मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मॅजिक किंगडम!

मीली ·

मदनबाण 22/04/2010 - 08:29
वा...सुंदर क्षण मस्त टिपले आहेत तुम्ही... अशीच अजुन कुठली भटकती केली असेल तर त्याचे सुद्धा फोटु जरुर टाका. मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama

टारझन 22/04/2010 - 11:52
डिस्ने लँड केवळ अप्रतिम :) बाकी फोटू भराभर खाली सरकवताना चित्रफिरतीसारखा भास झाला :) - टारझन कौन डरता है भेडीये से भेडीये से भेडीये से .. कौन डरता है भेडीये से भेडीये से भेडीये से .....

छाने लेख. चित्र तर फारच सुंदर तिथे प्रत्यक्ष गेल्याची अनुभूती मिळाली. बाकी तुम्ही फोटो लावला आहे ती किंग्डाका राईड आम्हाला फार आवडली होती हो. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix

मदनबाण 22/04/2010 - 08:29
वा...सुंदर क्षण मस्त टिपले आहेत तुम्ही... अशीच अजुन कुठली भटकती केली असेल तर त्याचे सुद्धा फोटु जरुर टाका. मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama

टारझन 22/04/2010 - 11:52
डिस्ने लँड केवळ अप्रतिम :) बाकी फोटू भराभर खाली सरकवताना चित्रफिरतीसारखा भास झाला :) - टारझन कौन डरता है भेडीये से भेडीये से भेडीये से .. कौन डरता है भेडीये से भेडीये से भेडीये से .....

छाने लेख. चित्र तर फारच सुंदर तिथे प्रत्यक्ष गेल्याची अनुभूती मिळाली. बाकी तुम्ही फोटो लावला आहे ती किंग्डाका राईड आम्हाला फार आवडली होती हो. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix
लेखनप्रकार
मॅजिक किंगडम लिबर्टी स्वेयर बोटीने आम्ही मॅजिक किंगडम च्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो. बोटीतून दिसलेले डिस्ने चे रेसोर्ट. गजबजलेल्या मुख्य रस्त्यावरून थोडे पुढे गेलो आणि सिंड्रेला चा महाल दिसला.

अ‍ॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय

बेसनलाडू ·

विसोबा खेचर 21/04/2010 - 12:57
पुढेमागे काही स्फोट व्हायचाच असेल तर तो अशा सर्वदूर संस्कृतीप्रसाराचाच व्हावा, म्हणजे अमेरिकेत बसूनही आम्हांला भायखळ्याच्या रिगल किंवा ग्रान्ट रोडच्या मेरवानच्या सुखाला पारखे झाल्याची चुटपुट लागून रहायची नाही.
वा! खरं आहे.. एक खूप छान लेख, अनेक संदर्भ असलेला! आपला, (मेरवान, कयानी आणि बास्तानीप्रेमी मुंबैकर) तात्या.

लेख आवडला.. कोपर्‍या वरचा ईराणी... ब्रुन मस्का, बन मस्का... निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

उत्कृष्ट लेखन. बेलाशेठने बर्‍याच दिवसांनी लिहिले काही. मस्त आहे. :) इराण हा असाच मला नेहमी खुणावणारा देश. प्राचीन इतिहास असलेला... धर्माच्या लाटेत पूर्णपणे संस्कृतीपालट झालेला... तरीही आपल्या प्राचीन संस्कृतीला न विसरलेला... त्या काळाला 'जाहिलियत' न म्हणणारा... पण तरीही वर्तमानात धर्माचाच पगडा असणारा... नेहमीच खुणावणारा. दुबईत असताना एक दोन इराणी सहकारी होते. त्यांच्याकडून सद्य इराण बद्दल बरेच काही कळले. मुल्लांचा पगडा असला तरी आधुनिक विचारांचा आणि सुशिक्षित असाही बराच मोठा वर्ग तिथे आहे. आजूबाजूच्या इतर मुस्लिम देशांपेक्षा स्त्रियांना बरेच जास्त मोकळेपण आहे. शिक्षणाचे प्रमाणही लक्षणिय आहे. मला जाणवलेले अजून एक. 'अरबांनी आमच्यावर विजय मिळवला, त्यांचा धर्म आमच्यावर लादला पण तरीही आम्हीच अरबांपेक्षा श्रेष्ठ आहोत' ही एक सुप्त भावना मला तरी जाणवली. बिपिन कार्यकर्ते

एक 21/04/2010 - 22:58
अतिशय सुंदर लेख!! चेलोकबाबी ची उगाच आठवण करून दिलीस..खूप दिवस तिकडे जायच-जायचं असं म्हणत आहे पण साला योगच येत नाही आहे.

आनंदयात्री 22/04/2010 - 00:22
मस्त लेख रे बेला. आणी छान सविस्तर लिहल्याने वाचायला आवडला. तु लिहता झालास पाहुन आनंद झाला. असेच वरचेवर लेख आणी मुख्य म्हणजे कविता येउ दे.

कोपर्‍यावरच्या इराण्याची आठवण काढून अंमळ हेलावलो महाराजा ! कॉलेजच्या जमान्यात इराण्याच्या हॉटेलात बसून समोसे/चहा खात - पीत, किशोरची गाणी ऐकत, अभ्यास करतानाच रस्त्यावरची कुठलीही 'प्रेक्षणीय' हालचाल नजरेतून सुटू न देण्याचे मल्टिटास्किंग केलेले आठवलं :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

भाग्यश्री 22/04/2010 - 01:41
छान लेख! गाथा इराणी अलिकडेच वाचल्याने काही संदर्भ आठवत आहेत. तसेच एका इराणी बाईचे "फनी इन फारसी" हे (तसे बोअरिंगच, परंतू) इराण व इराणीलोकांबद्दल थोडीफार माहिती देणारे असल्याने आवडले होते. इराणी लोकं शिक्षणाबद्दल खूप उत्साही असतात व त्यासाठी बाहेरदेशी जातात हे ऐकले होते व पाहीलेही होते. इंजिनिअरिंग करताना कॉलेजमध्ये बरीच इराणी मुलं पाहील्याचे आठवतंय. पूर्वीचा इराण बराच प्रगत व सद्ध्याचा दबावामुळे अप्रगत अशी विचित्र परिस्थिती असल्याने, सद्ध्याच्या तरूण मुलींच्या आयांनी मनसोक्त स्वातंत्र्य उपभोगलेले व त्या मुली मात्र हिजाब,मुलींनी गाऊ नये वगैरे दबावाखाली कोमेजलेली.. ! दुर्दैवाने मी कधीच इराण्याकडे खाल्ले नाहीये. त्यामुळे तो एक भाग मला अनोळखीच..

चतुरंग 22/04/2010 - 02:26
पूर्वी मुंबईत कामानिमित्त येणेजाणे हमखास असे त्यावेळी दादर स्टेशनच्या बाहेरच्या इराण्याकडे डब्बल ऑम्लेट, बन्-मस्का आणि फक्कड चहा असा मजबूत आधार घेऊनच मी पुढे जाई त्याची आठवण झाली! तसा आमचा आवडता खेळसुद्धा भारतातून पर्शिया (इराण) मार्गे सर्वदूर पसरलाय त्यामुळे जिव्हाळ्याचे संबंध आहेत! (शतरंज का खिलाडी)चतुरंग

सन्जोप राव 22/04/2010 - 05:18
रसिकतेने लिहिलेला लेख आवडला. यात आता 'बुर्ज दुबई' नाही, 'बुर्ज खलिफा' आहे अशा तांत्रिक सुधारणा सुचवणे म्हणजे या रसिकतेचा अपमान करण्यासारखे आहे, असे वाटते. सन्जोप राव इसे रोकिये महिंदरबाबू, क्या आप अपने तमाशे के लिये एक आदमी की जान ले लेंगे? शेरसिंग, राजू आदमी नही, जोकर है. ये जियेगा भी यही, मरेगा भी यही. मरेगा भी यही, जियेगा भी यही.

प्रभो 22/04/2010 - 05:25
बर्‍याच दिवसांनी बेला चा लेख...मस्त... आवडला.. MG Road पुण्याच्या नाझ ची आठवण झाली.. काय ते गोबी समोसे आणी पानी कम चाय..आहाहा.. फक्त लेखाचं नाव वाचून बेला काय, सुदुर पुर्वेला चक्कर टाकून आला की काय?? (केक झाला आता अ‍ॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय) :)

रेवती 22/04/2010 - 06:36
मी इराणी हाटेलात कधीच गेले नाही त्यामुळे पदार्थांच्या चवीचा अनुभव नाही पण आपले लेखन मात्र आवडले व चवीने वाचले. रेवती

चित्रा 22/04/2010 - 06:56
अमेरिकेतील मी जवळून पाहिलेले इराणी लोक स्वतःला बर्‍याच अंशी 'पर्शियन' समजतात, मुस्लिम नाही असे दिसले आहे. नुसते "इराणी" नाहीत, "पर्शियन". इराणमधले स्थापत्य प्रसिद्ध आहे (उदा. एस्फाहान) त्यांच्यापैकी अमेरिकेत आलेले अनेक लोक सध्याच्या राजकिय परिस्थितीवर अजिबात संतुष्ट नाहीत, त्यांच्याकडील सत्तेवर अंकुश असलेल्या मुल्लामौलवींच्या धार्मिक दबावावरून बोलताना जराही घाबरत नाहीत, शब्द मोजून अचूक वापरतात असे पाहिले आहे. निदान तीन इराणी लोकांना जवळून पाहिले आहे. एकंदरीत इराणी लोक मला रोचक वाटतात. (तसे कुठचे नसतात म्हणा?).

In reply to by चित्रा

Nile 22/04/2010 - 07:16
अमेरिकेतील मी जवळून पाहिलेले इराणी लोक स्वतःला बर्‍याच अंशी 'पर्शियन' समजतात,
त्यांच्यापैकी अमेरिकेत आलेले अनेक लोक सध्याच्या राजकिय परिस्थितीवर अजिबात संतुष्ट नाहीत
माझ्या ग्रुपमध्ये बरेच इराणी आहेत. वरील निरिक्षणाशी मी सहमत आहे. मला तरी ही मंडळी बर्‍यापैकी (मुस्लीमांपैकी, भारतातील काही अनुभवांनुसार) 'शहाणी' वाटली. (मुल्ला मुर्खासारखे बडबडबडतोय, धर्मांधांनी नसती बंधने लादली आहेत, आधुनिक विचार-आचारांचे पालन इत्यादी बाबतीत त्यांची आणि माझी मते अगदी जुळतात हे कळल्यावर मला थोडे (सुखद)आश्चर्यच वाटले) आपल्यात आणि त्यांच्यात बरीच साम्यं ही आढळली (एक इराणी मित्र तर संतुरसुद्धा वाजवतो).

In reply to by चित्रा

बेसनलाडू 22/04/2010 - 07:35
लेखात उल्लेख केलेल्या इराणी स्त्री सहकार्‍यांच्या बाबतीत हाच अनुभव आला आहे. (अनुभवी)बेसनलाडू येथील विद्यापिठात शिकताना एका इराणी विद्यार्थ्याशी ओळख झाली होती आणि काही तास त्याच्यासोबत गप्पा मारता आल्या होत्या. लेखात उल्लेखलेल्याप्रमाणे तोही इराणी स्थापत्यशास्त्राबद्दल भरभरून सांगत होता (अमेरिकेत स्थापत्यशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आला होता), त्याची आठवण झाली. (स्मरणशील)बेसनलाडू

In reply to by चित्रा

नंदन 22/04/2010 - 12:41
>>> अमेरिकेतील मी जवळून पाहिलेले इराणी लोक स्वतःला बर्‍याच अंशी 'पर्शियन' समजतात, मुस्लिम नाही असे दिसले आहे. नुसते "इराणी" नाहीत, "पर्शियन". --- सहमत आहे. एका पश्तुन माणसाचं 'आम्ही गेली ५००० वर्षं पश्तुन, १३३० वर्षं मुसलमान आणि ६३ वर्षं पाकिस्तानी आहोत' हे विधान आठवलं. असंच काहीसं पर्शियन अस्मितेबद्दलही वाचलं होतं. प्राचीन संस्कृतीबरोबरच अरब वंशीय - बिन अरब वंशीय, सुन्नी - शिया इ. भेदांमुळेही थोडी अलगतेची भावना निर्माण होत असावी. अवांतर - इस्लामपूर्व काळातले 'मित्र' देवतेचे अग्निमंदिर

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

इराणी हॉटेल्सचा चांगलाच अनुभव आहे. पुण्यातल्या गुडलक, लकी आणखी कित्येक ठिकाणी बराचवेळ घालवला आहे. इराणी हॉटेलातल्या चहाचे तसेच काही पदार्थांचे उगीच कौतुक होते असे वाटते. (इकडचे हे आणि तिकडचे ते खाऊन पहा असे सल्ले कृपया देऊ नयेत.) काही पदार्थ ठीकच असतात. (पुण्यातल्या कॅफे सनराइजला चांगला नाश्टा मिळायचा. नव्या चित्रकारांची चित्रेही लावलेली असत.) काउंटरवर सिगरेट मिळण्याची सोय आणि वाट्टेल तितका वेळ बसता येते म्हणून अनेकांना या जागा आवडतात व नॉस्तॅल्जिक करतात. त्यात काही (कॉर्नरच्या) हॉटेलात उघड्या खिडक्या आणि आरसे असल्याने अनेकांना मौज वाटते. एक-दोन वर्षांपुर्वी काही मित्रांसकट गुडलकला गेलो तेव्हा सेल्स रिप्रेजेंटेटिव्जच्या अड्ड्यात गेल्यासारखे वाटले. अनेक इराणी लोकांशी जवळून संबंध आला आहे. पुण्यात असतांना इराण-इराक युद्धात लढलेला एक मित्र होता. त्याचे कुटूंबिय उच्चपदस्थ असल्याने अमेरिकेविरुद्ध कायम नाके मुरडण्यास त्याला खूप आवडत असे. अमेरिकेत आल्यावर एक-दोन डावे कार्यकर्ते (तेव्हा आता नाही. आता अमेरिकन नागरिक) भेटले. त्यांचे एकूणातच मत इतर डाव्यांप्रमाणेच होते. (त्यांच्या देशातील (अमेरिकेचे रहिवासी असलेले) राष्ट्रवादी त्यांना झोडतात हेही नेहमीचेच.) इतर काहीजण आहेत त्यांना इराणमध्येच संस्कृतीचा उगम (एकाचे शेवटचे नाव अझरबैजानी आहे) झाला आहे, असे वाटते. हेही नेहमीप्रमाणेच. इराणमध्ये होत असलेल्या निदर्शनांत (उच्च मध्यमवर्गीय सोडून) सामान्य माणसांचा कितपत सहभाग असतो याविषयी साशंक आहे. काही वर्षांपुर्वी पाहिलेला 'द विंड विल कॅरी अस' हा सिनेमा खूप आवडला होता. बरेचसे इतर सिनेमे मात्र ओवरहाइप्ड वाटले.

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

नितिन थत्ते 22/04/2010 - 12:04
>>पुण्यातल्या कॅफे सनराइजला चांगला नाश्टा मिळायचा.. आपण बहुधा जुने वरीजनल सनराईज -१९८२ आधीचे- पाहिले नसणार. गोल मार्बल टॉपची टेबले आणि गोल बुडाच्या हलक्या खुर्च्या असलेले. नंतर तर सनराईज ऐवजी डोसा डायनर की काहीतरी झाले होते. इराण्याच्या हाटेलाची खासियत म्हणजे सात आठ जणांत ४ चहा मागवून २ तास बसता येणारे हाटेल. तसेच स्वस्त नाश्ता मिळण्याचे ठिकाण. महिनाअखेरीस ब्याचलरांसाठी चांगले ;) नितिन थत्ते

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

नितिन थत्ते 22/04/2010 - 19:10
१९८२ (की १९८३?) मध्ये तळजाईच्या पठारावर (अरण्येश्वराच्या पुढे) संघपरिवाराचे जनजागरण अभियान झाले होते. २ की ३ दिवसांच्या शिबिरानंतर एक 'शिस्तबद्ध' मिरवणूक निघाली होती. ती मिरवणूक लकी रेस्टॉरंट, सनराईज मार्गे जं म रस्त्यावरून शिवाजी नगर कडे गेली त्या मिरवणूकीतील जमावाने लकी चे थोडे नुकसान केले आणि सनराईज जाळून टाकले (असे म्हटले जाते. सनराईज जळले ही वस्तुस्थिती). त्यानंतर ते पुन्हा सुरू झाले तेव्हा त्याचे स्वरूप टिपिकल इराणी नव्हते. नितिन थत्ते

प्राजु 22/04/2010 - 07:52
व्वा!! बेला.. अतिशय सुरेख लेख!! उत्कृष्ट!! बर्‍याच मुद्यांना स्पर्श करणारा आणि बरीच माहीती नव्याने सांगणारा. खूप दिवसांनी लेखणी हाती घेतलीस आणि एक सुंदर मेजवानीच मिळाली अगदी त्या ब्रून्-मस्का सारखीच.. :) - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

अरुंधती 22/04/2010 - 18:40
इराण्याच्या हाटेलात बसून किती वेळ टीपी केलाय, किती वेळा तेथील बन-मस्का आणि जेव्हा सामिषाहार करायचे तेव्हा अजून बर्‍याच पदार्थांची खुमारी अनुभवली आहे त्याला गणतीच नाही. डेक्कनवरचे गुडलक, लकी, सनराईझ आणि खूप पूर्वी टिळक रोडला एस.पी. कॉलेजजवळही एक इराण्याचे हाटेल होते तिथे माझे वडील मला कायम घेऊन जायचे त्यांच्याबरोबर! गुडलकमध्ये वय वर्षे साडेतीन असताना टेबलाच्या वर बसून सामिषाहाराचा आनंद घेत गणपती अथर्वशीर्ष जोरजोरात म्हटल्याचेही आठवतंय!!!!!! एक कप चहा, खारी किंवा टोस्टच्या जोरावर तिथे वडीलांबरोबर बराच काळ वर्तमानपत्रातील मला त्या वयात अगम्य मजकूर वाचण्यात घालवलाय. अलका टॉकीजसमोरच्या इराण्याकडे तेव्हा ज्यूक बॉक्स सारखेही काहीतरी होते. तरुण मुले येऊन त्यावर आवडती गाणी वाजवत असत. आजूबाजूला सिगरेटचा धूर, सोबत चहाचा प्याला आणि तेच ते इराण्याच्या हाटेलातले नेहमीचे रिलॅक्स्ड वातावरण! कॉलेजात असतानाही खिशात कडकी असली की उदरभरण करायला इराणी ब्येष्ट असायचा. गेल्या अनेक वर्षांत इराण्याच्या हाटेलात जाणे झाले नाही. ढोले पाटील रोडला असलेल्या ''झामूज'' नामक पारशी रेस्टॉरंटमध्येही कॉलेजात असताना पडीक असायचो. पारशी समाजात माझे बरेच मित्र मैत्रिणी आहेत. दादरच्या पारसी कॉलनीत कधी काळी इतके येणे-जाणे होते की तिथले फुलवाले, दुकानदार मला पैसे सुट्टे नसले तर सरळ माल उधार देऊ लागले होते! त्या रस्त्यावर नेहमी फिरायला येणारे बावा बावीदेखील मान हालवून ओळख द्यायचे तेव्हा तर फार मजा यायची. माझ्या तीन-चार पारशी मित्रमैत्रिणींची लग्नेही मला बघायला मिळाली. अगदी पारसी अग्यारीत जाऊन! खूपसे विधी हिंदूंसारखेच असतात. जाम धमाल असते लग्न-समारंभात! आणि आजूबाजूला सगळे पारसीच पारसी! त्यांच्या ''केम छो डिक्रो'' मध्येही इतका गोडवा असतो की काही विचारू नका! खूप जीव लावणारी माणसं! मी लहान असताना पुण्याच्या के.ई.एम. हॉस्पिटलचे तेव्हाचे डीन असलेले डॉ. भरुचा (हार्ट सर्जन) ह्यांनी माझे अगदी किरकोळीतले पायाचे फुटकळ ऑपरेशन केवळ एका सहकारी डॉक्टरच्या शब्दाखातर केले होते! डॉक्टर भरुचाही एकदम टिपिकल पारसी होते!! वयाने आणि हुद्द्याने तेव्हा ते बरेच सिनियर होते. पण माझ्याशी बोलताना अतिशय खट्याळपणे, मला चिडवत बोलत असत. ऑपरेशन झाल्यावर मी त्यांच्या कँपातल्या डिस्पेन्सरीमध्ये ड्रेसिंग बदलून घ्यायला जायचे. डिस्पेन्सरीतले वातावरण अगदी टिपिकल पारसी! त्यांची नर्सही खूप छान, आकाराने अवाढव्य अशी प्रेमळ पारशीण होती. मला त्यामुळे ''ब्रेव्ह गर्ल'' करत गोळ्या चारल्या जायच्या. आणि डॉक्टर??? त्यांनी एकदा सुनावले मला, ''डिक्रा, तू माझा फी नाय दिला. नेक्स्ट टायमाला मला माझा फी पायजेल.'' आणि मी खरेच त्यांच्या चिडवण्याला फशी पडून माझी अख्खी पिगी बँक [पावडरचा रिकामा डबा] त्यांच्यासमोर उपडी केली होती, ज्यात १ पैसा, ५ पैसे व १० पैशाची बरीच नाणी होती. ते पाहून डॉक्टरला खरोखरी भरून आले आणि त्यांनी प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवल्याचे अजून स्मरते! :-) अशा पारशी बावांच्या, बाविणींच्या आणि इराणी हाटेलांच्या बर्‍याच आठवणी लेख वाचून जाग्या झाल्या! धन्यवाद!! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

भोचक 22/04/2010 - 19:33
बेला, भयंकर आवडला लेख. वर्तमान राजकीय, सामाजिक संदर्भांसह नॉस्टॅल्जियाही छान जागलाय. शिवाय माहिती देतानाची लालित्यपूर्ण बेला शैलीही खास. बाकी आमच्या नाशिकमध्येही अशोकस्तंभाजवळ 'मेहेर' नावाचं इराण्याचं हॉटेल होतं. आता ते पाडून टॉवर उभारलाय. तरीही ती जागा मेहेर याच नावाने ओळखली जातेय. त्यावेळी आमचा दादा त्या हॉटेलविषयी असेच 'नॉस्टॅल्जिक' होऊन सांगायचा. तुम्ही वर्णन केल्याप्रमाणेच ते हॉटेल होतं. अरूंधती ताईंची प्रतिक्रियाही मस्त. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव

In reply to by भोचक

श्रावण मोडक 22/04/2010 - 19:40
मेहेर... क्या बात है! जुन्या आठवणी जाग्या झाल्या. नंतरच्या काळात मेहेरच्या शेजारी एका कॉम्प्लेक्समध्ये एका हाटेलात चवदार मिसळीसोबत केलेल्या गप्पाष्टकही आठवलं. मेहेरच्या इथंच त्या काळात मिटिंग पॉईंटही होतं. तिथं मित्रांना भेटून रंगवलेली (कधी शक्य न होणाऱ्या) स्वप्नांची आठवण झाली.

