटणा एक्स्प्रेस रातोरात थांबवून त्याला २ पोलिसांचे डबे जोडून त्या हळूच परत रातोरात पाटण्यात पाठवणार का? (डिस्क्लेमरः वरील महाराष्ट्रवाद कुठेही अस्तित्वात नाही केवळ तुलनात्मक उदाहरण म्हणून वापरला आहे. )

In reply to by llपुण्याचे पेशवेll

गवि 25/01/2011 - 11:45
म्हणजे महाराष्ट्रात छठपूजा करून असे म्हणणार्‍यांना सुरक्षेच्या कारणावरून केंद्रीय, महाराष्ट्रीय सरकार अटक करणार का? म्हणजे उप्र, बिहारच्या सिमेवर पाटणा एक्स्प्रेस रातोरात थांबवून त्याला २ पोलिसांचे डबे जोडून त्या हळूच परत रातोरात पाटण्यात पाठवणार का? अगदी जरूर. कोणी जर कुरापतखोर रितीने एकजूट करून एका प्रदेशात जाऊन भडका करणार असतील तर जरुर अटक, रेल्वेचे डबे वळवणे (बादवे, अत्यंत बालिश उपाय वाटला), आणि इतर कारवाई करावी. मग ते राज्य काश्मीर असो वा महाराष्ट्र..किंवा अंदमान निकोबार देखील.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पंगा 25/01/2011 - 11:49
म्हणजे महाराष्ट्रात छठपूजा करून असे म्हणणार्‍यांना सुरक्षेच्या कारणावरून केंद्रीय, महाराष्ट्रीय सरकार अटक करणार का? म्हणजे उप्र, बिहारच्या सिमेवर पाटणा एक्स्प्रेस रातोरात थांबवून त्याला २ पोलिसांचे डबे जोडून त्या हळूच परत रातोरात पाटण्यात पाठवणार का?
महाराष्ट्रातील परिस्थिती तितकीच चिघळली तर तेही करण्याचा हक्क प्रशासन राखून ठेवते, असे वाटते. तूर्तास महाराष्ट्रातील परिस्थिती महाराष्ट्रातच नियंत्रणात ठेवण्याचा प्रशासनाचा बेत असावा किंवा कसे?

In reply to by पंगा

>>महाराष्ट्रातील परिस्थिती तितकीच चिघळली तर तेही करण्याचा हक्क प्रशासन राखून ठेवते, असे वाटते. सहमत. प्रशासन अन्य गोष्टीत कदाचित राखून ठेवण्याचा हक्क वापरण्यात मष्गुल दिसते आहे. जेव्हा बिहारी सर्वपक्षीय दल पंतप्रधानांना भेटले तेव्हा "आत्ता शांत रहा आम्ही परिस्थिती हाताळत आहोत. भडकाऊ विधाने करून परिस्थिती अजून भडकऊ नका." असा सामोपचाराचा जाहीर उपदेश पंतप्रधानांनी केल्याचे स्मरणात नाही.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पंगा 25/01/2011 - 12:10
...अगदी आख्ख्या जम्मू आणि कश्मीरच्या जनतेने झेंडावंदन जरी नाही केले, तरी उर्वरित भारताची लोकसंख्या ही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या सहासष्ट टक्क्यांहून अधिक भरत असावी, असे वाटते. (खात्री नाही.) त्यामुळे (झेंडावंदनासाठी) कोरमचाच जर प्रश्न असेल, तर तशी अडचण बहुधा येऊ नये. संपूर्ण भारताच्या सहासष्टाहून अधिक टक्के जनतेकडून तरीही झेंडावंदन व्हावेच. हं, आता उर्वरित भारतातील जनता झेंडावंदनात विशेष रस दाखवत नाही (आणि म्हणून कोरमपूर्ती होत नाही) ही जर अडचण असेल, आणि म्हणून कोरमपूर्तीकरिता रिक्रूटभरतीसाठी श्रीनगरकडे कूच करण्याची (नामी) कल्पना असेल, तर प्रश्न वेगळा. मात्र सद्यपरिस्थितीत त्याला यश येण्याची शक्यता बरीच कमी वाटते, याची पूर्वसूचना देण्याची कर्तव्यपूर्ती करू इच्छितो, इतकेच. बाकी ज्याचीत्याची मर्जी.

In reply to by पंगा

चिंतामणी 25/01/2011 - 13:47
कश्मीरमधली सहासष्ट टक्के जनता स्वखुशीने तिरंगा फडकावू लागली तर आनंदच आहे. फक्त हे बाहेरच्या उपटसुंभांच्या चिथावणीने (म्हणजे 'फडकावून दाखवाच'-छाप चिथावणी नव्हे. 'आम्ही फडकावतो. कसे थांबवता ते पाहूच'-छाप चिथावणी.) होण्याची शक्यता किंचित कमी वाटते, एवढेच. पुन्हा तेच सांगतो. काश्मीरातील ३५-४० ट्क्के असलेल्या काश्मीरीपंडीतांना १०० पळवुन लावण्यात आलेले आहे. उर्वरीत प्रजेतील ज्यांना तिरंगा फडकवायची इच्छा असेल त्यांना कुठले सरकार पाठिंबा देणार???????? भारताचे की पाकिस्तानचे? (तुमचे पंडितांच्या हकालपट्टीबद्दलचे मौन बरेच काही सांगुन जात आहे.)

In reply to by चिंतामणी

नितिन थत्ते 25/01/2011 - 14:04
>>काश्मीरातील ३५-४० ट्क्के असलेल्या काश्मीरीपंडीतांना १०० पळवुन लावण्यात आलेले आहे. काश्मीरात एवढे पंडित (२० व्या शतकात) कधी होते? he US Department of State reports that, according to the Indian National Human Rights Commission, the Kashmiri Pandit population in Jammu and Kashmir dropped from 15 percent in 1941 to 1 percent as of 2001 (१९४१ ते १९४७ या काळात किती जणांचे स्थलांतर झाले ते माहिती नाही). खरोखरच ३५-४० टक्के असते तर त्यांना हाकलणे शक्य झालेच नसते. दुसरी एक रोचक बाब म्हणजे हे हाकलणे १९८९ च्या शेवटी आणि १९९० च्या सुरुवातीस झाले जेव्हा केंद्रात काँग्रेस पक्ष सत्तेवर नव्हता. उलट भाजपचा बाहेरून पाठिंबा असलेला जनता दल पक्ष सत्तेवर होता. तेव्हा तो एक्झोडस थांबवण्याचा दबाव (पाठिंब्यासाठी अवलंबून असलेल्या) सरकारवर भाजपने आणल्याचे स्मरत नाही. Exodus (1985-1995) In late 1989 and early 1990, islamic terrorism in Kashmir led to the pandits leaving the Valley. These families intended to return to the Valley after restoration of normalcy.

In reply to by नितिन थत्ते

चिंतामणी 25/01/2011 - 17:29
Rights Commission, the Kashmiri Pandit population in Jammu and Kashmir dropped from 15 percent in 1941 to 1 percent as of 2001 टक्केवारी हा गमतीशीर प्रकार असतो. मला एक सांगा १९४१ला काश्मीरची लोकसंख्या किती होती? १९८९ला काश्मीरची लोकसंख्या किती होती? २००१ ला काश्मीरची लोकसंख्या किती आहे? (मी काश्मीरबद्दल बोलत आहे. जम्मु काश्मीरबद्दल नाही) आता हे वाचा. 400,000 Kashmiri Pandits, constituting 99% of the total population of Hindus living in Muslim majority area of the Kashmir Valley, were forcibly pushed out of the Valley by Muslim terrorists, trained in Pakistan, since the end of 1989. They have been forced to live the life of exiles in their own country, outside their homeland, by unleashing a systematic campaign of terror, murder, loot and arson. मानवी अधीकारवाले जे जमखी अथवा मृत झालेल्या दगडफेक करणारे असतात त्यांच्या बाजुन धाय मोकलुन रडतात त्यांचे कडे याचे काय उत्तर आहे???? Failure of Human Rights Organisations: * Leading International Human Rights Organisations like Amnesty International, Asia Watch and others have yet to take proper cognisance of the genocide perpetrated on Kashmiri Pandits. * Their representatives have so far failed to visit the camps in Jammu, Delhi and other parts of India were thousands of families are puting up for the last five years. * Gradual extinction of a civilised community with an ancient culture is yet to shake the conscience of the world.

In reply to by नितिन थत्ते

चिंतामणी 25/01/2011 - 19:00
National Human Rights Commission, New Delhi, India Archive Search Keywords Kashmiri Pandit population in Jammu and Kashmir Release Date From (dd/mm/yyyy) TO Searched the NHRC Database. No Aricle with above information was found. Note: For further details kindly contact National Human Rights Commission, Faridkot House, Copernicus Marg, New Delhi, PIN 110001 Tel.No. 23384012 Fax No. 23384863 E-Mail: covdnhrc@nic.in, ionhrc@nic.in Disclaimer: Neither NHRC nor NIC is responsible for any inadvertent error that may have crept in the Information being published on NET. National Human Rights Commission, New Delhi, Indiaच्या वेबसाईटवर Kashmiri Pandit population in Jammu and Kashmir याबद्द्लचा कोणताही रिपोर्ट मिळाला नाही. http://www.nhrc.nic.in/ येथे जाउन खात्री करू शकता.

In reply to by चिंतामणी

सुनील 25/01/2011 - 19:38
काश्मिरींत पंडितांची एकूण संख्या ५ टक्क्याच्या आत-बाहेर आहे. सध्या पुरावा शोधायला वेळ नाही. मिळाल्यावर पाठवून देईन.

In reply to by सुनील

चिंतामणी 26/01/2011 - 00:19
१९८९ (किंबहुना त्या आधी काही वर्षे) पाकीस्तानातुन काश्मीरात येउन (अर्थात भारतातल्या) स्थाईक झालेल्यांची टक्केवारीसुध्दा द्या.

In reply to by चिंतामणी

पंगा 27/01/2011 - 08:17
१९८९ (किंबहुना त्या आधी काही वर्षे) पाकीस्तानातुन काश्मीरात येउन (अर्थात भारतातल्या) स्थाईक झालेल्यांची टक्केवारीसुध्दा द्या.
'मेनस्ट्रीम' पाकिस्तानातून? की पाकव्याप्त (किंवा तथाकथित 'आज़ाद') कश्मीरमधून? (म्हणजे 'पलीकडच्या' पण तरीही कश्मीरीच जनतेची टक्केवारी?) आणि याला जर इतकाच विरोध आहे, तर मग दोन्ही कश्मीरांमधील जनतेच्या परस्परसंपर्कासाठी आणि आवकजावकीसाठी आंतरकश्मीर बससेवा नेमकी भाजपच्या पंतप्रधानांच्या कारकीर्दीत कशी काय सुरू झाली? (टीपः त्या बससेवेस विरोध करण्याचा उद्देश नाही. 'त्या' सरकारने केलेल्या फार थोड्या चांगल्या आणि 'सेन्सिबल' कामांपैकी ते मी एक मानतो.) दुसरे म्हणजे, कश्मीरच्या 'त्या' भागावर भारत जर आपला हक्क सांगतो, तर मग कश्मीरच्या (पर्यायाने भारताच्या) 'त्या' भागातील प्रजेस (पर्यायाने: भारताच्या घटनेनुसार जन्मसिद्ध आणि रहिवाससिद्ध नागरिकांस, मग भले ते स्वतः तसे मानोत अथवा न मानोत) - भारताच्या (आणि खुद्द कश्मीरच्या) दुसर्‍या भागात जाण्यास आक्षेप का असावा? आणि तोही 'भारताच्या जम्मू आणि कश्मीरव्यतिरिक्त भागातील रहिवासी नागरिकांस जम्मू आणि कश्मीरमध्ये (पर्यायाने: भारताच्याच एका भागात) रहिवासास आणि मालमत्ता राखण्यास परवानगी नाही' या कारणास्तव ३७०व्या कलमाचा विरोध करणार्‍या पक्षाकडून? (टीपः कश्मीरच्या 'त्या' भागातील रहिवाशांचा भारताच्या ताब्यात असलेल्या ज. आणि क. मध्ये किंवा उर्वरित भारतात प्रवेश आणि संचार हा सद्यपरिस्थितीत पूर्णपणे अनिर्बंध असावा असे मुळीच म्हणणे नाही. आहे त्या परिस्थितीत सुरक्षेच्या आणि सुव्यवस्थेच्या कारणांसाठी असे निर्बंध असणे किंवा घालणे हे केवळ समर्थनीयच नव्हे, तर आवश्यक आहे. पण मग नेमक्या त्याच सुरक्षेच्या आणि सुव्यवस्थेच्या कारणांसाठी, बाहेरून प्रचंड जमावाने येऊ पाहणार्‍या (म्हणजेच स्थानिक नसलेल्या) चिथावणीखोर एलेमेंटांवर काही निर्बंध जर स्थानिक प्रशासनाने घातले, तर त्यात नेमके काय चुकले? एकट्या श्रीमती सुषमा स्वराज यांनी (किंवा भाजपच्या कोणत्याही एका - किंवा दोघातिघा - नेत्यांनी) येऊन शांतपणे जर झेंडावंदन केले असते - श्री. ओमर अबदुल्लाह यांच्या बरोबरीने किंवा स्वतंत्रपणे - तर त्यात आक्षेप घेण्यासारखे असे बहुधा काही नसते. आणि त्या परिस्थितीत कदाचित असे निर्बंध हे निषेधार्ह ठरू शकले असते. आणि हे कृत्य एक प्रभावी 'पोलिटिकल स्टेटमेंट'ही ठरू शकते. पण जमावासहित? अशा वेळी, अशा भारलेल्या वातावरणात आणि एवढा जमाव असताना काय होऊ शकते, एवढे न समजण्याइतके आपण बाळबोध झालो आहोत काय? सहा डिसेंबर एकोणीसशेब्याण्णवची घटना आपण इतक्या लवकर विसरून गेलो आहोत काय?)

रणजित चितळे 06/01/2011 - 11:06
आपल्याच देशात आपण आपला राष्ट्रीय सण साजारा करु शकत नाही. पहिल्यांदा हिंदुंना काश्मिर मधुन बाहेर काढले. आता ओमर चे हे व्यक्तव्य म्हणजे मग काही झाले तर जबाबदारी झटकण्यासारखे झाले. खरे तर भाजप ने झेंडा फडकवण्याने एवढे होणार नाही तेवढे ओमर ह्यांच्या व्यक्तव्याने होईल कारण अतिरेक्यांना आता ईशारा मिळाल्या सारखा झाला. ओमर हेच अशी विधाने करुन लोकांना भडकवत आहेत. एक तर ओमर किती बिनकामी मनुष्य आहे ते त्याने दाखवुन दिले मध्ये कश्मिरमध्ये जे झाले त्याने. राजकारण्यांची मुले एकदम मुख्यमंत्री, पंतप्रधान होऊ लागली म्हणजे असेच होणार. काळे साहेब म्हणतात ते बरोबर आहे आपण जागरुक होण्याची वेळ आली आहे.

सुनील 06/01/2011 - 12:16
@ गवि पण इथे उद्देश स्पष्ट आहे असं वाटतं. @मी_ओंकार राजकारण नक्की कोण करत आहे हे समजून घेतले पाहिजे ओमर यांचे विधान परिस्थितीला धरून वाटते. दोघांशीही सहमत. असो, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही जवळपास तीन दशके ज्यांनी आपल्या नागपूरस्थित मुख्यालयावर कधिही तिरंगा फडकावला नाही, त्यांचे पितृत्व मानणार्‍यांकडून आणि जवळपास सहा वर्षे देशावर स्वतःचे सरकार असूनही कधीही श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावण्याच्या गोष्टी न करणार्‍यांकडून, यापेक्षा दुसरी अपेक्षा नाही. बाकी चालू दे...

In reply to by सुनील

असो, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही जवळपास तीन दशके ज्यांनी आपल्या नागपूरस्थित मुख्यालयावर कधिही तिरंगा फडकावला नाही, त्यांचे पितृत्व मानणार्‍यांकडून आणि जवळपास सहा वर्षे देशावर स्वतःचे सरकार असूनही कधीही श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावण्याच्या गोष्टी न करणार्‍यांकडून, यापेक्षा दुसरी अपेक्षा नाही.
विजुभौंचा प्रतिसाद वाचण्यास उत्सुक आहे.

In reply to by सुनील

सुधीर काळे 06/01/2011 - 12:53
राजकारण्यांना द्या सोडून! आम्हाला काय देणं-घेणं आहे 'भाजपा'शी किंवा 'रास्वसं'शी? मी केवळ एक भारतीय या नात्याने ओमार यांच्या वक्तव्यावर खेद आणि शोक व्यक्त करीत आहे कारण त्यांचे विधान मला तरी समर्थनीय वाटत नाहीं. आपल्याच देशात झेंडा फडकवायची उदासीनता? मागच्या राज्यकर्त्यांनी काय केले त्यात कशाला जायचे? दुसरे म्हणजे मी असे वाचले आहे की त्याच लाल चौकात १४ ऑगस्टला पाकिस्तानचा झेंडा फडकतो. खरे आहे काय? (खरे-खोटे जरूर सांगावे) बाकी चालू द्या! (चालू आहेच!)

In reply to by सुधीर काळे

गवि 06/01/2011 - 13:23
"राजकारण्यांना द्या सोडून", असं कसं? एक राजकीय पक्ष "चलो काश्मिर" आणि "राष्ट्रध्वज यात्रा" (रथ यात्रा शी साम्य साधणारा शब्द) वापरुन तिथे झेंडा फडकवण्यामागचा आपला राजकीय हेतू ढळढळीत व्यक्त करत असतानाही केवळ आपल्याच देशात झेंडा फडकवायची उदासीनता? या आपल्या म्हणण्यासोबत त्या "झेंडा फडकवण्या"मागची मानसिकताही पहा ना. "आम्हाला काय देणं-घेणं आहे" असं म्हणून मूळ उद्देश / परिस्थिती नाहीशी होईल का? डोळे मिटून घेण्याचा प्रकार होईल ना तो?

In reply to by गवि

सुधीर काळे 06/01/2011 - 14:56
मी राजकीय पक्षांना सोडून द्या म्हणालो कारण काँग्रेस काय किंवा भाजप काय, त्यांची वागणूक अशीच धरसोडवृत्तीची आहे. पण देशाचे हित पाहिलेच पाहिजे. पण १४ ऑगस्टच्या मुख्य प्रश्नाचे उत्तर राहिलेच कीं! खरे आहे काय मी वाचलेले? कोणी जाणकार सांगेल काय? आणि पाकिस्तानचा झेंडा फडकावल्याने कांहीं आपल्या हातातले काश्मीर जात नाहींच! अवांतरः सध्या मी काश्मीरबद्दलचे एक पुस्तक वाचतो आहे त्यात ओमारच्या आजोबांचे प्रताप वाचून आपल्या त्यावेळच्या राज्यकर्त्यांचा चुका जास्तच ठळकपणे दिसत आहेत. पण ते सर्व मी पुस्तक वाचून झाल्यानंतर लिहायचा बेत केला आहे..... दरम्यान "शेख अब्दुल्लाकी जय"!

In reply to by सुधीर काळे

चिंतामणी 07/01/2011 - 08:14
सध्या मी काश्मीरबद्दलचे एक पुस्तक वाचतो आहे त्यात ओमारच्या आजोबांचे प्रताप वाचून आपल्या त्यावेळच्या राज्यकर्त्यांचा चुका जास्तच ठळकपणे दिसत आहेत. पण ते सर्व मी पुस्तक वाचून झाल्यानंतर लिहायचा बेत केला आहे..... बेत नका करू. लिहा. तुमच्या लिखाणाची अनेकजन वाट पहात आहेत. लौकर येउ द्यात.

आदिजोशी 06/01/2011 - 12:16
रथयात्रेमुळे झाले ते नुकसान खूप झाले. आता त्याची पुनरावॄती नको. भाजपा इथे खाजवून खरूज काढून झेंड्याचे राजकारण करत आहे. काश्मीर मधली परिस्थिती आत्ता कुठे आटोक्यात येत आहे. त्यात पुन्हा भाजपाच्या ह्या आचरट प्रकारामुळे वातावरण पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. सत्तेच्या राजकारणासाठी भाजपा खूप खालच्या पातळीवर उतरत आहे. ह्यांच्या अशा दळभद्री कार्यांमुळे हकनाक सामान्य माणूस भरडला जाईल. समाजकंटकांना कारणच हवे आहे. ते भाजपा देते आहे.

In reply to by आदिजोशी

चिंतामणी 06/01/2011 - 12:46
आपण असे विधान करताना ईतीहास विसरत असावेत किंवा आपणाला माहीत नसावा असे दिसते. आपणास डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांचे बद्दल काय माहिती हे सांगा. माहीत नसेल तर ती माहिती करून घ्या आणि मग परत आपला प्रतीसाद बघावा. आता अब्दुला पिता-पुत्रांबद्दल बोलु. जिकडे सरशी तीकडे पारशी असली यांची वृत्ती आहे. सत्तेत असल्याचीए तळी उचलायची आणि जम्मु काश्मीरमधे आपली पोळी भाजायची असले यांचे उद्योग. ह्यापेक्षा जास्त बोलायची जरूरी नाही.