In reply to by श्रावण मोडक

हॉटेल कधी पाहीले नसावे.किंवा पाहीले असावे पण लक्षात नसावे. जुन्या मुंबई आग्रा रस्त्यावर (त्र्यंबक रस्त्याच्या समोरचा कॉर्नर, टीळक वाचनालयासमोर) एक इराणी हॉटेल आठवते.

In reply to by भोचक

टिउ 24/04/2010 - 21:38
कधीची गोष्ट आहे? मेहेर नावाच्या हॉटेल मधे कधी गेल्याचं आठवत नाही. पण तिथेच विश्वा की विश्वा पॉंईंट नावाचं एक हॉटेल होतं. काय पाव भाजी मिळायची तिथे! मला वाटतं आता तिथे पण शॉपींग काँप्लेक्स उभारलाय...

In reply to by टिउ

भोचक 24/04/2010 - 22:29
त्या विश्वा पॉईंटच्या शेजारी सिंदेकर प्लाझा नावाची बिल्डिंग उभारलीय. त्याच जागी मेहेर हॉटेल होतं. त्या जागेला आजही मेहेर म्हणूनच ओळखलं जातं. बसही त्याच्या अलीकडे-पलीकडे मेहेर म्हणूनच थांबायच्या. आता बस स्टॉप पुढे गेला आहे. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव

In reply to by टिउ

नितिन थत्ते 24/04/2010 - 22:30
१९८० मध्ये तरी मेहेर हॉटेल होतंच. मी पाहिलं होतं. नंतरचं माहिती नाही. १९८८ मध्ये गेलो होतो तेव्हाही बहुधा होतं. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

भोचक 24/04/2010 - 22:50
९५-९६ च्या सुमारास ते पाडलं. त्या जागी वामनराव लोखंडे नावाच्या बिल्डरने बिल्डिंग बांधली. एकेकाळी मेहेरलगत असलेल्या प्रधान पार्कमध्ये रहाणारा (भोचक)

शुचि 24/04/2010 - 03:38
मस्त लेख. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Music and poetry only reach the ears of those in anguish.

विसोबा खेचर 21/04/2010 - 12:57
पुढेमागे काही स्फोट व्हायचाच असेल तर तो अशा सर्वदूर संस्कृतीप्रसाराचाच व्हावा, म्हणजे अमेरिकेत बसूनही आम्हांला भायखळ्याच्या रिगल किंवा ग्रान्ट रोडच्या मेरवानच्या सुखाला पारखे झाल्याची चुटपुट लागून रहायची नाही.
वा! खरं आहे.. एक खूप छान लेख, अनेक संदर्भ असलेला! आपला, (मेरवान, कयानी आणि बास्तानीप्रेमी मुंबैकर) तात्या.

लेख आवडला.. कोपर्‍या वरचा ईराणी... ब्रुन मस्का, बन मस्का... निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

उत्कृष्ट लेखन. बेलाशेठने बर्‍याच दिवसांनी लिहिले काही. मस्त आहे. :) इराण हा असाच मला नेहमी खुणावणारा देश. प्राचीन इतिहास असलेला... धर्माच्या लाटेत पूर्णपणे संस्कृतीपालट झालेला... तरीही आपल्या प्राचीन संस्कृतीला न विसरलेला... त्या काळाला 'जाहिलियत' न म्हणणारा... पण तरीही वर्तमानात धर्माचाच पगडा असणारा... नेहमीच खुणावणारा. दुबईत असताना एक दोन इराणी सहकारी होते. त्यांच्याकडून सद्य इराण बद्दल बरेच काही कळले. मुल्लांचा पगडा असला तरी आधुनिक विचारांचा आणि सुशिक्षित असाही बराच मोठा वर्ग तिथे आहे. आजूबाजूच्या इतर मुस्लिम देशांपेक्षा स्त्रियांना बरेच जास्त मोकळेपण आहे. शिक्षणाचे प्रमाणही लक्षणिय आहे. मला जाणवलेले अजून एक. 'अरबांनी आमच्यावर विजय मिळवला, त्यांचा धर्म आमच्यावर लादला पण तरीही आम्हीच अरबांपेक्षा श्रेष्ठ आहोत' ही एक सुप्त भावना मला तरी जाणवली. बिपिन कार्यकर्ते

एक 21/04/2010 - 22:58
अतिशय सुंदर लेख!! चेलोकबाबी ची उगाच आठवण करून दिलीस..खूप दिवस तिकडे जायच-जायचं असं म्हणत आहे पण साला योगच येत नाही आहे.

आनंदयात्री 22/04/2010 - 00:22
मस्त लेख रे बेला. आणी छान सविस्तर लिहल्याने वाचायला आवडला. तु लिहता झालास पाहुन आनंद झाला. असेच वरचेवर लेख आणी मुख्य म्हणजे कविता येउ दे.

कोपर्‍यावरच्या इराण्याची आठवण काढून अंमळ हेलावलो महाराजा ! कॉलेजच्या जमान्यात इराण्याच्या हॉटेलात बसून समोसे/चहा खात - पीत, किशोरची गाणी ऐकत, अभ्यास करतानाच रस्त्यावरची कुठलीही 'प्रेक्षणीय' हालचाल नजरेतून सुटू न देण्याचे मल्टिटास्किंग केलेले आठवलं :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

भाग्यश्री 22/04/2010 - 01:41
छान लेख! गाथा इराणी अलिकडेच वाचल्याने काही संदर्भ आठवत आहेत. तसेच एका इराणी बाईचे "फनी इन फारसी" हे (तसे बोअरिंगच, परंतू) इराण व इराणीलोकांबद्दल थोडीफार माहिती देणारे असल्याने आवडले होते. इराणी लोकं शिक्षणाबद्दल खूप उत्साही असतात व त्यासाठी बाहेरदेशी जातात हे ऐकले होते व पाहीलेही होते. इंजिनिअरिंग करताना कॉलेजमध्ये बरीच इराणी मुलं पाहील्याचे आठवतंय. पूर्वीचा इराण बराच प्रगत व सद्ध्याचा दबावामुळे अप्रगत अशी विचित्र परिस्थिती असल्याने, सद्ध्याच्या तरूण मुलींच्या आयांनी मनसोक्त स्वातंत्र्य उपभोगलेले व त्या मुली मात्र हिजाब,मुलींनी गाऊ नये वगैरे दबावाखाली कोमेजलेली.. ! दुर्दैवाने मी कधीच इराण्याकडे खाल्ले नाहीये. त्यामुळे तो एक भाग मला अनोळखीच..

चतुरंग 22/04/2010 - 02:26
पूर्वी मुंबईत कामानिमित्त येणेजाणे हमखास असे त्यावेळी दादर स्टेशनच्या बाहेरच्या इराण्याकडे डब्बल ऑम्लेट, बन्-मस्का आणि फक्कड चहा असा मजबूत आधार घेऊनच मी पुढे जाई त्याची आठवण झाली! तसा आमचा आवडता खेळसुद्धा भारतातून पर्शिया (इराण) मार्गे सर्वदूर पसरलाय त्यामुळे जिव्हाळ्याचे संबंध आहेत! (शतरंज का खिलाडी)चतुरंग

सन्जोप राव 22/04/2010 - 05:18
रसिकतेने लिहिलेला लेख आवडला. यात आता 'बुर्ज दुबई' नाही, 'बुर्ज खलिफा' आहे अशा तांत्रिक सुधारणा सुचवणे म्हणजे या रसिकतेचा अपमान करण्यासारखे आहे, असे वाटते. सन्जोप राव इसे रोकिये महिंदरबाबू, क्या आप अपने तमाशे के लिये एक आदमी की जान ले लेंगे? शेरसिंग, राजू आदमी नही, जोकर है. ये जियेगा भी यही, मरेगा भी यही. मरेगा भी यही, जियेगा भी यही.

प्रभो 22/04/2010 - 05:25
बर्‍याच दिवसांनी बेला चा लेख...मस्त... आवडला.. MG Road पुण्याच्या नाझ ची आठवण झाली.. काय ते गोबी समोसे आणी पानी कम चाय..आहाहा.. फक्त लेखाचं नाव वाचून बेला काय, सुदुर पुर्वेला चक्कर टाकून आला की काय?? (केक झाला आता अ‍ॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय) :)

रेवती 22/04/2010 - 06:36
मी इराणी हाटेलात कधीच गेले नाही त्यामुळे पदार्थांच्या चवीचा अनुभव नाही पण आपले लेखन मात्र आवडले व चवीने वाचले. रेवती

चित्रा 22/04/2010 - 06:56
अमेरिकेतील मी जवळून पाहिलेले इराणी लोक स्वतःला बर्‍याच अंशी 'पर्शियन' समजतात, मुस्लिम नाही असे दिसले आहे. नुसते "इराणी" नाहीत, "पर्शियन". इराणमधले स्थापत्य प्रसिद्ध आहे (उदा. एस्फाहान) त्यांच्यापैकी अमेरिकेत आलेले अनेक लोक सध्याच्या राजकिय परिस्थितीवर अजिबात संतुष्ट नाहीत, त्यांच्याकडील सत्तेवर अंकुश असलेल्या मुल्लामौलवींच्या धार्मिक दबावावरून बोलताना जराही घाबरत नाहीत, शब्द मोजून अचूक वापरतात असे पाहिले आहे. निदान तीन इराणी लोकांना जवळून पाहिले आहे. एकंदरीत इराणी लोक मला रोचक वाटतात. (तसे कुठचे नसतात म्हणा?).

In reply to by चित्रा

Nile 22/04/2010 - 07:16
अमेरिकेतील मी जवळून पाहिलेले इराणी लोक स्वतःला बर्‍याच अंशी 'पर्शियन' समजतात,
त्यांच्यापैकी अमेरिकेत आलेले अनेक लोक सध्याच्या राजकिय परिस्थितीवर अजिबात संतुष्ट नाहीत
माझ्या ग्रुपमध्ये बरेच इराणी आहेत. वरील निरिक्षणाशी मी सहमत आहे. मला तरी ही मंडळी बर्‍यापैकी (मुस्लीमांपैकी, भारतातील काही अनुभवांनुसार) 'शहाणी' वाटली. (मुल्ला मुर्खासारखे बडबडबडतोय, धर्मांधांनी नसती बंधने लादली आहेत, आधुनिक विचार-आचारांचे पालन इत्यादी बाबतीत त्यांची आणि माझी मते अगदी जुळतात हे कळल्यावर मला थोडे (सुखद)आश्चर्यच वाटले) आपल्यात आणि त्यांच्यात बरीच साम्यं ही आढळली (एक इराणी मित्र तर संतुरसुद्धा वाजवतो).

In reply to by चित्रा

बेसनलाडू 22/04/2010 - 07:35
लेखात उल्लेख केलेल्या इराणी स्त्री सहकार्‍यांच्या बाबतीत हाच अनुभव आला आहे. (अनुभवी)बेसनलाडू येथील विद्यापिठात शिकताना एका इराणी विद्यार्थ्याशी ओळख झाली होती आणि काही तास त्याच्यासोबत गप्पा मारता आल्या होत्या. लेखात उल्लेखलेल्याप्रमाणे तोही इराणी स्थापत्यशास्त्राबद्दल भरभरून सांगत होता (अमेरिकेत स्थापत्यशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आला होता), त्याची आठवण झाली. (स्मरणशील)बेसनलाडू

In reply to by चित्रा

नंदन 22/04/2010 - 12:41
>>> अमेरिकेतील मी जवळून पाहिलेले इराणी लोक स्वतःला बर्‍याच अंशी 'पर्शियन' समजतात, मुस्लिम नाही असे दिसले आहे. नुसते "इराणी" नाहीत, "पर्शियन". --- सहमत आहे. एका पश्तुन माणसाचं 'आम्ही गेली ५००० वर्षं पश्तुन, १३३० वर्षं मुसलमान आणि ६३ वर्षं पाकिस्तानी आहोत' हे विधान आठवलं. असंच काहीसं पर्शियन अस्मितेबद्दलही वाचलं होतं. प्राचीन संस्कृतीबरोबरच अरब वंशीय - बिन अरब वंशीय, सुन्नी - शिया इ. भेदांमुळेही थोडी अलगतेची भावना निर्माण होत असावी. अवांतर - इस्लामपूर्व काळातले 'मित्र' देवतेचे अग्निमंदिर

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

इराणी हॉटेल्सचा चांगलाच अनुभव आहे. पुण्यातल्या गुडलक, लकी आणखी कित्येक ठिकाणी बराचवेळ घालवला आहे. इराणी हॉटेलातल्या चहाचे तसेच काही पदार्थांचे उगीच कौतुक होते असे वाटते. (इकडचे हे आणि तिकडचे ते खाऊन पहा असे सल्ले कृपया देऊ नयेत.) काही पदार्थ ठीकच असतात. (पुण्यातल्या कॅफे सनराइजला चांगला नाश्टा मिळायचा. नव्या चित्रकारांची चित्रेही लावलेली असत.) काउंटरवर सिगरेट मिळण्याची सोय आणि वाट्टेल तितका वेळ बसता येते म्हणून अनेकांना या जागा आवडतात व नॉस्तॅल्जिक करतात. त्यात काही (कॉर्नरच्या) हॉटेलात उघड्या खिडक्या आणि आरसे असल्याने अनेकांना मौज वाटते. एक-दोन वर्षांपुर्वी काही मित्रांसकट गुडलकला गेलो तेव्हा सेल्स रिप्रेजेंटेटिव्जच्या अड्ड्यात गेल्यासारखे वाटले. अनेक इराणी लोकांशी जवळून संबंध आला आहे. पुण्यात असतांना इराण-इराक युद्धात लढलेला एक मित्र होता. त्याचे कुटूंबिय उच्चपदस्थ असल्याने अमेरिकेविरुद्ध कायम नाके मुरडण्यास त्याला खूप आवडत असे. अमेरिकेत आल्यावर एक-दोन डावे कार्यकर्ते (तेव्हा आता नाही. आता अमेरिकन नागरिक) भेटले. त्यांचे एकूणातच मत इतर डाव्यांप्रमाणेच होते. (त्यांच्या देशातील (अमेरिकेचे रहिवासी असलेले) राष्ट्रवादी त्यांना झोडतात हेही नेहमीचेच.) इतर काहीजण आहेत त्यांना इराणमध्येच संस्कृतीचा उगम (एकाचे शेवटचे नाव अझरबैजानी आहे) झाला आहे, असे वाटते. हेही नेहमीप्रमाणेच. इराणमध्ये होत असलेल्या निदर्शनांत (उच्च मध्यमवर्गीय सोडून) सामान्य माणसांचा कितपत सहभाग असतो याविषयी साशंक आहे. काही वर्षांपुर्वी पाहिलेला 'द विंड विल कॅरी अस' हा सिनेमा खूप आवडला होता. बरेचसे इतर सिनेमे मात्र ओवरहाइप्ड वाटले.

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

नितिन थत्ते 22/04/2010 - 12:04
>>पुण्यातल्या कॅफे सनराइजला चांगला नाश्टा मिळायचा.. आपण बहुधा जुने वरीजनल सनराईज -१९८२ आधीचे- पाहिले नसणार. गोल मार्बल टॉपची टेबले आणि गोल बुडाच्या हलक्या खुर्च्या असलेले. नंतर तर सनराईज ऐवजी डोसा डायनर की काहीतरी झाले होते. इराण्याच्या हाटेलाची खासियत म्हणजे सात आठ जणांत ४ चहा मागवून २ तास बसता येणारे हाटेल. तसेच स्वस्त नाश्ता मिळण्याचे ठिकाण. महिनाअखेरीस ब्याचलरांसाठी चांगले ;) नितिन थत्ते

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

नितिन थत्ते 22/04/2010 - 19:10
१९८२ (की १९८३?) मध्ये तळजाईच्या पठारावर (अरण्येश्वराच्या पुढे) संघपरिवाराचे जनजागरण अभियान झाले होते. २ की ३ दिवसांच्या शिबिरानंतर एक 'शिस्तबद्ध' मिरवणूक निघाली होती. ती मिरवणूक लकी रेस्टॉरंट, सनराईज मार्गे जं म रस्त्यावरून शिवाजी नगर कडे गेली त्या मिरवणूकीतील जमावाने लकी चे थोडे नुकसान केले आणि सनराईज जाळून टाकले (असे म्हटले जाते. सनराईज जळले ही वस्तुस्थिती). त्यानंतर ते पुन्हा सुरू झाले तेव्हा त्याचे स्वरूप टिपिकल इराणी नव्हते. नितिन थत्ते

प्राजु 22/04/2010 - 07:52
व्वा!! बेला.. अतिशय सुरेख लेख!! उत्कृष्ट!! बर्‍याच मुद्यांना स्पर्श करणारा आणि बरीच माहीती नव्याने सांगणारा. खूप दिवसांनी लेखणी हाती घेतलीस आणि एक सुंदर मेजवानीच मिळाली अगदी त्या ब्रून्-मस्का सारखीच.. :) - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/

अरुंधती 22/04/2010 - 18:40
इराण्याच्या हाटेलात बसून किती वेळ टीपी केलाय, किती वेळा तेथील बन-मस्का आणि जेव्हा सामिषाहार करायचे तेव्हा अजून बर्‍याच पदार्थांची खुमारी अनुभवली आहे त्याला गणतीच नाही. डेक्कनवरचे गुडलक, लकी, सनराईझ आणि खूप पूर्वी टिळक रोडला एस.पी. कॉलेजजवळही एक इराण्याचे हाटेल होते तिथे माझे वडील मला कायम घेऊन जायचे त्यांच्याबरोबर! गुडलकमध्ये वय वर्षे साडेतीन असताना टेबलाच्या वर बसून सामिषाहाराचा आनंद घेत गणपती अथर्वशीर्ष जोरजोरात म्हटल्याचेही आठवतंय!!!!!! एक कप चहा, खारी किंवा टोस्टच्या जोरावर तिथे वडीलांबरोबर बराच काळ वर्तमानपत्रातील मला त्या वयात अगम्य मजकूर वाचण्यात घालवलाय. अलका टॉकीजसमोरच्या इराण्याकडे तेव्हा ज्यूक बॉक्स सारखेही काहीतरी होते. तरुण मुले येऊन त्यावर आवडती गाणी वाजवत असत. आजूबाजूला सिगरेटचा धूर, सोबत चहाचा प्याला आणि तेच ते इराण्याच्या हाटेलातले नेहमीचे रिलॅक्स्ड वातावरण! कॉलेजात असतानाही खिशात कडकी असली की उदरभरण करायला इराणी ब्येष्ट असायचा. गेल्या अनेक वर्षांत इराण्याच्या हाटेलात जाणे झाले नाही. ढोले पाटील रोडला असलेल्या ''झामूज'' नामक पारशी रेस्टॉरंटमध्येही कॉलेजात असताना पडीक असायचो. पारशी समाजात माझे बरेच मित्र मैत्रिणी आहेत. दादरच्या पारसी कॉलनीत कधी काळी इतके येणे-जाणे होते की तिथले फुलवाले, दुकानदार मला पैसे सुट्टे नसले तर सरळ माल उधार देऊ लागले होते! त्या रस्त्यावर नेहमी फिरायला येणारे बावा बावीदेखील मान हालवून ओळख द्यायचे तेव्हा तर फार मजा यायची. माझ्या तीन-चार पारशी मित्रमैत्रिणींची लग्नेही मला बघायला मिळाली. अगदी पारसी अग्यारीत जाऊन! खूपसे विधी हिंदूंसारखेच असतात. जाम धमाल असते लग्न-समारंभात! आणि आजूबाजूला सगळे पारसीच पारसी! त्यांच्या ''केम छो डिक्रो'' मध्येही इतका गोडवा असतो की काही विचारू नका! खूप जीव लावणारी माणसं! मी लहान असताना पुण्याच्या के.ई.एम. हॉस्पिटलचे तेव्हाचे डीन असलेले डॉ. भरुचा (हार्ट सर्जन) ह्यांनी माझे अगदी किरकोळीतले पायाचे फुटकळ ऑपरेशन केवळ एका सहकारी डॉक्टरच्या शब्दाखातर केले होते! डॉक्टर भरुचाही एकदम टिपिकल पारसी होते!! वयाने आणि हुद्द्याने तेव्हा ते बरेच सिनियर होते. पण माझ्याशी बोलताना अतिशय खट्याळपणे, मला चिडवत बोलत असत. ऑपरेशन झाल्यावर मी त्यांच्या कँपातल्या डिस्पेन्सरीमध्ये ड्रेसिंग बदलून घ्यायला जायचे. डिस्पेन्सरीतले वातावरण अगदी टिपिकल पारसी! त्यांची नर्सही खूप छान, आकाराने अवाढव्य अशी प्रेमळ पारशीण होती. मला त्यामुळे ''ब्रेव्ह गर्ल'' करत गोळ्या चारल्या जायच्या. आणि डॉक्टर??? त्यांनी एकदा सुनावले मला, ''डिक्रा, तू माझा फी नाय दिला. नेक्स्ट टायमाला मला माझा फी पायजेल.'' आणि मी खरेच त्यांच्या चिडवण्याला फशी पडून माझी अख्खी पिगी बँक [पावडरचा रिकामा डबा] त्यांच्यासमोर उपडी केली होती, ज्यात १ पैसा, ५ पैसे व १० पैशाची बरीच नाणी होती. ते पाहून डॉक्टरला खरोखरी भरून आले आणि त्यांनी प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवल्याचे अजून स्मरते! :-) अशा पारशी बावांच्या, बाविणींच्या आणि इराणी हाटेलांच्या बर्‍याच आठवणी लेख वाचून जाग्या झाल्या! धन्यवाद!! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

भोचक 22/04/2010 - 19:33
बेला, भयंकर आवडला लेख. वर्तमान राजकीय, सामाजिक संदर्भांसह नॉस्टॅल्जियाही छान जागलाय. शिवाय माहिती देतानाची लालित्यपूर्ण बेला शैलीही खास. बाकी आमच्या नाशिकमध्येही अशोकस्तंभाजवळ 'मेहेर' नावाचं इराण्याचं हॉटेल होतं. आता ते पाडून टॉवर उभारलाय. तरीही ती जागा मेहेर याच नावाने ओळखली जातेय. त्यावेळी आमचा दादा त्या हॉटेलविषयी असेच 'नॉस्टॅल्जिक' होऊन सांगायचा. तुम्ही वर्णन केल्याप्रमाणेच ते हॉटेल होतं. अरूंधती ताईंची प्रतिक्रियाही मस्त. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव

In reply to by भोचक

श्रावण मोडक 22/04/2010 - 19:40
मेहेर... क्या बात है! जुन्या आठवणी जाग्या झाल्या. नंतरच्या काळात मेहेरच्या शेजारी एका कॉम्प्लेक्समध्ये एका हाटेलात चवदार मिसळीसोबत केलेल्या गप्पाष्टकही आठवलं. मेहेरच्या इथंच त्या काळात मिटिंग पॉईंटही होतं. तिथं मित्रांना भेटून रंगवलेली (कधी शक्य न होणाऱ्या) स्वप्नांची आठवण झाली.

In reply to by श्रावण मोडक

हॉटेल कधी पाहीले नसावे.किंवा पाहीले असावे पण लक्षात नसावे. जुन्या मुंबई आग्रा रस्त्यावर (त्र्यंबक रस्त्याच्या समोरचा कॉर्नर, टीळक वाचनालयासमोर) एक इराणी हॉटेल आठवते.

In reply to by भोचक

टिउ 24/04/2010 - 21:38
कधीची गोष्ट आहे? मेहेर नावाच्या हॉटेल मधे कधी गेल्याचं आठवत नाही. पण तिथेच विश्वा की विश्वा पॉंईंट नावाचं एक हॉटेल होतं. काय पाव भाजी मिळायची तिथे! मला वाटतं आता तिथे पण शॉपींग काँप्लेक्स उभारलाय...

In reply to by टिउ

भोचक 24/04/2010 - 22:29
त्या विश्वा पॉईंटच्या शेजारी सिंदेकर प्लाझा नावाची बिल्डिंग उभारलीय. त्याच जागी मेहेर हॉटेल होतं. त्या जागेला आजही मेहेर म्हणूनच ओळखलं जातं. बसही त्याच्या अलीकडे-पलीकडे मेहेर म्हणूनच थांबायच्या. आता बस स्टॉप पुढे गेला आहे. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव

In reply to by टिउ

नितिन थत्ते 24/04/2010 - 22:30
१९८० मध्ये तरी मेहेर हॉटेल होतंच. मी पाहिलं होतं. नंतरचं माहिती नाही. १९८८ मध्ये गेलो होतो तेव्हाही बहुधा होतं. नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

भोचक 24/04/2010 - 22:50
९५-९६ च्या सुमारास ते पाडलं. त्या जागी वामनराव लोखंडे नावाच्या बिल्डरने बिल्डिंग बांधली. एकेकाळी मेहेरलगत असलेल्या प्रधान पार्कमध्ये रहाणारा (भोचक)

शुचि 24/04/2010 - 03:38
मस्त लेख. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ Music and poetry only reach the ears of those in anguish.
मध्यपूर्व आशिया हा संपूर्ण जगासाठी अनेक कारणांमुळे महत्त्वाचा, कुतूहलाचा नि विवादांचा ठरलेला भूप्रदेश. प्राचीन काळी जेव्हा पौर्वात्य नि पाश्चिमात्य जगाचे ऋणानुबंध मध्यपूर्वेतून खुष्कीच्या मार्गे होणार्‍या व्यापारातून जुळले, तेव्हापासून ते आज अगदी इराणवर आर्थिक निर्बंध लादणे, इराकवर युद्ध (नि लोकशाही!) लादणे, दुबईमधील समुद्रकिनार्‍यांवर उन्हात चिंब होऊन पडणे, तिथल्या बुर्ज दुबईच्या गच्चीवरून सगळ्या पृथ्वीकडे डोळे भरून पाहणे अशा येनकेनप्रकारेण जुळलेलेच राहिले आहेत.

रेड सन च्या निमित्ताने

आळश्यांचा राजा ·

नितिन थत्ते 20/04/2010 - 22:48
लेख माहितीपूर्ण आहे. पण काही प्रश्न पडले. एका परिच्छेदात त्यांच्या आळशीपणाबद्दल लिहिले आहे. "सरकार पोसेल अशी भावना" आणि "पन्नास रुपयात महिन्याचा तांदूळ मिळतो" अशी विधाने आहेत. अशी खरोखरच परिस्थिती असेल....म्हणजे सरकार पोसेल अशी भावनाही आहे आणि सरकारी योजनांचा लाभही मिळतोय अशा परिस्थितीत नक्षलवाद्यांना तयार कुरण कसे मिळेल? बाकी मध्यमवर्गाचा अभाव आणि अफाट श्रीमंती आणि हलाखीची गरीबी हे चित्र बस्तरमध्ये प्रत्यक्ष पाहिले आहे. छत्तीसगड हे राज्य म्हणजे फक्त बस्तर जिल्हा नाही. बस्तर जिल्ह्यात आदिवासी आहेत तर इतर जिल्ह्यांत (दुर्ग, रायपूर, विलासपूर इत्यादि नॉन आदिवासी भागांत बर्‍यापैकी मध्यमवर्ग आहे). नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

"सरकार पोसेल अशी भावना" आणि "पन्नास रुपयात महिन्याचा तांदूळ मिळतो" अशी विधाने आहेत. अशी खरोखरच परिस्थिती असेल....म्हणजे सरकार पोसेल अशी भावनाही आहे आणि सरकारी योजनांचा लाभही मिळतोय अशा परिस्थितीत नक्षलवाद्यांना तयार कुरण कसे मिळेल?
हं. सांगण्यात थोडा gap पडलेला दिसतो. नक्षलवाद्यांना कुरण मिळते ते म्हणजे एका बाजूला प्रशासकीय कमतरता, आणि दुसऱ्या बाजूला अडाणी समाज अशा स्थितीत. शहाणा समाज बंदुकीच्या मागे असा लगेच जाणार नाही. समाजाला शहाणे करण्याची गरज आहे. सरकार पोसेल अशी भावना अडाणी समाजातच असते. (दोन रुपये तांदळाची योजना प्रातिनिधिक म्हणून घेऊया.) पन्नास रुपयांत २५ किलो तांदूळ देऊन सरकार या भावनेला खतपाणी घालते. त्यांच्या खुळ्या समजुती जस्टीफाय करते. अशा ‘योजना’ घातक आहेत. याला योजना म्हणणेच चुकीचे आहे. बरं इथे एक विरोधाभासही आहे. एका हाताने सरकार रोजगार हमी योजना देते, म्हणजे, लोकांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करते. दुसऱ्या हाताने हीच योजना निगेट करते. जो माणूस दिवसाला सव्वाशे ते दीडशे रूपये खात्रीलायक मिळवू शकतो, त्याला अर्ध्या दिवसाच्या मजुरीत महिन्याभराचा घरादाराचा तांदूळ द्यायची काय गरज? थोडे विषयांतर होतेय, पण महत्त्वाचे आहे. आपल्याला वाटेल, जेवणावरचा त्याचा खर्च जवळ जवळ शून्य झाला, वरचे पैसे तो चांगल्या कामासाठी वापरेल. मुलांचे शिक्षण, कपडे, बचत, इत्यादि. पण मूर्ख माणूस यातले काही करत नाही. तो हा दोन रुपयेवाला तांदूळ बाजारात दहा रुपयाला विकतो, किंवा त्याची हांडीया (दारू – दिवस यानेच सुरु होतो!) करतो, पितो, विकतो (दहा रुपयाला बाटली!). आपल्या शेतात पिकलेला तांदूळच तो खाण्यासाठी पसंत करतो. जे लोक भूमीहीन आहेत, तेदेखील या दोन रु. तांदळाची दारू करतात, आणि पखाळ करण्यासाठी योग्य असा ‘देशी’ तांदूळ बाजारभावाने विकत घेऊन वापरतात! (हा दोन रुपयेवाला तांदूळ संबलपूर भागात खूप भात पिकत असल्यामुळे तिथला वापरला जातो. सगळ्यांनाच त्याची चव आवडते असे नाही.) आपल्या राज्यात कोणी उपाशी राहू नये या उदात्त हेतूने सुरू केलेला हा उपक्रम वाईट नाही; पण त्यासोबत पूरक असणारे प्रबोधन नसल्यामुळे समाजाचा अडाणीपणा पोसला जातो. लोकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होत नाही. सगळंच सरकारनंच करायचं आहे. मग कुठल्याही प्रॉब्लेमला जबाबदार कोण? सरकारच. जिथे नक्षलवाद नाही, आणि जिथे आहे, त्या भागांमधले अजून एक निरीक्षण सांगतो. या असल्या वृत्तीमुळे स्वातंत्र्यानंतर साठ वर्षांनंतरही इथे लोकांच्या स्वायत्त, गैर-सरकारी संस्था फारश्या उभ्या राहिलेल्या दिसत नाहीत. शिक्षणसंस्था सगळ्या सरकारी. दवाखाने सगळे सरकारी. नोकऱ्या – जास्तीत जास्त सरकारी. उद्योगांच्या नावाने शंख. लोकांना स्वावलंबी बनवण्याऐवजी दोन रुपयांचा तांदूळ देऊन भिकारी बनवणे हे एक अप्रत्यक्ष कारण आहे या असल्या समस्यांचे, असा मुद्दा आहे. वेल, मी म्हणल्याप्रमाणे, हे माझे मर्यादित अनुभवावर आधारलेले मत आहे. सगळेच लोक इतके मूर्ख नसतात. आणि ही अशीच परिस्थिती इतर जिल्ह्यांत/ राज्यांत असेल असेही नाही. दुसरीकडे कदाचित हा तांदूळ न विकता खात असतीलही. पण तरी मुद्दा राहतोच. काम द्या. फुकट पोसू नका. बरं या योजनेमुळे कुणीही उपाशी रहात नाही असं म्हणावं तर तसंही नाही. कार्ड न मिळालेल्या गरीब लोकांचीही लांब यादी आहे. मग कोण अधिक गरीब हे दाखवण्याची चढाओढ. म्हणून तर ६९% बीपीएल. फोकसच चुकीचा आहे. गरीबी परपेच्युएट करणारा आहे, गरीबी कमी करणारा नाही. हे नक्षलवादाला मारक की पूरक?
छत्तीसगड हे राज्य म्हणजे फक्त बस्तर जिल्हा नाही. बस्तर जिल्ह्यात आदिवासी आहेत तर इतर जिल्ह्यांत (दुर्ग, रायपूर, विलासपूर इत्यादि नॉन आदिवासी भागांत बर्‍यापैकी मध्यमवर्ग आहे).
बरोबर आहे. सांगण्याच्या, ठासून सांगण्याच्या, भरात,माझ्याकडून जरा जास्त लिहिले गेले आहे. आळश्यांचा राजा

In reply to by आळश्यांचा राजा

नितिन थत्ते 23/04/2010 - 21:45
>>जो माणूस दिवसाला सव्वाशे ते दीडशे रूपये खात्रीलायक मिळवू शकतो आमच्या मुंबईत सेमीस्किल्ड+ कामगाराला (प्लंबर वगैरे) आज १५० रु पेक्षा जास्त मजुरी मिळत नाही. रोज कामही मिळत नाही. बस्तरमध्ये वगैरे एवढी मजुरी कशी असेल. आणि तुम्ही परत तेच म्हणताय. सव्वशे रु मजुरीही मिळते आणि दोन रुपये किलो तांदूळही मिळतो. अशी परिस्थिती नक्षलवादाला कंड्युसिव कशी असेल? नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

बस्तरमध्ये वगैरे एवढी मजुरी कशी असेल.
केवळ बस्तरच नव्हे, तर संपूर्ण देशात ग्रामीण भागात MGNREGS अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबवली जाते. या विषयी वेगळे लिहायचा विचार आहेच. पण मजूरीचा प्रश्न निघाला म्हणून माहितीसाठी - १०फूट बाय १० फूट बाय१ फूट एवढा खड्डा खणण्यासाठी माणशी खालीलप्रमाणे मजूरी मिळते- साधी जमीन - रु. १२० कठीण जमीन (hard soil) - रु. १६० खडकाळ जमीन - रु. २५० एका दिवसात जितके खणून होईल त्या प्रमाणात मजूरी मिळते. देशातल्या प्रत्येक गावातली या संदर्भातली माहिती NREGS च्या वेब साईटवर आहे, मजूरांच्या नावासकट. मी दिवसाला २०० रु. मजूरी मिळवणारे बहाद्दर पाहिले आहेत. त्यांचे पासबुक चेक केले आहे. शिवाय, किमान मजूरी कायद्याने, ग्रामीण भागात, अकुशल कामगारासाठी ९० रु आहे. साधारणत: सवाशे ते दीडशे रुपये दिवसाला मिळवणे ही अवघड गोष्ट खरंच नाही. लोक मिळवतात. (राहूल गांधींनी घाईघाईने सर्व देशभरात ही योजना पसरवण्याचा निर्णय सरकारला घ्यायला लावला याचे कारण हेच की एवढी मजूरी सरकार सोडून दुसरे कुणीही देत नाही, देणार नाही. पण कष्ट करावे लागतात, सहजसाध्य नाही, त्यामुळे फार जण याचा एवढा फायदा घेत नाहीत.)
आणि तुम्ही परत तेच म्हणताय. सव्वशे रु मजुरीही मिळते आणि दोन रुपये किलो तांदूळही मिळतो. अशी परिस्थिती नक्षलवादाला कंड्युसिव कशी असेल?
मला वाटतं मी वरील प्रतिसादामध्ये माझं argument मांडलं आहे. आपले म्हणणे नीट समजले नाही. आळश्यांचा राजा

मुक्तसुनीत 20/04/2010 - 23:12
उत्तम लिखाण. वेळ काढून लिहिल्याबद्दल अनेक आभार. बाकी प्रतिसादाकरता जागा राखून ठेवतो आहे.

श्रावण मोडक 20/04/2010 - 23:15
लेख वाचला. काही गोष्टी नोंद घेण्याजोग्या. सुरक्षा यंत्रणा कशी सज्ज असली पाहिजे यावर चर्चासत्र करणे, योजना करणे फारच सोपे आहे. त्यातला छोटासा मुद्दा सुद्धा अंमलात आणणे अतिशय जिकीरेचे असते. सेक्युरिटी इज अ स्टेट ऑफ माईंड असे म्हणतात ते उगाच नाही. ती मनातून तयारी असावी लागते. मग त्यातील बारीक-सारीक बाबी अंगवळणी पडत जातात आणि अंमलातही येतात. सुरक्षा निर्माण होते. पेटलेल्या निखाऱ्यापाशी हात न्यायचा नसतो हे मनात ठसलेले असते, तसेच हे आहे. आदिवासी (तुम्ही वनवासी हा शब्द एक-दोन ठिकाणी योजला आहे हे इंटरेस्टिंग आहे; पण मला त्या वादात पडायचे नाही) समाजाच्या स्थितीविषयी तुम्ही केलेली सारीच निरिक्षणे पटणारी नाहीत. एक सांगायचं तर (जे सांगतो आहे तो समाजशास्त्रीय सिद्धांत नाही. तेही एक निरिक्षण आहे.) अगदी व्यक्त होण्याच्याही संदर्भात आपल्यापेक्षा काही पिढ्या मागं असलेल्या समुदायानं एकदम आजच्या स्तराला यावं या अपेक्षेनं काम सुरू केलं तर ज्या पंचायती होतात त्या आपण पाहतो आहोत. त्यामुळं त्याच समुदायांमध्ये प्रचंड विरोधाभासही निर्माण झाले आहेत आणि त्याचा आधार घेत या समस्येची मांडणी करताना सिम्प्टम्सना रोग मानलं जाण्याचा धोका निर्माण होतो. तुमच्या काही मांडणीमध्ये तसे (तेच होते आहे असे मी म्हणत नाहीये) होते आहे. वर थत्ते यांनी वानगीदाखलचा एक विरोधाभास मांडला आहेच. प्रश्न आहे म्हणून हाती बंदूक घ्यावी हे पटणारेच नाही. त्याविषयी मी पूर्ण सहमत आहे.

In reply to by श्रावण मोडक

आदिवासी (तुम्ही वनवासी हा शब्द एक-दोन ठिकाणी योजला आहे हे इंटरेस्टिंग आहे; पण मला त्या वादात पडायचे नाही)
वनात राहणारे या आणि याच अर्थाने हा शब्द इथे घ्यावा. एक वनाधिकार कायदा आहे, त्यात forest dwellers असा शब्दप्रयोग आहे. त्या अर्थाने वनवासी. (हा इतका लोडेड शब्द असेल असे लिहिताना वाटले नव्हते! बाकी कुठल्या विचारधारेशी संबंध नाही :० )
समाजाच्या स्थितीविषयी तुम्ही केलेली सारीच निरिक्षणे पटणारी नाहीत.
मान्य. निरीक्षणे न पटणारी असू शकतात. चार दिवसांनी मलाच पटणार नाहीत कदाचित. कारण ते अंतिम सत्यही नाही, किंवा खूप व्यापक अभ्यासाने काढलेला निष्कर्षही नाही. मी एकाच भागातले अदिवासी प्रत्यक्ष पाहिले आहेत. त्यावरून सामान्यीकरण करत आहे. त्यामुळे ते चुकीचे असू शकते. साध्या सरळ आर्ग्युमेंटच्या मार्गाने जाणारा विषय नाहीच हा.
अगदी व्यक्त होण्याच्याही संदर्भात आपल्यापेक्षा काही पिढ्या मागं असलेल्या समुदायानं एकदम आजच्या स्तराला यावं या अपेक्षेनं काम सुरू केलं तर ज्या पंचायती होतात त्या आपण पाहतो आहोत. त्यामुळं त्याच समुदायांमध्ये प्रचंड विरोधाभासही निर्माण झाले आहेत आणि त्याचा आधार घेत या समस्येची मांडणी करताना सिम्प्टम्सना रोग मानलं जाण्याचा धोका निर्माण होतो.
तुम्ही म्हणताय तसं होत असेल. विचार करायला हवा. मागासलेल्या समाजाने एकदम लगेच काही पिढ्या ओलांडून इतरांच्या सोबत यावं या अपेक्षेनं काम सुरु केलं तर बऱ्याच पंचायती होतात हे खरं. विषय वेगळा आहे तो, पण पंचायती वाढू नयेत एवढी काळजी संवेदनशील प्रदेशांमध्ये घेणे फार आवश्यक आहे. लक्षणांना रोग समजले जाण्याचा धोका – लक्षणे कोणती आणि रोग कोणता हे समजणे देखील बऱ्याच वेळा अवघड असते. सरकारवर सर्व गोष्टींसाठी अवलंबून राहण्याची वृत्ती हा रोग, की अन्य रोगाचे लक्षण? आळश्यांचा राजा

In reply to by आळश्यांचा राजा

श्रावण मोडक 23/04/2010 - 21:38
अतिशय आवडलेला प्रतिसाद. कोणताही पवित्रा न घेता तुम्ही ज्या खुल्या दिलाने लिहिता आहात ते विरळाच. आदिवासी की वनवासी इथूनच या उमदेपणाला सुरवात होतीये. पुढे आपली निरिक्षणे कदाचित मलाच पटणार नाहीत, असंही तुम्ही लिहिलंत. आपण करीत असलेलं सामान्यीकरणही सांगितलंत. त्यामुळं तुमच्याशी या विषयावर मोकळी चर्चा होऊ शकते. आपण विचारांच्या संदर्भात दोन टोकांवर असू कदाचित, पण या उमदेपणामुळं काही अंतर चालत तुमच्या दिशेनं येणं मला सोपं वाटतंय. तुम्हीही असं चालू शकता हे या प्रतिसादातून दिसलं. धन्यवाद. रोग आणि लक्षणांबाबत - माझ्या मते सरकारवरचे अवलंबित्त्व हे लक्षण आहे, दुसऱ्याच एका रोगाचं. हा रोग म्हणजे मुळातच जीवनस्रोतांपासून झालेली वंचना. अर्थात, हे मी स्वतः ज्या भागातील काही गोष्टी पाहिल्या त्या आधारावर लिहितोय. त्याचे सामान्यीकरण होणार नाही. त्यामुळं मी ज्याला लक्षण म्हणतो, तो तुमच्या भागात रोग असू शकेल. तिथील लक्षणं इतरत्र रोग असू शकतात. हे भान धोरणकर्त्यांमध्ये आलेले आहे का, हा प्रश्न सुटलेला नाही अद्याप. वनकायदा हे एक कारण आहे या अनेक रोगांमागे किंवा लक्षणांमागे. त्यातून जीवनस्रोतांबाबत झालेली वंचना आणि पुढे त्यातून झालेली पिळवणूक यामुळे तो रोग किंवा लक्षणे तीव्रतर होत गेली आहेत. तिथं जोवर आपण इलाज करू शकत नाही तोवर पंचाईत आहे. एका धरणात उठवलेल्या आदिवासींच्या हाती भरपाईचे पैसे पडल्यानंतर तालुक्यातील बाजारात काही महिने त्यांच्यातील काही मंडळी फक्त हाती ट्रान्झीस्टर घेऊन फिरताना दिसत होती हे एक वास्तव आहे. त्यातून पुढे त्यांचे जे हाल झाले ते न लिहिण्याजोगे. या साऱ्यावर शिक्षण हा उतारा असे आपण म्हणू शकतो. पण तो एकांगी विचार झाला. विकास हा अशा एका अंगाने होत नसतो. जीवनस्रोत आधी असावे लागतात. त्याच्या जोडीने शिक्षण, आरोग्य वगैरे येते. नाही तर शाळा आहेत, पण पोरं नाहीत; कारण पोरांना शाळेत पाठवून शेतात काम करायचे कोणी असा प्रश्न येतो. हे असं त्रांगडं आहे. अधिक चर्चा करणे आवडेल. व्य. नि. याआधीच केला आहे.

In reply to by श्रावण मोडक

मलाही आवडेल. व्य.नि. पाहतो. उत्तर द्यायला वेळ लागला तर राग मानू नये. ईंटरनेट आणि वेळ, दोन्ही माझ्यासाठी चैन आहे! व्य.नि. बघता आला नाही. कसा बघायचा? आळश्यांचा राजा

In reply to by आळश्यांचा राजा

श्रावण मोडक 23/04/2010 - 23:42
तांत्रीक अडचण दिसते काही. आता पंचाईत. पाहतो, काय करता येतं ते. संपर्क करतो इतकं निश्चित. सवडीने उत्तर दिलंत तरी चालेल.