In reply to by आदिजोशी

रणजित चितळे 06/01/2011 - 12:54
काश्मीर मधली परिस्थिती आत्ता कुठे आटोक्यात येत आहे. परिस्थिती आटोक्यात नाहीये कधीच नव्हती. १९४८ मध्ये पाकिस्तान ने चढाई केली. पुढे ६५, ७१ चे युद्धाने पाकिस्तानला समजले की युद्धाने त्याची आर्थीक हानी जास्त होते. मग झिया उल हक चा फॉम्यला - अतिरेकी कारवाया करुन पोखरुन टाकायचा कट शिजला व त्याच कटा प्रमाणे सध्या पण चालले आहे. हिंदुना विस्थापित करुन तेथली डेमोग्राफी (मराठी शब्द आठवत नाही - महाराष्ट्राबाहेर राहण्याचे धोके) व्यवस्थीत पणे बदलली जात आहे. त्या मुळे कश्मिर शांत आहे व त्या शांतीत भंग होईल असे नाही. हा प्रश्न (खाजवुन खरुज काढायचा) अरुंधती रॉय व तत्सम लोकांना विचारला तर बरे होईल त्यांना तर कश्मिर सारखे वातावरण सगळ्या भारतात करायचे आहे. त्यांच्या विरुद्ध एकत्रीत आवाज उठवायची गरज आहे. त्यांना वाईट वाटेल म्हणुन ध्वजारोहण नको करायला म्हणजे किती हतबल पणा आहे. रक्त आटते, मन सुकते, आपल्या राष्ट्रात आपणच स्वस्त। त्यांच्या सांभाळा संवेदना, झाकुन आपल्या वेदना। वंदेमातरम् नको, गुरुला फाशी नको। समान कायदा नको, काश्मिरात पंडीत नको। तरीही तोंडे ह्यांची’, मक्के कडे सदाची।

In reply to by रणजित चितळे

आदिजोशी 06/01/2011 - 13:14
अब्दुल्ला पिता-पुत्र, स्वातंत्र्यप्राप्तीपासून धगधगत असलेले काश्मीर, तिथून हिंदूंना पद्धतशीरपणे हुसकावणे, अरुंधती रॉय सारखे थर्डक्लास समाजवादी, शेपूटघाले राजकारणी ह्या विषयावर काहीच बोलायचे नाही. ह्या समस्या निर्विवादपणे आहेतच. त्याबद्दल दुमत असायचे कारणच नाही. पण काश्मीरमधे बसलेली माकडं कुराण जाळण्याच्या प्रकरणानंतर अजून एखादे कोलीत सापडायची वाट बघत आहेत. ते त्यांना ह्या उद्योगांमुळे मिळणार आहे. रथयात्रेचे मॉडेल भाजपा सत्तेसाठी पुन्हा रिप्लीकेट करत आहे. लोकांच्या भावना भडकावून आपली पोळी भाजायचाच हा प्रयत्न आहे. भाजपा देशप्रेमापोटी तिथे झेंडा फडकवायला जात आहे असं मानण्याइतका मी तरी नक्कीचा भाबडा नाही.

चिंतामणी 06/01/2011 - 13:27
या घटनेचा निषेध फक्त तिथे तिरंगा फडकवुन च होव्वो शकतो ... कश्मीर मधे ज्याप्रमाणे फुतिरावादी आहेत त्याप्रमाणे भारतावर निष्ठा असणारे पण आहेत ..या निष्ठा असणार्या लोकाना संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे हे तिरंगा तिथे फडकवुन च दाखवू शकतो .... (फोटो- सौजन्य मंगेश जोशी)

In reply to by गवि

चिंतामणी 06/01/2011 - 13:59
का ते पुन्हा आग लावतील म्हणून गप्प बसायचे?????? आणि पाणी फरावयचे म्हणजे नक्की काय करायचे आणि कोणी करायचे हे जरा सवीस्त सांगा.

In reply to by चिंतामणी

गवि 06/01/2011 - 14:18
कारवाई काय केली हा प्रश्न रास्त. नसेल केली तर ती चूक. पण या फोटोला उत्तर म्हणून भाजपप्रणित मॉबने तिथे जायचे आणि झेंडा फडकवण्याच्या नावाने वातावरण तापवायचे याने हा भडका विझेल असं तुम्हाला खरंच वाटतं का? सोल्यूशन सापडत नाही / उपरिफोटोनिर्दिष्ट दुरित लोकांवर कारवाई झाली नाही म्हणून तो उपाय मिळेपर्यंत "कुछ करिये कुछ करिये" अशा इम्पल्सिव्ह वृत्तीने प्रॉब्लेमचा गुंता वाढवत ठेवेल असे काही करायचे का? एंड टू एंड उपाय कोणाकडेही असेल तर अगदी जरुर करावा..पण हे जे काही करण्याचा प्लॅन आहे त्याने पेट्रोल ओतणे हाच इफेक्ट होणार. तिढा सोडवायचाय की पिळायचाय?

In reply to by गवि

चिंतामणी 07/01/2011 - 08:26
मी तेच वेगळ्या शब्दात वर लिहीले आहे. पाणी फवारायचे म्हणजे काय? ते कोणी करायचे? काही मुद्दे मांडले तर पुन्हा तेच तेच बोलु नका असा गलका होणार. पण रथयात्रेचे उदाहरण देणा-यांना आपल्या देशात निर्वासीत होण्याची पाळी आलेल्या काश्मीरी पंडीताचे हाल कधी दिसणार? त्याबद्दल कधी आवाज उठवणार? दगडफेकीसाठी पैसे देणा-या आणि मग गोळीबारात जमखी अथवा मेलेल्यांच्या नावाने गळे काढणा-या तथाकथीत नेत्यांवर आणि मानव अधिकाराच्या नावाने गळा काढणा-यांवर काय कारवाई झाली? कश्मीर मधे ज्याप्रमाणे फुतिरावादी आहेत त्याप्रमाणे भारतावर निष्ठा असणारे पण आहेत ..या निष्ठा असणार्या लोकाना संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे हे तिरंगा तिथे फडकवुन च दाखवू शकतो ....

In reply to by चिंतामणी

आदिजोशी 06/01/2011 - 14:16
रथयात्रेतून उद्भवलेल्या दंगलींचे भावना भडकवणारे फोटो मी सुद्धा देऊ शकतो. पण ते सगळे पुन्हा घडायला हवे का? झेंडा फडकवायचा तर तिथे जा आणि फडकवा. देशभर वातावरण तापवत तिथे जायची काय गरज आहे? भाजपा सरळ सरळ लोकांच्या भावनांना हात घालून त्यांना *त्या बनवत आहे आणि आपण बनतो आहोत. राजकारण्यांचा सत्तेच खेळ होतो, आणि मधल्यामधे *ड आपली लागते.

In reply to by सिद्धार्थ ४

सुधीर काळे 07/01/2011 - 07:54
सिद्धार्थ-जी, बघवत नाहीं ना? नाहींच बघवत. पण ते एक विदारक सत्य आहे. आणि त्यातल्या त्या गुबगुबीत व्यक्तीवर योग्य ती कारवाई व्हायला हवीच, पण झाली कीं नाहीं हे मला तरी माहीत नाहीं! कुणाला माहीत असल्यास इथे लिहावे. या फोटोत त्याचा चेहरा स्पष्ट दिसतो आहे. तो झाकायचीही त्याला गरज वाटत नाहीं. कारण स्पष्ट आहे, नाहीं कां? आणि आपला ध्वज कुणी जाळला तर काय झालं? काश्मीर तर आहेच ना आपल्याचकडे? पण तेच काम एकाद्या 'रास्वसं'वाल्याने केले कीं आपल्या सरकारचे बाहू स्फुरण पावू लागतात. एरवी "त्यात काय झालं"च्या तर्कशास्त्राचा वापर होतो! (टीपः 'रास्वसं'बद्दल राजकीय किंवा वैचारिक जवळीक नाहीं पण ते १०० टक्के देशभक्त आहेत, गद्दार नाहींत यात मला शंका वाटत नाहीं.)

In reply to by सुधीर काळे

नितिन थत्ते 07/01/2011 - 08:32
हा फोटो गेली कित्येक वर्षे सर्क्युलेशनमध्ये आहे. ही एकमेव घटना घडली आहे असे समजावे का? या फोटोत कंडेम समझौता असे काहीतरी लिहिले आहे. तेव्हा घटना "त्या काळातली" असावी.

In reply to by नितिन थत्ते

सुनील 07/01/2011 - 09:46
या फोटोत कंडेम समझौता असे काहीतरी लिहिले आहे. तेव्हा घटना "त्या काळातली" असावी सदर फोटो हा पाकिस्तानातील आहे. त्याचा काश्मिरशी काहीही संबंध नाही.

In reply to by सुनील

चिंतामणी 07/01/2011 - 10:04
सदर फोटो हा पाकिस्तानातील आहे. त्याचा काश्मिरशी काहीही संबंध नाही. क्षणभर गृहीत धरू की तु म्हणतोस त्याप्रमाणे तो पाकीस्तान मधील असावा. ठिक आहे. पण आपला राष्ट्र्ध्वज जाळला जात आहे ना? खो खो खो हे काय? की फक्त इथल्या कोणाची कशी जिरवली याचा असुरी आनंद? या फोटोत कंडेम समझौता असे काहीतरी लिहिले आहे. तेव्हा घटना "त्या काळातली" असावी सदर फोटो हा पाकिस्तानातील आहे. त्याचा काश्मिरशी काहीही संबंध नाही. आपला राष्ट्रधवज जाळला जात आहे ही वाईट घटना आहे मग ती कुठेही झाली असो. एव्हढे आणि असे लिहून तुला काय म्हणायचे ते कळले असते. "पण हे पाकीस्तानातील कशावरून" असे विचारून मी विषयाला फाटा फोडु इच्छीत नाही.

In reply to by चिंतामणी

सुनील 07/01/2011 - 10:15
पाकिस्तानातील काही मंडळी भारतीय ध्वज जाळत असतील तर त्याला भारतातील काहींनी कसे प्रत्युत्तर द्यावे? मुळात असे काही प्रत्युत्तर देण्याची गरज आहेच का?

In reply to by सुनील

चिंतामणी 07/01/2011 - 12:12
ही प्रतिक्रीया म्हणजे "वेड पांघरुन पेडगावला जाणे" या म्हणीचा प्रत्यंतर देणारा आहे. किंवा मी काय म्हणले हे आपल्याला समजले नसावे. माझी प्रतिक्रीया "खो खो खो"ला होती. पुन्हा एकदा वाचा. क्षणभर गृहीत धरू की तु म्हणतोस त्याप्रमाणे तो पाकीस्तान मधील असावा. ठिक आहे. पण आपला राष्ट्र्ध्वज जाळला जात आहे ना? खो खो खो हे काय? की फक्त इथल्या कोणाची कशी जिरवली याचा असुरी आनंद? या फोटोत कंडेम समझौता असे काहीतरी लिहिले आहे. तेव्हा घटना "त्या काळातली" असावी सदर फोटो हा पाकिस्तानातील आहे. त्याचा काश्मिरशी काहीही संबंध नाही. आपला राष्ट्रधवज जाळला जात आहे ही वाईट घटना आहे मग ती कुठेही झाली असो. एव्हढे आणि असे लिहून तुला काय म्हणायचे ते कळले असते.

In reply to by सुनील

सुधीर काळे 07/01/2011 - 16:02
सदर फोटो हा पाकिस्तानातील आहे. त्याचा काश्मिरशी काहीही संबंध नाही. हे विधान कुठल्या माहितीवर आधारित आहे हे कळले तर बरे वाटेल! मी असे वाचले आहे की त्याच लाल चौकात १४ ऑगस्टला पाकिस्तानचा झेंडा फडकतो. खरे आहे काय? या प्रश्नाचे उत्तर अद्याप बाकी आहे. (खोटे असल्यास बरे वाटेल)

In reply to by सुधीर काळे

चिंतामणी 26/01/2011 - 09:38
हा १४ ऑगस्टला गेला आहे की नाही हे माहीत नाही. पण लाल चौकात फडकावला आहे हे नक्की. (तो इद उल फित्रच्या नमाजानंतर फडकवण्यत आला होता. तारीख लक्षात नाही) [Kashmiri protesters cheer as others climb the landmark clock tower and hoist the flag of Pakistan during a protest rally after Eid Ul-Fitr prayers in Srinagar]

मुळात प्रश्न असा आहे कि ओमार ह्यांच्याकडे काश्मीरचे नावापुरेते दायित्व आहे .फुटीरवादी किंवा सामान्य जनता जर त्यांना भिक घालत असती .तर मुळात सध्याच्या काळात काश्मीर प्रश्न चिघळला नसता . भाजपच्या झेंडा वादनामुळे कदाचित परिस्थिती चिघळेल. पण मूळ मुद्दा असा आहे कि ह्याप्रशनी सामान्य जनता व फुटीर वादी काय भूमिका घेतात हे तरी स्पष्ट होईल .सध्याची काश्मिरातील शांतता हि तात्पुरती आहे .सध्या पाकिस्तानात राजकीय अस्थिरता कळसावर पोहचली आहे त्यामुळे सत्ता प्राप्तीसाठी मुल्ला व लष्कर मोठी भूमिका त्यांचा राजकारणात निभावणार .मग भले अमेरिका बाहेरून काहीही सांगाव .त्यामुळे काश्मिरात सीमेपलीकडून हल्ले किंवा इतर उपद्रव अटल आहे .भारत द्वेष हे पाकिस्तानला एकत्र ठेवण्याचे एकमात्र साधन तेथील सर्व स्तरीय दबाव गटांना वाटते .अश्यावेळी एक कणखर भूमिका भारतीय सरकारने घेतली पाहिजे
.भाजपच्या निम्मिताने आपल्या दिल्लीकरांना एक संधी जरूर आहे जगाला दाखवून द्यायला कि आमच्या फौजा व भारतीय जनतेचा दुर्दम्य आशावाद काश्मीर भारताचे अविभाज्य अंग म्हणून टिकवून ठेवू कोणत्याही परिस्थितीत .बाकी झेंडा वंदन करण्यात गैर काहीच नाही मात्र ते करताना .त्यांना धार्मिक रंग चढू देता कामा नये .बाकी तेल अलीव वरून गुरुमंत्र चांगलाच मिळाला आहे .असे दिसून येते . अर्थात भाजपच्या ह्या सडेतोड भूमिकेचे स्वागत आहे .

नितिन थत्ते 06/01/2011 - 14:02
>>भाजपच्या निम्मिताने आपल्या दिल्लीकरांना एक संधी जरूर आहे जगाला दाखवून द्यायला कि आमच्या फौजा व भारतीय जनतेचा दुर्दम्य आशावाद काश्मीर भारताचे अविभाज्य अंग म्हणून टिकवून ठेवू कोणत्याही परिस्थितीत यात भाजपच्या निमित्ताने दाखवून काय द्यायचे आहे? ते तर ६० वर्षे काश्मीर ठेवलेच आहे की अविभाज्य अंग म्हणून....

In reply to by नितिन थत्ते

आजानुकर्ण 06/01/2011 - 14:39
थत्ते यांच्याशी सहमत. भाजपा इतक्या खालच्या थराला जाणार याची खात्रीच होती

In reply to by नितिन थत्ते

गिलानी ला ज्या प्रकारे आपले सरकार हाताळत आहे .व सध्या झालेल्या काश्मिरातील हिंसाचारामुळे तेथील भूभाग हा केवळ लष्कराच्या उपस्थितीमुळे भारतात टिकून आहे .सामान्य लोक वॉर ऑफ डिस इन्फोर्मेशन ची बळी पडत आहेत .त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर प्रश्नाला गाझा प्रश्नाची जोडण्याचे पर्यंत पाकडे करत आहेत. बेरोजगारी व सतत सीमेपार होणारे हिरवे ब्रेन वॉश ह्यामुळे काश्मीर तरुण हा हिंसक होऊ लागला आहे .पाकिस्तानमधील अराजकता पाहून त्यांना पाकिस्तान व भारतात न येत स्वताचे स्वतंत्र अस्तित्व हवे आहे .हि भावना तेथे प्रबळ होऊ नये ह्यासाठी लष्कराचा विशेष अधिकार काढून घेणे हा उपाय अनेक विचारवंत सांगत असले तरी तो भारताच्या दृष्टीने धोकादायक आहे . एक साधे उदाहरण वेस्ट बेंक च्या पट्यात ज्यू लोकांच्या वसाहती उभारणी नुकतीच सुरु झाली .ओबामा ह्यांनी हे कृत्य शांती प्रकियेवर बोला फिरवू शकेन असे म्हणून ह्याला विरोध दाखवला तरीही वसाहत बांधण्याचे काम काही थांबले नाही .जग आपली भूमिका काश्मिरात नक्की काय आहे ह्यावरून स्वताची भूमिका सोयीनुसार ठरवणार ( आपले विचारवंत अचानक उगाच नाही काश्मीर प्रश्नी तेथे जाऊन उगाच वक्तव्ये करत आहेत .) ह्या निम्मिताने वेस्टन वल्ड मधील थिंक टेंक भारतीय जनमानसाचा कानोसा घेत आहे. कि भारतीय जनतेत काश्मीर विषयी नक्की काय भूमिका आहे . भारताला जगाशी व्यापार हवा आहे पण त्यासाठी काश्मीर प्रसंगी तडजोड मान्य नाही हे जगाला विशेतः अमेरिकेला दाखवून देणे आपल्याला भाग आहे . इराणशी दिवसेन दिवस आपले संबंध खराब होण्यामागे अमेरिका आहे हे कुणीही सांगेन , नुकतेच आपल्या एकूण तेल पुरवठ्या पैकी १४ % इराण आपल्याला पुरवते जो पुरवठा शाश्वत आहे दीर्घकाळापासून . पण रिझर्व बेन्केने चलनाची जाचक अट समोर आणली आहे जेने करून हा पुरवठा धोक्यात आला आहे .नुकतेच युन मध्ये इराणविरुद्ध आपण मत दिले आहे अमेरिकेशी सहकार्य आवश्यक आहे पण त्यांचे बाहुले बनणे अजिबात योग्य ठरणार नाही .म्हणूनच त्यांना व जगाला काश्मिरात कोणत्याही परीस्थित तडजोड नाही हे विविध सिंबोलिक कृतीतून दाखवणे आवश्यक आहे . तू नळीवर इंडिया व काश्मीर २०१० एवढे तैप करा नि मग आपल्या विरुध्ध विखारी प्रचार तुम्हाला कळून येईन

In reply to by नितिन थत्ते

क्लिंटन 06/01/2011 - 16:00
भाजपाने रामजन्मभूमीसारख्या मुद्द्याचे राजकारण करून स्वत:च्या स्वार्थासाठी वापरल्यानंतर त्यांच्या प्रत्येक कृतीविषयी शंका उत्पन्न होतेच. काश्मीरात तिरंगा फडकावायचा ही कृती त्यातीलच एक.काश्मीरात झेंडा फडकाविण्याच्या निमित्ताने पाकिस्तान कशी चिथावणी देत आहे, हुरियतचे नेते कसे हलकट आहेत आणि भारतात राहण्यातच जनतेचे कसे हित आहे हे काश्मीरातील लोकांना परत एकदा सांगणे हा भाजपचा उद्देश नाही हे कोणीही सांगू शकेल.श्रीनगरच्या मार्गावर त्यांच्यावर हल्ले झाले,काही शहरांमध्ये दंगली झाल्या आणि त्या कारणाने झेंडावंदनाला परवानगी नाकारली गेली तर त्याचे भांडवल करून गेलेला जनाधार परत मिळवायचा प्रयत्न करणे हाच त्यांचा प्रयत्न आहे हे न कळण्याइतकी भारतीय जनता दुधखुळी राहिली नाही.किंबहुना त्यांचा झेंडा फडकावायचा कार्यक्रम सुरळीत पार पडला तरच त्यांना त्याचे दु:ख होईल कारण त्यात भांडवल करण्यासारखे काही राहणार नाही.याउलट यात विघ्ने आली तर भाजप नेत्यांना आनंदच होईल कारण त्याचे भांडवल त्यांना करता येईल. भाजप नेत्यांना एकच सांगावेसे वाटते: तुम्ही रामजन्मभूमी प्रश्नी लोकांच्या डोळ्यात धूळ फेकलीत.त्याला माझ्यासारखे अनेक लोक बळी पडले.पण यापुढे तुमचे असे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. क्लिंटन

ओमार पितापुत्रांबद्दल कितीही डावे मत असले तरी त्यांची भाजपच्या (युवा मोर्चा) आगामी तिरंगा फडकविण्याच्या कार्यक्रमाबाबत होऊ घातलेली वा चिघळू शकणारी भीती अनाठायी म्हणता येणार नाही. दहशतवादी माकडाला आवरता आवरता होत असलेली राज्य आणि केन्द्र सरकारची दमछाक पाहता आता परत त्याच्या हाती कोलीत दिल्यासारखे होणार हे सांगण्यासाठी अगदी १ रुपयावाला पोपट ज्योतिषीदेखील पुरेसा आहे. बीजेपीचे दोन्ही भिष्माचार्य यानी या यात्रेबद्दल अद्यापि काही मत व्यक्त केले नसले तरी 'थिंक टॅन्क मेम्बर अरुण जेटली' सारख्याने ही 'ध्वजयात्रा म्हणजे काश्मिर हा भारताचा अविभाज्य घटक आहे असे आम्ही मानतो हे सिद्ध होते आणि यामुळे राष्ट्रीय बंधुत्वाची भावना वाढीला लागेल.." असे जे म्हटले आहे यात नव्याने काय सांगितले आहे? काश्मिर अविभाज्य आहे हे उर्वरित पक्षातीत भारतही मानतो, म्हणून उद्या प्रत्येक राज्यपातळीवरील पक्षाने उठायचे 'झेलम एक्स्प्रेस' पकडायची आणि श्रीनगरच्या सचिवालयावर झेंडा फडकवून आले तर या देशाला तसेच तिथल्या निरपराध जनतेला ते परवडेल किंवा चालेल काय...याचा विचार सर्वप्रथम भाजपसारख्या राष्ट्रीय पातळीवरील पक्षाच्या धुरिणांनी करणे फार फार गरजेचे आहे. "अनेक राज्यातून झेंडा लावत जाणार आहे..." ठीक आहे. पण त्यांच्या कार्यक्रमपत्रिकेत असे कुठले राज्य आहे की जे यात्रेच्या या कार्यक्रमाला विरोध करणार आहे? आणि जर विरोधच नसेल तर भाजपच्या तयारीला वा उद्देशाला तरी काय अर्थ राहणार आहे....त्यासाठी मूळ पत्रिका 'काश्मिर' च असेल आणि तेथे यामुळे होणारा उद्रेकच जेटली अ‍ॅण्ड को.ला अभिप्रेत असेल तर बाकीचे सारे युक्तीवाद विफलच ठरणार. कधी नव्हे ते ओमार प्रथमच सुसूत्ररित्या बोलल्याचे दिसत आहे..."२६ जानेवारीला काश्मिरच्या प्रत्येक जिल्हा मुख्यालयात रितीनुसार तिरंगा जर फडकाविला जाणारच आहे तर एखाद्या पक्षाने आपला असा वेगळा ध्वजवंदन कार्यक्रम करण्याने काय साधणार?" याचे उत्तर बीजेपीकडेच असेल. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

सुधीर काळे 07/01/2011 - 10:53
इंद्रा-जी, एक परिस्थिती अशी येते कीं तर्कशास्त्र (logic) बाजूला ठेवून भावनेला प्रधान्य देऊन कांहीं पावले टाकावी लागतात. असे केले नसते तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालेच नसते. काश्मीरमध्ये भीत-भीत पावले टाकण्याचेच आपले धोरण राहिले आहे. भय सोडून ठाम पावले टाकायला आपण जितका जास्त वेळ लावू तितके आपले मूठभर फुटीरवादी शत्रू माजत जातील आणि वाढत जातील! धोका कशात नाहीं? पण धोक्याला घाबरत घाबरत कधीपर्यंत आपले हे धोरण राबवायचे? अशी ठाम पावले एकदाच टाकावी लागतात. जिंकलो तर वाद संपतो, हरलो तर मुद्दा सोडून द्यावा लागतो, पण हे सारे एकदाच करावे लागते व तसे करावे अशा विचाराचा मी आहे! (हे माझे मत कदाचित् माझ्या अज्ञानामुळेही असेल!!)

चिंतामणी 06/01/2011 - 19:16
वरील बातमीच्या पार्श्वभुमीवर एक भन्नाट व्यंगचीत्र फेसबुकवर पाहण्यात आले. सदर फ्यक्तीने व्यंगचीत्र कुठुन घेतले याचा तपशील जरी माहीत नसला तरी या व्यंगचीत्राद्वारे केलेली "कॉमेंट" मात्र छान आहे.

विद्याधर३१ 06/01/2011 - 19:39
पण ओमर पिता पुत्र राजकारणच करत नाहीत का? कायदा सुव्यव्स्था या बाबत वेळ पाहून निर्णय करता आला असता. आत्ता पासून साप साप ओरडायची काय गरज होती? पण ओमर पिता पुत्र व काँग्रेसला यात राजकारण करायचे आहे हे दिसत आहे.

विजुभाऊ 07/01/2011 - 12:32
भाजपला सध्या खरेतर विरोध करण्यासाठी बरेच मुद्दे आहेत. भाजप मध्ये त्या मुद्द्यांचा अभ्यास असणारी काही मम्डळी आहेत. पन सवम्ग प्रसिद्धी मिलवून लोकांच्या भावना हात घालता येतो असे त्याना वाटते. सोनियाना विरोध , त्यासाठी मुंडण करायची घोषणा वगैरे सवंगपणाच्या अनेक क्लुप्त्या वापरून झाल्या. अर्थकारणावरून , भ्रष्टाचारावरून सरकारला विरोध केला तर ते स्वतःच्याच अंगलट येते आहे असे भाजपच्या लक्षात आले असावे. स्पेक्ट्रम घोटाळ्याचे धागे थेट भाजप सरकारातील काही दिवंगत नेत्यापर्यन्त जात आहेत हे लक्षात येताच भाजप ने दुसरा मुद्दा पुढे आणला. काँग्रेस चे नेते भ्रष्टाचारी नाहेत असे नाही पण कर्नाटक मुळे भाजपचे पाय त्याच मातीचे आहेत हे स्पष्ट झाले. हेच जर मनमोहन सिम्गानी कर्नाटक सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपावरून बरखास्त केले असते तर भाजपने रान माजवले असते. फारुख अब्दुलांचे सरकार इंदीरा गांधीनी जेंव्ह्या बरखास्त केले होते तेंव्हा हेच लोक फारुख ना डोक्यावर बसवत होते. भाजपचे दाखवायचे दात वेगळे आहेत कांद्याच्या किमती हा मुद्दा सरकारला अडचणीत आणू शकतो. भाजपला तो मुद्दा बीनमहत्वाचा वाटतो. स्पेक्ट्रम मुद्दा हा भाजपला बीन महत्वाचा वाटतो. बीहार मध्ये भाजपच्या आमदाराची हत्या झाली. पण आमदाराची हत्या करण्यास एक महीला का प्रवृत्त झाली याचा विचार करण्यास कोणीच भाजप चे नेते तयार नाहीत. लोकांची विस्मरण शक्ती दांडगी असते....पण भाजपला वाटते इतकी देखील नाही

गांधीवादी 08/01/2011 - 06:38
तिरंगा फडकाविल्याने काही राष्ट्र मजबूत होत नाही. कुठेही असो. 'काश्मीर' मध्ये असो कि 'लाल किल्ल्यावर' कि आमच्या गल्लीत............. त्यामुळे कोणीही कुठेही तिरंगा फडकावू नये, इतकंच बिचारे बापडे सांगतायेत.(आणि सद्य सरकार ऐकून घेतंय) श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून भाजप काय मिळवणार आहे? आणि लाल किल्ल्यावर फडकावून देखील काय साध्य होते म्हणा ? आमच्या मते, लाल चौकात तिरंगा फडकावून काहीही साध्य होत नाही, तसेच अनुक्रमे लाल किल्ल्यावर आणि देशातील प्रत्येक शहरात, शहरातील प्रत्येक गल्लीत तिरंगा फडकावून देखील काहीच साध्य होत नाही. त्यामुळे तिरंगा कुठेच फडकवला जाऊ नये.

सुधीर काळे 17/01/2011 - 21:53
(१) मी सध्या य. दि. फडकेलिखित "काश्मीर-स्वायत्तता कीं स्वातंत्र्य" हे पुस्तक वाचत आहे. त्यात शेख अब्दुल्ला यांच्यापासून ते फरूक अब्दुल्ला व आता ओमार अब्दुल्लापर्यंत अब्दुल्ला घराण्याच्या ३ पिढ्यांनी ज्या कारवाया (किंवा लीला) गेली ६० वर्षे चालवल्या आहेत-किंवा त्यांना चालवू दिल्या गेल्या आहेत असे म्हणणेच जास्त योग्य ठरेल-त्या वाचून मी अगदी धन्य-धन्य झालो! आतापर्यंत फक्त २५ टक्केच पुस्तक वाचून झाले आहे. निम्म्याहून जास्त वाचून झाल्यावर त्यावर आधारित एक धागा सुरू करायचा विचार आहे. सावधान!! (२) ही ध्वजयात्रा बंगालपासून सुरू व्हायची होती व २६ जानेवारी २०११ला श्रीनगरच्या लाल चौकात पोचायची होती व तिथे आपला तिरंगा फडकवला जाणार होता. ती एव्हाना सुरू व्हायला हवी. ती तशी सुरू झाली आहे काय? (३) फोटोतील तिरंगा ध्वज पाकिस्तानात जाळला गेला आहे याला काय आधार आहे या माझ्या प्रश्नाला अद्याप उत्तर आलेले नाहीं. (४) १४ ऑगस्टला लाल चौकात पाकिस्तानचा ध्वज फडकवला जातो ही माझी ऐकीव/वाचलेली माहिती चुकीची आहे काय हा प्रश्नही अनुत्तरित राहिला आहे. उत्तर जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे.

In reply to by सुधीर काळे

सुनील 18/01/2011 - 08:01
१) जरूर. वाचण्यास उत्सुक. २) कल्पना नाही. ह्या बाबतीत अद्याप काही वाचले नाही. जाणून घेण्याची अर्थातच काही गरज वाटत नाही. ३) माझ्या मते, ज्यांनी हा फोटो डकवला त्यांची जबाबदारी आहे हे सिद्ध करण्याची की, हा ध्वज काश्मिरातच जाळला गेला. ४) कल्पना नाही. असल्यास सिद्ध करावे. (पहलगाम, काश्मिर येथे राष्ट्रगीत गायलेला) सुनील

In reply to by सुनील

सुधीर काळे 18/01/2011 - 19:07
तसे नव्हे, पण तुम्हीच तो पाकिस्तानात जाळला असे ठामपणे सांगितलेत म्हणून मला वाटले तुम्हाला खात्रीची माहिती आहे. केवळ म्हणून(च) तुम्हाला विचारले इतकेच. नसेल तर राहू द्या.....

In reply to by सुधीर काळे

सुनील 18/01/2011 - 21:21
नाही! ज्यांनी हा फोटो काश्मिरातील म्हणून डकवला त्यांना जर ते सिद्ध करता येत नसेल तर तो फोटो पाकिस्तानातील असे गृहित धरता येते. असो, हा फोटो बर्‍याचदा जालावर फिरला आहे आणि तो समझौता एक्स्प्रेसच्या अपघातानंतर पाकिस्तानात जाळला गेला हेदेखिल जालावरच वाचले होते. आता तो संदर्भ अर्थातच उपलब्ध नाही.

In reply to by सुधीर काळे

सुनील 18/01/2011 - 21:47
अजून एक कारण... उर्वरीत भारतात घडणार्‍या (विशेषतः भारतीय मुस्लिमांबाबत) घटनांवर काश्मिरी मुस्लिमांकडून फारशा प्रतिक्रिया दिल्या जात नाहीत. बाबरी-कांड असो वा गुजरात-कांड, काश्मिरमध्ये त्याबाबत उग्र प्रतिक्रिया वगैरे कधिच झाल्या नाहीत. तेव्हा समझौता प्रकरणात एवढी उग्र प्रतिक्रिया काश्मिरात होईल हेच मुळी संभवत नाही. हेच उलटदेखिल होते. भारतीय लष्कराकडून काश्मिरी मुस्लिमांवर होणार्‍या कथित्-तथाकथित अत्याचाराबाबत उर्वरीत भारतातील मुस्लिम फार प्रतिक्रिया देत नाहीत. तेव्हा असले कसलाही आगापिछा नसलेले निव्वळ भडकाऊ फोटो डकवून काय साध्य होते?

In reply to by सुनील

चिंतामणी 18/01/2011 - 23:07
आता तो संदर्भ अर्थातच उपलब्ध नाही. ज्यांनी हा फोटो पाकीस्तानातील आहे असे म्हणले त्यांना जर ते सिद्ध करता येत नसेल तर तो फोटो काश्मीरातीलच आहे असे गृहित धरता येते. सुधीर काळ्यांनी (आणि मी )डकवलेला फोटो (मी डकवलेला उडवलेला दिसत आहे) तिरंगा काश्मीरमधेच जाळला गेला हेदेखिल जालावरच वाचले होते. आता तो संदर्भ अर्थातच उपलब्ध नाही.

In reply to by चिंतामणी

सुनील 19/01/2011 - 01:33
सदर घटना पाकिस्तानात मुलतान येथे घडली हे दर्शविणारा पुरावा तुम्हाला व्यनिने पाठवला आहे. यापुढे फोटो डकवताना काळजी घ्यावी. आणि हो, हे शोधण्यात माझा एक तास फुकट गेला तो वसूल करायला एक बियरची सोय करून ठेवा. (ह्.घ्या)

In reply to by सुनील

सुधीर काळे 19/01/2011 - 12:22
सुनिल-जी, फोटोच्या मुळाबद्दलचा दुवा दिल्याबद्दल आभारी आहे. पण मी असे पाच फोटो "इंच-इंच"वर अपलोड केले होते त्यावेळी तुम्ही कांहीं लिहिले नव्हते. नाहीं तर तेंव्हाच उलगडा झाला असता. अर्थातच मला हे आधी माहीत असतं तर मी ते नक्कीच वापरले नसते! आपल्या श्रमाचा मोबदला म्हणून (तूर्तास) एक 'ब्लॅक लेबल' पाठवत आहे. स्वीकार व्हावा. पण एक गोष्ट लक्षात असू द्या कीं भडकविण्यासाठी मी कधीच लिहीत नाहीं. किंबहुना मी जेंव्हा स्वतः भडकतो तेंव्हांच लिहितो. आणि आपल्या ध्वजाचा असा अपमान आपल्याच लोकांनी केला आणि त्याला जर शिक्षा झाली नाही तर माझ्या डोक्यात सणक उठते! अशीच सणक गिलानींच्या आणि अरुंधती रॉय यांच्या वक्तव्यामुळे आणि त्याहून जास्त आपल्या सरकारच्या गप्प बसण्यामुळे उठते. बलवान लोकांच्यापुढे गोगलगाय आणि शक्तीहीन लोकांच्यापुढे मात्र बाहू फुरफुरणार्‍यांबद्दल मला खरंच शून्य आदर आहे! या उलट कुणाही भारतीयाने पराक्रम केला तर मला तसाचा अभिमानही वाटतो. 'सिटी'चे विक्रम पंडित, 'पेप्सी'च्या इंद्रा नूयी, लूझियाना राज्याचा राज्यपाल बॉबी जिंदल आणि नुकताच ज्यांचा शपथविधी झाला त्या दक्षिण कॅरोलीनाच्या राज्यपाल नम्रता रंधवा हेली (निकी हेली). आजच्या "जकार्ता पोस्ट"मधील निकी हेली यांच्याबद्दलचे माझे हे पत्र वाचा! http://www.thejakartapost.com/news/2011/01/19/letter-nikki-haley%E2%80%99s-governorship.html असो. चुकीची दुरुस्ती केल्याबद्दल धन्यवाद..... " " alt="" />

In reply to by सुनील

चिंतामणी 19/01/2011 - 16:22
सुधीरजींच्या शब्दातच सांगतो की "आपल्या ध्वजाचा असा अपमान आपल्याच लोकांनी केला आणि त्याला जर शिक्षा झाली नाही तर माझ्या डोक्यात सणक उठते! अशीच सणक गिलानींच्या आणि अरुंधती रॉय यांच्या वक्तव्यामुळे आणि त्याहून जास्त आपल्या सरकारच्या गप्प बसण्यामुळे उठते." याच प्रमाणे ओमर अब्दुल्लांच्या वक्तव्यानेसुद्धा सणक आली. भारतातल्या इतर भागात सरकारी इमारतींबरोबरच सार्वजनीक ठिकाणीसुध्दा ध्वज फडवतात ना. मग तेथे का मनाई? किती दिवस शेपुट घालून बसायचे. कोणीतरी मान वर काढत असेल तर पाठींबा द्यायलाच हवा. मग भले श्री.राहूल गांधीनी तिरंगा फडकवावा. सुधीरजींनी ब्लॅक लेबल पाठविली आहेच. पण मी बीअर देइन.

In reply to by चिंतामणी

सहज 25/01/2011 - 11:12
योग्य पुरावे - दिलदारपणे दुरुस्ती याबद्दल श्री सुधीर काळे, श्री चिंतामणी तसेच श्री सुनील यांचे हार्दीक अभिनंदन! अशी चर्चा वाचायला मजा येते.

In reply to by सुनील

विकास 26/01/2011 - 02:39
४) कल्पना नाही. असल्यास सिद्ध करावे. १४ ऑगस्टचे ऐकलेले आहे. खालील छायाचित्र हे गेल्या वर्षीच्या ईदला पाकध्वज त्याच लाल चौकात उभारला गेला त्याचे आहे. http://www.tehelka.com/channels/News/2010/Sep/25/images/pakistan.jpg

अवलिया 06/01/2011 - 08:33
राज्यातील प्रत्येक जिल्हा मुख्यालय, सुरक्षा दलांचे तळ, पोलीस ठाणी या सर्व ठिकाणी प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण होणारच आहे. मग अशावेळी भाजप स्वतंत्ररीत्या ध्वजारोहण का करीत आहे, असा प्रश्न अब्दुल्ला यांनी केला. (महाराष्ट्र टाईम्स मधल्या बातमीमधुन)
महाराष्ट्रात १५ ऑगस्ट/२६ जानेवारी अशा दिवशी सरकारी ध्वजारोहणाव्यतिरिक्त, जनतेतर्फे चौका चौकात उत्स्फुर्तरित्या तिरंगा फडकावला जातो. निदान महाराष्ट्रात अशी वेळ न येवो ही इच्छा !

चिंतामणी 06/01/2011 - 08:58
काश्मीर समस्येचे मुळ यात आहे हे अनेकजण लक्षात घेत नाहीत. हे असे होउ नये म्हणून डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांनी १९५३ साली काश्मीरमधे देह ठेवला. परन्तु अजून पर्यन्त काश्मीर समस्येचा शेवट करता येत नाही याचे वाईट वाटाते.

सुधीर काळे 06/01/2011 - 08:58
हर हर हर! काय दिवस आलेत भारतावर!! गिलानी बोलले असते तर पटले नाहीं तरी ते समजू शकलो असतो. पण एका राज्याचा मुख्यमंत्रीच असं बोलायला लागला कीं मग काय म्हणायचं? ओमरसाहेब एक तर भित्रे आहेत किंवा आतून सामील आहेत.

शिल्पा ब 06/01/2011 - 09:16
ओमार हे नक्की कुणाचा संदेश देताहेत? हाय कमांड का चीन? का पाकीस्तान? काय बोलणार? :( नेते षंढ आहेत यावर शिक्कामोर्तब पुन्हा एकदा यापलिकडे काय अजुन?

In reply to by शिल्पा ब

सुधीर काळे 06/01/2011 - 10:31
शिल्पाताई, शेवटी आपणच गाढव ठरतो कारण या राज्यकर्त्यांना आपणच निवडून देतो. यावेळी शपथ घ्या कीं काँग्रेसला, सोनियाताईंना किवा राहुलबाळाला मते देणार नाहीं. मी तर तेवढ्यासाठी पुण्याला जाऊन विरोधी पक्षाला मत देईन!

In reply to by सुधीर काळे

पंगा 17/01/2011 - 22:08
मी तर तेवढ्यासाठी पुण्याला जाऊन विरोधी पक्षाला मत देईन!
हा नेमका कोणता विरोधी पक्ष? ज्या (सध्याच्या) विरोधी पक्षाचे सरकार असताना त्यात श्री. ओमर अबदुल्लाह यांची नॅशनल कॉन्फरन्स ही त्या पक्षाची युतीभागीदार होती (आणि ज्या सरकारात स्वतः श्री. ओमर अब्दुल्लाह हे परराष्ट्रखात्याचे राज्यमंत्री होते), तो विरोधी पक्ष? की ज्या (सध्याच्या) विरोधी पक्षाच्या कारकीर्दीत एक विमान अपहरण झाले असता, ओलिसांच्या सुटकेसाठी तडजोड म्हणून मुक्त केलेल्या काही दहशतवाद्यांना त्याच (सध्याच्या) विरोधी पक्षाच्या एका मंत्र्यांनी जातीने कंदाहारपर्यंत सोबत केली, तो विरोधी पक्ष? बाकी, काही अपहरणाची घटना घडून गेल्यानंतर (after the fact) त्यात सापडलेल्या ओलिसांचा जीव वाचावा म्हणून जर काही दहशतवाद्यांना मुक्त केलेले चालू शकते*, तर मग 'आग भडकण्याची खात्री आहे, तेव्हा मुद्दाम ठिणगी पाडू नका, अन्यथा परिणामांची जबाबदारी तुमची!' या घटनेपूर्वीच्या (before the fact) प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या (preventive measure) स्वरूपातील इशार्‍यात नेमके काय गैर आहे? * दहशतवाद्यांना मुक्त केले यात नेमके काही गैर होतेच, असे मी येथे बसून छातीठोकपणे सांगू शकत नाही. परिस्थिती हाताळणार्‍या जबाबदार व्यक्तींनी परिस्थितीचा अंदाज घेऊन आणि संभाव्य परिणाम, आपले आणि शत्रूचे तौलनिक सामर्थ्य, शत्रूची संभाव्य प्रतिक्रिया, आपल्या कोणत्याही कृतीतून (आणि त्यावर शत्रूच्या होऊ शकणार्‍या कोणत्याही प्रतिक्रियेतून) होऊ शकणारे आपले आणि शत्रूचे संभाव्य तौलनिक फायदेतोटे वगैरे सर्व बाबींची योग्य ती गणना (calculation) करून घेण्याचा हा निर्णय आहे. ('ज्याचे जळते, त्यालाच कळते' किंवा 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे' वगैरे वगैरे.) अन्यथा, "द्या साल्यांना उडवून!" वगैरे घरबसल्या म्हणण्याने माझ्या दिवंगत तीर्थरूपांचे काहीही नुकसान होत नाही. त्यामुळे तत्कालीन सरकारच्या तत्कालीन कृतीबद्दल नावे ठेवण्याचा कोणताही मानस नाही. विरोध आहे तो केवळ 'आम्ही केले तर ठीक, काँग्रेसने केले तर तो भित्रेपणा/पळपुटेपणा/धार्जिणेपणा/अनुनय' छापाच्या दुटप्पी धोरणाला आहे.