उत्तम लेखनाबद्दल आभार...! 'रेड सनच्या’ निमित्ताने या लेखाबरोबर पूर्वीही चांगले प्रतिसाद वाचायला मिळालेच आहे. काल रविवारच्या लोकमतमधील 'मंथन' पुरवणीत तीन लेख याच विषयावर होते. त्यातील विजय मोरे या सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाचा एक चांगला लेख होता. मला त्यातल्या एका मुद्याचे जरासे आश्चर्य वाटले. युतीसरकारच्या काळातील ती गोष्ट होती. गडचिरोली जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकार्‍यांची एक बैठक मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांनी घेतली आणि चर्चा इथपर्यंत आली की, तिथे नक्षलवादी किती असावेत तेव्हा आकडा काही शंभरच्या पुढे गेला नाही. चार हजार पोलीस या शंभर नक्षलवाद्यांचा बिमोड करु शकत नाही. तेव्हा लेखक असे म्हणतात की, डावपेचात नक्षलवादी सरस ठरतात. दबा धरुन बसणे आणि हल्ला करणे यात ते पोलिसांपेक्षा उजवे ठरतात. लेखक असे म्हणतो की, नक्षलवाद्यांच्या हालचाली थंडावल्या की पोलिसांना वाटते. आता पोलिसांची दहशत बसली पण तसे नसते तर ते नवीन कट आखत असतात. आणि सुस्तावलेल्या पोलिसांवर हल्ला करतात. लेखक पुढे म्हणतो की, गडचिरोली म्हणजे शिक्षेचे ठिकाण ही मानसिकता बदलली पाहिजे. आधुनिक शस्त्रसज्जता, खबर्‍यांचे जाळे, स्थानिक अदिवासीमधे विश्वासाचे वातावरण निर्माण करणे आणि प्रशिक्षित पोलिस. हे नक्षलवाद संपवण्याचे सोपे मार्ग आहेत. लेखक म्हणतो की, बैठकीनंतर मी कामाला सुरुवात केली आणि माझी बदली करण्यात आली. सलग तीन वर्ष कामाचा अनुभव असलेल्या या अधिकार्‍याला अजून आपले काम सुरु करायचे होते, धोरण राबवायचे होते. तर त्यांची बदली करण्यात आली. तेव्हा कर्तव्यदक्ष अधिकारी जर ते काम अधिक चांगले करत असतील तर त्यावर विश्वास टाकून सरकारने त्याबाबत नियोजन केले पाहिजे असे आपल्या लेखाच्या निमित्ताने मला वाटले -दिलीप बिरुटे

वाचनिय लेख.. ह्यावरही उत्तम चर्चा व्हावी... निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

भोचक 23/04/2010 - 19:34
चांगला धागा असूनही फारशी चर्चा न होताच आत गेल्याने वाईट वाटले. बाकी लेख तिथल्या परिस्थितीची जाणीव करून देणारा. तरीही आदिवासींचे नेमके प्रश्न त्यातून मांडले गेले असते तर जास्त आवडले असते. कारण तुमच्या मांडणीत प्रशासनाच्या दृष्टीने येणार्‍या अडचणी आणि तोच दृष्टिकोन प्रकर्षाने दिसला म्हणून ही टिप्पणी. तिथे औद्योगिककरण किती आहे? शेती कशी आहे? कोणते उत्पादन होते? शेतीचे मार्केट कसे आहे? या सगळ्याचा त्यांच्या आर्थिक स्थितीशी संबंध कसा आहे? जमिनीची अवस्था काय आहे? त्यातही ओरिसा हा बराच काळ बंगाल प्रांताचा भाग असल्याने बरीच जमीन संरंजामांच्या ताब्यात असल्याचे वाचले होते. आजही जमिनीचे न्याय्य वाटप झाले आहे काय? शिक्षणाची स्थिती काय आहे? या बाबी स्पष्ट झाल्यास नक्षलवादाचा संदर्भ अधिक व्यवस्थित कळून येऊ शकेल. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव

In reply to by भोचक

धमाल मुलगा 23/04/2010 - 19:56
नुकतीच लेखकाला खरड टाकली होती की फारच उत्तम माहिती देता आहात आणि आमच्यासारख्या पडद्याच्या ह्या आड असलेल्यांना पुर्णतः नवी माहिती आहे ही.. आत्ता अंमळ कामात आहे म्हणुन..मला नक्कीच ह्या विषयावर आणखी जाणुन घ्यायला आवडेल...सरकारी बाजु, नक्षली बाजु, आदिवासी/वनवासी बाजु, आणि त्रयस्थ बाजु ही! कदाचित प्रत्त्येकाची विचार करण्याची पध्दत निराळी त्यामुळे एकाच घटनेचं चित्र प्रत्येकाच्या कागदावर निराळ्या रंगात दिसु शकतं..ते मला पहायचंय..

In reply to by धमाल मुलगा

प्रभो 23/04/2010 - 20:08
लेखकांना मोडकांच्या धाग्यावरती वेगळा लेख लिहिण्याची विनंती मी ही केली होती. आत्ता अंमळ कामात आहे म्हणुन..मला नक्कीच ह्या विषयावर आणखी जाणुन घ्यायला आवडेल.

In reply to by धमाल मुलगा

घाटावरचे भट 23/04/2010 - 20:14
पेप्रात येणार्‍या गोष्टी काही असतात, प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या काही. आमच्यासारख्या दूर व्यवस्थित राहाणार्‍या मध्यमवर्गाला परिस्थितीची जाणीव होण्यासाठी असे लेखन खचितच उपयुक्त आहे. त्यासाठी लेखकमहोदयांचे आभार. परवाच एनडीटीव्हीवर एक मारामारीसत्र पाहिलं. त्यात कांग्रेस/सरकार तर्फे मनीष तिवारी, एक पत्रकार, एक रिटायर्ड ब्रिगेडीयर आणि एक तिथल्या भागातला (म्हणजे लाल कॉरिडोरातला) सामाजिक कार्यकर्ता अशी ग्यांग होती. पण चर्चेचा नूर काहीसा 'काळा किंवा पांढरा' टाईप वाटला. म्हणूनच त्यात 'हम शिक्षा मांगते हैं आप पुलिस भेजते हो, हम सडक मांगते हैं आप पुलिस भेजते हो' किंवा 'इनको आजही नहीं रोका तो ये पूरे देश का रोग बन जाएंगे' अशी विधानं ऐकायला मिळाली. म्हणजे मीडियात दिसणारं नक्की कोणाच्या बाजूचं असा प्रश्न पडायला लागला आणि गोंधळ उडाला. यासारख्या लेखांतून निदान अजून काही गोष्टी तरी पुढे येतील.

In reply to by धमाल मुलगा

भोचक, धमाल मुलगा, आपल्या खरडी वाचल्या. धन्यवाद! मला उत्तर देता येत नाही. सोय नाही. राग मानू नये. आळश्यांचा राजा

In reply to by भोचक

कारण तुमच्या मांडणीत प्रशासनाच्या दृष्टीने येणार्‍या अडचणी आणि तोच दृष्टिकोन प्रकर्षाने दिसला म्हणून ही टिप्पणी
बरोबर पकडले आहे. इलाज नाही. तेवढा अभ्यास नाही!
तिथे औद्योगिककरण किती आहे? शेती कशी आहे? कोणते उत्पादन होते? शेतीचे मार्केट कसे आहे? या सगळ्याचा त्यांच्या आर्थिक स्थितीशी संबंध कसा आहे? जमिनीची अवस्था काय आहे? त्यातही ओरिसा हा बराच काळ बंगाल प्रांताचा भाग असल्याने बरीच जमीन संरंजामांच्या ताब्यात असल्याचे वाचले होते. आजही जमिनीचे न्याय्य वाटप झाले आहे काय? शिक्षणाची स्थिती काय आहे? या बाबी स्पष्ट झाल्यास नक्षलवादाचा संदर्भ अधिक व्यवस्थित कळून येऊ शकेल
हे सगळे हळू हळू सांगावे लागेल. अनुभव येतील तसे. अनुभवच खरा, नाही का? म्हणताहात ते अगदी खरे आहे. वरील गोष्टींचा संदर्भ अतिशय आवश्यक आहे. आळश्यांचा राजा

मदनबाण 23/04/2010 - 20:49
उत्तम लेख... मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama

ज्ञानेश... 24/04/2010 - 02:15
आपण अतिशय संवेदनशील आहात. या प्रश्नाचे इतके कंगोरे असतील, असे वाटले नव्हते. (आणि तरी, तुम्ही स्वतःच्या लिखाणाला अंध-गजन्यायाची उपमा देत आहात...) खालील विधाने विशेष पटली/आवडली- "..यांची गाडी पुढे गेलेलीच नाही. रुतून बसलीय. कारणं दोन: पहिलं कारण हे लोक स्वत:; दुसरं कारण आपण, पुढे गेलेली लोकं, ज्यांनी यांची दखलच घेतली नाही." "..त्यामुळे सरकारने, सत्ताधारी पक्षाने ठरवले तर तितके अवघडही नाही. पण गोळ्या घालण्याची तयारी हवी. नक्षल होण्याची किंमत वाढवली पाहिजे. माणसाला भिती वाटली पाहिजे नक्षल होण्याची." "...या नेत्यांना आणि लोकांना असा विश्वास आला पाहिजे की हा देश आपला आहे, याचा इतिहास आपला आहे, हीच आपली ओळख आहे, हे राज्य आपले आहे. या लोकांचा इतिहास संपादित करून तो प्रसिद्ध केला पाहिजे. Give them their heroes." आपण स्वतःला 'आळश्यांचा राजा' का म्हणवता, याचाही जरासा अंदाज आला ! :)

अरुंधती 24/04/2010 - 02:58
उत्तम लेख! नक्षलवाद, गरीबी, शिक्षणाचा व इच्छाशक्तीचा अभाव आणि सरकारची धोरणे, यंत्रणा व प्रत्यक्ष अंमलबजावणी या सर्वांबद्दल अजून माहिती हवी आहे. तुम्ही केलेले मंथन तर विचार करण्यासारखे आहेच पण यावर उपायात्मक विचारही आवश्यक आहे. लेखामुळे अनेक गोष्टी नव्याने समजल्या. धन्यवाद! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

पिंगू 25/04/2010 - 14:37
आदिवासी भागातील शासकिय व्यवस्थेचे केलेले चित्रण आणि उपाय हे अतिशय अभ्यासपूर्ण आहेत...

सुधीर काळे 28/04/2010 - 00:03
'राजा'साहेब, अलीकडील लिखाणातला हा मनापासून आवडलेला लेख. आपण त्या भागात कसल्या कामात भाग घेता हे आपण लिहिलेले नाहीं, पण आपण नक्षलवादाच्या उत्थानाबद्दल केलेले विचार पूर्णपणे पटले. एका वाचकाने लिहिलेले "आपण खूप संवेदनाशील आहात" हे वाक्यही तंतोतंतपणे पटले. या विषयावर अभ्यास असणारे थोडेच लोक असणार, कारण महाराष्ट्राबाहेर जाणारे मराठी लोक आधी कमी त्यात अशा धोकादायक प्रदेशात जाणारे आणखी कमी. चांगल्या सरकारी अधिकार्‍यांत कै. हेमंत करकरे यांचेही नाव त्यांच्या गडचिरोलीमधील कामाबद्दल घेतले जाते. पण चांगल्या अंमलदारांना अशा जागी टिकूच दिले जात नाहीं कारण ते शोषण करणार्‍यांचे 'अवघड जागचे दुखणे' बनतात! मग करा बदली. एकादा गोबर गणेश अधिकारी मग आणला जातो तिथे जो जमीनदारांच्या 'कोठी'वर पडून असतो! "आळशांचा राजा" हे टोपण नाव आपल्याला अजीबात शोभत नाहीं. "अद्वितीय राजा" हे नाव जास्त शोभेल कारण आपण मनाने राजापेक्षा कमी नाहीं. खरंच आपलं कौतुक वाटतं. आधी मोडकसाहेबांचा 'रेड सन' वरचा लेखही खूप आवडला होता, पण लेखापेक्षा त्या लेखावरील आपला प्रतिसाद हृदयाला स्पर्शून गेला होता. व आजचा लेख तर कळसच. पण हे म्हणणे कदाचित् वेळेआधीच (premature) म्हटल्यासारखे होईल. कारण तुमच्या लेखणीतून/की-बोर्डातून अजूनही जास्त संपन्न लिखाण होईलच याची खात्री आहे. कांहीं लेख वाचले कीं 'मिसळपाव'चा सभासद झाल्याचे सार्थक वाटते, त्यातलाच हा आपला लेख! जीते रहो, पठ्ठे! सुधीर काळे, जकार्ता (सध्या मुक्काम वॉशिन्ग्टन डीसी. हो, अगदी ओबमांच्या पंढरपुरी) ------------------------ 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9

नितिन थत्ते 20/04/2010 - 22:48
लेख माहितीपूर्ण आहे. पण काही प्रश्न पडले. एका परिच्छेदात त्यांच्या आळशीपणाबद्दल लिहिले आहे. "सरकार पोसेल अशी भावना" आणि "पन्नास रुपयात महिन्याचा तांदूळ मिळतो" अशी विधाने आहेत. अशी खरोखरच परिस्थिती असेल....म्हणजे सरकार पोसेल अशी भावनाही आहे आणि सरकारी योजनांचा लाभही मिळतोय अशा परिस्थितीत नक्षलवाद्यांना तयार कुरण कसे मिळेल? बाकी मध्यमवर्गाचा अभाव आणि अफाट श्रीमंती आणि हलाखीची गरीबी हे चित्र बस्तरमध्ये प्रत्यक्ष पाहिले आहे. छत्तीसगड हे राज्य म्हणजे फक्त बस्तर जिल्हा नाही. बस्तर जिल्ह्यात आदिवासी आहेत तर इतर जिल्ह्यांत (दुर्ग, रायपूर, विलासपूर इत्यादि नॉन आदिवासी भागांत बर्‍यापैकी मध्यमवर्ग आहे). नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

"सरकार पोसेल अशी भावना" आणि "पन्नास रुपयात महिन्याचा तांदूळ मिळतो" अशी विधाने आहेत. अशी खरोखरच परिस्थिती असेल....म्हणजे सरकार पोसेल अशी भावनाही आहे आणि सरकारी योजनांचा लाभही मिळतोय अशा परिस्थितीत नक्षलवाद्यांना तयार कुरण कसे मिळेल?
हं. सांगण्यात थोडा gap पडलेला दिसतो. नक्षलवाद्यांना कुरण मिळते ते म्हणजे एका बाजूला प्रशासकीय कमतरता, आणि दुसऱ्या बाजूला अडाणी समाज अशा स्थितीत. शहाणा समाज बंदुकीच्या मागे असा लगेच जाणार नाही. समाजाला शहाणे करण्याची गरज आहे. सरकार पोसेल अशी भावना अडाणी समाजातच असते. (दोन रुपये तांदळाची योजना प्रातिनिधिक म्हणून घेऊया.) पन्नास रुपयांत २५ किलो तांदूळ देऊन सरकार या भावनेला खतपाणी घालते. त्यांच्या खुळ्या समजुती जस्टीफाय करते. अशा ‘योजना’ घातक आहेत. याला योजना म्हणणेच चुकीचे आहे. बरं इथे एक विरोधाभासही आहे. एका हाताने सरकार रोजगार हमी योजना देते, म्हणजे, लोकांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करते. दुसऱ्या हाताने हीच योजना निगेट करते. जो माणूस दिवसाला सव्वाशे ते दीडशे रूपये खात्रीलायक मिळवू शकतो, त्याला अर्ध्या दिवसाच्या मजुरीत महिन्याभराचा घरादाराचा तांदूळ द्यायची काय गरज? थोडे विषयांतर होतेय, पण महत्त्वाचे आहे. आपल्याला वाटेल, जेवणावरचा त्याचा खर्च जवळ जवळ शून्य झाला, वरचे पैसे तो चांगल्या कामासाठी वापरेल. मुलांचे शिक्षण, कपडे, बचत, इत्यादि. पण मूर्ख माणूस यातले काही करत नाही. तो हा दोन रुपयेवाला तांदूळ बाजारात दहा रुपयाला विकतो, किंवा त्याची हांडीया (दारू – दिवस यानेच सुरु होतो!) करतो, पितो, विकतो (दहा रुपयाला बाटली!). आपल्या शेतात पिकलेला तांदूळच तो खाण्यासाठी पसंत करतो. जे लोक भूमीहीन आहेत, तेदेखील या दोन रु. तांदळाची दारू करतात, आणि पखाळ करण्यासाठी योग्य असा ‘देशी’ तांदूळ बाजारभावाने विकत घेऊन वापरतात! (हा दोन रुपयेवाला तांदूळ संबलपूर भागात खूप भात पिकत असल्यामुळे तिथला वापरला जातो. सगळ्यांनाच त्याची चव आवडते असे नाही.) आपल्या राज्यात कोणी उपाशी राहू नये या उदात्त हेतूने सुरू केलेला हा उपक्रम वाईट नाही; पण त्यासोबत पूरक असणारे प्रबोधन नसल्यामुळे समाजाचा अडाणीपणा पोसला जातो. लोकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होत नाही. सगळंच सरकारनंच करायचं आहे. मग कुठल्याही प्रॉब्लेमला जबाबदार कोण? सरकारच. जिथे नक्षलवाद नाही, आणि जिथे आहे, त्या भागांमधले अजून एक निरीक्षण सांगतो. या असल्या वृत्तीमुळे स्वातंत्र्यानंतर साठ वर्षांनंतरही इथे लोकांच्या स्वायत्त, गैर-सरकारी संस्था फारश्या उभ्या राहिलेल्या दिसत नाहीत. शिक्षणसंस्था सगळ्या सरकारी. दवाखाने सगळे सरकारी. नोकऱ्या – जास्तीत जास्त सरकारी. उद्योगांच्या नावाने शंख. लोकांना स्वावलंबी बनवण्याऐवजी दोन रुपयांचा तांदूळ देऊन भिकारी बनवणे हे एक अप्रत्यक्ष कारण आहे या असल्या समस्यांचे, असा मुद्दा आहे. वेल, मी म्हणल्याप्रमाणे, हे माझे मर्यादित अनुभवावर आधारलेले मत आहे. सगळेच लोक इतके मूर्ख नसतात. आणि ही अशीच परिस्थिती इतर जिल्ह्यांत/ राज्यांत असेल असेही नाही. दुसरीकडे कदाचित हा तांदूळ न विकता खात असतीलही. पण तरी मुद्दा राहतोच. काम द्या. फुकट पोसू नका. बरं या योजनेमुळे कुणीही उपाशी रहात नाही असं म्हणावं तर तसंही नाही. कार्ड न मिळालेल्या गरीब लोकांचीही लांब यादी आहे. मग कोण अधिक गरीब हे दाखवण्याची चढाओढ. म्हणून तर ६९% बीपीएल. फोकसच चुकीचा आहे. गरीबी परपेच्युएट करणारा आहे, गरीबी कमी करणारा नाही. हे नक्षलवादाला मारक की पूरक?
छत्तीसगड हे राज्य म्हणजे फक्त बस्तर जिल्हा नाही. बस्तर जिल्ह्यात आदिवासी आहेत तर इतर जिल्ह्यांत (दुर्ग, रायपूर, विलासपूर इत्यादि नॉन आदिवासी भागांत बर्‍यापैकी मध्यमवर्ग आहे).
बरोबर आहे. सांगण्याच्या, ठासून सांगण्याच्या, भरात,माझ्याकडून जरा जास्त लिहिले गेले आहे. आळश्यांचा राजा

In reply to by आळश्यांचा राजा

नितिन थत्ते 23/04/2010 - 21:45
>>जो माणूस दिवसाला सव्वाशे ते दीडशे रूपये खात्रीलायक मिळवू शकतो आमच्या मुंबईत सेमीस्किल्ड+ कामगाराला (प्लंबर वगैरे) आज १५० रु पेक्षा जास्त मजुरी मिळत नाही. रोज कामही मिळत नाही. बस्तरमध्ये वगैरे एवढी मजुरी कशी असेल. आणि तुम्ही परत तेच म्हणताय. सव्वशे रु मजुरीही मिळते आणि दोन रुपये किलो तांदूळही मिळतो. अशी परिस्थिती नक्षलवादाला कंड्युसिव कशी असेल? नितिन थत्ते

In reply to by नितिन थत्ते

बस्तरमध्ये वगैरे एवढी मजुरी कशी असेल.
केवळ बस्तरच नव्हे, तर संपूर्ण देशात ग्रामीण भागात MGNREGS अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबवली जाते. या विषयी वेगळे लिहायचा विचार आहेच. पण मजूरीचा प्रश्न निघाला म्हणून माहितीसाठी - १०फूट बाय १० फूट बाय१ फूट एवढा खड्डा खणण्यासाठी माणशी खालीलप्रमाणे मजूरी मिळते- साधी जमीन - रु. १२० कठीण जमीन (hard soil) - रु. १६० खडकाळ जमीन - रु. २५० एका दिवसात जितके खणून होईल त्या प्रमाणात मजूरी मिळते. देशातल्या प्रत्येक गावातली या संदर्भातली माहिती NREGS च्या वेब साईटवर आहे, मजूरांच्या नावासकट. मी दिवसाला २०० रु. मजूरी मिळवणारे बहाद्दर पाहिले आहेत. त्यांचे पासबुक चेक केले आहे. शिवाय, किमान मजूरी कायद्याने, ग्रामीण भागात, अकुशल कामगारासाठी ९० रु आहे. साधारणत: सवाशे ते दीडशे रुपये दिवसाला मिळवणे ही अवघड गोष्ट खरंच नाही. लोक मिळवतात. (राहूल गांधींनी घाईघाईने सर्व देशभरात ही योजना पसरवण्याचा निर्णय सरकारला घ्यायला लावला याचे कारण हेच की एवढी मजूरी सरकार सोडून दुसरे कुणीही देत नाही, देणार नाही. पण कष्ट करावे लागतात, सहजसाध्य नाही, त्यामुळे फार जण याचा एवढा फायदा घेत नाहीत.)
आणि तुम्ही परत तेच म्हणताय. सव्वशे रु मजुरीही मिळते आणि दोन रुपये किलो तांदूळही मिळतो. अशी परिस्थिती नक्षलवादाला कंड्युसिव कशी असेल?
मला वाटतं मी वरील प्रतिसादामध्ये माझं argument मांडलं आहे. आपले म्हणणे नीट समजले नाही. आळश्यांचा राजा

मुक्तसुनीत 20/04/2010 - 23:12
उत्तम लिखाण. वेळ काढून लिहिल्याबद्दल अनेक आभार. बाकी प्रतिसादाकरता जागा राखून ठेवतो आहे.

श्रावण मोडक 20/04/2010 - 23:15
लेख वाचला. काही गोष्टी नोंद घेण्याजोग्या. सुरक्षा यंत्रणा कशी सज्ज असली पाहिजे यावर चर्चासत्र करणे, योजना करणे फारच सोपे आहे. त्यातला छोटासा मुद्दा सुद्धा अंमलात आणणे अतिशय जिकीरेचे असते. सेक्युरिटी इज अ स्टेट ऑफ माईंड असे म्हणतात ते उगाच नाही. ती मनातून तयारी असावी लागते. मग त्यातील बारीक-सारीक बाबी अंगवळणी पडत जातात आणि अंमलातही येतात. सुरक्षा निर्माण होते. पेटलेल्या निखाऱ्यापाशी हात न्यायचा नसतो हे मनात ठसलेले असते, तसेच हे आहे. आदिवासी (तुम्ही वनवासी हा शब्द एक-दोन ठिकाणी योजला आहे हे इंटरेस्टिंग आहे; पण मला त्या वादात पडायचे नाही) समाजाच्या स्थितीविषयी तुम्ही केलेली सारीच निरिक्षणे पटणारी नाहीत. एक सांगायचं तर (जे सांगतो आहे तो समाजशास्त्रीय सिद्धांत नाही. तेही एक निरिक्षण आहे.) अगदी व्यक्त होण्याच्याही संदर्भात आपल्यापेक्षा काही पिढ्या मागं असलेल्या समुदायानं एकदम आजच्या स्तराला यावं या अपेक्षेनं काम सुरू केलं तर ज्या पंचायती होतात त्या आपण पाहतो आहोत. त्यामुळं त्याच समुदायांमध्ये प्रचंड विरोधाभासही निर्माण झाले आहेत आणि त्याचा आधार घेत या समस्येची मांडणी करताना सिम्प्टम्सना रोग मानलं जाण्याचा धोका निर्माण होतो. तुमच्या काही मांडणीमध्ये तसे (तेच होते आहे असे मी म्हणत नाहीये) होते आहे. वर थत्ते यांनी वानगीदाखलचा एक विरोधाभास मांडला आहेच. प्रश्न आहे म्हणून हाती बंदूक घ्यावी हे पटणारेच नाही. त्याविषयी मी पूर्ण सहमत आहे.