In reply to by पंगा

सुधीर काळे 18/01/2011 - 07:44
प्रश्न चांगला आहे. विकल्प कमीच आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कीं काँग्रेसने जशी एकछत्री सत्ता उपभोगली तशी 'भाजपा'ने भोगली नाहीं. राज्यावर एकदाच आले ते कडबोळ्याचा भाग म्हणून. (भोगली असती तर काय केले हा विषय 'आत्याबाईला मिशा असत्या तर...." सारखा आहे हेही खरे!) पण लोकसभेची निवडणूक येईपर्यंत आडवाणी जाऊन सुषमा स्वराज किंवा नरेंद्र मोदींसारखे नेतृत्व जर उदयास आले तर विकल्प दिसेल. पण काँग्रेसला मत मात्र देणार नाहीं.

आशिष सुर्वे 06/01/2011 - 09:34
तिरंगा! ज्या तिरंग्यासाठी रक्ताचे पाट वाहिलेत, त्या तिरंग्याचे राजकारण करताहेत हे हरामखोर्र!!

गवि 06/01/2011 - 10:20
नाही पटले. संदर्भ नीट बघूया.. १. "भारतीय जनता युवा मोर्चाने 26 जानेवारी रोजी "चलो काश्‍मीर' ची हाक दिली असून श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार आहे. " २. "काश्‍मीरमधील परिस्थिती पेटवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल तर त्यांनी तसा प्रयत्न करू नये. काश्‍मीर खोऱ्यात जर हिंसाचार उसळला तर त्यासाठी भाजप नेत्यांना व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल,'' असे ओमर या वेळी म्हणाले. ३. "भारतीय जनता पक्षाने पश्‍चिम बंगाल ते काश्‍मीर खोरे अशी राष्ट्रध्वज यात्रा आयोजित केली आहे." >>> वरील काही वाक्यांतूनच संदर्भ स्पष्ट होतो आहे असं दिसतंय. प. बंगाल (बांग्लादेश रेफर करण्यासाठी प.बंगाल हे आरंभस्थान निवडले असणार. )ते काश्मीर खोरे. " .."राष्ट्रध्वज यात्रा" "'चलो काश्‍मीर' ची हाक" या सर्व ठळक शब्दांमधून काय व्यक्त होते आहे याचा शांतपणे विचार करावा. काश्मीर हे सेन्सेटिव्ह आहेच ही फॅक्ट मुळात अमान्य करून काय होणार? भाजप ही मिलिटरी असती आणि होऊ शकणार्‍या सर्व परिणामांची जबाबदारी शेवटपर्यंत घेऊ शकत असती तर ठीक होते. पण काही भडकले की हे "चलो काश्मीर" ऐवजी "चलो वापस" करुन तातडीने घरी निघतील (मग ध्वजयात्रा वगैरे नाही..जे काय मिळेल ते वाहन..) आणि काश्मिरी जनता बसेल भोगत दीर्घ परिणाम. केवळ शांततेने आंदोलनाचे स्वरूप न देता कोणी झेंडावंदन करत असेल आणि त्याला विरोध झाला तर नक्कीच ते दुरित आहे. पण इथे उद्देश स्पष्ट आहे असं वाटतं.

In reply to by पंगा

गवि 06/01/2011 - 10:29
हो.. थेट फटका त्यांनाच आहे. बाकी देशाला तात्विक आणि अन्य पातळीवरचे नुकसान आहेच.. पण भडकले खोरे की तिथली लोकल जनता थेट त्याचे चटके झेलते. (गृहीतकः काश्मिरी जनता म्हणजे प्रत्यक्ष भौगोलिक दृष्ट्या काश्मीरमधे राहणारे भारतीय सर्वधर्मीय असे मी समजतो. आणि या प्रतिसादात भारतात आणि काश्मीरमधे मी कोणताही फरक करत नाहीये. हेच अन्य कुठेही , कोणत्याही राज्यात "चलो" करुन काही भडकू शकत असेल तर तिथेही लागू आहेच.)

In reply to by गवि

पंगा 17/01/2011 - 21:09
थेट फटका त्यांनाच आहे. बाकी देशाला तात्विक आणि अन्य पातळीवरचे नुकसान आहेच.. पण भडकले खोरे की तिथली लोकल जनता थेट त्याचे चटके झेलते.
पटण्यासारखे आहे.

In reply to by गवि

मी_ओंकार 06/01/2011 - 10:59
गविंशी सहमत. राजकारण नक्की कोण करत आहे हे समजून घेतले पाहिजे. उगाच डोके भडकावून घेण्यात काही अर्थ नाही. उगाच मारूतीच्या बेंबीत बोट घालून मग भुंगा चावला म्हणून ओरडण्यात काही अर्थ नाही. ओमर यांचे विधान परिस्थितीला धरून वाटते. माध्यमांनीही सबुरी दाखवली पाहिजे. - ओंकार.

In reply to by गवि

चिंतामणी 25/01/2011 - 10:09
भाजप ही मिलिटरी असती आणि होऊ शकणार्‍या सर्व परिणामांची जबाबदारी शेवटपर्यंत घेऊ शकत असती तर ठीक होते. पण काही भडकले की हे "चलो काश्मीर" ऐवजी "चलो वापस" करुन तातडीने घरी निघतील (मग ध्वजयात्रा वगैरे नाही..जे काय मिळेल ते वाहन..) आणि काश्मिरी जनता बसेल भोगत दीर्घ परिणाम. केवळ शांततेने आंदोलनाचे स्वरूप न देता कोणी झेंडावंदन करत असेल आणि त्याला विरोध झाला तर नक्कीच ते दुरित आहे. पण इथे उद्देश स्पष्ट आहे असं वाटतं. स्वराज, जेटली, अनंतकुमार यांना अटक http://www.esakal.com/esakal/20110125/4709043530602923099.htm श्रीनगर - भारतीय जनता पक्षाची "तिरंगा यात्रा' रोखण्यासाठी जम्मू-काश्‍मीर सरकारने कंबर कसली आहे. सर्व सीमा बंद करतानाच राज्याचे प्रवेशद्वार असलेल्या लखमापूरजवळ पोलिस आणि सुरक्षा दलांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीहून विमानाने आलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सुरवातीला विमानतळावरच रोखण्यात आले. सायंकाळी उशिरा त्यांना अटक करण्यात आली. रेल्वेने दाखल झालेल्या महाराष्ट्रातील सुमारे अठराशे कार्यकर्त्यांना सक्तीने स्वगृही परत धाडण्यात आले. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- भाजप कार्यकर्त्यांना दाखविला परतीचा रस्ता http://www.esakal.com/esakal/20110123/4957367794433620389.htm पुणे - प्रजासत्ताक दिनी जम्मू येथील लाल चौकात तिरंगा यात्रेत सहभागी होण्यासाठी कर्नाटकातून निघालेले भाजप जनता युवा मार्चाचे कार्यकर्ते २३ बोगींची एक विशेष रेल्वे करून बंगळूरहून श्रीनगरकडे निघाले होते. मनमाडजवळ आल्यानंतर रात्री अडीच वाजता पोलिसांनी रेल्वे थांबविली आणि गाडीचे इंजिन बदलून व पोलिसांनी भरलेले दोन डबे गाडीला जोडून गाडीला परत बंगळुरला रवाना करण्यात आली. रात्री झोपेत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी या प्रकाराचा माहितीच होऊ दिली नाही. पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान (एसआरपीएफ) व रेल्वे पोलीस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. यावेळी गाडीतील सर्व दिवे घालविण्यात आले, त्यानंतर पुढील इंजिन काढून मागच्या बाजूला बसविण्यात आले, शिवाय पोलीस जवानांनी भरलेले दोन डबे गाडीला जोडण्यात आले व गाडी परत बंगळुरूकडे रवाना करण्यात आली. . . . . प्रजासत्ताक दिनाच्या तिरंगा यात्रेसाठी इतर कोणत्याही राज्यातील कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जाणार नाही, असे केंद्र सरकार व जम्मू-काश्मीर सरकारने जाहीर केले आहे. ------------------------------------------------------------------------------------------------------------------- दोन नमुने परिस्थीतीचे चित्रण दाखवायला पुरेसे असावेत.

In reply to by चिंतामणी

गवि 25/01/2011 - 10:18
अहो हे सर्व त्यांना तिथे पोहोचूच न देण्याबद्दल झालं.. चालू पॉलिसीनुसार हे ठीकच आहे की. इतक्या वेगवेगळ्या ठिकाणांहून जमा होत आहेत लोक, तेव्हा अनुचित प्रकार टाळण्यासाठी हे होतंय. वर केलेला उल्लेख हा भडका उडाल्यावर परत निघण्याविषयीचा होता. अयोध्या, करसेवा ,रथयात्रा या वेळी हे दिसलंय हो. "भाजप"च नाही, एकूण कोणताही पक्ष जर जागी पोहोचला आणि रक्कस करण्यात यशस्वी झाला तर स्फोटक परिस्थिती होताक्षणीच काढता पाय घेतोच हो. म्हणून तिथे मॉबिंग होऊ दिले जात नाहीये ही प्रिव्हेंटिव्ह कारवाई बरीच की. एकटा मनुष्य गेला तिथे आणि लावला झेंडा, किंवा राहिला उपस्थित तिथल्या एका कार्यक्रमाला तर कोण अडवणार आहे. विरोध झुंडशाहीला आहे.

In reply to by गवि

>> विरोध झुंडशाहीला आहे. जेव्हा झुंडशाही वाले ४० टक्के असतात तेव्हा त्याला झुंडशाही म्हणतात ते ६० टक्के झाले की त्यास बहुमत म्हणतात. आणि ६६ टक्के झाले तर २/३ बहुमत म्हणतात. :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पंगा 25/01/2011 - 11:11
जेव्हा झुंडशाही वाले ४० टक्के असतात तेव्हा त्याला झुंडशाही म्हणतात ते ६० टक्के झाले की त्यास बहुमत म्हणतात. आणि ६६ टक्के झाले तर २/३ बहुमत म्हणतात.
कश्मीरमधली सहासष्ट टक्के जनता स्वखुशीने तिरंगा फडकावू लागली तर आनंदच आहे. फक्त हे बाहेरच्या उपटसुंभांच्या चिथावणीने (म्हणजे 'फडकावून दाखवाच'-छाप चिथावणी नव्हे. 'आम्ही फडकावतो. कसे थांबवता ते पाहूच'-छाप चिथावणी.) होण्याची शक्यता किंचित कमी वाटते, एवढेच.

In reply to by पंगा

आम्ही संपूर्ण भारताच्या जनतेचा विचार करत असल्याने आणि काश्मिर भारताचा अविभाज्य भाग मानत असल्याने भारतीयाने भारतात तिरंगा फडकवणे असा विचार करतो आहोत. अन्यथा ६० टक्के काश्मिरी जनता एवढाच विषय असल्यास त्याच न्यायाने राज ठाकरेची म्हटली जाणारी झुंडशाही ही बहुमताची सुरुवातच म्हटली पाहीजे. (म्हणजे त्याच्या विचारांच्या लोकांचे बहुमत होईल की नाही हे माहीत नाही पण बहुमताला सुरुवात झाली असे नक्की म्हणता येईल. नाही का!) अन्यथा काश्मिर सोडून देऊन द्यावा (त्यांना स्वातंत्र्य द्यावे) आणि त्यांच्या मर्जीविरुद्ध त्यांच्याशी मैत्रीही ठेऊ नये.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पंगा 25/01/2011 - 11:33
आम्ही संपूर्ण भारताच्या जनतेचा विचार करत असल्याने
उत्तरप्रदेशी, बिहारी मंडळी 'संपूर्ण भारताच्या जनते'त मोडतात काय?

In reply to by पंगा

उत्तरप्रदेशी, बिहारी मंडळी 'संपूर्ण भारताच्या जनते'त मोडतात काय? मोडत असावेत असे वाटते म्हणूनच महाराष्ट्रवाद आणि काश्मिरवाद यांची तुलना करणे आले. जर असा न्याय काश्मिरवादाला असेल तर महाराष्ट्रवादालाही मिळणार का? म्हणजे महाराष्ट्रात छठपूजा करून असे म्हणणार्‍यांना सुरक्षेच्या कारणावरून केंद्रीय, महाराष्ट्रीय सरकार अटक करणार का? म्हणजे उप्र, बिहारच्या सिमेवर पाटणा एक्स्प्रेस रातोरात थांबवून त्याला २ पोलिसांचे डबे जोडून त्या हळूच परत रातोरात पाटण्यात पाठवणार का? (डिस्क्लेमरः वरील महाराष्ट्रवाद कुठेही अस्तित्वात नाही केवळ तुलनात्मक उदाहरण म्हणून वापरला आहे. )

In reply to by llपुण्याचे पेशवेll

गवि 25/01/2011 - 11:45
म्हणजे महाराष्ट्रात छठपूजा करून असे म्हणणार्‍यांना सुरक्षेच्या कारणावरून केंद्रीय, महाराष्ट्रीय सरकार अटक करणार का? म्हणजे उप्र, बिहारच्या सिमेवर पाटणा एक्स्प्रेस रातोरात थांबवून त्याला २ पोलिसांचे डबे जोडून त्या हळूच परत रातोरात पाटण्यात पाठवणार का? अगदी जरूर. कोणी जर कुरापतखोर रितीने एकजूट करून एका प्रदेशात जाऊन भडका करणार असतील तर जरुर अटक, रेल्वेचे डबे वळवणे (बादवे, अत्यंत बालिश उपाय वाटला), आणि इतर कारवाई करावी. मग ते राज्य काश्मीर असो वा महाराष्ट्र..किंवा अंदमान निकोबार देखील.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पंगा 25/01/2011 - 11:49
म्हणजे महाराष्ट्रात छठपूजा करून असे म्हणणार्‍यांना सुरक्षेच्या कारणावरून केंद्रीय, महाराष्ट्रीय सरकार अटक करणार का? म्हणजे उप्र, बिहारच्या सिमेवर पाटणा एक्स्प्रेस रातोरात थांबवून त्याला २ पोलिसांचे डबे जोडून त्या हळूच परत रातोरात पाटण्यात पाठवणार का?
महाराष्ट्रातील परिस्थिती तितकीच चिघळली तर तेही करण्याचा हक्क प्रशासन राखून ठेवते, असे वाटते. तूर्तास महाराष्ट्रातील परिस्थिती महाराष्ट्रातच नियंत्रणात ठेवण्याचा प्रशासनाचा बेत असावा किंवा कसे?

In reply to by पंगा

>>महाराष्ट्रातील परिस्थिती तितकीच चिघळली तर तेही करण्याचा हक्क प्रशासन राखून ठेवते, असे वाटते. सहमत. प्रशासन अन्य गोष्टीत कदाचित राखून ठेवण्याचा हक्क वापरण्यात मष्गुल दिसते आहे. जेव्हा बिहारी सर्वपक्षीय दल पंतप्रधानांना भेटले तेव्हा "आत्ता शांत रहा आम्ही परिस्थिती हाताळत आहोत. भडकाऊ विधाने करून परिस्थिती अजून भडकऊ नका." असा सामोपचाराचा जाहीर उपदेश पंतप्रधानांनी केल्याचे स्मरणात नाही.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पंगा 25/01/2011 - 12:10
...अगदी आख्ख्या जम्मू आणि कश्मीरच्या जनतेने झेंडावंदन जरी नाही केले, तरी उर्वरित भारताची लोकसंख्या ही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या सहासष्ट टक्क्यांहून अधिक भरत असावी, असे वाटते. (खात्री नाही.) त्यामुळे (झेंडावंदनासाठी) कोरमचाच जर प्रश्न असेल, तर तशी अडचण बहुधा येऊ नये. संपूर्ण भारताच्या सहासष्टाहून अधिक टक्के जनतेकडून तरीही झेंडावंदन व्हावेच. हं, आता उर्वरित भारतातील जनता झेंडावंदनात विशेष रस दाखवत नाही (आणि म्हणून कोरमपूर्ती होत नाही) ही जर अडचण असेल, आणि म्हणून कोरमपूर्तीकरिता रिक्रूटभरतीसाठी श्रीनगरकडे कूच करण्याची (नामी) कल्पना असेल, तर प्रश्न वेगळा. मात्र सद्यपरिस्थितीत त्याला यश येण्याची शक्यता बरीच कमी वाटते, याची पूर्वसूचना देण्याची कर्तव्यपूर्ती करू इच्छितो, इतकेच. बाकी ज्याचीत्याची मर्जी.

In reply to by पंगा

चिंतामणी 25/01/2011 - 13:47
कश्मीरमधली सहासष्ट टक्के जनता स्वखुशीने तिरंगा फडकावू लागली तर आनंदच आहे. फक्त हे बाहेरच्या उपटसुंभांच्या चिथावणीने (म्हणजे 'फडकावून दाखवाच'-छाप चिथावणी नव्हे. 'आम्ही फडकावतो. कसे थांबवता ते पाहूच'-छाप चिथावणी.) होण्याची शक्यता किंचित कमी वाटते, एवढेच. पुन्हा तेच सांगतो. काश्मीरातील ३५-४० ट्क्के असलेल्या काश्मीरीपंडीतांना १०० पळवुन लावण्यात आलेले आहे. उर्वरीत प्रजेतील ज्यांना तिरंगा फडकवायची इच्छा असेल त्यांना कुठले सरकार पाठिंबा देणार???????? भारताचे की पाकिस्तानचे? (तुमचे पंडितांच्या हकालपट्टीबद्दलचे मौन बरेच काही सांगुन जात आहे.)

In reply to by चिंतामणी

नितिन थत्ते 25/01/2011 - 14:04
>>काश्मीरातील ३५-४० ट्क्के असलेल्या काश्मीरीपंडीतांना १०० पळवुन लावण्यात आलेले आहे. काश्मीरात एवढे पंडित (२० व्या शतकात) कधी होते? he US Department of State reports that, according to the Indian National Human Rights Commission, the Kashmiri Pandit population in Jammu and Kashmir dropped from 15 percent in 1941 to 1 percent as of 2001 (१९४१ ते १९४७ या काळात किती जणांचे स्थलांतर झाले ते माहिती नाही). खरोखरच ३५-४० टक्के असते तर त्यांना हाकलणे शक्य झालेच नसते. दुसरी एक रोचक बाब म्हणजे हे हाकलणे १९८९ च्या शेवटी आणि १९९० च्या सुरुवातीस झाले जेव्हा केंद्रात काँग्रेस पक्ष सत्तेवर नव्हता. उलट भाजपचा बाहेरून पाठिंबा असलेला जनता दल पक्ष सत्तेवर होता. तेव्हा तो एक्झोडस थांबवण्याचा दबाव (पाठिंब्यासाठी अवलंबून असलेल्या) सरकारवर भाजपने आणल्याचे स्मरत नाही. Exodus (1985-1995) In late 1989 and early 1990, islamic terrorism in Kashmir led to the pandits leaving the Valley. These families intended to return to the Valley after restoration of normalcy.

In reply to by नितिन थत्ते

चिंतामणी 25/01/2011 - 17:29
Rights Commission, the Kashmiri Pandit population in Jammu and Kashmir dropped from 15 percent in 1941 to 1 percent as of 2001 टक्केवारी हा गमतीशीर प्रकार असतो. मला एक सांगा १९४१ला काश्मीरची लोकसंख्या किती होती? १९८९ला काश्मीरची लोकसंख्या किती होती? २००१ ला काश्मीरची लोकसंख्या किती आहे? (मी काश्मीरबद्दल बोलत आहे. जम्मु काश्मीरबद्दल नाही) आता हे वाचा. 400,000 Kashmiri Pandits, constituting 99% of the total population of Hindus living in Muslim majority area of the Kashmir Valley, were forcibly pushed out of the Valley by Muslim terrorists, trained in Pakistan, since the end of 1989. They have been forced to live the life of exiles in their own country, outside their homeland, by unleashing a systematic campaign of terror, murder, loot and arson. मानवी अधीकारवाले जे जमखी अथवा मृत झालेल्या दगडफेक करणारे असतात त्यांच्या बाजुन धाय मोकलुन रडतात त्यांचे कडे याचे काय उत्तर आहे???? Failure of Human Rights Organisations: * Leading International Human Rights Organisations like Amnesty International, Asia Watch and others have yet to take proper cognisance of the genocide perpetrated on Kashmiri Pandits. * Their representatives have so far failed to visit the camps in Jammu, Delhi and other parts of India were thousands of families are puting up for the last five years. * Gradual extinction of a civilised community with an ancient culture is yet to shake the conscience of the world.

In reply to by नितिन थत्ते

चिंतामणी 25/01/2011 - 19:00
National Human Rights Commission, New Delhi, India Archive Search Keywords Kashmiri Pandit population in Jammu and Kashmir Release Date From (dd/mm/yyyy) TO Searched the NHRC Database. No Aricle with above information was found. Note: For further details kindly contact National Human Rights Commission, Faridkot House, Copernicus Marg, New Delhi, PIN 110001 Tel.No. 23384012 Fax No. 23384863 E-Mail: covdnhrc@nic.in, ionhrc@nic.in Disclaimer: Neither NHRC nor NIC is responsible for any inadvertent error that may have crept in the Information being published on NET. National Human Rights Commission, New Delhi, Indiaच्या वेबसाईटवर Kashmiri Pandit population in Jammu and Kashmir याबद्द्लचा कोणताही रिपोर्ट मिळाला नाही. http://www.nhrc.nic.in/ येथे जाउन खात्री करू शकता.

In reply to by चिंतामणी

सुनील 25/01/2011 - 19:38
काश्मिरींत पंडितांची एकूण संख्या ५ टक्क्याच्या आत-बाहेर आहे. सध्या पुरावा शोधायला वेळ नाही. मिळाल्यावर पाठवून देईन.

In reply to by सुनील

चिंतामणी 26/01/2011 - 00:19
१९८९ (किंबहुना त्या आधी काही वर्षे) पाकीस्तानातुन काश्मीरात येउन (अर्थात भारतातल्या) स्थाईक झालेल्यांची टक्केवारीसुध्दा द्या.

In reply to by चिंतामणी

पंगा 27/01/2011 - 08:17
१९८९ (किंबहुना त्या आधी काही वर्षे) पाकीस्तानातुन काश्मीरात येउन (अर्थात भारतातल्या) स्थाईक झालेल्यांची टक्केवारीसुध्दा द्या.
'मेनस्ट्रीम' पाकिस्तानातून? की पाकव्याप्त (किंवा तथाकथित 'आज़ाद') कश्मीरमधून? (म्हणजे 'पलीकडच्या' पण तरीही कश्मीरीच जनतेची टक्केवारी?) आणि याला जर इतकाच विरोध आहे, तर मग दोन्ही कश्मीरांमधील जनतेच्या परस्परसंपर्कासाठी आणि आवकजावकीसाठी आंतरकश्मीर बससेवा नेमकी भाजपच्या पंतप्रधानांच्या कारकीर्दीत कशी काय सुरू झाली? (टीपः त्या बससेवेस विरोध करण्याचा उद्देश नाही. 'त्या' सरकारने केलेल्या फार थोड्या चांगल्या आणि 'सेन्सिबल' कामांपैकी ते मी एक मानतो.) दुसरे म्हणजे, कश्मीरच्या 'त्या' भागावर भारत जर आपला हक्क सांगतो, तर मग कश्मीरच्या (पर्यायाने भारताच्या) 'त्या' भागातील प्रजेस (पर्यायाने: भारताच्या घटनेनुसार जन्मसिद्ध आणि रहिवाससिद्ध नागरिकांस, मग भले ते स्वतः तसे मानोत अथवा न मानोत) - भारताच्या (आणि खुद्द कश्मीरच्या) दुसर्‍या भागात जाण्यास आक्षेप का असावा? आणि तोही 'भारताच्या जम्मू आणि कश्मीरव्यतिरिक्त भागातील रहिवासी नागरिकांस जम्मू आणि कश्मीरमध्ये (पर्यायाने: भारताच्याच एका भागात) रहिवासास आणि मालमत्ता राखण्यास परवानगी नाही' या कारणास्तव ३७०व्या कलमाचा विरोध करणार्‍या पक्षाकडून? (टीपः कश्मीरच्या 'त्या' भागातील रहिवाशांचा भारताच्या ताब्यात असलेल्या ज. आणि क. मध्ये किंवा उर्वरित भारतात प्रवेश आणि संचार हा सद्यपरिस्थितीत पूर्णपणे अनिर्बंध असावा असे मुळीच म्हणणे नाही. आहे त्या परिस्थितीत सुरक्षेच्या आणि सुव्यवस्थेच्या कारणांसाठी असे निर्बंध असणे किंवा घालणे हे केवळ समर्थनीयच नव्हे, तर आवश्यक आहे. पण मग नेमक्या त्याच सुरक्षेच्या आणि सुव्यवस्थेच्या कारणांसाठी, बाहेरून प्रचंड जमावाने येऊ पाहणार्‍या (म्हणजेच स्थानिक नसलेल्या) चिथावणीखोर एलेमेंटांवर काही निर्बंध जर स्थानिक प्रशासनाने घातले, तर त्यात नेमके काय चुकले? एकट्या श्रीमती सुषमा स्वराज यांनी (किंवा भाजपच्या कोणत्याही एका - किंवा दोघातिघा - नेत्यांनी) येऊन शांतपणे जर झेंडावंदन केले असते - श्री. ओमर अबदुल्लाह यांच्या बरोबरीने किंवा स्वतंत्रपणे - तर त्यात आक्षेप घेण्यासारखे असे बहुधा काही नसते. आणि त्या परिस्थितीत कदाचित असे निर्बंध हे निषेधार्ह ठरू शकले असते. आणि हे कृत्य एक प्रभावी 'पोलिटिकल स्टेटमेंट'ही ठरू शकते. पण जमावासहित? अशा वेळी, अशा भारलेल्या वातावरणात आणि एवढा जमाव असताना काय होऊ शकते, एवढे न समजण्याइतके आपण बाळबोध झालो आहोत काय? सहा डिसेंबर एकोणीसशेब्याण्णवची घटना आपण इतक्या लवकर विसरून गेलो आहोत काय?)

रणजित चितळे 06/01/2011 - 11:06
आपल्याच देशात आपण आपला राष्ट्रीय सण साजारा करु शकत नाही. पहिल्यांदा हिंदुंना काश्मिर मधुन बाहेर काढले. आता ओमर चे हे व्यक्तव्य म्हणजे मग काही झाले तर जबाबदारी झटकण्यासारखे झाले. खरे तर भाजप ने झेंडा फडकवण्याने एवढे होणार नाही तेवढे ओमर ह्यांच्या व्यक्तव्याने होईल कारण अतिरेक्यांना आता ईशारा मिळाल्या सारखा झाला. ओमर हेच अशी विधाने करुन लोकांना भडकवत आहेत. एक तर ओमर किती बिनकामी मनुष्य आहे ते त्याने दाखवुन दिले मध्ये कश्मिरमध्ये जे झाले त्याने. राजकारण्यांची मुले एकदम मुख्यमंत्री, पंतप्रधान होऊ लागली म्हणजे असेच होणार. काळे साहेब म्हणतात ते बरोबर आहे आपण जागरुक होण्याची वेळ आली आहे.

सुनील 06/01/2011 - 12:16
@ गवि पण इथे उद्देश स्पष्ट आहे असं वाटतं. @मी_ओंकार राजकारण नक्की कोण करत आहे हे समजून घेतले पाहिजे ओमर यांचे विधान परिस्थितीला धरून वाटते. दोघांशीही सहमत. असो, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही जवळपास तीन दशके ज्यांनी आपल्या नागपूरस्थित मुख्यालयावर कधिही तिरंगा फडकावला नाही, त्यांचे पितृत्व मानणार्‍यांकडून आणि जवळपास सहा वर्षे देशावर स्वतःचे सरकार असूनही कधीही श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावण्याच्या गोष्टी न करणार्‍यांकडून, यापेक्षा दुसरी अपेक्षा नाही. बाकी चालू दे...

In reply to by सुनील

असो, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही जवळपास तीन दशके ज्यांनी आपल्या नागपूरस्थित मुख्यालयावर कधिही तिरंगा फडकावला नाही, त्यांचे पितृत्व मानणार्‍यांकडून आणि जवळपास सहा वर्षे देशावर स्वतःचे सरकार असूनही कधीही श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावण्याच्या गोष्टी न करणार्‍यांकडून, यापेक्षा दुसरी अपेक्षा नाही.
विजुभौंचा प्रतिसाद वाचण्यास उत्सुक आहे.

In reply to by सुनील

सुधीर काळे 06/01/2011 - 12:53
राजकारण्यांना द्या सोडून! आम्हाला काय देणं-घेणं आहे 'भाजपा'शी किंवा 'रास्वसं'शी? मी केवळ एक भारतीय या नात्याने ओमार यांच्या वक्तव्यावर खेद आणि शोक व्यक्त करीत आहे कारण त्यांचे विधान मला तरी समर्थनीय वाटत नाहीं. आपल्याच देशात झेंडा फडकवायची उदासीनता? मागच्या राज्यकर्त्यांनी काय केले त्यात कशाला जायचे? दुसरे म्हणजे मी असे वाचले आहे की त्याच लाल चौकात १४ ऑगस्टला पाकिस्तानचा झेंडा फडकतो. खरे आहे काय? (खरे-खोटे जरूर सांगावे) बाकी चालू द्या! (चालू आहेच!)

In reply to by सुधीर काळे

गवि 06/01/2011 - 13:23
"राजकारण्यांना द्या सोडून", असं कसं? एक राजकीय पक्ष "चलो काश्मिर" आणि "राष्ट्रध्वज यात्रा" (रथ यात्रा शी साम्य साधणारा शब्द) वापरुन तिथे झेंडा फडकवण्यामागचा आपला राजकीय हेतू ढळढळीत व्यक्त करत असतानाही केवळ आपल्याच देशात झेंडा फडकवायची उदासीनता? या आपल्या म्हणण्यासोबत त्या "झेंडा फडकवण्या"मागची मानसिकताही पहा ना. "आम्हाला काय देणं-घेणं आहे" असं म्हणून मूळ उद्देश / परिस्थिती नाहीशी होईल का? डोळे मिटून घेण्याचा प्रकार होईल ना तो?

In reply to by गवि

सुधीर काळे 06/01/2011 - 14:56
मी राजकीय पक्षांना सोडून द्या म्हणालो कारण काँग्रेस काय किंवा भाजप काय, त्यांची वागणूक अशीच धरसोडवृत्तीची आहे. पण देशाचे हित पाहिलेच पाहिजे. पण १४ ऑगस्टच्या मुख्य प्रश्नाचे उत्तर राहिलेच कीं! खरे आहे काय मी वाचलेले? कोणी जाणकार सांगेल काय? आणि पाकिस्तानचा झेंडा फडकावल्याने कांहीं आपल्या हातातले काश्मीर जात नाहींच! अवांतरः सध्या मी काश्मीरबद्दलचे एक पुस्तक वाचतो आहे त्यात ओमारच्या आजोबांचे प्रताप वाचून आपल्या त्यावेळच्या राज्यकर्त्यांचा चुका जास्तच ठळकपणे दिसत आहेत. पण ते सर्व मी पुस्तक वाचून झाल्यानंतर लिहायचा बेत केला आहे..... दरम्यान "शेख अब्दुल्लाकी जय"!

In reply to by सुधीर काळे

चिंतामणी 07/01/2011 - 08:14
सध्या मी काश्मीरबद्दलचे एक पुस्तक वाचतो आहे त्यात ओमारच्या आजोबांचे प्रताप वाचून आपल्या त्यावेळच्या राज्यकर्त्यांचा चुका जास्तच ठळकपणे दिसत आहेत. पण ते सर्व मी पुस्तक वाचून झाल्यानंतर लिहायचा बेत केला आहे..... बेत नका करू. लिहा. तुमच्या लिखाणाची अनेकजन वाट पहात आहेत. लौकर येउ द्यात.

आदिजोशी 06/01/2011 - 12:16
रथयात्रेमुळे झाले ते नुकसान खूप झाले. आता त्याची पुनरावॄती नको. भाजपा इथे खाजवून खरूज काढून झेंड्याचे राजकारण करत आहे. काश्मीर मधली परिस्थिती आत्ता कुठे आटोक्यात येत आहे. त्यात पुन्हा भाजपाच्या ह्या आचरट प्रकारामुळे वातावरण पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. सत्तेच्या राजकारणासाठी भाजपा खूप खालच्या पातळीवर उतरत आहे. ह्यांच्या अशा दळभद्री कार्यांमुळे हकनाक सामान्य माणूस भरडला जाईल. समाजकंटकांना कारणच हवे आहे. ते भाजपा देते आहे.

In reply to by आदिजोशी

चिंतामणी 06/01/2011 - 12:46
आपण असे विधान करताना ईतीहास विसरत असावेत किंवा आपणाला माहीत नसावा असे दिसते. आपणास डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांचे बद्दल काय माहिती हे सांगा. माहीत नसेल तर ती माहिती करून घ्या आणि मग परत आपला प्रतीसाद बघावा. आता अब्दुला पिता-पुत्रांबद्दल बोलु. जिकडे सरशी तीकडे पारशी असली यांची वृत्ती आहे. सत्तेत असल्याचीए तळी उचलायची आणि जम्मु काश्मीरमधे आपली पोळी भाजायची असले यांचे उद्योग. ह्यापेक्षा जास्त बोलायची जरूरी नाही.

In reply to by आदिजोशी

रणजित चितळे 06/01/2011 - 12:54
काश्मीर मधली परिस्थिती आत्ता कुठे आटोक्यात येत आहे. परिस्थिती आटोक्यात नाहीये कधीच नव्हती. १९४८ मध्ये पाकिस्तान ने चढाई केली. पुढे ६५, ७१ चे युद्धाने पाकिस्तानला समजले की युद्धाने त्याची आर्थीक हानी जास्त होते. मग झिया उल हक चा फॉम्यला - अतिरेकी कारवाया करुन पोखरुन टाकायचा कट शिजला व त्याच कटा प्रमाणे सध्या पण चालले आहे. हिंदुना विस्थापित करुन तेथली डेमोग्राफी (मराठी शब्द आठवत नाही - महाराष्ट्राबाहेर राहण्याचे धोके) व्यवस्थीत पणे बदलली जात आहे. त्या मुळे कश्मिर शांत आहे व त्या शांतीत भंग होईल असे नाही. हा प्रश्न (खाजवुन खरुज काढायचा) अरुंधती रॉय व तत्सम लोकांना विचारला तर बरे होईल त्यांना तर कश्मिर सारखे वातावरण सगळ्या भारतात करायचे आहे. त्यांच्या विरुद्ध एकत्रीत आवाज उठवायची गरज आहे. त्यांना वाईट वाटेल म्हणुन ध्वजारोहण नको करायला म्हणजे किती हतबल पणा आहे. रक्त आटते, मन सुकते, आपल्या राष्ट्रात आपणच स्वस्त। त्यांच्या सांभाळा संवेदना, झाकुन आपल्या वेदना। वंदेमातरम् नको, गुरुला फाशी नको। समान कायदा नको, काश्मिरात पंडीत नको। तरीही तोंडे ह्यांची’, मक्के कडे सदाची।

In reply to by रणजित चितळे

आदिजोशी 06/01/2011 - 13:14
अब्दुल्ला पिता-पुत्र, स्वातंत्र्यप्राप्तीपासून धगधगत असलेले काश्मीर, तिथून हिंदूंना पद्धतशीरपणे हुसकावणे, अरुंधती रॉय सारखे थर्डक्लास समाजवादी, शेपूटघाले राजकारणी ह्या विषयावर काहीच बोलायचे नाही. ह्या समस्या निर्विवादपणे आहेतच. त्याबद्दल दुमत असायचे कारणच नाही. पण काश्मीरमधे बसलेली माकडं कुराण जाळण्याच्या प्रकरणानंतर अजून एखादे कोलीत सापडायची वाट बघत आहेत. ते त्यांना ह्या उद्योगांमुळे मिळणार आहे. रथयात्रेचे मॉडेल भाजपा सत्तेसाठी पुन्हा रिप्लीकेट करत आहे. लोकांच्या भावना भडकावून आपली पोळी भाजायचाच हा प्रयत्न आहे. भाजपा देशप्रेमापोटी तिथे झेंडा फडकवायला जात आहे असं मानण्याइतका मी तरी नक्कीचा भाबडा नाही.

चिंतामणी 06/01/2011 - 13:27
या घटनेचा निषेध फक्त तिथे तिरंगा फडकवुन च होव्वो शकतो ... कश्मीर मधे ज्याप्रमाणे फुतिरावादी आहेत त्याप्रमाणे भारतावर निष्ठा असणारे पण आहेत ..या निष्ठा असणार्या लोकाना संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे हे तिरंगा तिथे फडकवुन च दाखवू शकतो .... (फोटो- सौजन्य मंगेश जोशी)

In reply to by गवि

चिंतामणी 06/01/2011 - 13:59
का ते पुन्हा आग लावतील म्हणून गप्प बसायचे?????? आणि पाणी फरावयचे म्हणजे नक्की काय करायचे आणि कोणी करायचे हे जरा सवीस्त सांगा.

In reply to by चिंतामणी

गवि 06/01/2011 - 14:18
कारवाई काय केली हा प्रश्न रास्त. नसेल केली तर ती चूक. पण या फोटोला उत्तर म्हणून भाजपप्रणित मॉबने तिथे जायचे आणि झेंडा फडकवण्याच्या नावाने वातावरण तापवायचे याने हा भडका विझेल असं तुम्हाला खरंच वाटतं का? सोल्यूशन सापडत नाही / उपरिफोटोनिर्दिष्ट दुरित लोकांवर कारवाई झाली नाही म्हणून तो उपाय मिळेपर्यंत "कुछ करिये कुछ करिये" अशा इम्पल्सिव्ह वृत्तीने प्रॉब्लेमचा गुंता वाढवत ठेवेल असे काही करायचे का? एंड टू एंड उपाय कोणाकडेही असेल तर अगदी जरुर करावा..पण हे जे काही करण्याचा प्लॅन आहे त्याने पेट्रोल ओतणे हाच इफेक्ट होणार. तिढा सोडवायचाय की पिळायचाय?

In reply to by गवि

चिंतामणी 07/01/2011 - 08:26
मी तेच वेगळ्या शब्दात वर लिहीले आहे. पाणी फवारायचे म्हणजे काय? ते कोणी करायचे? काही मुद्दे मांडले तर पुन्हा तेच तेच बोलु नका असा गलका होणार. पण रथयात्रेचे उदाहरण देणा-यांना आपल्या देशात निर्वासीत होण्याची पाळी आलेल्या काश्मीरी पंडीताचे हाल कधी दिसणार? त्याबद्दल कधी आवाज उठवणार? दगडफेकीसाठी पैसे देणा-या आणि मग गोळीबारात जमखी अथवा मेलेल्यांच्या नावाने गळे काढणा-या तथाकथीत नेत्यांवर आणि मानव अधिकाराच्या नावाने गळा काढणा-यांवर काय कारवाई झाली? कश्मीर मधे ज्याप्रमाणे फुतिरावादी आहेत त्याप्रमाणे भारतावर निष्ठा असणारे पण आहेत ..या निष्ठा असणार्या लोकाना संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे हे तिरंगा तिथे फडकवुन च दाखवू शकतो ....

In reply to by चिंतामणी

आदिजोशी 06/01/2011 - 14:16
रथयात्रेतून उद्भवलेल्या दंगलींचे भावना भडकवणारे फोटो मी सुद्धा देऊ शकतो. पण ते सगळे पुन्हा घडायला हवे का? झेंडा फडकवायचा तर तिथे जा आणि फडकवा. देशभर वातावरण तापवत तिथे जायची काय गरज आहे? भाजपा सरळ सरळ लोकांच्या भावनांना हात घालून त्यांना *त्या बनवत आहे आणि आपण बनतो आहोत. राजकारण्यांचा सत्तेच खेळ होतो, आणि मधल्यामधे *ड आपली लागते.

In reply to by सिद्धार्थ ४

सुधीर काळे 07/01/2011 - 07:54
सिद्धार्थ-जी, बघवत नाहीं ना? नाहींच बघवत. पण ते एक विदारक सत्य आहे. आणि त्यातल्या त्या गुबगुबीत व्यक्तीवर योग्य ती कारवाई व्हायला हवीच, पण झाली कीं नाहीं हे मला तरी माहीत नाहीं! कुणाला माहीत असल्यास इथे लिहावे. या फोटोत त्याचा चेहरा स्पष्ट दिसतो आहे. तो झाकायचीही त्याला गरज वाटत नाहीं. कारण स्पष्ट आहे, नाहीं कां? आणि आपला ध्वज कुणी जाळला तर काय झालं? काश्मीर तर आहेच ना आपल्याचकडे? पण तेच काम एकाद्या 'रास्वसं'वाल्याने केले कीं आपल्या सरकारचे बाहू स्फुरण पावू लागतात. एरवी "त्यात काय झालं"च्या तर्कशास्त्राचा वापर होतो! (टीपः 'रास्वसं'बद्दल राजकीय किंवा वैचारिक जवळीक नाहीं पण ते १०० टक्के देशभक्त आहेत, गद्दार नाहींत यात मला शंका वाटत नाहीं.)

In reply to by सुधीर काळे

नितिन थत्ते 07/01/2011 - 08:32
हा फोटो गेली कित्येक वर्षे सर्क्युलेशनमध्ये आहे. ही एकमेव घटना घडली आहे असे समजावे का? या फोटोत कंडेम समझौता असे काहीतरी लिहिले आहे. तेव्हा घटना "त्या काळातली" असावी.

In reply to by नितिन थत्ते

सुनील 07/01/2011 - 09:46
या फोटोत कंडेम समझौता असे काहीतरी लिहिले आहे. तेव्हा घटना "त्या काळातली" असावी सदर फोटो हा पाकिस्तानातील आहे. त्याचा काश्मिरशी काहीही संबंध नाही.

In reply to by सुनील

चिंतामणी 07/01/2011 - 10:04
सदर फोटो हा पाकिस्तानातील आहे. त्याचा काश्मिरशी काहीही संबंध नाही. क्षणभर गृहीत धरू की तु म्हणतोस त्याप्रमाणे तो पाकीस्तान मधील असावा. ठिक आहे. पण आपला राष्ट्र्ध्वज जाळला जात आहे ना? खो खो खो हे काय? की फक्त इथल्या कोणाची कशी जिरवली याचा असुरी आनंद? या फोटोत कंडेम समझौता असे काहीतरी लिहिले आहे. तेव्हा घटना "त्या काळातली" असावी सदर फोटो हा पाकिस्तानातील आहे. त्याचा काश्मिरशी काहीही संबंध नाही. आपला राष्ट्रधवज जाळला जात आहे ही वाईट घटना आहे मग ती कुठेही झाली असो. एव्हढे आणि असे लिहून तुला काय म्हणायचे ते कळले असते. "पण हे पाकीस्तानातील कशावरून" असे विचारून मी विषयाला फाटा फोडु इच्छीत नाही.

In reply to by चिंतामणी

सुनील 07/01/2011 - 10:15
पाकिस्तानातील काही मंडळी भारतीय ध्वज जाळत असतील तर त्याला भारतातील काहींनी कसे प्रत्युत्तर द्यावे? मुळात असे काही प्रत्युत्तर देण्याची गरज आहेच का?