In reply to by श्रावण मोडक

आदिवासी (तुम्ही वनवासी हा शब्द एक-दोन ठिकाणी योजला आहे हे इंटरेस्टिंग आहे; पण मला त्या वादात पडायचे नाही)
वनात राहणारे या आणि याच अर्थाने हा शब्द इथे घ्यावा. एक वनाधिकार कायदा आहे, त्यात forest dwellers असा शब्दप्रयोग आहे. त्या अर्थाने वनवासी. (हा इतका लोडेड शब्द असेल असे लिहिताना वाटले नव्हते! बाकी कुठल्या विचारधारेशी संबंध नाही :० )
समाजाच्या स्थितीविषयी तुम्ही केलेली सारीच निरिक्षणे पटणारी नाहीत.
मान्य. निरीक्षणे न पटणारी असू शकतात. चार दिवसांनी मलाच पटणार नाहीत कदाचित. कारण ते अंतिम सत्यही नाही, किंवा खूप व्यापक अभ्यासाने काढलेला निष्कर्षही नाही. मी एकाच भागातले अदिवासी प्रत्यक्ष पाहिले आहेत. त्यावरून सामान्यीकरण करत आहे. त्यामुळे ते चुकीचे असू शकते. साध्या सरळ आर्ग्युमेंटच्या मार्गाने जाणारा विषय नाहीच हा.
अगदी व्यक्त होण्याच्याही संदर्भात आपल्यापेक्षा काही पिढ्या मागं असलेल्या समुदायानं एकदम आजच्या स्तराला यावं या अपेक्षेनं काम सुरू केलं तर ज्या पंचायती होतात त्या आपण पाहतो आहोत. त्यामुळं त्याच समुदायांमध्ये प्रचंड विरोधाभासही निर्माण झाले आहेत आणि त्याचा आधार घेत या समस्येची मांडणी करताना सिम्प्टम्सना रोग मानलं जाण्याचा धोका निर्माण होतो.
तुम्ही म्हणताय तसं होत असेल. विचार करायला हवा. मागासलेल्या समाजाने एकदम लगेच काही पिढ्या ओलांडून इतरांच्या सोबत यावं या अपेक्षेनं काम सुरु केलं तर बऱ्याच पंचायती होतात हे खरं. विषय वेगळा आहे तो, पण पंचायती वाढू नयेत एवढी काळजी संवेदनशील प्रदेशांमध्ये घेणे फार आवश्यक आहे. लक्षणांना रोग समजले जाण्याचा धोका – लक्षणे कोणती आणि रोग कोणता हे समजणे देखील बऱ्याच वेळा अवघड असते. सरकारवर सर्व गोष्टींसाठी अवलंबून राहण्याची वृत्ती हा रोग, की अन्य रोगाचे लक्षण? आळश्यांचा राजा

In reply to by आळश्यांचा राजा

श्रावण मोडक 23/04/2010 - 21:38
अतिशय आवडलेला प्रतिसाद. कोणताही पवित्रा न घेता तुम्ही ज्या खुल्या दिलाने लिहिता आहात ते विरळाच. आदिवासी की वनवासी इथूनच या उमदेपणाला सुरवात होतीये. पुढे आपली निरिक्षणे कदाचित मलाच पटणार नाहीत, असंही तुम्ही लिहिलंत. आपण करीत असलेलं सामान्यीकरणही सांगितलंत. त्यामुळं तुमच्याशी या विषयावर मोकळी चर्चा होऊ शकते. आपण विचारांच्या संदर्भात दोन टोकांवर असू कदाचित, पण या उमदेपणामुळं काही अंतर चालत तुमच्या दिशेनं येणं मला सोपं वाटतंय. तुम्हीही असं चालू शकता हे या प्रतिसादातून दिसलं. धन्यवाद. रोग आणि लक्षणांबाबत - माझ्या मते सरकारवरचे अवलंबित्त्व हे लक्षण आहे, दुसऱ्याच एका रोगाचं. हा रोग म्हणजे मुळातच जीवनस्रोतांपासून झालेली वंचना. अर्थात, हे मी स्वतः ज्या भागातील काही गोष्टी पाहिल्या त्या आधारावर लिहितोय. त्याचे सामान्यीकरण होणार नाही. त्यामुळं मी ज्याला लक्षण म्हणतो, तो तुमच्या भागात रोग असू शकेल. तिथील लक्षणं इतरत्र रोग असू शकतात. हे भान धोरणकर्त्यांमध्ये आलेले आहे का, हा प्रश्न सुटलेला नाही अद्याप. वनकायदा हे एक कारण आहे या अनेक रोगांमागे किंवा लक्षणांमागे. त्यातून जीवनस्रोतांबाबत झालेली वंचना आणि पुढे त्यातून झालेली पिळवणूक यामुळे तो रोग किंवा लक्षणे तीव्रतर होत गेली आहेत. तिथं जोवर आपण इलाज करू शकत नाही तोवर पंचाईत आहे. एका धरणात उठवलेल्या आदिवासींच्या हाती भरपाईचे पैसे पडल्यानंतर तालुक्यातील बाजारात काही महिने त्यांच्यातील काही मंडळी फक्त हाती ट्रान्झीस्टर घेऊन फिरताना दिसत होती हे एक वास्तव आहे. त्यातून पुढे त्यांचे जे हाल झाले ते न लिहिण्याजोगे. या साऱ्यावर शिक्षण हा उतारा असे आपण म्हणू शकतो. पण तो एकांगी विचार झाला. विकास हा अशा एका अंगाने होत नसतो. जीवनस्रोत आधी असावे लागतात. त्याच्या जोडीने शिक्षण, आरोग्य वगैरे येते. नाही तर शाळा आहेत, पण पोरं नाहीत; कारण पोरांना शाळेत पाठवून शेतात काम करायचे कोणी असा प्रश्न येतो. हे असं त्रांगडं आहे. अधिक चर्चा करणे आवडेल. व्य. नि. याआधीच केला आहे.

In reply to by श्रावण मोडक

मलाही आवडेल. व्य.नि. पाहतो. उत्तर द्यायला वेळ लागला तर राग मानू नये. ईंटरनेट आणि वेळ, दोन्ही माझ्यासाठी चैन आहे! व्य.नि. बघता आला नाही. कसा बघायचा? आळश्यांचा राजा

In reply to by आळश्यांचा राजा

श्रावण मोडक 23/04/2010 - 23:42
तांत्रीक अडचण दिसते काही. आता पंचाईत. पाहतो, काय करता येतं ते. संपर्क करतो इतकं निश्चित. सवडीने उत्तर दिलंत तरी चालेल.

उत्तम लेखनाबद्दल आभार...! 'रेड सनच्या’ निमित्ताने या लेखाबरोबर पूर्वीही चांगले प्रतिसाद वाचायला मिळालेच आहे. काल रविवारच्या लोकमतमधील 'मंथन' पुरवणीत तीन लेख याच विषयावर होते. त्यातील विजय मोरे या सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाचा एक चांगला लेख होता. मला त्यातल्या एका मुद्याचे जरासे आश्चर्य वाटले. युतीसरकारच्या काळातील ती गोष्ट होती. गडचिरोली जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकार्‍यांची एक बैठक मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांनी घेतली आणि चर्चा इथपर्यंत आली की, तिथे नक्षलवादी किती असावेत तेव्हा आकडा काही शंभरच्या पुढे गेला नाही. चार हजार पोलीस या शंभर नक्षलवाद्यांचा बिमोड करु शकत नाही. तेव्हा लेखक असे म्हणतात की, डावपेचात नक्षलवादी सरस ठरतात. दबा धरुन बसणे आणि हल्ला करणे यात ते पोलिसांपेक्षा उजवे ठरतात. लेखक असे म्हणतो की, नक्षलवाद्यांच्या हालचाली थंडावल्या की पोलिसांना वाटते. आता पोलिसांची दहशत बसली पण तसे नसते तर ते नवीन कट आखत असतात. आणि सुस्तावलेल्या पोलिसांवर हल्ला करतात. लेखक पुढे म्हणतो की, गडचिरोली म्हणजे शिक्षेचे ठिकाण ही मानसिकता बदलली पाहिजे. आधुनिक शस्त्रसज्जता, खबर्‍यांचे जाळे, स्थानिक अदिवासीमधे विश्वासाचे वातावरण निर्माण करणे आणि प्रशिक्षित पोलिस. हे नक्षलवाद संपवण्याचे सोपे मार्ग आहेत. लेखक म्हणतो की, बैठकीनंतर मी कामाला सुरुवात केली आणि माझी बदली करण्यात आली. सलग तीन वर्ष कामाचा अनुभव असलेल्या या अधिकार्‍याला अजून आपले काम सुरु करायचे होते, धोरण राबवायचे होते. तर त्यांची बदली करण्यात आली. तेव्हा कर्तव्यदक्ष अधिकारी जर ते काम अधिक चांगले करत असतील तर त्यावर विश्वास टाकून सरकारने त्याबाबत नियोजन केले पाहिजे असे आपल्या लेखाच्या निमित्ताने मला वाटले -दिलीप बिरुटे

वाचनिय लेख.. ह्यावरही उत्तम चर्चा व्हावी... निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

भोचक 23/04/2010 - 19:34
चांगला धागा असूनही फारशी चर्चा न होताच आत गेल्याने वाईट वाटले. बाकी लेख तिथल्या परिस्थितीची जाणीव करून देणारा. तरीही आदिवासींचे नेमके प्रश्न त्यातून मांडले गेले असते तर जास्त आवडले असते. कारण तुमच्या मांडणीत प्रशासनाच्या दृष्टीने येणार्‍या अडचणी आणि तोच दृष्टिकोन प्रकर्षाने दिसला म्हणून ही टिप्पणी. तिथे औद्योगिककरण किती आहे? शेती कशी आहे? कोणते उत्पादन होते? शेतीचे मार्केट कसे आहे? या सगळ्याचा त्यांच्या आर्थिक स्थितीशी संबंध कसा आहे? जमिनीची अवस्था काय आहे? त्यातही ओरिसा हा बराच काळ बंगाल प्रांताचा भाग असल्याने बरीच जमीन संरंजामांच्या ताब्यात असल्याचे वाचले होते. आजही जमिनीचे न्याय्य वाटप झाले आहे काय? शिक्षणाची स्थिती काय आहे? या बाबी स्पष्ट झाल्यास नक्षलवादाचा संदर्भ अधिक व्यवस्थित कळून येऊ शकेल. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव

In reply to by भोचक

धमाल मुलगा 23/04/2010 - 19:56
नुकतीच लेखकाला खरड टाकली होती की फारच उत्तम माहिती देता आहात आणि आमच्यासारख्या पडद्याच्या ह्या आड असलेल्यांना पुर्णतः नवी माहिती आहे ही.. आत्ता अंमळ कामात आहे म्हणुन..मला नक्कीच ह्या विषयावर आणखी जाणुन घ्यायला आवडेल...सरकारी बाजु, नक्षली बाजु, आदिवासी/वनवासी बाजु, आणि त्रयस्थ बाजु ही! कदाचित प्रत्त्येकाची विचार करण्याची पध्दत निराळी त्यामुळे एकाच घटनेचं चित्र प्रत्येकाच्या कागदावर निराळ्या रंगात दिसु शकतं..ते मला पहायचंय..

In reply to by धमाल मुलगा

प्रभो 23/04/2010 - 20:08
लेखकांना मोडकांच्या धाग्यावरती वेगळा लेख लिहिण्याची विनंती मी ही केली होती. आत्ता अंमळ कामात आहे म्हणुन..मला नक्कीच ह्या विषयावर आणखी जाणुन घ्यायला आवडेल.

In reply to by धमाल मुलगा

घाटावरचे भट 23/04/2010 - 20:14
पेप्रात येणार्‍या गोष्टी काही असतात, प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या काही. आमच्यासारख्या दूर व्यवस्थित राहाणार्‍या मध्यमवर्गाला परिस्थितीची जाणीव होण्यासाठी असे लेखन खचितच उपयुक्त आहे. त्यासाठी लेखकमहोदयांचे आभार. परवाच एनडीटीव्हीवर एक मारामारीसत्र पाहिलं. त्यात कांग्रेस/सरकार तर्फे मनीष तिवारी, एक पत्रकार, एक रिटायर्ड ब्रिगेडीयर आणि एक तिथल्या भागातला (म्हणजे लाल कॉरिडोरातला) सामाजिक कार्यकर्ता अशी ग्यांग होती. पण चर्चेचा नूर काहीसा 'काळा किंवा पांढरा' टाईप वाटला. म्हणूनच त्यात 'हम शिक्षा मांगते हैं आप पुलिस भेजते हो, हम सडक मांगते हैं आप पुलिस भेजते हो' किंवा 'इनको आजही नहीं रोका तो ये पूरे देश का रोग बन जाएंगे' अशी विधानं ऐकायला मिळाली. म्हणजे मीडियात दिसणारं नक्की कोणाच्या बाजूचं असा प्रश्न पडायला लागला आणि गोंधळ उडाला. यासारख्या लेखांतून निदान अजून काही गोष्टी तरी पुढे येतील.

In reply to by धमाल मुलगा

भोचक, धमाल मुलगा, आपल्या खरडी वाचल्या. धन्यवाद! मला उत्तर देता येत नाही. सोय नाही. राग मानू नये. आळश्यांचा राजा

In reply to by भोचक

कारण तुमच्या मांडणीत प्रशासनाच्या दृष्टीने येणार्‍या अडचणी आणि तोच दृष्टिकोन प्रकर्षाने दिसला म्हणून ही टिप्पणी
बरोबर पकडले आहे. इलाज नाही. तेवढा अभ्यास नाही!
तिथे औद्योगिककरण किती आहे? शेती कशी आहे? कोणते उत्पादन होते? शेतीचे मार्केट कसे आहे? या सगळ्याचा त्यांच्या आर्थिक स्थितीशी संबंध कसा आहे? जमिनीची अवस्था काय आहे? त्यातही ओरिसा हा बराच काळ बंगाल प्रांताचा भाग असल्याने बरीच जमीन संरंजामांच्या ताब्यात असल्याचे वाचले होते. आजही जमिनीचे न्याय्य वाटप झाले आहे काय? शिक्षणाची स्थिती काय आहे? या बाबी स्पष्ट झाल्यास नक्षलवादाचा संदर्भ अधिक व्यवस्थित कळून येऊ शकेल
हे सगळे हळू हळू सांगावे लागेल. अनुभव येतील तसे. अनुभवच खरा, नाही का? म्हणताहात ते अगदी खरे आहे. वरील गोष्टींचा संदर्भ अतिशय आवश्यक आहे. आळश्यांचा राजा

मदनबाण 23/04/2010 - 20:49
उत्तम लेख... मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama

ज्ञानेश... 24/04/2010 - 02:15
आपण अतिशय संवेदनशील आहात. या प्रश्नाचे इतके कंगोरे असतील, असे वाटले नव्हते. (आणि तरी, तुम्ही स्वतःच्या लिखाणाला अंध-गजन्यायाची उपमा देत आहात...) खालील विधाने विशेष पटली/आवडली- "..यांची गाडी पुढे गेलेलीच नाही. रुतून बसलीय. कारणं दोन: पहिलं कारण हे लोक स्वत:; दुसरं कारण आपण, पुढे गेलेली लोकं, ज्यांनी यांची दखलच घेतली नाही." "..त्यामुळे सरकारने, सत्ताधारी पक्षाने ठरवले तर तितके अवघडही नाही. पण गोळ्या घालण्याची तयारी हवी. नक्षल होण्याची किंमत वाढवली पाहिजे. माणसाला भिती वाटली पाहिजे नक्षल होण्याची." "...या नेत्यांना आणि लोकांना असा विश्वास आला पाहिजे की हा देश आपला आहे, याचा इतिहास आपला आहे, हीच आपली ओळख आहे, हे राज्य आपले आहे. या लोकांचा इतिहास संपादित करून तो प्रसिद्ध केला पाहिजे. Give them their heroes." आपण स्वतःला 'आळश्यांचा राजा' का म्हणवता, याचाही जरासा अंदाज आला ! :)

अरुंधती 24/04/2010 - 02:58
उत्तम लेख! नक्षलवाद, गरीबी, शिक्षणाचा व इच्छाशक्तीचा अभाव आणि सरकारची धोरणे, यंत्रणा व प्रत्यक्ष अंमलबजावणी या सर्वांबद्दल अजून माहिती हवी आहे. तुम्ही केलेले मंथन तर विचार करण्यासारखे आहेच पण यावर उपायात्मक विचारही आवश्यक आहे. लेखामुळे अनेक गोष्टी नव्याने समजल्या. धन्यवाद! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/

पिंगू 25/04/2010 - 14:37
आदिवासी भागातील शासकिय व्यवस्थेचे केलेले चित्रण आणि उपाय हे अतिशय अभ्यासपूर्ण आहेत...

सुधीर काळे 28/04/2010 - 00:03
'राजा'साहेब, अलीकडील लिखाणातला हा मनापासून आवडलेला लेख. आपण त्या भागात कसल्या कामात भाग घेता हे आपण लिहिलेले नाहीं, पण आपण नक्षलवादाच्या उत्थानाबद्दल केलेले विचार पूर्णपणे पटले. एका वाचकाने लिहिलेले "आपण खूप संवेदनाशील आहात" हे वाक्यही तंतोतंतपणे पटले. या विषयावर अभ्यास असणारे थोडेच लोक असणार, कारण महाराष्ट्राबाहेर जाणारे मराठी लोक आधी कमी त्यात अशा धोकादायक प्रदेशात जाणारे आणखी कमी. चांगल्या सरकारी अधिकार्‍यांत कै. हेमंत करकरे यांचेही नाव त्यांच्या गडचिरोलीमधील कामाबद्दल घेतले जाते. पण चांगल्या अंमलदारांना अशा जागी टिकूच दिले जात नाहीं कारण ते शोषण करणार्‍यांचे 'अवघड जागचे दुखणे' बनतात! मग करा बदली. एकादा गोबर गणेश अधिकारी मग आणला जातो तिथे जो जमीनदारांच्या 'कोठी'वर पडून असतो! "आळशांचा राजा" हे टोपण नाव आपल्याला अजीबात शोभत नाहीं. "अद्वितीय राजा" हे नाव जास्त शोभेल कारण आपण मनाने राजापेक्षा कमी नाहीं. खरंच आपलं कौतुक वाटतं. आधी मोडकसाहेबांचा 'रेड सन' वरचा लेखही खूप आवडला होता, पण लेखापेक्षा त्या लेखावरील आपला प्रतिसाद हृदयाला स्पर्शून गेला होता. व आजचा लेख तर कळसच. पण हे म्हणणे कदाचित् वेळेआधीच (premature) म्हटल्यासारखे होईल. कारण तुमच्या लेखणीतून/की-बोर्डातून अजूनही जास्त संपन्न लिखाण होईलच याची खात्री आहे. कांहीं लेख वाचले कीं 'मिसळपाव'चा सभासद झाल्याचे सार्थक वाटते, त्यातलाच हा आपला लेख! जीते रहो, पठ्ठे! सुधीर काळे, जकार्ता (सध्या मुक्काम वॉशिन्ग्टन डीसी. हो, अगदी ओबमांच्या पंढरपुरी) ------------------------ 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9
लेखनविषय:
लेखनप्रकार
ओरीसाचे सध्याचे डी जी पी पूर्वी राज्याचे गुप्तचर प्रमुख होते. राज्याच्या नक्षलग्रस्त भागाची पाहणी करून त्यांनी एक सूचना प्रसारीत केली – रात्रीच्या वेळी गस्त घालताना किमान दोन पोलीस एकत्र असायला हवेत. एके रात्री साहेब सहज बाहेर फिरायला पडले. साध्या वेषात. भुवनेश्वरमध्येच. रात्रीचा दीड दोनचा सुमार असावा. एका पोलीसाने हटकले. बंदूक रोखली. साहेब थांबले. त्याला जवळ येऊ दिला. एका क्षणात त्याची बंदूक यांच्या हातात आली. त्याच्यावर रोखून विचारले, दुसरा कुठे आहे? तर तो दुसऱ्या गल्लीत होता. साहेब हताश झाले. सूचना बाजूला राहू देत; कॉमन सेन्स नको का?

कथा: सत्संग गुंतवणूक

वसंत वडाळकर_मालेगांव ·

In reply to by इनोबा म्हणे

मेघवेडा 19/04/2010 - 12:56
बरोब्बर!! सुरूवातीचाच सीन आहे!! पण हा सीन वगळता बाकी चित्रपट पाहवला नाही.. अगदी मक्या असूनसुद्धा!! :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

In reply to by मेघवेडा

इनोबा म्हणे 19/04/2010 - 13:11
मलासुद्धा नाही पाहवला. या सीनमध्ये मक्या अगदीच गबाळा दिसत होता राव. ते सुट-बिट मक्याचं काम नै. साधा सुधाच बरा वाटतो.

In reply to by इनोबा म्हणे

मेघवेडा 19/04/2010 - 13:20
हो चायला.. ते सुटाबुटात जरा विचित्रच वाटतंय त्ये!! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

चिरोटा 20/04/2010 - 10:53
सत्संगवाला चांगलाच गंडला.ठकास महाठक. महाराजांकडे रोल्स रॉईस आहे तेव्हा झालेले नुकसान मनाला लावून घ्यायची गरज नाही.!! बाकी हे जुहुचेच सेंटॉरना? कारण पार्ल्याचे सेंटॉर केव्हाच बंद झालय.! भेंडी P = NP

मन१ 16/07/2012 - 21:09
ही २०१० मध्ये पब्लिश झालेली कथा दिसतिये? इथे मिपावरच दोन्-चार आठवद्याखाली २०१२मध्ये हीच कथा वेगळ्या नावानं दिसली... काय भानगड असावी बुवा?

विसुनाना 19/07/2012 - 12:42
ही कथा 'मारिच' नावाच्या श्री. संतोष शिंत्रे यांनी लिहीलेल्या मूळ कथेवरून ढापलेली आहे. हीच कथा येथेही वाचता येईल. गुलाबी सिर : द पिंक हेडेड डक या कथासंग्रहात ती प्रकाशित झालेली आहे. तेच तेच किती वेळा सांगावे आता? कदाचित ही ढापाढापीच त्या मूळ कथेच्या सामर्थ्याची झलक असावी.

In reply to by इनोबा म्हणे

मेघवेडा 19/04/2010 - 12:56
बरोब्बर!! सुरूवातीचाच सीन आहे!! पण हा सीन वगळता बाकी चित्रपट पाहवला नाही.. अगदी मक्या असूनसुद्धा!! :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

In reply to by मेघवेडा

इनोबा म्हणे 19/04/2010 - 13:11
मलासुद्धा नाही पाहवला. या सीनमध्ये मक्या अगदीच गबाळा दिसत होता राव. ते सुट-बिट मक्याचं काम नै. साधा सुधाच बरा वाटतो.