In reply to by सुनील

चिंतामणी 07/01/2011 - 12:12
ही प्रतिक्रीया म्हणजे "वेड पांघरुन पेडगावला जाणे" या म्हणीचा प्रत्यंतर देणारा आहे. किंवा मी काय म्हणले हे आपल्याला समजले नसावे. माझी प्रतिक्रीया "खो खो खो"ला होती. पुन्हा एकदा वाचा. क्षणभर गृहीत धरू की तु म्हणतोस त्याप्रमाणे तो पाकीस्तान मधील असावा. ठिक आहे. पण आपला राष्ट्र्ध्वज जाळला जात आहे ना? खो खो खो हे काय? की फक्त इथल्या कोणाची कशी जिरवली याचा असुरी आनंद? या फोटोत कंडेम समझौता असे काहीतरी लिहिले आहे. तेव्हा घटना "त्या काळातली" असावी सदर फोटो हा पाकिस्तानातील आहे. त्याचा काश्मिरशी काहीही संबंध नाही. आपला राष्ट्रधवज जाळला जात आहे ही वाईट घटना आहे मग ती कुठेही झाली असो. एव्हढे आणि असे लिहून तुला काय म्हणायचे ते कळले असते.

In reply to by सुनील

सुधीर काळे 07/01/2011 - 16:02
सदर फोटो हा पाकिस्तानातील आहे. त्याचा काश्मिरशी काहीही संबंध नाही. हे विधान कुठल्या माहितीवर आधारित आहे हे कळले तर बरे वाटेल! मी असे वाचले आहे की त्याच लाल चौकात १४ ऑगस्टला पाकिस्तानचा झेंडा फडकतो. खरे आहे काय? या प्रश्नाचे उत्तर अद्याप बाकी आहे. (खोटे असल्यास बरे वाटेल)

In reply to by सुधीर काळे

चिंतामणी 26/01/2011 - 09:38
हा १४ ऑगस्टला गेला आहे की नाही हे माहीत नाही. पण लाल चौकात फडकावला आहे हे नक्की. (तो इद उल फित्रच्या नमाजानंतर फडकवण्यत आला होता. तारीख लक्षात नाही) [Kashmiri protesters cheer as others climb the landmark clock tower and hoist the flag of Pakistan during a protest rally after Eid Ul-Fitr prayers in Srinagar]

मुळात प्रश्न असा आहे कि ओमार ह्यांच्याकडे काश्मीरचे नावापुरेते दायित्व आहे .फुटीरवादी किंवा सामान्य जनता जर त्यांना भिक घालत असती .तर मुळात सध्याच्या काळात काश्मीर प्रश्न चिघळला नसता . भाजपच्या झेंडा वादनामुळे कदाचित परिस्थिती चिघळेल. पण मूळ मुद्दा असा आहे कि ह्याप्रशनी सामान्य जनता व फुटीर वादी काय भूमिका घेतात हे तरी स्पष्ट होईल .सध्याची काश्मिरातील शांतता हि तात्पुरती आहे .सध्या पाकिस्तानात राजकीय अस्थिरता कळसावर पोहचली आहे त्यामुळे सत्ता प्राप्तीसाठी मुल्ला व लष्कर मोठी भूमिका त्यांचा राजकारणात निभावणार .मग भले अमेरिका बाहेरून काहीही सांगाव .त्यामुळे काश्मिरात सीमेपलीकडून हल्ले किंवा इतर उपद्रव अटल आहे .भारत द्वेष हे पाकिस्तानला एकत्र ठेवण्याचे एकमात्र साधन तेथील सर्व स्तरीय दबाव गटांना वाटते .अश्यावेळी एक कणखर भूमिका भारतीय सरकारने घेतली पाहिजे
.भाजपच्या निम्मिताने आपल्या दिल्लीकरांना एक संधी जरूर आहे जगाला दाखवून द्यायला कि आमच्या फौजा व भारतीय जनतेचा दुर्दम्य आशावाद काश्मीर भारताचे अविभाज्य अंग म्हणून टिकवून ठेवू कोणत्याही परिस्थितीत .बाकी झेंडा वंदन करण्यात गैर काहीच नाही मात्र ते करताना .त्यांना धार्मिक रंग चढू देता कामा नये .बाकी तेल अलीव वरून गुरुमंत्र चांगलाच मिळाला आहे .असे दिसून येते . अर्थात भाजपच्या ह्या सडेतोड भूमिकेचे स्वागत आहे .

नितिन थत्ते 06/01/2011 - 14:02
>>भाजपच्या निम्मिताने आपल्या दिल्लीकरांना एक संधी जरूर आहे जगाला दाखवून द्यायला कि आमच्या फौजा व भारतीय जनतेचा दुर्दम्य आशावाद काश्मीर भारताचे अविभाज्य अंग म्हणून टिकवून ठेवू कोणत्याही परिस्थितीत यात भाजपच्या निमित्ताने दाखवून काय द्यायचे आहे? ते तर ६० वर्षे काश्मीर ठेवलेच आहे की अविभाज्य अंग म्हणून....

In reply to by नितिन थत्ते

आजानुकर्ण 06/01/2011 - 14:39
थत्ते यांच्याशी सहमत. भाजपा इतक्या खालच्या थराला जाणार याची खात्रीच होती

In reply to by नितिन थत्ते

गिलानी ला ज्या प्रकारे आपले सरकार हाताळत आहे .व सध्या झालेल्या काश्मिरातील हिंसाचारामुळे तेथील भूभाग हा केवळ लष्कराच्या उपस्थितीमुळे भारतात टिकून आहे .सामान्य लोक वॉर ऑफ डिस इन्फोर्मेशन ची बळी पडत आहेत .त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर काश्मीर प्रश्नाला गाझा प्रश्नाची जोडण्याचे पर्यंत पाकडे करत आहेत. बेरोजगारी व सतत सीमेपार होणारे हिरवे ब्रेन वॉश ह्यामुळे काश्मीर तरुण हा हिंसक होऊ लागला आहे .पाकिस्तानमधील अराजकता पाहून त्यांना पाकिस्तान व भारतात न येत स्वताचे स्वतंत्र अस्तित्व हवे आहे .हि भावना तेथे प्रबळ होऊ नये ह्यासाठी लष्कराचा विशेष अधिकार काढून घेणे हा उपाय अनेक विचारवंत सांगत असले तरी तो भारताच्या दृष्टीने धोकादायक आहे . एक साधे उदाहरण वेस्ट बेंक च्या पट्यात ज्यू लोकांच्या वसाहती उभारणी नुकतीच सुरु झाली .ओबामा ह्यांनी हे कृत्य शांती प्रकियेवर बोला फिरवू शकेन असे म्हणून ह्याला विरोध दाखवला तरीही वसाहत बांधण्याचे काम काही थांबले नाही .जग आपली भूमिका काश्मिरात नक्की काय आहे ह्यावरून स्वताची भूमिका सोयीनुसार ठरवणार ( आपले विचारवंत अचानक उगाच नाही काश्मीर प्रश्नी तेथे जाऊन उगाच वक्तव्ये करत आहेत .) ह्या निम्मिताने वेस्टन वल्ड मधील थिंक टेंक भारतीय जनमानसाचा कानोसा घेत आहे. कि भारतीय जनतेत काश्मीर विषयी नक्की काय भूमिका आहे . भारताला जगाशी व्यापार हवा आहे पण त्यासाठी काश्मीर प्रसंगी तडजोड मान्य नाही हे जगाला विशेतः अमेरिकेला दाखवून देणे आपल्याला भाग आहे . इराणशी दिवसेन दिवस आपले संबंध खराब होण्यामागे अमेरिका आहे हे कुणीही सांगेन , नुकतेच आपल्या एकूण तेल पुरवठ्या पैकी १४ % इराण आपल्याला पुरवते जो पुरवठा शाश्वत आहे दीर्घकाळापासून . पण रिझर्व बेन्केने चलनाची जाचक अट समोर आणली आहे जेने करून हा पुरवठा धोक्यात आला आहे .नुकतेच युन मध्ये इराणविरुद्ध आपण मत दिले आहे अमेरिकेशी सहकार्य आवश्यक आहे पण त्यांचे बाहुले बनणे अजिबात योग्य ठरणार नाही .म्हणूनच त्यांना व जगाला काश्मिरात कोणत्याही परीस्थित तडजोड नाही हे विविध सिंबोलिक कृतीतून दाखवणे आवश्यक आहे . तू नळीवर इंडिया व काश्मीर २०१० एवढे तैप करा नि मग आपल्या विरुध्ध विखारी प्रचार तुम्हाला कळून येईन

In reply to by नितिन थत्ते

क्लिंटन 06/01/2011 - 16:00
भाजपाने रामजन्मभूमीसारख्या मुद्द्याचे राजकारण करून स्वत:च्या स्वार्थासाठी वापरल्यानंतर त्यांच्या प्रत्येक कृतीविषयी शंका उत्पन्न होतेच. काश्मीरात तिरंगा फडकावायचा ही कृती त्यातीलच एक.काश्मीरात झेंडा फडकाविण्याच्या निमित्ताने पाकिस्तान कशी चिथावणी देत आहे, हुरियतचे नेते कसे हलकट आहेत आणि भारतात राहण्यातच जनतेचे कसे हित आहे हे काश्मीरातील लोकांना परत एकदा सांगणे हा भाजपचा उद्देश नाही हे कोणीही सांगू शकेल.श्रीनगरच्या मार्गावर त्यांच्यावर हल्ले झाले,काही शहरांमध्ये दंगली झाल्या आणि त्या कारणाने झेंडावंदनाला परवानगी नाकारली गेली तर त्याचे भांडवल करून गेलेला जनाधार परत मिळवायचा प्रयत्न करणे हाच त्यांचा प्रयत्न आहे हे न कळण्याइतकी भारतीय जनता दुधखुळी राहिली नाही.किंबहुना त्यांचा झेंडा फडकावायचा कार्यक्रम सुरळीत पार पडला तरच त्यांना त्याचे दु:ख होईल कारण त्यात भांडवल करण्यासारखे काही राहणार नाही.याउलट यात विघ्ने आली तर भाजप नेत्यांना आनंदच होईल कारण त्याचे भांडवल त्यांना करता येईल. भाजप नेत्यांना एकच सांगावेसे वाटते: तुम्ही रामजन्मभूमी प्रश्नी लोकांच्या डोळ्यात धूळ फेकलीत.त्याला माझ्यासारखे अनेक लोक बळी पडले.पण यापुढे तुमचे असे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. क्लिंटन

ओमार पितापुत्रांबद्दल कितीही डावे मत असले तरी त्यांची भाजपच्या (युवा मोर्चा) आगामी तिरंगा फडकविण्याच्या कार्यक्रमाबाबत होऊ घातलेली वा चिघळू शकणारी भीती अनाठायी म्हणता येणार नाही. दहशतवादी माकडाला आवरता आवरता होत असलेली राज्य आणि केन्द्र सरकारची दमछाक पाहता आता परत त्याच्या हाती कोलीत दिल्यासारखे होणार हे सांगण्यासाठी अगदी १ रुपयावाला पोपट ज्योतिषीदेखील पुरेसा आहे. बीजेपीचे दोन्ही भिष्माचार्य यानी या यात्रेबद्दल अद्यापि काही मत व्यक्त केले नसले तरी 'थिंक टॅन्क मेम्बर अरुण जेटली' सारख्याने ही 'ध्वजयात्रा म्हणजे काश्मिर हा भारताचा अविभाज्य घटक आहे असे आम्ही मानतो हे सिद्ध होते आणि यामुळे राष्ट्रीय बंधुत्वाची भावना वाढीला लागेल.." असे जे म्हटले आहे यात नव्याने काय सांगितले आहे? काश्मिर अविभाज्य आहे हे उर्वरित पक्षातीत भारतही मानतो, म्हणून उद्या प्रत्येक राज्यपातळीवरील पक्षाने उठायचे 'झेलम एक्स्प्रेस' पकडायची आणि श्रीनगरच्या सचिवालयावर झेंडा फडकवून आले तर या देशाला तसेच तिथल्या निरपराध जनतेला ते परवडेल किंवा चालेल काय...याचा विचार सर्वप्रथम भाजपसारख्या राष्ट्रीय पातळीवरील पक्षाच्या धुरिणांनी करणे फार फार गरजेचे आहे. "अनेक राज्यातून झेंडा लावत जाणार आहे..." ठीक आहे. पण त्यांच्या कार्यक्रमपत्रिकेत असे कुठले राज्य आहे की जे यात्रेच्या या कार्यक्रमाला विरोध करणार आहे? आणि जर विरोधच नसेल तर भाजपच्या तयारीला वा उद्देशाला तरी काय अर्थ राहणार आहे....त्यासाठी मूळ पत्रिका 'काश्मिर' च असेल आणि तेथे यामुळे होणारा उद्रेकच जेटली अ‍ॅण्ड को.ला अभिप्रेत असेल तर बाकीचे सारे युक्तीवाद विफलच ठरणार. कधी नव्हे ते ओमार प्रथमच सुसूत्ररित्या बोलल्याचे दिसत आहे..."२६ जानेवारीला काश्मिरच्या प्रत्येक जिल्हा मुख्यालयात रितीनुसार तिरंगा जर फडकाविला जाणारच आहे तर एखाद्या पक्षाने आपला असा वेगळा ध्वजवंदन कार्यक्रम करण्याने काय साधणार?" याचे उत्तर बीजेपीकडेच असेल. इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

सुधीर काळे 07/01/2011 - 10:53
इंद्रा-जी, एक परिस्थिती अशी येते कीं तर्कशास्त्र (logic) बाजूला ठेवून भावनेला प्रधान्य देऊन कांहीं पावले टाकावी लागतात. असे केले नसते तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालेच नसते. काश्मीरमध्ये भीत-भीत पावले टाकण्याचेच आपले धोरण राहिले आहे. भय सोडून ठाम पावले टाकायला आपण जितका जास्त वेळ लावू तितके आपले मूठभर फुटीरवादी शत्रू माजत जातील आणि वाढत जातील! धोका कशात नाहीं? पण धोक्याला घाबरत घाबरत कधीपर्यंत आपले हे धोरण राबवायचे? अशी ठाम पावले एकदाच टाकावी लागतात. जिंकलो तर वाद संपतो, हरलो तर मुद्दा सोडून द्यावा लागतो, पण हे सारे एकदाच करावे लागते व तसे करावे अशा विचाराचा मी आहे! (हे माझे मत कदाचित् माझ्या अज्ञानामुळेही असेल!!)

चिंतामणी 06/01/2011 - 19:16
वरील बातमीच्या पार्श्वभुमीवर एक भन्नाट व्यंगचीत्र फेसबुकवर पाहण्यात आले. सदर फ्यक्तीने व्यंगचीत्र कुठुन घेतले याचा तपशील जरी माहीत नसला तरी या व्यंगचीत्राद्वारे केलेली "कॉमेंट" मात्र छान आहे.

विद्याधर३१ 06/01/2011 - 19:39
पण ओमर पिता पुत्र राजकारणच करत नाहीत का? कायदा सुव्यव्स्था या बाबत वेळ पाहून निर्णय करता आला असता. आत्ता पासून साप साप ओरडायची काय गरज होती? पण ओमर पिता पुत्र व काँग्रेसला यात राजकारण करायचे आहे हे दिसत आहे.

विजुभाऊ 07/01/2011 - 12:32
भाजपला सध्या खरेतर विरोध करण्यासाठी बरेच मुद्दे आहेत. भाजप मध्ये त्या मुद्द्यांचा अभ्यास असणारी काही मम्डळी आहेत. पन सवम्ग प्रसिद्धी मिलवून लोकांच्या भावना हात घालता येतो असे त्याना वाटते. सोनियाना विरोध , त्यासाठी मुंडण करायची घोषणा वगैरे सवंगपणाच्या अनेक क्लुप्त्या वापरून झाल्या. अर्थकारणावरून , भ्रष्टाचारावरून सरकारला विरोध केला तर ते स्वतःच्याच अंगलट येते आहे असे भाजपच्या लक्षात आले असावे. स्पेक्ट्रम घोटाळ्याचे धागे थेट भाजप सरकारातील काही दिवंगत नेत्यापर्यन्त जात आहेत हे लक्षात येताच भाजप ने दुसरा मुद्दा पुढे आणला. काँग्रेस चे नेते भ्रष्टाचारी नाहेत असे नाही पण कर्नाटक मुळे भाजपचे पाय त्याच मातीचे आहेत हे स्पष्ट झाले. हेच जर मनमोहन सिम्गानी कर्नाटक सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपावरून बरखास्त केले असते तर भाजपने रान माजवले असते. फारुख अब्दुलांचे सरकार इंदीरा गांधीनी जेंव्ह्या बरखास्त केले होते तेंव्हा हेच लोक फारुख ना डोक्यावर बसवत होते. भाजपचे दाखवायचे दात वेगळे आहेत कांद्याच्या किमती हा मुद्दा सरकारला अडचणीत आणू शकतो. भाजपला तो मुद्दा बीनमहत्वाचा वाटतो. स्पेक्ट्रम मुद्दा हा भाजपला बीन महत्वाचा वाटतो. बीहार मध्ये भाजपच्या आमदाराची हत्या झाली. पण आमदाराची हत्या करण्यास एक महीला का प्रवृत्त झाली याचा विचार करण्यास कोणीच भाजप चे नेते तयार नाहीत. लोकांची विस्मरण शक्ती दांडगी असते....पण भाजपला वाटते इतकी देखील नाही

गांधीवादी 08/01/2011 - 06:38
तिरंगा फडकाविल्याने काही राष्ट्र मजबूत होत नाही. कुठेही असो. 'काश्मीर' मध्ये असो कि 'लाल किल्ल्यावर' कि आमच्या गल्लीत............. त्यामुळे कोणीही कुठेही तिरंगा फडकावू नये, इतकंच बिचारे बापडे सांगतायेत.(आणि सद्य सरकार ऐकून घेतंय) श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून भाजप काय मिळवणार आहे? आणि लाल किल्ल्यावर फडकावून देखील काय साध्य होते म्हणा ? आमच्या मते, लाल चौकात तिरंगा फडकावून काहीही साध्य होत नाही, तसेच अनुक्रमे लाल किल्ल्यावर आणि देशातील प्रत्येक शहरात, शहरातील प्रत्येक गल्लीत तिरंगा फडकावून देखील काहीच साध्य होत नाही. त्यामुळे तिरंगा कुठेच फडकवला जाऊ नये.

सुधीर काळे 17/01/2011 - 21:53
(१) मी सध्या य. दि. फडकेलिखित "काश्मीर-स्वायत्तता कीं स्वातंत्र्य" हे पुस्तक वाचत आहे. त्यात शेख अब्दुल्ला यांच्यापासून ते फरूक अब्दुल्ला व आता ओमार अब्दुल्लापर्यंत अब्दुल्ला घराण्याच्या ३ पिढ्यांनी ज्या कारवाया (किंवा लीला) गेली ६० वर्षे चालवल्या आहेत-किंवा त्यांना चालवू दिल्या गेल्या आहेत असे म्हणणेच जास्त योग्य ठरेल-त्या वाचून मी अगदी धन्य-धन्य झालो! आतापर्यंत फक्त २५ टक्केच पुस्तक वाचून झाले आहे. निम्म्याहून जास्त वाचून झाल्यावर त्यावर आधारित एक धागा सुरू करायचा विचार आहे. सावधान!! (२) ही ध्वजयात्रा बंगालपासून सुरू व्हायची होती व २६ जानेवारी २०११ला श्रीनगरच्या लाल चौकात पोचायची होती व तिथे आपला तिरंगा फडकवला जाणार होता. ती एव्हाना सुरू व्हायला हवी. ती तशी सुरू झाली आहे काय? (३) फोटोतील तिरंगा ध्वज पाकिस्तानात जाळला गेला आहे याला काय आधार आहे या माझ्या प्रश्नाला अद्याप उत्तर आलेले नाहीं. (४) १४ ऑगस्टला लाल चौकात पाकिस्तानचा ध्वज फडकवला जातो ही माझी ऐकीव/वाचलेली माहिती चुकीची आहे काय हा प्रश्नही अनुत्तरित राहिला आहे. उत्तर जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे.

In reply to by सुधीर काळे

सुनील 18/01/2011 - 08:01
१) जरूर. वाचण्यास उत्सुक. २) कल्पना नाही. ह्या बाबतीत अद्याप काही वाचले नाही. जाणून घेण्याची अर्थातच काही गरज वाटत नाही. ३) माझ्या मते, ज्यांनी हा फोटो डकवला त्यांची जबाबदारी आहे हे सिद्ध करण्याची की, हा ध्वज काश्मिरातच जाळला गेला. ४) कल्पना नाही. असल्यास सिद्ध करावे. (पहलगाम, काश्मिर येथे राष्ट्रगीत गायलेला) सुनील

In reply to by सुनील

सुधीर काळे 18/01/2011 - 19:07
तसे नव्हे, पण तुम्हीच तो पाकिस्तानात जाळला असे ठामपणे सांगितलेत म्हणून मला वाटले तुम्हाला खात्रीची माहिती आहे. केवळ म्हणून(च) तुम्हाला विचारले इतकेच. नसेल तर राहू द्या.....

In reply to by सुधीर काळे

सुनील 18/01/2011 - 21:21
नाही! ज्यांनी हा फोटो काश्मिरातील म्हणून डकवला त्यांना जर ते सिद्ध करता येत नसेल तर तो फोटो पाकिस्तानातील असे गृहित धरता येते. असो, हा फोटो बर्‍याचदा जालावर फिरला आहे आणि तो समझौता एक्स्प्रेसच्या अपघातानंतर पाकिस्तानात जाळला गेला हेदेखिल जालावरच वाचले होते. आता तो संदर्भ अर्थातच उपलब्ध नाही.

In reply to by सुधीर काळे

सुनील 18/01/2011 - 21:47
अजून एक कारण... उर्वरीत भारतात घडणार्‍या (विशेषतः भारतीय मुस्लिमांबाबत) घटनांवर काश्मिरी मुस्लिमांकडून फारशा प्रतिक्रिया दिल्या जात नाहीत. बाबरी-कांड असो वा गुजरात-कांड, काश्मिरमध्ये त्याबाबत उग्र प्रतिक्रिया वगैरे कधिच झाल्या नाहीत. तेव्हा समझौता प्रकरणात एवढी उग्र प्रतिक्रिया काश्मिरात होईल हेच मुळी संभवत नाही. हेच उलटदेखिल होते. भारतीय लष्कराकडून काश्मिरी मुस्लिमांवर होणार्‍या कथित्-तथाकथित अत्याचाराबाबत उर्वरीत भारतातील मुस्लिम फार प्रतिक्रिया देत नाहीत. तेव्हा असले कसलाही आगापिछा नसलेले निव्वळ भडकाऊ फोटो डकवून काय साध्य होते?

In reply to by सुनील

चिंतामणी 18/01/2011 - 23:07
आता तो संदर्भ अर्थातच उपलब्ध नाही. ज्यांनी हा फोटो पाकीस्तानातील आहे असे म्हणले त्यांना जर ते सिद्ध करता येत नसेल तर तो फोटो काश्मीरातीलच आहे असे गृहित धरता येते. सुधीर काळ्यांनी (आणि मी )डकवलेला फोटो (मी डकवलेला उडवलेला दिसत आहे) तिरंगा काश्मीरमधेच जाळला गेला हेदेखिल जालावरच वाचले होते. आता तो संदर्भ अर्थातच उपलब्ध नाही.

In reply to by चिंतामणी

सुनील 19/01/2011 - 01:33
सदर घटना पाकिस्तानात मुलतान येथे घडली हे दर्शविणारा पुरावा तुम्हाला व्यनिने पाठवला आहे. यापुढे फोटो डकवताना काळजी घ्यावी. आणि हो, हे शोधण्यात माझा एक तास फुकट गेला तो वसूल करायला एक बियरची सोय करून ठेवा. (ह्.घ्या)

In reply to by सुनील

सुधीर काळे 19/01/2011 - 12:22
सुनिल-जी, फोटोच्या मुळाबद्दलचा दुवा दिल्याबद्दल आभारी आहे. पण मी असे पाच फोटो "इंच-इंच"वर अपलोड केले होते त्यावेळी तुम्ही कांहीं लिहिले नव्हते. नाहीं तर तेंव्हाच उलगडा झाला असता. अर्थातच मला हे आधी माहीत असतं तर मी ते नक्कीच वापरले नसते! आपल्या श्रमाचा मोबदला म्हणून (तूर्तास) एक 'ब्लॅक लेबल' पाठवत आहे. स्वीकार व्हावा. पण एक गोष्ट लक्षात असू द्या कीं भडकविण्यासाठी मी कधीच लिहीत नाहीं. किंबहुना मी जेंव्हा स्वतः भडकतो तेंव्हांच लिहितो. आणि आपल्या ध्वजाचा असा अपमान आपल्याच लोकांनी केला आणि त्याला जर शिक्षा झाली नाही तर माझ्या डोक्यात सणक उठते! अशीच सणक गिलानींच्या आणि अरुंधती रॉय यांच्या वक्तव्यामुळे आणि त्याहून जास्त आपल्या सरकारच्या गप्प बसण्यामुळे उठते. बलवान लोकांच्यापुढे गोगलगाय आणि शक्तीहीन लोकांच्यापुढे मात्र बाहू फुरफुरणार्‍यांबद्दल मला खरंच शून्य आदर आहे! या उलट कुणाही भारतीयाने पराक्रम केला तर मला तसाचा अभिमानही वाटतो. 'सिटी'चे विक्रम पंडित, 'पेप्सी'च्या इंद्रा नूयी, लूझियाना राज्याचा राज्यपाल बॉबी जिंदल आणि नुकताच ज्यांचा शपथविधी झाला त्या दक्षिण कॅरोलीनाच्या राज्यपाल नम्रता रंधवा हेली (निकी हेली). आजच्या "जकार्ता पोस्ट"मधील निकी हेली यांच्याबद्दलचे माझे हे पत्र वाचा! http://www.thejakartapost.com/news/2011/01/19/letter-nikki-haley%E2%80%99s-governorship.html असो. चुकीची दुरुस्ती केल्याबद्दल धन्यवाद..... " " alt="" />

In reply to by सुनील

चिंतामणी 19/01/2011 - 16:22
सुधीरजींच्या शब्दातच सांगतो की "आपल्या ध्वजाचा असा अपमान आपल्याच लोकांनी केला आणि त्याला जर शिक्षा झाली नाही तर माझ्या डोक्यात सणक उठते! अशीच सणक गिलानींच्या आणि अरुंधती रॉय यांच्या वक्तव्यामुळे आणि त्याहून जास्त आपल्या सरकारच्या गप्प बसण्यामुळे उठते." याच प्रमाणे ओमर अब्दुल्लांच्या वक्तव्यानेसुद्धा सणक आली. भारतातल्या इतर भागात सरकारी इमारतींबरोबरच सार्वजनीक ठिकाणीसुध्दा ध्वज फडवतात ना. मग तेथे का मनाई? किती दिवस शेपुट घालून बसायचे. कोणीतरी मान वर काढत असेल तर पाठींबा द्यायलाच हवा. मग भले श्री.राहूल गांधीनी तिरंगा फडकवावा. सुधीरजींनी ब्लॅक लेबल पाठविली आहेच. पण मी बीअर देइन.

In reply to by चिंतामणी

सहज 25/01/2011 - 11:12
योग्य पुरावे - दिलदारपणे दुरुस्ती याबद्दल श्री सुधीर काळे, श्री चिंतामणी तसेच श्री सुनील यांचे हार्दीक अभिनंदन! अशी चर्चा वाचायला मजा येते.

In reply to by सुनील

विकास 26/01/2011 - 02:39
४) कल्पना नाही. असल्यास सिद्ध करावे. १४ ऑगस्टचे ऐकलेले आहे. खालील छायाचित्र हे गेल्या वर्षीच्या ईदला पाकध्वज त्याच लाल चौकात उभारला गेला त्याचे आहे. http://www.tehelka.com/channels/News/2010/Sep/25/images/pakistan.jpg
लेखनविषय:
आत्ता ई-सकाळमधे बातमी वाचली. जम्मू - " प्रजासत्ताक दिनाला राजधानी श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावलात तर काश्‍मीर खोऱ्यातील कोणत्याही अप्रिय घटनेची जबाबदारी तुमच्यावर राहिल,'' असा इशारा देत जम्मू आणि काश्‍मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज भारतीय जनता पक्षाला श्रीनगरमध्ये ध्वजवंदन न करण्याची सूचना केली आहे. प्रदीर्घ अशांततेनंतर काश्‍मीर खोऱ्यात निर्माण झालेली शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असल्याचा आरोपदेखील ओमर यांनी केला.

..दमट पाकिट..

गवि ·

In reply to by स्वाती दिनेश

नंदन 05/01/2011 - 17:38
लेख मनापासून, आतून लिहिलेला आहे ते वाचताना जाणवत होते, लेख आवडला.
--- अगदी असेच म्हणतो. प्रकटन आवडले.

स्मिता. 05/01/2011 - 14:20
लेख खूप छान वाटला. शब्दन् शब्द मनापासून कळकळीने आल्याचं जाणवतंय.

विजुभाऊ 05/01/2011 - 14:21
चांगलं लिहीले आहे. सिगरेटच काय पण माणसाला इतरही बरेच गुण व्यसनी बनवतात. माझे वडील मावा ( गुटखा) खायचे. न मिळाल्यास ते खूप अस्वस्थ व्हायचे. चिडायचे. काहीही कारण नसताना घरातले वातावरण तापत जायचे. मुलांवर त्याचा परीणाम काय होतो ते व्यसनी माणसाला समजत नाही

प्यारे१ 05/01/2011 - 14:41
आधी लेखाचे नाव वाचले. . . लेख वाचायला घेतला. . . लेख वाचता वाचता क्लिक झालं . . लेखकाचं नाव वर जाऊन नीट वाचलं . . अपेक्षा पूर्ण. छानच. नेहमीसारखेच.

बोलायला जागाच नाही! माझेही काही मित्र आहेत. काही अगदी तरूण वयातले, काही प्रौढ. काही सडेफटिंग, काही बालबच्चेवाले. प्रत्येकाला सांगतो सिगारेट ओढू नका. अगदी त्याच्या पोटच्या पोराची आठवण करून देतो. अजून पर्यंत तरी उपयोग झालेला नाही. पण एक ना एक दिवस उपयोग होईल या आशेने सांगत राहतो. मित्र मात्र ते सगळं हसण्यावारी नेतो, हातातून सिगरेट खेचून घेतली तर दुसरी काढतो, हातातून पाकिट खेचलं तर शांतपणे दुसर्‍या खिशातून किंवा बॅगेतून दुसरं पाकिट काढतो.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

असुर 05/01/2011 - 17:31
माझ्या दोन मित्रांची प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक! बिकांनी दोघांचेही नाव न घेता वर्णन केलेच आहे. मी वेगळे सांगायची गरज नाही! बिका, त्या वेड्याला समजवा तुम्हीच काहीतरी! तुमचं ऐकलं तर ऐकेल कदाचित!!! --असुर

डावखुरा 05/01/2011 - 15:02
गगनविहारी मस्त ..अगदी आतुन आलेले लिखाण ... एक जाहिरात आठ्वते.. त्यात एका चहाच्या टपरीवर एक आजोबा बसलेले असतात आणि एक तीस-पस्तीशीतील गृहस्थ असेल तो धुम्रपान करत असतो.. तर ते आजोबा बाजुच्या गाडीवरुन मिरचीची भजी आणुन त्याला खाउ घालतो..बळजब्री... तो फुक्या वैतागतो...आणि आजोबांकडे त्रासिक नजरेने बघतो आणि काही बोलणार इतक्यात आजोबा त्याला म्हणतात...माझ्या ईच्छेविरुद्ध तु मला सिगरेट चा धुर दिलास आता माझ्याकडुन ही भजी घे..म्हणत अजुन एक भजी बळजब्री भरवतात,,,, ही गांधीगिरी.....

स्वैर परी 05/01/2011 - 15:07
गवि.. खुप सुंदर लिहिले आहे! अर्थातच नेहमीप्रमाणे! माझ्या ही ऑफिसातल्या मित्रांना मी बरेचदा सिगरेट ओढु नका याबद्दल प्रवचन दिले! २ वर्षात त्यांची तब्येत किती खालावत गेली हे मी स्वत: पाहिले हि! परंतु कदाचित या अशा लोकाना समोरचा काय सांगत आहे, हे बहुदा समजुनच घ्यायचे नसते. झोपलेल्याला जागे करता येते, झोपेचे सोंग घेणार्याला जागे करता येत नाही हेच खरे!

५० फक्त 05/01/2011 - 15:10
गवि, अतिशय छान लिखाण. आजपर्यंतच्या २०११ मध्ये मिपावर खुप छान लिखाण आले आहे, त्यात अजुन एकाची भर. धन्यवाद.

सूर्यपुत्र 05/01/2011 - 15:21
>>त्याचा हात खिशात जातो..सिगरेट ओठांत येते..पेटते..धूर आत जातो..सिगरेट संपते..पायाखाली जाते..आणि तरीही त्या ओढणार्‍याला "जाणीवच" नसते की आपण सिगरेट ओढली.. आत्त्ता सुद्धा असंच झालं. मी मिपावर आलो. तुमचा लेख दिसला... त्यावर क्लिक केले... वाचन सुरू झाले... शब्द हॄदयापर्यंत आत गेले.... लेख संपला... फक्त पायाखाली न जाता खोल कोपर्‍यात गेला... वाचता-वाचता लेख कधी संपला याची "जाणीवच" झाली नाही. पण चटका मात्र लागला.....

मेघवेडा 05/01/2011 - 15:53
अंतर्मुख करणार्‍या तुमच्या या लिखाणातून अगतिकता व्यवस्थित व्यक्त होते आहे. छान.

प्रसाद_डी 05/01/2011 - 16:09
धन्यवाद गगनविहारी जी, या लेखामुळे मी नव वर्षानीम्मीत्त केलेल्या संक्ल्पाला पुर्ण करायला नक्कीच मदत होणार आहे... पून्ष्च धन्यवाद... आणि हो .... लेख छान आहे... वाचताना सगळ काही डोळ्या समोर घडते आहे असा आभास होत होता. आप्रतीम..लेख .

समीरसूर 05/01/2011 - 16:29
लेख छानच जमलाय. सिगारेट पिणार्‍याला दोन मिनिटे का होईना पण "सोडली आत्तापासून सिगारेट" असे वाटायला लावणारा लेख आहे. नेहमीच्या सिगारेटच्या धुराचा वास न दरवळता सिगारेट सोडण्याचा विचार मनात दरवळून जावा यातच लेखाचे यश आहे.

चिप्लुन्कर 05/01/2011 - 16:51
मस्तच . तुमच्या या गोष्टीला मनात ठेऊन मी हि सिगरेट ओढणाऱ्या मित्रांना आता दमात घेणार आहे. ( चला नव्या वर्षी नवा संकल्प ) पण एकच शंका मनात येत आहे जर माझ्या भावाचे विडी तंबाखू चे दुकान असेल तर मी त्याच्या पोटावर पाय तर आणत नसेन ना. पहिलीच प्रतिक्रिया आहे जरा सांभाळून घ्यावे हि विनंती महा - ०८ चिपळूणकर

In reply to by चिप्लुन्कर

अतिशय परिणामकारक लेखन आणि अनुभव अवांतर १) असं कोन करतय का राव? २) विजुभाऊ, हे खरंच चिप्लुन्चे हैत का तुमचं गांववालं ? (जर्दा वालं...

चटका लावणारे लेखन. सिगरेट विरुद्ध बर्‍याच लोकांकडुन ऐकले, बर्‍याच लोकांनी लिहिलेले वाचले पण असा परिणाम कधीच जाणवला नाही.

स्पा 05/01/2011 - 16:55
अतिशय सुंदर लेख गवि माझे दोन तीन मित्र मजबूत सिगरेट फुकतात.. पण त्यांना काहीही झालेले नाही.. मस्त सणसणीत आहेत.. तसेच समोरच्या मजल्यावरचे आजोबा.. गेली ४० वर्ष ते पनामा ओढत आहेत, ते सुद्धा छान खुटखुटीत आहेत त्यामुळे सिगारीटीने (जर आटोक्यात प्यायली तर )विशेष हानी होत असेल असे वाटत नाही...

In reply to by स्पा

अश्फाक 05/01/2011 - 19:07
मित्रा अपवाद सगळी कडे असतात , आणि त्यांचे असने हे नियमाला मजबुती देते. असो सिगारेट ओढल्याने शरिरावर वाईट परिणाम होतातच फक्त शरीर रचना आणि जेनेटिक पेटर्न मुळे त्यांची तिव्र्ता कमी अधिक असु शकते . डॉ.अश्फाक. अवांतर = तसा मी लकिच माझ्या वडलांनी १५-१६ वर्षांची सिगरेट्ची सवय सोडली त्या घटनेला आता २० वर्ष होत आलेत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्राजु 05/01/2011 - 19:22
एक्झॅक्टली!!!! माझ्या हेच आलं मनात एकदम. लेख खूप तळमळीने लिहिलेला आहे.. खूप आवडला. धम्या, कुठे आहे?

आत्मशून्य 05/01/2011 - 17:38
त्यांची सिगारेट जळत असते..ती मला दिसते.. बाजूला उभा मी जळत असतो ते त्यांना दिसत नाही..
दीसत नाहीत तेच बरे आहे, एकदा त्यांना तूम्हाला जाळायचे व्यसन आवडू लागले तर ते सूध्दा सूटनार नाही. वीशेषतः सिगारेट शीलगावून हे लोक पहीला झूरका घेतात तेव्हां त्यांचा डोळ्यात मला फार ऊर्मट भाव दीसतो जेव्हां मी वीचारले असे का होते तर मला सांगतात आरे तो ऊर्मटपणा नाही तर जी किक बसते त्यांमूळे बघणार्याला तसे वाटते... ह्या.......कैच्याकैच....... मि सूध्दा जेव्हां मीत्रांना म्हणतो काय भेटते सीगारेट ओढून ? ते स्पष्टच बोलतात काहीच नाही, तूझे खरोखरच बरे आहे की तू असले काही करत नाहीस... पण ते बहूतेक फक्त तोंडावरच असते कारण साले स्वतः कधीच सिगारेट सोडत नाहीत... आणी हो जेव्हां मी बोलतो सोडा तर माझा वीचार फक्त हसून सोडून देतात....

चिगो 05/01/2011 - 19:13
मी सिगरेट पीत नाही... आणि तुमचा लेख वाचल्यावर तर चान्सच नाही... अतिशय प्रभावशाली लेख, गवि...

अतिशय चांगला लेख गवि साहेब. पण या निमित्ताने श्री. घासकडवी यांची याच विषयासंदर्भातील धाग्यावरची एक वेगळीच प्रतिक्रिया आठवली. ते म्हणाले होते,"मधुमेह झालेल्या माणसाने खूप गोड खाउ नये हे मान्य. पण रोज एक चमचा साखर खायला हरकत नाही. तेवढीच गोडी राहते आयुष्यात."

In reply to by अप्पा जोगळेकर

गवि 05/01/2011 - 19:37
Sorry to comment inbetween nice flow and discussion: @Spa & Appa: एकवेळ यातून कायमचे सुटलेले अपवाद दिसतील पण रोज फक्त एकच असा नियम करुन ओढणा-या एखाद्याचे तणावाच्या,निराशेच्या निमित्ताने अचानक एका रात्रीत वीस सिगरेट किंवा कालौघात हळूहळू डेली एक सिगरेट ते डेली एक पाकिट असे प्रमोशन झाले नाही असे उदाहरण पाहण्यात नाही.जेवणानंतर एक.मग दोन्ही जेवणानंतर एकेक, मग प्रेशर येत नाही म्हणून उठताच एक. मग प्रेशर आलं म्हणून एक..

सर्वसाक्षी 05/01/2011 - 19:54
व्यसन सुटण्याबाबतीत आपण म्हणता ते खरे आहे. मात्र जे मनापासून सोडतात त्यांची सुटते हेही खरे. सुटत नाही याचे कारण त्या व्यक्तिने सोडायचे मनापासून ठरवलेले नसते. वास्तविक पणे सिगारेट ओढणार्‍याला एखाद दिवस वा काही दिवस ओढली नाही तरी अजिबात फरक पडत नाही पण एक चाळा म्हणुन ओढली जाते. माझा अनुभव - आजकाल कचेर्‍या धुम्रपानास प्रतिकुल असल्याने आपोआप कमी होते. जर खिशात बाळगली नाही तर दिवसभरात अजिबात ओढली जात नाही कारण रोज कुणाकडे मागता येत नाही आणि तेवढ्यासाठी खाली उतरा, बाहेर जा , सिगारेट आणा, ओढा हेही नकोसे वाटते. गेले वर्षभर मी रोज संध्याकाळी कचेरीतुन बाहेर पडल्यावर एक सिगारेट ओढतो. मात्र काही विशिष्ठ दिवशी ओढत नाही. घरी कधीच नाही, मुळात मी सहसा एकाहून अधिक घेतच नाही. अपवाद बाहेरगावी जाताना. मात्र हेही खरे की घरच्यांबरोबर कुठे गेले असताना त्यांना चुकवुन काहीतरी काम काढुन त्यानिमिताने गुपचुप सिगारेट ओढायची वेळ येत नाही, किंबहुना सिगारेट नओढल्याची हुरहुर अजिबात जाणवत नाही. मग रोज एक तरी का? उत्तर सरळ आहे. ओढाविशी वाटते म्हणुन. न ओढणे उत्तम. जर पहिला झुरका घ्यायचा मोह आवरला तर पुढे कधीच धोका नाही.

In reply to by सर्वसाक्षी

एकदम सही रीप्लाय आहे हा. आवडला. मी गेली तीन वर्ष दर शनिवारी आणि रविवारी सिगरेट पितो. वीकडेज मधे ट्चपण नाही करत.

मुक्तसुनीत 05/01/2011 - 21:58
लिखाण आवडले. ते धूम्रपानविरोधाविषयी कमी आणि अतिशय हळव्या कोपर्‍याबद्दल मुख्यत्वे आहे असे वाटले. हा हळवा कोपरा दाखवताना राखलेला पॉईझ हे या लेखाचे खरे शक्तीस्थान. आपल्यातल्या अशा वुईक पॉईंट्सकडे इतके तटस्थपणे पाहू शकणारे लिखाण विरळा. सिगरेट न सुटण्याबद्दलचे मुद्दे पटले. एक रोचक गोष्ट सांगतो. अगदी गेल्या आठवड्यात एक स्मोकर मित्र सुटीनिमित्त राहायला आलेला होता. भर थंडीतसुद्धा , अगदी रात्री २ वाजता गप्पा रंगललेल्या असताना हा माणूस मागे डेकवर जाणार. मी सुद्धा गप्पा मारत गेलो. एका क्षणी राहावले नाही आणि गेली सुमारे वीस वर्षे ज्या गोष्टीला स्पर्श केला नव्हता त्या सिगरेटचा एक मोठ्ठा झुरका घेतला. वाफ आत कोंडली असतानाच्या जाणीवेने मन वीस वर्षे मागे गेले. कॉलेजचे दिवस. चुलतभावाने नाकातून धूर काढून दाखवल्यावर मी त्याला साष्टांग घालायचाच बाकी होतो. त्यानेच मग थोडी थोडी सवय लावली. कसलं अ‍ॅडव्हेंचर वाटलं होतं ! पण ते नाहीच टिकलं. गेलं ते. मात्र वीस वर्षांनंतर , भीषण थंडीत , आपल्या घराच्या मागे घेतलेला तो शेवटचा मोठ्ठा झुरका.... लिबरेटींग असते ती जाणीव. सार्वभौमत्व प्रस्थापित करणारी. बंधने झुगारणारी क्षणैक किक्. आता जगलोवाचलो तर पुढचा झुरका वीस वर्षांनी.