In reply to by इनोबा म्हणे

मेघवेडा 19/04/2010 - 13:20
हो चायला.. ते सुटाबुटात जरा विचित्रच वाटतंय त्ये!! -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

चिरोटा 20/04/2010 - 10:53
सत्संगवाला चांगलाच गंडला.ठकास महाठक. महाराजांकडे रोल्स रॉईस आहे तेव्हा झालेले नुकसान मनाला लावून घ्यायची गरज नाही.!! बाकी हे जुहुचेच सेंटॉरना? कारण पार्ल्याचे सेंटॉर केव्हाच बंद झालय.! भेंडी P = NP

मन१ 16/07/2012 - 21:09
ही २०१० मध्ये पब्लिश झालेली कथा दिसतिये? इथे मिपावरच दोन्-चार आठवद्याखाली २०१२मध्ये हीच कथा वेगळ्या नावानं दिसली... काय भानगड असावी बुवा?

विसुनाना 19/07/2012 - 12:42
ही कथा 'मारिच' नावाच्या श्री. संतोष शिंत्रे यांनी लिहीलेल्या मूळ कथेवरून ढापलेली आहे. हीच कथा येथेही वाचता येईल. गुलाबी सिर : द पिंक हेडेड डक या कथासंग्रहात ती प्रकाशित झालेली आहे. तेच तेच किती वेळा सांगावे आता? कदाचित ही ढापाढापीच त्या मूळ कथेच्या सामर्थ्याची झलक असावी.
लेखनविषय:
संध्याकाळचे ५:३० झाले होते. महाराज अद्याप आले नव्हते. सत्संगी बाबांची वाट बघत होते. तोच रोल्स-राईस मधून बाबांचे आगमन झाले. सर्व सत्संगी उठून उभे राहिलेत. महाराज आसनस्थ झाले. महाराजांनी हाताने खुणावून सर्वांना बसावयास सांगीतले. सत्संग सुरू होण्यापूर्वी नामस्मरण करण्यात आले. श्रीराम जय राम जयजय राम! सर्व सत्संगी नामस्मरणात एकरूप झाले. त्यानंतर सत्संग सुरु झाला. महाराज सांगू लागले- "ह्या अनंत कोटी ब्रम्हांडात एका चैतन्याव्यतिरिक्त काही नाही. चैतन्य हेच आपले स्वरुप आहे. चैतन्य स्वरुप आपल्या मध्येच आहे. त्यामुळेच आपले चलन वलन चालू राहाते. शरिरात चैतन्य नसेल तर शरीर जड बनते.

नॉनसेन्स!

अरुंधती ·

शुचि 16/04/2010 - 22:13
छान दिसतय ग पुस्तक. मस्त ओळख करून दिलीस. >>''छे! ज्याबद्दल काहीही सांगता येत नाही अशा (ईश्वराला) नास्तिक अव्हेरण्याची आणि आस्तिक स्वीकारण्याची चूक करतो!'' >> लै भारी :) मला किनई, "डोंट स्वेट द स्मॉल स्टफ" हे पुस्तक सुद्धा असच वाचायचय. असच मजेशीर असावं ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का

भानस 16/04/2010 - 22:24
आता. आढावा एकदम छान. " सर्वात निष्ठुर खुनी आपल्या विचारधारेसाठी खून करतात.'' :( ठळक उदाहरणे पाहिली आहेतच याची आपण. " अहंकाराचे ओझे जो टाकून देतो त्याची पावले कायमच आनंदी वाटचाल करत जातात." नेमके हेच केले जात नाही आणि आम्ही कायम दु:खीच कसे हा विचार मन कुरतडत राहतो.

शुचि 17/04/2010 - 00:56
अरुंधती मला जालावर या पुस्तकातलं एक मस्त वाक्य सापडलं - तुम्ही एक वेळ तुमच्या इच्छेनुसार , एखाद्याकडून सेवा करवून घेऊ शकता, पण त्याचं प्रेम साध्य करू शकत नाही. O:) You can will an act of service but you can not will love. O:) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का

पिंगू 17/04/2010 - 02:02
अतिशय सुंदर आणि पटणार्‍या गोष्टी आहेत....धन्यवाद अरुंधतीताई..... - पिंगू "आयुष्य सुंदर आहे.. पण ते जगणारयावर अवलंबून आहे"

झुम्बर 21/04/2010 - 09:55
नक्कि वाचते .... झेन तत्व्द्यनबद्दल पुस्तक महित असल्यास सान्गवे ....

३. एकदा एका नास्तिकाने विचारले, '' ईश्वर आहे का हो खरोखरीच?'' आचार्य म्हणाले, ''मी जर तुझ्याशी प्रामाणिक रहावे असे तुला वाटत असेल तर मी ह्या प्रश्नाचे उत्तर देणार नाही.'' नंतर एका शिष्याने आचार्यांना विचारले की त्यांनी उत्तर देण्यास का नकार दिला.... ''कारण त्या प्रश्नाचे उत्तरच नाही!'' आचार्यांनी सांगितले. ''म्हणजे तुम्ही नास्तिक आहात का?'' ''छे! ज्याबद्दल काहीही सांगता येत नाही अशा (ईश्वराला) नास्तिक अव्हेरण्याची आणि आस्तिक स्वीकारण्याची चूक करतो!'' हे आवडले.. निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

पांथस्थ 18/07/2012 - 13:57
अ‍ॅन्थनी डीमेल्लो हे एक मुक्त विचाराचे ख्रिस्ती धर्मगुरु होते. त्यांच्या अनेक पुस्तकांमधुन इतर अनेक धर्मांचा, त्यांच्या संताचा उल्लेख येतो. ह्या कारणास्तव त्यांना रोम ची नाराजी पत्करावी लागली होती. त्यांची इतर पुस्तके - "साँग्स ऑफ द बर्ड्स", "दि प्रेअर ऑफ फ्रॉग", "साधना", "कॉल टु लव्ह" ई.ई. हि पण खुप छान आहेत. मला "साधना" विशेष आवडते - ज्या मधे अनेक छोटे छोटे सहज करता येण्यासारखे मेडिटेशन्स दिलेले आहेत. इथे त्यांची पुस्तके विक्रिसाठी उपलब्ध आहेत.

शुचि 16/04/2010 - 22:13
छान दिसतय ग पुस्तक. मस्त ओळख करून दिलीस. >>''छे! ज्याबद्दल काहीही सांगता येत नाही अशा (ईश्वराला) नास्तिक अव्हेरण्याची आणि आस्तिक स्वीकारण्याची चूक करतो!'' >> लै भारी :) मला किनई, "डोंट स्वेट द स्मॉल स्टफ" हे पुस्तक सुद्धा असच वाचायचय. असच मजेशीर असावं ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का

भानस 16/04/2010 - 22:24
आता. आढावा एकदम छान. " सर्वात निष्ठुर खुनी आपल्या विचारधारेसाठी खून करतात.'' :( ठळक उदाहरणे पाहिली आहेतच याची आपण. " अहंकाराचे ओझे जो टाकून देतो त्याची पावले कायमच आनंदी वाटचाल करत जातात." नेमके हेच केले जात नाही आणि आम्ही कायम दु:खीच कसे हा विचार मन कुरतडत राहतो.

शुचि 17/04/2010 - 00:56
अरुंधती मला जालावर या पुस्तकातलं एक मस्त वाक्य सापडलं - तुम्ही एक वेळ तुमच्या इच्छेनुसार , एखाद्याकडून सेवा करवून घेऊ शकता, पण त्याचं प्रेम साध्य करू शकत नाही. O:) You can will an act of service but you can not will love. O:) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का

पिंगू 17/04/2010 - 02:02
अतिशय सुंदर आणि पटणार्‍या गोष्टी आहेत....धन्यवाद अरुंधतीताई..... - पिंगू "आयुष्य सुंदर आहे.. पण ते जगणारयावर अवलंबून आहे"

झुम्बर 21/04/2010 - 09:55
नक्कि वाचते .... झेन तत्व्द्यनबद्दल पुस्तक महित असल्यास सान्गवे ....

३. एकदा एका नास्तिकाने विचारले, '' ईश्वर आहे का हो खरोखरीच?'' आचार्य म्हणाले, ''मी जर तुझ्याशी प्रामाणिक रहावे असे तुला वाटत असेल तर मी ह्या प्रश्नाचे उत्तर देणार नाही.'' नंतर एका शिष्याने आचार्यांना विचारले की त्यांनी उत्तर देण्यास का नकार दिला.... ''कारण त्या प्रश्नाचे उत्तरच नाही!'' आचार्यांनी सांगितले. ''म्हणजे तुम्ही नास्तिक आहात का?'' ''छे! ज्याबद्दल काहीही सांगता येत नाही अशा (ईश्वराला) नास्तिक अव्हेरण्याची आणि आस्तिक स्वीकारण्याची चूक करतो!'' हे आवडले.. निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

पांथस्थ 18/07/2012 - 13:57
अ‍ॅन्थनी डीमेल्लो हे एक मुक्त विचाराचे ख्रिस्ती धर्मगुरु होते. त्यांच्या अनेक पुस्तकांमधुन इतर अनेक धर्मांचा, त्यांच्या संताचा उल्लेख येतो. ह्या कारणास्तव त्यांना रोम ची नाराजी पत्करावी लागली होती. त्यांची इतर पुस्तके - "साँग्स ऑफ द बर्ड्स", "दि प्रेअर ऑफ फ्रॉग", "साधना", "कॉल टु लव्ह" ई.ई. हि पण खुप छान आहेत. मला "साधना" विशेष आवडते - ज्या मधे अनेक छोटे छोटे सहज करता येण्यासारखे मेडिटेशन्स दिलेले आहेत. इथे त्यांची पुस्तके विक्रिसाठी उपलब्ध आहेत.
माझ्या आवडत्या पुस्तकांमधील एक पुस्तक म्हणजे ''वन मिनिट नॉनसेन्स''! म्हणजेच एका मिनिटातील निरर्थकता.... अ‍ॅन्थनी डीमेल्लो ह्या लेखकाचे हे तत्त्वज्ञानाचा मोठा आवाका अतिशय छोट्याशा, दैनंदिन स्वरूपाच्या आणि काही वेळा त्यातील मिष्किल छटेमुळे हसवणार्‍या घटनांमधून पेलणारे सुरेख, चटपटीत पुस्तक! No one is exempt from talking nonsense.

बेस्ट ऑफ बेस्ट गाणी

गणपा ·

शुचि 17/04/2010 - 03:15
हिन्दी गाणं - येह कैसी अजब दास्तां हो गयी है - http://www.youtube.com/watch?v=pBeNuDzOYlc मराठी गाणं - ऋणानुबंधाच्या जिथुन पडल्या गाठी - http://www.youtube.com/watch?v=CKHuPscOLo4 इंग्लिश गाणं - १६ रिझन्स व्हाय आय लव्ह यु - http://www.youtube.com/watch?v=x_17QF9dgfY ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का

रेवती 16/04/2010 - 18:18
अवघड आहे रे सांगणं! काही दिवस एखादं गाणं खूप ऐकलं जातं त्यानुसार सध्या मी 'नाम गुम जायेगा' ऐकतीये आणि 'आजा आजा' हे स्लमडॉग मिलेनियरमधलं जास्त ऐकतीये. मराठीतलं 'मोहुनिया तुजसंगे नयन खेळले जुगार' हे आणि सुरेश वाडकरांनी गायलेलं 'तू सप्तसूर माझे' अशी दोन मागच्या अठवड्यात जास्त ऐकली. धागा चांगला आहे. रेवती

प्रभो 16/04/2010 - 20:33
आपली पण ... गाणी: युगुल गीत :हृदयी वंसत फुलताना..(बनवाबनवी) / आजा सनम मधूर चांदनी में हम (चोरी चोरी) प्रेम गीत : पाहिले न मी तुला,तु मला न पाहिले ..(गुपचुप गुपचुप) / प्यार हुआ इकरार हुआ (श्री ४२०) विरह गीत / सॅड साँग: हे भलते अवघड असते (संदीप खरे)/ और ईस दिल मैं क्या रख्खा है ...(ईनामदार)/जाने जिगर जाने मन (आशिकी) गायकाच्या आवाजातल : मुझे रात दिन बस मुझे चाहती हो (संघर्ष) , सलामे इश्क (किशोर - अमिताभ) गायीकेच्या आवाजातल : पिया तू अब तो आजा (आशाताई - कारवां) भक्तीगीत : मोरया मोरया (उलाढाल - अजय-अतुल चं) इंग्रजी : ओन्ली टाईम (स्वीट नोव्हेंबर)

तिमा 16/04/2010 - 20:39
मदनमोहनचे लताच्या स्वरातले 'चॉंद मध्धम है आँसमा चुप है' ऐका. अरुण दाते यांनी गायलेले 'बदनाम नांव झाले माझे तुझ्या जगांत' ऐका. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

विकास 16/04/2010 - 21:07
कुठले गाणे आवडते हे बर्‍याचदा मूड वर अवलंबून असते. त्यामुळे एकच एक गाणे सांगितले तरी ते वास्तवाला धरून होणार नाही. तरी देखील, पटकन आठवणारी काही गाणी: युगुल गीत : ते वेड मजला लागले, प्रेम गीत : तूम बीन जाऊ कहाँ (रफी आणि किशोर दोघांचे), माझा होशील का?, शब्दावाचून कळले सारे, गर्द सभोती विरह गीत / सॅड साँग: मी तर प्रेम दिवाणी (आशा आणि ललीता फडके दोघींचे), जिंदगी के सफरमे गुजर जाते है..., हे सुरांनो चंद्र व्हा (अर्चना कान्हेरेंनी म्हणलेले) गायकाच्या आवाजातल :जितेंद्र अभिषेकी, कुमार गंधर्व, किशोर, रफी ची अनेक गीते, थोडे वेगळे: मदन मोहनने म्हणलेले दस्तक मधील "माई रे मै कासे कहूँ..." हे गाणे. गायीकेच्या आवाजातल : लता-आशा (काही उषाची पण) अनेक. थोडे वेगळे सांगायचे असेल तर किशोरी अमोणकरांची काही गाणी - "रंगी रंगला श्रीरंग" , "माझे माहेर पंढरी" (वेगळीच चाल), "बोलावा विठ्ठल", "गजर", एमी ग्रँटची पण काही गाणी जाता येता ऐकायला आवडतात -------------------- तोच चंद्रमा नभात हे प्रेम गीता पेक्षा, प्रेयसी जवळ असून विरह गीत वाटते:
त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी
एकदा शांता शेळक्यांनी मुलाखतीत हे गाणे त्यांना कालीदासाच्या एका संस्कृत काव्यावरून कसे सुचले हे ते काव्य तोंडपाठ म्हणून दाखवलेले आत्ता आठवले... -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

सन्जोप राव 17/04/2010 - 06:19
'गर्द सभोती रान साजणी' हे गाणे अनिल अवचटांच्या 'मुक्तांगण' या व्यसनमुक्ती केंद्रात नियमित वाजवले जाते, असे ऐकून आहे. सन्जोप राव इसे रोकिये महिंदरबाबू, क्या आप अपने तमाशे के लिये एक आदमी की जान ले लेंगे? शेरसिंग, राजू आदमी नही, जोकर है. ये जियेगा भी यही, मरेगा भी यही. मरेगा भी यही, जियेगा भी यही.

In reply to by सन्जोप राव

शुचि 17/04/2010 - 08:46
काय अजरामर गाणं सुचवलत सन्जोप राव वा!!! हा दुवा. http://www.fbeats.com/vidfeeder_view.php?id=OQ45I_85t-I ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का

In reply to by शुचि

विकास 17/04/2010 - 09:39
हे मूळ आशालताचे गाणे जास्त आवडते... मात्र आत्ता आमच्याकडे आमच्या लेकीची (अमेरिकन) मैत्रिण आली आहे. तीने मी वरील दुव्यावरील गाण्याचे लावलेले, नुसते पहीले सूर / शब्द ऐकले आणि तात्काळ म्हणाली catchy music, I liked it ! त्याच पद्धतीने (अभिषेकींनी स्वरबद्ध केलेले): विकल मन आज झुरत असहाय्य, निर्गुणाचा छंद धरीला जो आवडी, ही अजून दोन गाणी आठवली. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

शुचि 17/04/2010 - 20:01
आशालताचं शोधते विकास साहेब. अरे ते तुम्ही सुचवलं होतत गाणं माझी गल्लत झाली. अर्थात सन्जोप रावां नी दिलेली माहीती अमूल्य आहे. आणि त्यांनी ते गाणं हायलाइट केलं ते बरं झालं. सापडलं - http://www.musicindiaonline.com/album/76-Marathi_Natya_Geete/19337-Sangeet_Matsya_Gandha/#/album/76-Marathi_Natya_Geete/19337-Sangeet_Matsya_Gandha/ पण मला शौनक अभिषेकींचं फार आवडलं .... विशेषतः "काय हरविले सांग शोधशी" नंतर "या जमुनेच्या तीरी" वरचा जो स्वर आहे ..... मला वेडापिसा करतो. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का

मदनबाण 17/04/2010 - 09:37
युगुल गीत :--- http://www.youtube.com/watch?v=P6-xSSYBfQs प्रेम गीत :--- http://www.youtube.com/watch?v=aFN_VFuLegY गायीकेच्या आवाजातल :--- http://www.youtube.com/watch?v=qFIyYs2afPo गायकाच्या आवाजातल :--- http://www.youtube.com/watch?v=oHgvg7O1tBU&feature=related विरह गीत :--- http://www.youtube.com/watch?v=Pyn1qH5iG00&feature=related मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama

पांथस्थ 17/04/2010 - 13:51
युगुल गीत: मस्ती मे छेडके तराना कोई दिलका / इक हसीं शामको दिल मेरा खोगया प्रेम गीत: आज मदहोश हुआ जायेरे / आपकीं मेहकी हुई झुल्फ को विरह गीत / सॅड साँग: जिंदगी के सफर मे / याद पियाँकी आये / सुन्या सुन्या मैफलीत माझ्या गायकाच्या आवाजातलं: जिन्हे नाझ है हिंद पर वो कहा है / ना किसी की आंख का नुर हू / मै शायर बदनाम गायीकेच्या आवाजातलं: हम है मता-ए-कुचा ओ बाझार कि तराह / रुके रुकेसे कदम रुकके बार बार चले / भय इथले संपत नाहि / झिम झिम झरती श्रावणधारा इथे द्यायची म्हणुन हि काहि निवडक गाणी. पुढच्या वेळी हिच गाणी मनात येतील याचा काहि भरोसा नाही. मनाला भिडतील असे शब्द, हृदयाचा ठाव घेणारे संगीत आणी भावनांना मुर्तीमंत बनवणारे स्वर ह्या निकषावर खरी उतरतील अशी गाणी शेकडोंनी आहेत. आपल्या मनःस्थितीनुसार कधी हे गाणे आवडते तर कधी ते. असो. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर

अरुंधती 17/04/2010 - 14:55
मूडवर आहे हो सगळं.... कधी गाण्याने मूड येतो, कधी मूडमुळे ते गाणे ऐकले जाते! :-) पण तरीही ही माझी आवडत्या गाण्यांची एक यादी: [ छोटीशी] युगुल गीत : जीवन में पिया तेरा साथ रहे - लता व रफी : गूंज उठी शहनाई तेरे सुर और मेरे गीत - ''---- ''--- मेरे मेहबूब - मेरे मेहबूब में क्या नही - लता व आशा रंग दे रे : नवरंग : मन्ना डे, आशा. http://ww.smashits.com/music/oldies/songs/8842/navrang.html प्रेम गीत : मेरे मेहबूब तुझे मेरे मुहब्बत की कसम... मेरे मेहबूब - रफी लता : नया दौर - मांग के साथ तुम्हारा - रफी व आशा -''- उडे जब जब जुल्फे तेरी - ''-- विरह गीत / सॅड साँग: आंधी : तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा.... लता, किशोर.... दो बदन : जब चली ठंडी हवा.... आशा... चोरी चोरी : रसिक बलमां हाए दिल क्यू लगाया.... लता... झनक झनक : मेरे ए दिल बता : लता, मन्ना डे गायकाच्या आवाजातल : अब्दुल्ला : मैने पूछा चांदसे के देखा है कहीं.... महम्मद रफी चौदवीका चांद हो या आफ्ताब हो - महम्मद रफी नैन सो नैन नाही मिलाओ - झनक झनक - हेमंतकुमार गायीकेच्या आवाजातल : बंदिनी : मोरा गोरा अंग : लता किनारा : अब के ना सावन : लता नमकीन : फिरसे आईयो बदरा बिदेसी : आशा अरुंधती http://iravatik.blogspot.com/

मी-सौरभ 18/04/2010 - 00:27
गाणी: युगुल गीत:'सलाम ए ईश्क मेरी जान.....' प्रेम गीत : किशोर 'मेरे सामनेवाली खिड्की में...' विरह गीत / सॅड साँग: केके 'आवारापन बंजारापन....' गायकाच्या आवाजातल : मो. रफी 'मधुबन में राधिका नाचे रे' गायीकेच्या आवाजातल :आशा 'मेरा कुछ सामान...' ----- सौरभ :)

शुचि 17/04/2010 - 03:15
हिन्दी गाणं - येह कैसी अजब दास्तां हो गयी है - http://www.youtube.com/watch?v=pBeNuDzOYlc मराठी गाणं - ऋणानुबंधाच्या जिथुन पडल्या गाठी - http://www.youtube.com/watch?v=CKHuPscOLo4 इंग्लिश गाणं - १६ रिझन्स व्हाय आय लव्ह यु - http://www.youtube.com/watch?v=x_17QF9dgfY ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का

रेवती 16/04/2010 - 18:18
अवघड आहे रे सांगणं! काही दिवस एखादं गाणं खूप ऐकलं जातं त्यानुसार सध्या मी 'नाम गुम जायेगा' ऐकतीये आणि 'आजा आजा' हे स्लमडॉग मिलेनियरमधलं जास्त ऐकतीये. मराठीतलं 'मोहुनिया तुजसंगे नयन खेळले जुगार' हे आणि सुरेश वाडकरांनी गायलेलं 'तू सप्तसूर माझे' अशी दोन मागच्या अठवड्यात जास्त ऐकली. धागा चांगला आहे. रेवती

प्रभो 16/04/2010 - 20:33
आपली पण ... गाणी: युगुल गीत :हृदयी वंसत फुलताना..(बनवाबनवी) / आजा सनम मधूर चांदनी में हम (चोरी चोरी) प्रेम गीत : पाहिले न मी तुला,तु मला न पाहिले ..(गुपचुप गुपचुप) / प्यार हुआ इकरार हुआ (श्री ४२०) विरह गीत / सॅड साँग: हे भलते अवघड असते (संदीप खरे)/ और ईस दिल मैं क्या रख्खा है ...(ईनामदार)/जाने जिगर जाने मन (आशिकी) गायकाच्या आवाजातल : मुझे रात दिन बस मुझे चाहती हो (संघर्ष) , सलामे इश्क (किशोर - अमिताभ) गायीकेच्या आवाजातल : पिया तू अब तो आजा (आशाताई - कारवां) भक्तीगीत : मोरया मोरया (उलाढाल - अजय-अतुल चं) इंग्रजी : ओन्ली टाईम (स्वीट नोव्हेंबर)

तिमा 16/04/2010 - 20:39
मदनमोहनचे लताच्या स्वरातले 'चॉंद मध्धम है आँसमा चुप है' ऐका. अरुण दाते यांनी गायलेले 'बदनाम नांव झाले माझे तुझ्या जगांत' ऐका. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

विकास 16/04/2010 - 21:07
कुठले गाणे आवडते हे बर्‍याचदा मूड वर अवलंबून असते. त्यामुळे एकच एक गाणे सांगितले तरी ते वास्तवाला धरून होणार नाही. तरी देखील, पटकन आठवणारी काही गाणी: युगुल गीत : ते वेड मजला लागले, प्रेम गीत : तूम बीन जाऊ कहाँ (रफी आणि किशोर दोघांचे), माझा होशील का?, शब्दावाचून कळले सारे, गर्द सभोती विरह गीत / सॅड साँग: मी तर प्रेम दिवाणी (आशा आणि ललीता फडके दोघींचे), जिंदगी के सफरमे गुजर जाते है..., हे सुरांनो चंद्र व्हा (अर्चना कान्हेरेंनी म्हणलेले) गायकाच्या आवाजातल :जितेंद्र अभिषेकी, कुमार गंधर्व, किशोर, रफी ची अनेक गीते, थोडे वेगळे: मदन मोहनने म्हणलेले दस्तक मधील "माई रे मै कासे कहूँ..." हे गाणे. गायीकेच्या आवाजातल : लता-आशा (काही उषाची पण) अनेक. थोडे वेगळे सांगायचे असेल तर किशोरी अमोणकरांची काही गाणी - "रंगी रंगला श्रीरंग" , "माझे माहेर पंढरी" (वेगळीच चाल), "बोलावा विठ्ठल", "गजर", एमी ग्रँटची पण काही गाणी जाता येता ऐकायला आवडतात -------------------- तोच चंद्रमा नभात हे प्रेम गीता पेक्षा, प्रेयसी जवळ असून विरह गीत वाटते:
त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी
एकदा शांता शेळक्यांनी मुलाखतीत हे गाणे त्यांना कालीदासाच्या एका संस्कृत काव्यावरून कसे सुचले हे ते काव्य तोंडपाठ म्हणून दाखवलेले आत्ता आठवले... -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

सन्जोप राव 17/04/2010 - 06:19
'गर्द सभोती रान साजणी' हे गाणे अनिल अवचटांच्या 'मुक्तांगण' या व्यसनमुक्ती केंद्रात नियमित वाजवले जाते, असे ऐकून आहे. सन्जोप राव इसे रोकिये महिंदरबाबू, क्या आप अपने तमाशे के लिये एक आदमी की जान ले लेंगे? शेरसिंग, राजू आदमी नही, जोकर है. ये जियेगा भी यही, मरेगा भी यही. मरेगा भी यही, जियेगा भी यही.