वाटाड्या... 05/01/2011 - 23:52
मुसु आणि साक्षी शेठ्शी सहमत... मी सुद्धा लग्ना अगोदर सिगरेट प्यायचो म्हणजे प्यायचो...खंडीभर नाही तरी ओंजळभर तरी प्यायचो...पण आता २ - २ वर्ष सिगरेटकडे बघणंही होत नाही... त्यामूळे मनावर ताबा आणि परिस्थीतीचं भान यामूळं विजय शक्य आहे.. - वा

अर्धवटराव 06/01/2011 - 01:42
आकाशी उडणार्‍या मालकांचा आणखी एक हृदयस्पर्शी लेख... मी स्वतः सीगरेटचं व्यसन लाउन घ्यायचा खुप प्रयत्न केला. कित्येक मित्रांनी सांगीतल कि बाबारे स्मोकींग करत नाहिस तेच बरे, यु डोण्ट लूज एनि प्लेजर इफ यु डोण्ट स्मोक... पण मी नेटाने प्रयत्न केलेत. इन फॅक्ट गेली दोन वर्षे नव-वर्षाचा संकल्प असतो स्मोकींग सुरु करण्याचा. पण २-४ सिगरेटींपुढे आपली मजल जात नाहि. जी काहि सिगरेट पितो ति तोंडात धूर भरुन तसाच बाहेर फेकण्यासाठी... क्वचीतच "आत" वगैरे घेता येतो. मग उरलेलं पाकिट एखाद्या फुकाड्या मित्राला फुकट द्यावं लागतं :( (फुकाड्यालक्षी) अर्धवटराव

शिल्पा ब 06/01/2011 - 08:58
मी कुठेतरी वाचलंय कि मेंदूत oxytosin किंवा अजून कोणतेतरी हार्मोन्स कमी असतील तर या सवई ते स्त्राव उद्दीपित करण्यास मदत करतात आणि शांत (?) / बरे वाटते...कदाचीत म्हणुनच काही जण पाकीटावर पाकीट संपवतात आणि काहींना एकानेही फरक वाटतो.

Pain 06/01/2011 - 09:18
कमकुवत मनाचे हे लोक, त्यांचे सहानुभूतीदार आणि आजमावण्यास उत्सुक असलेले: खड्ड्यात का जाईनात...वाईट इतकेच की पॅसिव्ह स्मोकींगद्वारा जवळच्या लोकांनाही प्रसाद देऊन जातात. धूम्रपान फक्त्त ठराविक कक्षांमधेच करू दिले पाहिजे म्हणजे बाकीच्यांना त्रास होणार नाही.

दिपस्तंभ 24/10/2013 - 19:47
आणि सर्वात सुंदर म्हणजे
त्यांची सिगारेट जळत असते..ती मला दिसते.. बाजूला उभा मी जळत असतो ते त्यांना दिसत नाही..
मनाला भावले....

In reply to by स्वाती दिनेश

नंदन 05/01/2011 - 17:38
लेख मनापासून, आतून लिहिलेला आहे ते वाचताना जाणवत होते, लेख आवडला.
--- अगदी असेच म्हणतो. प्रकटन आवडले.

स्मिता. 05/01/2011 - 14:20
लेख खूप छान वाटला. शब्दन् शब्द मनापासून कळकळीने आल्याचं जाणवतंय.

विजुभाऊ 05/01/2011 - 14:21
चांगलं लिहीले आहे. सिगरेटच काय पण माणसाला इतरही बरेच गुण व्यसनी बनवतात. माझे वडील मावा ( गुटखा) खायचे. न मिळाल्यास ते खूप अस्वस्थ व्हायचे. चिडायचे. काहीही कारण नसताना घरातले वातावरण तापत जायचे. मुलांवर त्याचा परीणाम काय होतो ते व्यसनी माणसाला समजत नाही

प्यारे१ 05/01/2011 - 14:41
आधी लेखाचे नाव वाचले. . . लेख वाचायला घेतला. . . लेख वाचता वाचता क्लिक झालं . . लेखकाचं नाव वर जाऊन नीट वाचलं . . अपेक्षा पूर्ण. छानच. नेहमीसारखेच.

बोलायला जागाच नाही! माझेही काही मित्र आहेत. काही अगदी तरूण वयातले, काही प्रौढ. काही सडेफटिंग, काही बालबच्चेवाले. प्रत्येकाला सांगतो सिगारेट ओढू नका. अगदी त्याच्या पोटच्या पोराची आठवण करून देतो. अजून पर्यंत तरी उपयोग झालेला नाही. पण एक ना एक दिवस उपयोग होईल या आशेने सांगत राहतो. मित्र मात्र ते सगळं हसण्यावारी नेतो, हातातून सिगरेट खेचून घेतली तर दुसरी काढतो, हातातून पाकिट खेचलं तर शांतपणे दुसर्‍या खिशातून किंवा बॅगेतून दुसरं पाकिट काढतो.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

असुर 05/01/2011 - 17:31
माझ्या दोन मित्रांची प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक! बिकांनी दोघांचेही नाव न घेता वर्णन केलेच आहे. मी वेगळे सांगायची गरज नाही! बिका, त्या वेड्याला समजवा तुम्हीच काहीतरी! तुमचं ऐकलं तर ऐकेल कदाचित!!! --असुर

डावखुरा 05/01/2011 - 15:02
गगनविहारी मस्त ..अगदी आतुन आलेले लिखाण ... एक जाहिरात आठ्वते.. त्यात एका चहाच्या टपरीवर एक आजोबा बसलेले असतात आणि एक तीस-पस्तीशीतील गृहस्थ असेल तो धुम्रपान करत असतो.. तर ते आजोबा बाजुच्या गाडीवरुन मिरचीची भजी आणुन त्याला खाउ घालतो..बळजब्री... तो फुक्या वैतागतो...आणि आजोबांकडे त्रासिक नजरेने बघतो आणि काही बोलणार इतक्यात आजोबा त्याला म्हणतात...माझ्या ईच्छेविरुद्ध तु मला सिगरेट चा धुर दिलास आता माझ्याकडुन ही भजी घे..म्हणत अजुन एक भजी बळजब्री भरवतात,,,, ही गांधीगिरी.....

स्वैर परी 05/01/2011 - 15:07
गवि.. खुप सुंदर लिहिले आहे! अर्थातच नेहमीप्रमाणे! माझ्या ही ऑफिसातल्या मित्रांना मी बरेचदा सिगरेट ओढु नका याबद्दल प्रवचन दिले! २ वर्षात त्यांची तब्येत किती खालावत गेली हे मी स्वत: पाहिले हि! परंतु कदाचित या अशा लोकाना समोरचा काय सांगत आहे, हे बहुदा समजुनच घ्यायचे नसते. झोपलेल्याला जागे करता येते, झोपेचे सोंग घेणार्याला जागे करता येत नाही हेच खरे!

५० फक्त 05/01/2011 - 15:10
गवि, अतिशय छान लिखाण. आजपर्यंतच्या २०११ मध्ये मिपावर खुप छान लिखाण आले आहे, त्यात अजुन एकाची भर. धन्यवाद.

सूर्यपुत्र 05/01/2011 - 15:21
>>त्याचा हात खिशात जातो..सिगरेट ओठांत येते..पेटते..धूर आत जातो..सिगरेट संपते..पायाखाली जाते..आणि तरीही त्या ओढणार्‍याला "जाणीवच" नसते की आपण सिगरेट ओढली.. आत्त्ता सुद्धा असंच झालं. मी मिपावर आलो. तुमचा लेख दिसला... त्यावर क्लिक केले... वाचन सुरू झाले... शब्द हॄदयापर्यंत आत गेले.... लेख संपला... फक्त पायाखाली न जाता खोल कोपर्‍यात गेला... वाचता-वाचता लेख कधी संपला याची "जाणीवच" झाली नाही. पण चटका मात्र लागला.....

मेघवेडा 05/01/2011 - 15:53
अंतर्मुख करणार्‍या तुमच्या या लिखाणातून अगतिकता व्यवस्थित व्यक्त होते आहे. छान.

प्रसाद_डी 05/01/2011 - 16:09
धन्यवाद गगनविहारी जी, या लेखामुळे मी नव वर्षानीम्मीत्त केलेल्या संक्ल्पाला पुर्ण करायला नक्कीच मदत होणार आहे... पून्ष्च धन्यवाद... आणि हो .... लेख छान आहे... वाचताना सगळ काही डोळ्या समोर घडते आहे असा आभास होत होता. आप्रतीम..लेख .

समीरसूर 05/01/2011 - 16:29
लेख छानच जमलाय. सिगारेट पिणार्‍याला दोन मिनिटे का होईना पण "सोडली आत्तापासून सिगारेट" असे वाटायला लावणारा लेख आहे. नेहमीच्या सिगारेटच्या धुराचा वास न दरवळता सिगारेट सोडण्याचा विचार मनात दरवळून जावा यातच लेखाचे यश आहे.

चिप्लुन्कर 05/01/2011 - 16:51
मस्तच . तुमच्या या गोष्टीला मनात ठेऊन मी हि सिगरेट ओढणाऱ्या मित्रांना आता दमात घेणार आहे. ( चला नव्या वर्षी नवा संकल्प ) पण एकच शंका मनात येत आहे जर माझ्या भावाचे विडी तंबाखू चे दुकान असेल तर मी त्याच्या पोटावर पाय तर आणत नसेन ना. पहिलीच प्रतिक्रिया आहे जरा सांभाळून घ्यावे हि विनंती महा - ०८ चिपळूणकर

In reply to by चिप्लुन्कर

अतिशय परिणामकारक लेखन आणि अनुभव अवांतर १) असं कोन करतय का राव? २) विजुभाऊ, हे खरंच चिप्लुन्चे हैत का तुमचं गांववालं ? (जर्दा वालं...

चटका लावणारे लेखन. सिगरेट विरुद्ध बर्‍याच लोकांकडुन ऐकले, बर्‍याच लोकांनी लिहिलेले वाचले पण असा परिणाम कधीच जाणवला नाही.

स्पा 05/01/2011 - 16:55
अतिशय सुंदर लेख गवि माझे दोन तीन मित्र मजबूत सिगरेट फुकतात.. पण त्यांना काहीही झालेले नाही.. मस्त सणसणीत आहेत.. तसेच समोरच्या मजल्यावरचे आजोबा.. गेली ४० वर्ष ते पनामा ओढत आहेत, ते सुद्धा छान खुटखुटीत आहेत त्यामुळे सिगारीटीने (जर आटोक्यात प्यायली तर )विशेष हानी होत असेल असे वाटत नाही...

In reply to by स्पा

अश्फाक 05/01/2011 - 19:07
मित्रा अपवाद सगळी कडे असतात , आणि त्यांचे असने हे नियमाला मजबुती देते. असो सिगारेट ओढल्याने शरिरावर वाईट परिणाम होतातच फक्त शरीर रचना आणि जेनेटिक पेटर्न मुळे त्यांची तिव्र्ता कमी अधिक असु शकते . डॉ.अश्फाक. अवांतर = तसा मी लकिच माझ्या वडलांनी १५-१६ वर्षांची सिगरेट्ची सवय सोडली त्या घटनेला आता २० वर्ष होत आलेत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्राजु 05/01/2011 - 19:22
एक्झॅक्टली!!!! माझ्या हेच आलं मनात एकदम. लेख खूप तळमळीने लिहिलेला आहे.. खूप आवडला. धम्या, कुठे आहे?

आत्मशून्य 05/01/2011 - 17:38
त्यांची सिगारेट जळत असते..ती मला दिसते.. बाजूला उभा मी जळत असतो ते त्यांना दिसत नाही..
दीसत नाहीत तेच बरे आहे, एकदा त्यांना तूम्हाला जाळायचे व्यसन आवडू लागले तर ते सूध्दा सूटनार नाही. वीशेषतः सिगारेट शीलगावून हे लोक पहीला झूरका घेतात तेव्हां त्यांचा डोळ्यात मला फार ऊर्मट भाव दीसतो जेव्हां मी वीचारले असे का होते तर मला सांगतात आरे तो ऊर्मटपणा नाही तर जी किक बसते त्यांमूळे बघणार्याला तसे वाटते... ह्या.......कैच्याकैच....... मि सूध्दा जेव्हां मीत्रांना म्हणतो काय भेटते सीगारेट ओढून ? ते स्पष्टच बोलतात काहीच नाही, तूझे खरोखरच बरे आहे की तू असले काही करत नाहीस... पण ते बहूतेक फक्त तोंडावरच असते कारण साले स्वतः कधीच सिगारेट सोडत नाहीत... आणी हो जेव्हां मी बोलतो सोडा तर माझा वीचार फक्त हसून सोडून देतात....

चिगो 05/01/2011 - 19:13
मी सिगरेट पीत नाही... आणि तुमचा लेख वाचल्यावर तर चान्सच नाही... अतिशय प्रभावशाली लेख, गवि...

अतिशय चांगला लेख गवि साहेब. पण या निमित्ताने श्री. घासकडवी यांची याच विषयासंदर्भातील धाग्यावरची एक वेगळीच प्रतिक्रिया आठवली. ते म्हणाले होते,"मधुमेह झालेल्या माणसाने खूप गोड खाउ नये हे मान्य. पण रोज एक चमचा साखर खायला हरकत नाही. तेवढीच गोडी राहते आयुष्यात."

In reply to by अप्पा जोगळेकर

गवि 05/01/2011 - 19:37
Sorry to comment inbetween nice flow and discussion: @Spa & Appa: एकवेळ यातून कायमचे सुटलेले अपवाद दिसतील पण रोज फक्त एकच असा नियम करुन ओढणा-या एखाद्याचे तणावाच्या,निराशेच्या निमित्ताने अचानक एका रात्रीत वीस सिगरेट किंवा कालौघात हळूहळू डेली एक सिगरेट ते डेली एक पाकिट असे प्रमोशन झाले नाही असे उदाहरण पाहण्यात नाही.जेवणानंतर एक.मग दोन्ही जेवणानंतर एकेक, मग प्रेशर येत नाही म्हणून उठताच एक. मग प्रेशर आलं म्हणून एक..

सर्वसाक्षी 05/01/2011 - 19:54
व्यसन सुटण्याबाबतीत आपण म्हणता ते खरे आहे. मात्र जे मनापासून सोडतात त्यांची सुटते हेही खरे. सुटत नाही याचे कारण त्या व्यक्तिने सोडायचे मनापासून ठरवलेले नसते. वास्तविक पणे सिगारेट ओढणार्‍याला एखाद दिवस वा काही दिवस ओढली नाही तरी अजिबात फरक पडत नाही पण एक चाळा म्हणुन ओढली जाते. माझा अनुभव - आजकाल कचेर्‍या धुम्रपानास प्रतिकुल असल्याने आपोआप कमी होते. जर खिशात बाळगली नाही तर दिवसभरात अजिबात ओढली जात नाही कारण रोज कुणाकडे मागता येत नाही आणि तेवढ्यासाठी खाली उतरा, बाहेर जा , सिगारेट आणा, ओढा हेही नकोसे वाटते. गेले वर्षभर मी रोज संध्याकाळी कचेरीतुन बाहेर पडल्यावर एक सिगारेट ओढतो. मात्र काही विशिष्ठ दिवशी ओढत नाही. घरी कधीच नाही, मुळात मी सहसा एकाहून अधिक घेतच नाही. अपवाद बाहेरगावी जाताना. मात्र हेही खरे की घरच्यांबरोबर कुठे गेले असताना त्यांना चुकवुन काहीतरी काम काढुन त्यानिमिताने गुपचुप सिगारेट ओढायची वेळ येत नाही, किंबहुना सिगारेट नओढल्याची हुरहुर अजिबात जाणवत नाही. मग रोज एक तरी का? उत्तर सरळ आहे. ओढाविशी वाटते म्हणुन. न ओढणे उत्तम. जर पहिला झुरका घ्यायचा मोह आवरला तर पुढे कधीच धोका नाही.

In reply to by सर्वसाक्षी

एकदम सही रीप्लाय आहे हा. आवडला. मी गेली तीन वर्ष दर शनिवारी आणि रविवारी सिगरेट पितो. वीकडेज मधे ट्चपण नाही करत.

मुक्तसुनीत 05/01/2011 - 21:58
लिखाण आवडले. ते धूम्रपानविरोधाविषयी कमी आणि अतिशय हळव्या कोपर्‍याबद्दल मुख्यत्वे आहे असे वाटले. हा हळवा कोपरा दाखवताना राखलेला पॉईझ हे या लेखाचे खरे शक्तीस्थान. आपल्यातल्या अशा वुईक पॉईंट्सकडे इतके तटस्थपणे पाहू शकणारे लिखाण विरळा. सिगरेट न सुटण्याबद्दलचे मुद्दे पटले. एक रोचक गोष्ट सांगतो. अगदी गेल्या आठवड्यात एक स्मोकर मित्र सुटीनिमित्त राहायला आलेला होता. भर थंडीतसुद्धा , अगदी रात्री २ वाजता गप्पा रंगललेल्या असताना हा माणूस मागे डेकवर जाणार. मी सुद्धा गप्पा मारत गेलो. एका क्षणी राहावले नाही आणि गेली सुमारे वीस वर्षे ज्या गोष्टीला स्पर्श केला नव्हता त्या सिगरेटचा एक मोठ्ठा झुरका घेतला. वाफ आत कोंडली असतानाच्या जाणीवेने मन वीस वर्षे मागे गेले. कॉलेजचे दिवस. चुलतभावाने नाकातून धूर काढून दाखवल्यावर मी त्याला साष्टांग घालायचाच बाकी होतो. त्यानेच मग थोडी थोडी सवय लावली. कसलं अ‍ॅडव्हेंचर वाटलं होतं ! पण ते नाहीच टिकलं. गेलं ते. मात्र वीस वर्षांनंतर , भीषण थंडीत , आपल्या घराच्या मागे घेतलेला तो शेवटचा मोठ्ठा झुरका.... लिबरेटींग असते ती जाणीव. सार्वभौमत्व प्रस्थापित करणारी. बंधने झुगारणारी क्षणैक किक्. आता जगलोवाचलो तर पुढचा झुरका वीस वर्षांनी.

वाटाड्या... 05/01/2011 - 23:52
मुसु आणि साक्षी शेठ्शी सहमत... मी सुद्धा लग्ना अगोदर सिगरेट प्यायचो म्हणजे प्यायचो...खंडीभर नाही तरी ओंजळभर तरी प्यायचो...पण आता २ - २ वर्ष सिगरेटकडे बघणंही होत नाही... त्यामूळे मनावर ताबा आणि परिस्थीतीचं भान यामूळं विजय शक्य आहे.. - वा

अर्धवटराव 06/01/2011 - 01:42
आकाशी उडणार्‍या मालकांचा आणखी एक हृदयस्पर्शी लेख... मी स्वतः सीगरेटचं व्यसन लाउन घ्यायचा खुप प्रयत्न केला. कित्येक मित्रांनी सांगीतल कि बाबारे स्मोकींग करत नाहिस तेच बरे, यु डोण्ट लूज एनि प्लेजर इफ यु डोण्ट स्मोक... पण मी नेटाने प्रयत्न केलेत. इन फॅक्ट गेली दोन वर्षे नव-वर्षाचा संकल्प असतो स्मोकींग सुरु करण्याचा. पण २-४ सिगरेटींपुढे आपली मजल जात नाहि. जी काहि सिगरेट पितो ति तोंडात धूर भरुन तसाच बाहेर फेकण्यासाठी... क्वचीतच "आत" वगैरे घेता येतो. मग उरलेलं पाकिट एखाद्या फुकाड्या मित्राला फुकट द्यावं लागतं :( (फुकाड्यालक्षी) अर्धवटराव

शिल्पा ब 06/01/2011 - 08:58
मी कुठेतरी वाचलंय कि मेंदूत oxytosin किंवा अजून कोणतेतरी हार्मोन्स कमी असतील तर या सवई ते स्त्राव उद्दीपित करण्यास मदत करतात आणि शांत (?) / बरे वाटते...कदाचीत म्हणुनच काही जण पाकीटावर पाकीट संपवतात आणि काहींना एकानेही फरक वाटतो.

Pain 06/01/2011 - 09:18
कमकुवत मनाचे हे लोक, त्यांचे सहानुभूतीदार आणि आजमावण्यास उत्सुक असलेले: खड्ड्यात का जाईनात...वाईट इतकेच की पॅसिव्ह स्मोकींगद्वारा जवळच्या लोकांनाही प्रसाद देऊन जातात. धूम्रपान फक्त्त ठराविक कक्षांमधेच करू दिले पाहिजे म्हणजे बाकीच्यांना त्रास होणार नाही.

दिपस्तंभ 24/10/2013 - 19:47
आणि सर्वात सुंदर म्हणजे
त्यांची सिगारेट जळत असते..ती मला दिसते.. बाजूला उभा मी जळत असतो ते त्यांना दिसत नाही..
मनाला भावले....
3