In reply to by सन्जोप राव

शुचि 17/04/2010 - 08:46
काय अजरामर गाणं सुचवलत सन्जोप राव वा!!! हा दुवा. http://www.fbeats.com/vidfeeder_view.php?id=OQ45I_85t-I ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का

In reply to by शुचि

विकास 17/04/2010 - 09:39
हे मूळ आशालताचे गाणे जास्त आवडते... मात्र आत्ता आमच्याकडे आमच्या लेकीची (अमेरिकन) मैत्रिण आली आहे. तीने मी वरील दुव्यावरील गाण्याचे लावलेले, नुसते पहीले सूर / शब्द ऐकले आणि तात्काळ म्हणाली catchy music, I liked it ! त्याच पद्धतीने (अभिषेकींनी स्वरबद्ध केलेले): विकल मन आज झुरत असहाय्य, निर्गुणाचा छंद धरीला जो आवडी, ही अजून दोन गाणी आठवली. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

शुचि 17/04/2010 - 20:01
आशालताचं शोधते विकास साहेब. अरे ते तुम्ही सुचवलं होतत गाणं माझी गल्लत झाली. अर्थात सन्जोप रावां नी दिलेली माहीती अमूल्य आहे. आणि त्यांनी ते गाणं हायलाइट केलं ते बरं झालं. सापडलं - http://www.musicindiaonline.com/album/76-Marathi_Natya_Geete/19337-Sangeet_Matsya_Gandha/#/album/76-Marathi_Natya_Geete/19337-Sangeet_Matsya_Gandha/ पण मला शौनक अभिषेकींचं फार आवडलं .... विशेषतः "काय हरविले सांग शोधशी" नंतर "या जमुनेच्या तीरी" वरचा जो स्वर आहे ..... मला वेडापिसा करतो. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का

मदनबाण 17/04/2010 - 09:37
युगुल गीत :--- http://www.youtube.com/watch?v=P6-xSSYBfQs प्रेम गीत :--- http://www.youtube.com/watch?v=aFN_VFuLegY गायीकेच्या आवाजातल :--- http://www.youtube.com/watch?v=qFIyYs2afPo गायकाच्या आवाजातल :--- http://www.youtube.com/watch?v=oHgvg7O1tBU&feature=related विरह गीत :--- http://www.youtube.com/watch?v=Pyn1qH5iG00&feature=related मदनबाण..... There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness. Dalai Lama

पांथस्थ 17/04/2010 - 13:51
युगुल गीत: मस्ती मे छेडके तराना कोई दिलका / इक हसीं शामको दिल मेरा खोगया प्रेम गीत: आज मदहोश हुआ जायेरे / आपकीं मेहकी हुई झुल्फ को विरह गीत / सॅड साँग: जिंदगी के सफर मे / याद पियाँकी आये / सुन्या सुन्या मैफलीत माझ्या गायकाच्या आवाजातलं: जिन्हे नाझ है हिंद पर वो कहा है / ना किसी की आंख का नुर हू / मै शायर बदनाम गायीकेच्या आवाजातलं: हम है मता-ए-कुचा ओ बाझार कि तराह / रुके रुकेसे कदम रुकके बार बार चले / भय इथले संपत नाहि / झिम झिम झरती श्रावणधारा इथे द्यायची म्हणुन हि काहि निवडक गाणी. पुढच्या वेळी हिच गाणी मनात येतील याचा काहि भरोसा नाही. मनाला भिडतील असे शब्द, हृदयाचा ठाव घेणारे संगीत आणी भावनांना मुर्तीमंत बनवणारे स्वर ह्या निकषावर खरी उतरतील अशी गाणी शेकडोंनी आहेत. आपल्या मनःस्थितीनुसार कधी हे गाणे आवडते तर कधी ते. असो. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर

अरुंधती 17/04/2010 - 14:55
मूडवर आहे हो सगळं.... कधी गाण्याने मूड येतो, कधी मूडमुळे ते गाणे ऐकले जाते! :-) पण तरीही ही माझी आवडत्या गाण्यांची एक यादी: [ छोटीशी] युगुल गीत : जीवन में पिया तेरा साथ रहे - लता व रफी : गूंज उठी शहनाई तेरे सुर और मेरे गीत - ''---- ''--- मेरे मेहबूब - मेरे मेहबूब में क्या नही - लता व आशा रंग दे रे : नवरंग : मन्ना डे, आशा. http://ww.smashits.com/music/oldies/songs/8842/navrang.html प्रेम गीत : मेरे मेहबूब तुझे मेरे मुहब्बत की कसम... मेरे मेहबूब - रफी लता : नया दौर - मांग के साथ तुम्हारा - रफी व आशा -''- उडे जब जब जुल्फे तेरी - ''-- विरह गीत / सॅड साँग: आंधी : तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा.... लता, किशोर.... दो बदन : जब चली ठंडी हवा.... आशा... चोरी चोरी : रसिक बलमां हाए दिल क्यू लगाया.... लता... झनक झनक : मेरे ए दिल बता : लता, मन्ना डे गायकाच्या आवाजातल : अब्दुल्ला : मैने पूछा चांदसे के देखा है कहीं.... महम्मद रफी चौदवीका चांद हो या आफ्ताब हो - महम्मद रफी नैन सो नैन नाही मिलाओ - झनक झनक - हेमंतकुमार गायीकेच्या आवाजातल : बंदिनी : मोरा गोरा अंग : लता किनारा : अब के ना सावन : लता नमकीन : फिरसे आईयो बदरा बिदेसी : आशा अरुंधती http://iravatik.blogspot.com/

मी-सौरभ 18/04/2010 - 00:27
गाणी: युगुल गीत:'सलाम ए ईश्क मेरी जान.....' प्रेम गीत : किशोर 'मेरे सामनेवाली खिड्की में...' विरह गीत / सॅड साँग: केके 'आवारापन बंजारापन....' गायकाच्या आवाजातल : मो. रफी 'मधुबन में राधिका नाचे रे' गायीकेच्या आवाजातल :आशा 'मेरा कुछ सामान...' ----- सौरभ :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
सध्या अंताक्षर्‍या (मिक्स/मराठी), शिणेमे (आवडते/नावडते) यांना उत आलाय. पब्लीक उत्साहाने भाग घेउन भरगोस प्रतिसाद बी द्येतय.. म्हनल आपुन बी हात धुन घावा ;) इथे तुम्हाला आवडणारी मराठी/हिंदि गाणी नमुद करा. पण लेको तुम्हाला खालच्या वर्गवारीतल सर्वात जास्त आवडणार एकच गाण द्यायचय बर. (इतक्या आवडणार्‍या गाण्यातुन एकच निवडाच म्हणजे कठीण आहे. पण करा प्रयत्न) या माहितीचा मला माझ्या संकलना साठी उपयोग होइलच इतर गरजुं नाही होईल. गाणी: युगुल गीत : प्रेम गीत : विरह गीत / सॅड साँग: गायकाच्या आवाजातल : गायीकेच्या आवाजातल : माझी चॉईस : युगुल गीत : तुझ्या गळा माझ्या गळा..

माझे श्रद्धास्थान.....माझ्या कुन्चल्यातुन!!![नविन ६ चित्रक्रुती]

डावखुरा ·

In reply to by विसोबा खेचर

शानबा५१२ 17/03/2010 - 00:58
ओ तात्या ईथ खाली बघा........तात्या नाव आहे का आपलं? नाही ना माहीतेय.. *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

In reply to by बिपिन कार्यकर्ते

शानबा५१२ 17/03/2010 - 01:04
ठीक ना...नाय रे अपन कधीच नसतो तसा.........खरच मस्करी नाही. *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

In reply to by बिपिन कार्यकर्ते

Nile 17/03/2010 - 01:06
असं (१) त्यांना(४) नाही(६) सरळ(२) कळत(५) लिहलेलं(३).

शानबा५१२ 17/03/2010 - 00:56
तुमच श्रध्द्धास्थान भारी आहे माझ शोध येथे darkartsmedia.com/Google.html नाव लिहुन........ *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

श्रद्धास्थान नीट केले आहे. तुम्ही तुमच्या श्रद्धास्थानाला फारच लहान केलं होतं म्हणून दिसत नव्हतं... साईझ वाढवलाय. आता दिसतंय. बिपिन कार्यकर्ते

शानबा५१२ 17/03/2010 - 01:00
हे कुन्चला म्हणजे काय हे माहीती करण्याचे लालच झाले लालस ह्यांचा "लेख" पाहुन *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

डावखुरा 17/03/2010 - 01:01
मला छायाचित्र टाकायचे आहे पण जमले नाही ओर्कुत वरुन प्रयत्न झाला आता फ्लिकर वरुन करुन पाह्तो...."राजे!"

शुचि 17/03/2010 - 01:35
काय भारी आहे चित्र : ) ..... मस्त!!! *********************************** we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.

मदनबाण 17/03/2010 - 04:47
सुंदर... मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com

Nile 17/03/2010 - 04:48
काही चित्रे सुंदर आहेत, पण फोटोमधील त्या फ्रेम्स लावल्या नसत्या तर अजुन छान दिसली असती असं मला वाटतं!

शानबा५१२ 17/03/2010 - 10:40
पाचव चित्र रावस आहे सर्वात! *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

In reply to by डावखुरा

शानबा५१२ 17/03/2010 - 12:55
"रावस" हे एका माशाचे नाव आहे,आग्री भाषेत बोलतात,हा मासा चवीला फार छान असतो म्हणुन लोकप्रिय असतो स्थानिकांत,एखाद्या चांगल्या वाटलेल्या गोष्टीस उदगारवाचक विषेशण म्हणुन वापरतात.......... फु.............पाणी आण रे............... हा......तर माझ्या प्रतिक्रियांना कदाचितच अर्थ असतो नाहीतर त्या अर्थहीनच(माझ्याद्रुष्टीकोनातुन नाही) असतात. *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

अमोल केळकर 18/03/2010 - 09:34
सुंदर चित्रे आहेत. अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

In reply to by विसोबा खेचर

शानबा५१२ 17/03/2010 - 00:58
ओ तात्या ईथ खाली बघा........तात्या नाव आहे का आपलं? नाही ना माहीतेय.. *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

In reply to by बिपिन कार्यकर्ते

शानबा५१२ 17/03/2010 - 01:04
ठीक ना...नाय रे अपन कधीच नसतो तसा.........खरच मस्करी नाही. *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

In reply to by बिपिन कार्यकर्ते

Nile 17/03/2010 - 01:06
असं (१) त्यांना(४) नाही(६) सरळ(२) कळत(५) लिहलेलं(३).

शानबा५१२ 17/03/2010 - 00:56
तुमच श्रध्द्धास्थान भारी आहे माझ शोध येथे darkartsmedia.com/Google.html नाव लिहुन........ *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

श्रद्धास्थान नीट केले आहे. तुम्ही तुमच्या श्रद्धास्थानाला फारच लहान केलं होतं म्हणून दिसत नव्हतं... साईझ वाढवलाय. आता दिसतंय. बिपिन कार्यकर्ते

शानबा५१२ 17/03/2010 - 01:00
हे कुन्चला म्हणजे काय हे माहीती करण्याचे लालच झाले लालस ह्यांचा "लेख" पाहुन *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

डावखुरा 17/03/2010 - 01:01
मला छायाचित्र टाकायचे आहे पण जमले नाही ओर्कुत वरुन प्रयत्न झाला आता फ्लिकर वरुन करुन पाह्तो...."राजे!"

शुचि 17/03/2010 - 01:35
काय भारी आहे चित्र : ) ..... मस्त!!! *********************************** we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.

मदनबाण 17/03/2010 - 04:47
सुंदर... मदनबाण..... मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. www.mazeyoutube.blogspot.com

Nile 17/03/2010 - 04:48
काही चित्रे सुंदर आहेत, पण फोटोमधील त्या फ्रेम्स लावल्या नसत्या तर अजुन छान दिसली असती असं मला वाटतं!

शानबा५१२ 17/03/2010 - 10:40
पाचव चित्र रावस आहे सर्वात! *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

In reply to by डावखुरा

शानबा५१२ 17/03/2010 - 12:55
"रावस" हे एका माशाचे नाव आहे,आग्री भाषेत बोलतात,हा मासा चवीला फार छान असतो म्हणुन लोकप्रिय असतो स्थानिकांत,एखाद्या चांगल्या वाटलेल्या गोष्टीस उदगारवाचक विषेशण म्हणुन वापरतात.......... फु.............पाणी आण रे............... हा......तर माझ्या प्रतिक्रियांना कदाचितच अर्थ असतो नाहीतर त्या अर्थहीनच(माझ्याद्रुष्टीकोनातुन नाही) असतात. *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

अमोल केळकर 18/03/2010 - 09:34
सुंदर चित्रे आहेत. अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
लेखनप्रकार
जे जे च्या वस्तिग्रुहतील......

सूर्याची सावली...

दिनेश५७ ·

In reply to by प्रमोद देव

शुचि 08/03/2010 - 04:01
असेच म्हणते. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

In reply to by प्रमोद देव

शुचि 08/03/2010 - 04:01
असेच म्हणते. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
लेखनविषय:
लेखनप्रकार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक समर्पित प्रचारक, धुरंधर राजकारणी आणि ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी चित्रकूट येथे निधन झाले. अखेरच्या श्वासापर्यंत समाजासाठी आयुष्य वेचणार्‍या या महान आणि दुर्मिळ जीवनव्रतीचा कौटुंबिक जिव्हाळ्यातून उतरलेला एक सुंदर लेख 'लोकमत' मध्ये प्रसिद्ध झालाय. तो हा लेख : सूर्याची सावली गाढ झोपेत असतानाच अचानक फोन वाजला, आणि झोप चाळवली. इतक्या पहाटे किंवा रात्रीबेरात्री वाजणारे फोन घेणं अलीकडे मी टाळतो. पण त्या दिवशी फोन वाजताच मला जाग आली, आणि मी फोन कानाला लावला. पलीकडे मुंबईहून माझा भाऊ होता... 'रमेश, नानाजी गेले'...

भाषावार प्रांतरचनेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग ३

सातारकर ·

मराठी माणसाची एकजूट असणे हे फार महत्वाचे आहे. वेगळी राज्ये निर्माण करून विशेष फरक पडणार नाहीये. प्रत्येक प्रदेशातून नेतृत्व निर्माण होणे महत्वाचे आहे. उदा. नारायण राणे हे कोकणच्या एका विशिष्ट भागात थोडा फार का होईना विकास नेत आहेत. तसा प्रत्येक प्रादेशिक नेत्याने नेला पहिजे. आता प्रफुल पटेल अथवा गडकरींनी विदर्भात काय केले हे जनतेने विचारले पाहिजे. नुसते राज्याचे तुकडे करा बोलणारे नेते मंत्री पदाची स्वप्न पाहत आहेत. असले राज्य तोडणारे विचार हे पक्के कोन्ग्रेसच्या सोयीचे आहेत.

मराठी माणसाची एकजूट असणे हे फार महत्वाचे आहे. वेगळी राज्ये निर्माण करून विशेष फरक पडणार नाहीये. प्रत्येक प्रदेशातून नेतृत्व निर्माण होणे महत्वाचे आहे. उदा. नारायण राणे हे कोकणच्या एका विशिष्ट भागात थोडा फार का होईना विकास नेत आहेत. तसा प्रत्येक प्रादेशिक नेत्याने नेला पहिजे. आता प्रफुल पटेल अथवा गडकरींनी विदर्भात काय केले हे जनतेने विचारले पाहिजे. नुसते राज्याचे तुकडे करा बोलणारे नेते मंत्री पदाची स्वप्न पाहत आहेत. असले राज्य तोडणारे विचार हे पक्के कोन्ग्रेसच्या सोयीचे आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मनसे च्या वादळानंतर मी ही माहीती इतरांना (अर्थातच ज्यांना नसेल त्यांना) देण्याच्या उद्देशान हे लिहायला घेतल खरं.

२ रुपये? छे हे तर तत्त्वासाठी....

स्वानन्द ·

रेवती 11/12/2009 - 01:30
आपले हार्दिक अभिनंदन! एकदा बर्‍याच वर्षांपूर्वी मी रिक्षावाल्याशी हुज्जत घालून ठरवलेल्या भाड्यापेक्षा जास्त घेतलेला १ रू. परत घेतला होता सकाळी साडेसहा वाजता. माझे काका मात्र असल्या लोकांशी सकाळी भांडत बसू नकोस म्हणत होते पण मला भांडायची खुमखुमी आहेच आधीपासून.;) रेवती

हर्षद आनंदी 11/12/2009 - 01:46
एक नंबर.. ह्यांना असाच धडा शिकविला पाहिजे. त्याला विचारायचे, थंड करायला लागणार्‍या वीजेचे पैसे किती वेळा भरतोस, आणि ते कनेक्शन लीगल आहे का? स्वारगेट्ला महाड-मुंबई स्टँडवर एक टपरी आहे. त्याच्याकडे कोल्ड्रींक १५, २५ अश्या भावात मिळते. एकदा आधी तिथल्या पोराशी, मग त्याच्या मालकाशी वाद घालुन २० किमतीचे माझा कोल्ड्रींक २० लाच घेतले. त्यात तो हिंदी आणि मी मराठी, त्यामुळे अजुनच मजा आली. त्याला मराठी व्यवस्थित समजत होते, पण बोलत नव्हता मग मला अजुनच चेव आला. पण नंतर विचार करायला लागलो, ह्यांच्याशी कोणीही भांडेल, पण बार मध्ये बसुन दारू पिताना, त्या दारुची, कोल्ड्रींकची, सिगरेट्ची किती जास्त कींमत वसुल केली जात असेल? प्रत्येक गोष्ट M.R.P. ला विकणार्‍या दुकानदारांकडुन M.R.P. वर सुट मिळण्यासाठी कितीवेळा भांडतो? आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

मी : एक काम कर... २ सेंटर फ्रेश दे दे... तो : लेकीन उसमेसे नही होगा...अलग २ रुपये देने होंगे
श्री स्वानंद, सेंटर फ्रेशची किंमत दोन रुपये आहे की नाही हे तपासून पाहीले होते का?

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

अक्षयजी, सेंटर फ्रेशची १ गोळी १ रुपयाला येते आणि हे बहुतेकांना माहीत असते. तेव्हा दोन रुपयाच्या बदल्यात २ सेंटर फ्रेश हा योग्य व्यवहार आहे. स्वानंदराव, अभिनंदन ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

In reply to by निमीत्त मात्र

स्वानन्द 11/12/2009 - 11:14
लिमका च्या ऐवजी माझा किंवा मँगोला समजा...मुद्दा तोच राहतो. बरोबर ना? स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

पाषाणभेद 11/12/2009 - 04:43
तुमचे हार्दिक अभिनंदन! आणि तुमच्या धोरणास जाहिर पाठिंबा!! तुमच्यासारखीच हु़क्की मला पण येते कधीकधी पण आजकाल माझी जास्तच 'डोंबीवली फास्ट' होतेय. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी

विजुभाऊ 11/12/2009 - 10:08
तत्वासाठी भांडऊन झाल्यावर श्रमपरिहार म्हणून दारु पिताना हाटेलात २०० /२५०रू क्वार्टर मिळणार्‍या बाटलीतले द्रव्य २०० /२५०रू ला एक पेग या दराने घेताना कोणीच कधीच वादविवाद करताना दिसत नाही . हे एक कोडेच आहे

In reply to by विजुभाऊ

jaypal 11/12/2009 - 11:06
दारु पिण्यास (अंमला खाली नसुनही वादविवाद घालण्यास) आधी आपल्याकडे अधिकृत परवाना असावा लागतो. तो कितीजण घेतात? तसा परवाना असल्यास किंमत हा विषय वगळता असली व नकली दर्जा वरुन हरकत घेता येते (वाद ही घालता येतो) महराष्ट्रशासन परवाना शुल्क = अजिवन रु.१०००/- (केवळ महराष्ट्रा पुरता मर्यादीत)

In reply to by jaypal

संजा 11/12/2009 - 13:29
आपली ऊर्जा नेहमी महत्वाच्या प्रायारिटीज वर खर्च करणे चांगले. महत्वाच्या प्रायारिटीज नसती ल तर प्रश्नच नाही जयपाल - आपल्याकडे परवाना आसेल तर बारमालकाने दारू पूरवणे सक्तीचे आसते काय ?

In reply to by विजुभाऊ

स्वानन्द 11/12/2009 - 12:16
भाऊ, आम्ही (म्हणजे मी )मद्याच्या बाटलीपासून ( म्हणजे मद्द्यापासून ) दूर राहतो. त्यामुळे हा प्रसंग माझ्याबाबतीत कधी घडत नाही. हो पण, जर दारूच्या दुकानातून बाटली MRP पेक्षा जास्त दराने विकली जात असेल तर्...विरोध केलाच पाहिजे असे मला वाटते. हॉटेल मध्ये जास्त किंमत लावणे ( service charge च्या नावाखाली ) कायद्याच्या द्र्रुष्टीने योग्य आहे की नाही यावर जाणकारांनी मार्गदर्शन करावे ही विनंती. स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

In reply to by स्वानन्द

शाहरुख 11/12/2009 - 12:33
जर मद्यालयात मंद दिवे , समोर नाचणार्‍या बायका या 'सोयींचे' पैसे बाटलीसाठी लावल्याचे चालत असेल तर स्टॉलवाल्याने थंड करण्याचे पैसे लावले तर ते चूक कसे ? शितपेयाच्या बाटलीवर असे लिहिले असते का की "८ रुपयात १० डिग्री तापमानाची बाटली दिली पाहिजे" ? (अगोदर किंमत विचारून मग वस्तू खरेदी करणारा) शाहरुख

In reply to by शाहरुख

स्वानन्द 11/12/2009 - 12:56
पण मला मागे कधीतरी लोकसत्ता मध्ये लेख वाचला होता, त्यानुसार, कंपनी जेव्हा MRP ठरवते तेव्हा हा मुद्दा देखील ग्राह्य धरलेला असतो. तेव्हा माझ्या मते MRP पेक्षा जास्त किंमत घेणे योग्य नाही, लिमका च्या बाटली साठी देखील. ( उदाहरणादाखल, कधी आईस्क्रीम चा family pack घ्यायला गेला तर, थंड करायचे म्हणून जास्त पैसे घेत नाहीत हे आपण पाहिलेच असेल. ) स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

In reply to by स्वानन्द

शाहरुख 11/12/2009 - 13:12
>>पण मला मागे कधीतरी लोकसत्ता मध्ये लेख वाचला होता, त्यानुसार, कंपनी जेव्हा MRP ठरवते तेव्हा हा मुद्दा देखील ग्राह्य धरलेला असतो. कंपनीने एम.आर.पी. ठरवताना विक्रेत्याचा सर्व खर्च जाऊन होणारा फायदा विचारात घेतला असणारच पण असे कायदेशीर बंधन बहूतेक नसावे की थंडच पेय विकले पाहिजे म्हणून... त्याचा फायदा हे विक्रेते घेतात पण तो गुन्हा नाही असे मला वाटते.

In reply to by शाहरुख

समजा विक्रेत्याने पाळावयाच्या कायदेशीर तरतुदी एवढाच निकष लावला तर कुणाही विक्रेत्याला पळता भुई थोडी होईल. आपल्याला जगताना आपण सदासर्वदा कायदेशीर वागतो का? बेकायदेशीर कृत्य करणारे अनेक असतात फक्त ते पकडले गेले तर आरोप आणी न्यायालयात सिद्ध झाले तर गुन्हेगार. शिक्षा भोगुन आल्यावर परत सर्वासामन्य निरपरधार नागरिक. गुन्ह्याची शिक्षा भोगुन झाल्यावर तो गुन्हेगार रहात नाही. कायदेशीर नसणार्‍या परंतु व्यवहारात चालणार्‍या अनेक बाबी आपण अवतीभवती पहातो. वरील उदाहरणात कायदेशीर विक्री करायची झाली तर त्या एम आर पी मध्ये थंड असण्याची किंमत देखील अंतर्भुत आहे. यावर टीव्हीवर चर्चा झाल्याचे पुसट आठवते. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by शाहरुख

देवदत्त 12/12/2009 - 10:50
कायदेशीर होते म्हणून का ते माहित नाही, पण काही वर्षांपूर्वीपर्यंत ह्या शीतपेयांच्या बाटल्यांवर 'सर्व्ह चिल्ल्ड' (Serve Chilled) असे छापलेले असायचे. म्हणजेच ते पेय थंड करून दिले पाहिजे. आता ते छापलेले नसते. बहुधा त्याचा फायदा घेतला जातो. (किंवा विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार ते काढले गेले असेही असू शकते) पण हो, त्या वेळी बाटल्यांवर किंमत छापलेली नसायची. आणि हो, एम आर पी मध्ये सर्व खर्च धरलेला असतो हेही ऐकले वाचले होते. त्यामुळे त्यापेक्षा जास्त किंमतीत कोणी विकू शकत नाही, पण ग्राहकही ते कमी किंमतीत मागू शकतो आणि विक्रेत्याला फायदा होत असेल तर त्यापेक्षा कमी किंमतीत तो विकू शकतो.

In reply to by स्वानन्द

jaypal 11/12/2009 - 12:34
>हो पण, जर दारूच्या दुकानातून बाटली MRP पेक्षा जास्त दराने विकली जात असेल तर्...विरोध केलाच पाहिजे असे मला वाटते. स्वानन्दा, दर= MRP+ २०% टॅक्स. परवाना आसेल तरच पक्के बिल मिळते.(अन्यथा नकली माल "गळ्यात"पडण्याची शक्यता आधिक)तसेच परवान्याशिवाय वाहतुक करणे/बाळगणे कायद्याने दंडणिय आहे(उदा.तु मद्यपान करत नाहीस पण मीत्रांसाठी दुकानातुन घेउन जाताना पकडला गेल्यास, लटकलास म्हणुन समज)

In reply to by jaypal

स्वानन्द 11/12/2009 - 13:02
>>उदा.तु मद्यपान करत नाहीस पण मीत्रांसाठी दुकानातुन घेउन जाताना पकडला गेल्यास, लटकलास म्हणुन समज अत्यंत मौलीक माहीती, जयपाल भाऊ! धन्यु. स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

विमुक्त 11/12/2009 - 12:14
पुणे-मुंबई मेगाहायवे वर तर फारच लुबाडतात... १० रु च चिप्सच पाकिट १५ रु ला विकतात... चहा पण १०रु च्या खाली नाही मिळत...

सहज 11/12/2009 - 12:21
ग्राहक शिक्षण व चळवळ! अश्या छोट्या मोठ्या गोष्टींचे नियोजन आधीपासुन करायचे हाच सध्या तरी एकमेव उपाय आहे.

पोलिस खात्यातील बिनतारी नोकरीत प्रत्येक ठिकाणी तत्त्वासाठी वादविवाद घालत बसायाचा नंतर नंतर कंटाळा आला. बिनडोक गोष्टींसाठी यस सर! यस सर! करायचा कंटाळा आला. शेवटी अन्यायाचा भाग आला तेव्हा सामाजिक न्यायासाठी वैयक्तिक अन्याय क्षम्य मानण्याचे ठरवुन अकाली बिनतारी जगातुन भावनिक राजीनाम्याला स्वेच्छानिवृत्तीचे कवच देउन बाहेर पडलो. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मदनबाण 11/12/2009 - 14:09
घामाचा पैसा असताना १ रु. देखील का म्हणुन जास्त ध्यायचा ? कोणती कंपनी कर्मचार्‍याचा पगार आहे त्या पेक्षा जास्त देते? नाही देत ना... मग तुम्ही छापील किंमती पेक्षा जास्त पैसे देणे अयोग्यच आहे. स्वानंद तुम्ही जे केलतं ते योग्यच आहे.हा ज्यांच्याकडे पैसा जास्त झाला असेल तर त्यांनी तो कशाही प्रकारे वाटावा !!! एमआरपी वर देखील भाव करता येतो असे कुठे तरी वाचल्याचे आठवते. फक्त ५ रुपयांसाठी..... :--- http://www.misalpav.com/node/1680 मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia

"नेव्हर स्वेट द स्मॉल स्टफ" ह्या पुस्तकांत बहुदा अश्याच गोष्टींबद्दल सांगितले आहे. बरेच दुकानदार/बस कंडक्टर हे सुट्ट्या पैशांची अडचण होते म्हणुन असे करत असावेत.मागे एकदा मी बसने जाताना मी ११ रु.च्या तिकिटाचे १० रू + एकुलते एक असलेले २ रू चे नाणे असे १२ रू. दिले आणि उतरताना कंडक्टर कडुन १ रू. पुन्हा घेतला. पहिल्यांदी त्याच्या चेहर्यावर आश्चर्य होते मग त्याला सांगितले कि परत जाताना ह्याच बसने जायचेय आणि तेव्हा ११ रु. लागतीलच की.! तो हसला आणि एक रुपया दिला. कुठल्याही मल्टीप्लेक्स मध्ये स्वतःचे खाद्यपदार्थ / पेयपदार्थ आतमध्ये नेण्याची परवानगी नसते.तिथे तर अक्षरशः ग्राहकाला ओरबाडुन ओरबाडुन लुटले जाते.१० रू.चे पॉपकॉर्न ७०-८० रू.,बाहेर १०-१२ रू. ला मिळणारी शीतपेये ३०-४० रू. ला विकली जातात आणि एम.आर.पीच्या नियमला बगल देण्यासाठी ही पेये व्हेंडिंग मशीन मधुन मल्टीप्लेक्सच्या स्वतःच्या ग्लासातुन सर्व्ह केली जातात. २ रू साठी जर एवढी डोकेफोड करावी लागत असेल तर मल्टीप्लेक्स सारख्या ठिकाणी काय काय करावे लागेल ह्याचा विचार करतो आहे. ...आणि तत्वे/सचोटी/प्रामाणिकपणा ह्या गोष्टीसुध्दा आपण सोय पाहुनच वापरतो.. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

In reply to by कानडाऊ योगेशु

मल्टीप्लेक्स मधली अजुन एक गोची अशी की तिथे सगळाच उच्चभ्रु माहोल असतो त्यामुळे विक्रेता सांगेल त्या किमतीत आपल्याला हवे असणारे जिन्न्स घ्यावे लागतात आणि चेहर्यावर उगाच एक स्मार्ट (????)(ई)स्माईल ठेवावे लागते हे दर्शविण्यासाठी कि ... I can afford it! --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

In reply to by कानडाऊ योगेशु

मदनबाण 11/12/2009 - 17:39
काय आहे महाराष्ट्राचे मायबाप सरकार दयाळु आहे त्यामुळेच त्यांनी मधे मॉल्स,मल्टीप्लेक्स यांना वीज दरात सवलत जाहीर केली होती आणि त्यानंतर मनसे ने या विषयावर आंदोलनही केले होते. ग्राहकाला ओरबाडुन ओरबाडुन लुटले जाते.१० रू.चे पॉपकॉर्न ७०-८० रू.,बाहेर १०-१२ रू. ला मिळणारी शीतपेये ३०-४० रू. ला विकली जातात दयाळु सरकारला जर सामान्य जनतेची काळजी असेल तर ते या बद्धल योग्य ती कारवाई करतील्,नाहीतर उच्चभ्रु लोक राज्यात जास्त संख्येने असावेत असा त्यांचा कयास असावा. (मल्टीप्लेक्समधे मराठी चित्रपट पाहणारा) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia

In reply to by कानडाऊ योगेशु

स्वानन्द 11/12/2009 - 18:08
खरं बोललात, आणि म्हणूनच मी म्हटलं की प्रत्यक्षात असा विरोध करताना बरंच मानसिक बळ वापरावं लागतं. आणि मुख्य म्हणजे आजूबाजूच्या लोकांचं शांत बसणं किंवा ( काही पण कारणावरून वाद घालतोय हा) अशाप्रकारचा कटाक्ष आपल्याला एकटं असल्याची जाणीव करून देतो. पण, आपल्याला यावर काही करता येईल का अशावेळी? काही सोप्या क्ल्रूप्ती आहेत का कुणाकडे? मल्तिप्लेक्स मध्ये चित्रपट पाहणारा... पण तेथील शितपेये, पॉप्कॉर्न कटाक्षाने टाळणारा... स्वानन्द स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

अमृतांजन 11/12/2009 - 17:13
औषधांवरील प्रॉफिट मार्जिन, वैद्यकीय सेवा (उदा. फुल्ली सिरॅमिक दात उत्पादन मुल्य आणी विक्रीमुल्य ह्यातील तफावत) , पुणे-मुंबई एक्प्रेस्स हायवेवरील पेट्रोलपंपावरील मीटर मधील भानगड जर पाहिलेत तर तुम्ही त्यावेळेपासुन रिक्षावाले, हे असले छोटे दुकानदार ह्यांच्यांशी प्रेमाने वागायला सुरुवात कराल.

अमोल केळकर 12/12/2009 - 14:05
आपले अभिनंदन यापुढे आपले अनुकरण करावे असा विचार आहे. तसेच समोरचा हिंदीत बोलत असल्यास मराठीतच भांडणार आहे ( अवांतर :- दुकानदार मराठी असेल तर २ रु माफ करावेत का ? :) ) अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

रेवती 11/12/2009 - 01:30
आपले हार्दिक अभिनंदन! एकदा बर्‍याच वर्षांपूर्वी मी रिक्षावाल्याशी हुज्जत घालून ठरवलेल्या भाड्यापेक्षा जास्त घेतलेला १ रू. परत घेतला होता सकाळी साडेसहा वाजता. माझे काका मात्र असल्या लोकांशी सकाळी भांडत बसू नकोस म्हणत होते पण मला भांडायची खुमखुमी आहेच आधीपासून.;) रेवती

हर्षद आनंदी 11/12/2009 - 01:46
एक नंबर.. ह्यांना असाच धडा शिकविला पाहिजे. त्याला विचारायचे, थंड करायला लागणार्‍या वीजेचे पैसे किती वेळा भरतोस, आणि ते कनेक्शन लीगल आहे का? स्वारगेट्ला महाड-मुंबई स्टँडवर एक टपरी आहे. त्याच्याकडे कोल्ड्रींक १५, २५ अश्या भावात मिळते. एकदा आधी तिथल्या पोराशी, मग त्याच्या मालकाशी वाद घालुन २० किमतीचे माझा कोल्ड्रींक २० लाच घेतले. त्यात तो हिंदी आणि मी मराठी, त्यामुळे अजुनच मजा आली. त्याला मराठी व्यवस्थित समजत होते, पण बोलत नव्हता मग मला अजुनच चेव आला. पण नंतर विचार करायला लागलो, ह्यांच्याशी कोणीही भांडेल, पण बार मध्ये बसुन दारू पिताना, त्या दारुची, कोल्ड्रींकची, सिगरेट्ची किती जास्त कींमत वसुल केली जात असेल? प्रत्येक गोष्ट M.R.P. ला विकणार्‍या दुकानदारांकडुन M.R.P. वर सुट मिळण्यासाठी कितीवेळा भांडतो? आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

मी : एक काम कर... २ सेंटर फ्रेश दे दे... तो : लेकीन उसमेसे नही होगा...अलग २ रुपये देने होंगे
श्री स्वानंद, सेंटर फ्रेशची किंमत दोन रुपये आहे की नाही हे तपासून पाहीले होते का?

In reply to by अक्षय पुर्णपात्रे

अक्षयजी, सेंटर फ्रेशची १ गोळी १ रुपयाला येते आणि हे बहुतेकांना माहीत असते. तेव्हा दोन रुपयाच्या बदल्यात २ सेंटर फ्रेश हा योग्य व्यवहार आहे. स्वानंदराव, अभिनंदन ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

In reply to by निमीत्त मात्र

स्वानन्द 11/12/2009 - 11:14
लिमका च्या ऐवजी माझा किंवा मँगोला समजा...मुद्दा तोच राहतो. बरोबर ना? स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

पाषाणभेद 11/12/2009 - 04:43
तुमचे हार्दिक अभिनंदन! आणि तुमच्या धोरणास जाहिर पाठिंबा!! तुमच्यासारखीच हु़क्की मला पण येते कधीकधी पण आजकाल माझी जास्तच 'डोंबीवली फास्ट' होतेय. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी

विजुभाऊ 11/12/2009 - 10:08
तत्वासाठी भांडऊन झाल्यावर श्रमपरिहार म्हणून दारु पिताना हाटेलात २०० /२५०रू क्वार्टर मिळणार्‍या बाटलीतले द्रव्य २०० /२५०रू ला एक पेग या दराने घेताना कोणीच कधीच वादविवाद करताना दिसत नाही . हे एक कोडेच आहे

In reply to by विजुभाऊ

jaypal 11/12/2009 - 11:06
दारु पिण्यास (अंमला खाली नसुनही वादविवाद घालण्यास) आधी आपल्याकडे अधिकृत परवाना असावा लागतो. तो कितीजण घेतात? तसा परवाना असल्यास किंमत हा विषय वगळता असली व नकली दर्जा वरुन हरकत घेता येते (वाद ही घालता येतो) महराष्ट्रशासन परवाना शुल्क = अजिवन रु.१०००/- (केवळ महराष्ट्रा पुरता मर्यादीत)

In reply to by jaypal

संजा 11/12/2009 - 13:29
आपली ऊर्जा नेहमी महत्वाच्या प्रायारिटीज वर खर्च करणे चांगले. महत्वाच्या प्रायारिटीज नसती ल तर प्रश्नच नाही जयपाल - आपल्याकडे परवाना आसेल तर बारमालकाने दारू पूरवणे सक्तीचे आसते काय ?

In reply to by विजुभाऊ

स्वानन्द 11/12/2009 - 12:16
भाऊ, आम्ही (म्हणजे मी )मद्याच्या बाटलीपासून ( म्हणजे मद्द्यापासून ) दूर राहतो. त्यामुळे हा प्रसंग माझ्याबाबतीत कधी घडत नाही. हो पण, जर दारूच्या दुकानातून बाटली MRP पेक्षा जास्त दराने विकली जात असेल तर्...विरोध केलाच पाहिजे असे मला वाटते. हॉटेल मध्ये जास्त किंमत लावणे ( service charge च्या नावाखाली ) कायद्याच्या द्र्रुष्टीने योग्य आहे की नाही यावर जाणकारांनी मार्गदर्शन करावे ही विनंती. स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

In reply to by स्वानन्द

शाहरुख 11/12/2009 - 12:33
जर मद्यालयात मंद दिवे , समोर नाचणार्‍या बायका या 'सोयींचे' पैसे बाटलीसाठी लावल्याचे चालत असेल तर स्टॉलवाल्याने थंड करण्याचे पैसे लावले तर ते चूक कसे ? शितपेयाच्या बाटलीवर असे लिहिले असते का की "८ रुपयात १० डिग्री तापमानाची बाटली दिली पाहिजे" ? (अगोदर किंमत विचारून मग वस्तू खरेदी करणारा) शाहरुख

In reply to by शाहरुख

स्वानन्द 11/12/2009 - 12:56
पण मला मागे कधीतरी लोकसत्ता मध्ये लेख वाचला होता, त्यानुसार, कंपनी जेव्हा MRP ठरवते तेव्हा हा मुद्दा देखील ग्राह्य धरलेला असतो. तेव्हा माझ्या मते MRP पेक्षा जास्त किंमत घेणे योग्य नाही, लिमका च्या बाटली साठी देखील. ( उदाहरणादाखल, कधी आईस्क्रीम चा family pack घ्यायला गेला तर, थंड करायचे म्हणून जास्त पैसे घेत नाहीत हे आपण पाहिलेच असेल. ) स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

In reply to by स्वानन्द

शाहरुख 11/12/2009 - 13:12
>>पण मला मागे कधीतरी लोकसत्ता मध्ये लेख वाचला होता, त्यानुसार, कंपनी जेव्हा MRP ठरवते तेव्हा हा मुद्दा देखील ग्राह्य धरलेला असतो. कंपनीने एम.आर.पी. ठरवताना विक्रेत्याचा सर्व खर्च जाऊन होणारा फायदा विचारात घेतला असणारच पण असे कायदेशीर बंधन बहूतेक नसावे की थंडच पेय विकले पाहिजे म्हणून... त्याचा फायदा हे विक्रेते घेतात पण तो गुन्हा नाही असे मला वाटते.

In reply to by शाहरुख

समजा विक्रेत्याने पाळावयाच्या कायदेशीर तरतुदी एवढाच निकष लावला तर कुणाही विक्रेत्याला पळता भुई थोडी होईल. आपल्याला जगताना आपण सदासर्वदा कायदेशीर वागतो का? बेकायदेशीर कृत्य करणारे अनेक असतात फक्त ते पकडले गेले तर आरोप आणी न्यायालयात सिद्ध झाले तर गुन्हेगार. शिक्षा भोगुन आल्यावर परत सर्वासामन्य निरपरधार नागरिक. गुन्ह्याची शिक्षा भोगुन झाल्यावर तो गुन्हेगार रहात नाही. कायदेशीर नसणार्‍या परंतु व्यवहारात चालणार्‍या अनेक बाबी आपण अवतीभवती पहातो. वरील उदाहरणात कायदेशीर विक्री करायची झाली तर त्या एम आर पी मध्ये थंड असण्याची किंमत देखील अंतर्भुत आहे. यावर टीव्हीवर चर्चा झाल्याचे पुसट आठवते. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by शाहरुख

देवदत्त 12/12/2009 - 10:50
कायदेशीर होते म्हणून का ते माहित नाही, पण काही वर्षांपूर्वीपर्यंत ह्या शीतपेयांच्या बाटल्यांवर 'सर्व्ह चिल्ल्ड' (Serve Chilled) असे छापलेले असायचे. म्हणजेच ते पेय थंड करून दिले पाहिजे. आता ते छापलेले नसते. बहुधा त्याचा फायदा घेतला जातो. (किंवा विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार ते काढले गेले असेही असू शकते) पण हो, त्या वेळी बाटल्यांवर किंमत छापलेली नसायची. आणि हो, एम आर पी मध्ये सर्व खर्च धरलेला असतो हेही ऐकले वाचले होते. त्यामुळे त्यापेक्षा जास्त किंमतीत कोणी विकू शकत नाही, पण ग्राहकही ते कमी किंमतीत मागू शकतो आणि विक्रेत्याला फायदा होत असेल तर त्यापेक्षा कमी किंमतीत तो विकू शकतो.

In reply to by स्वानन्द

jaypal 11/12/2009 - 12:34
>हो पण, जर दारूच्या दुकानातून बाटली MRP पेक्षा जास्त दराने विकली जात असेल तर्...विरोध केलाच पाहिजे असे मला वाटते. स्वानन्दा, दर= MRP+ २०% टॅक्स. परवाना आसेल तरच पक्के बिल मिळते.(अन्यथा नकली माल "गळ्यात"पडण्याची शक्यता आधिक)तसेच परवान्याशिवाय वाहतुक करणे/बाळगणे कायद्याने दंडणिय आहे(उदा.तु मद्यपान करत नाहीस पण मीत्रांसाठी दुकानातुन घेउन जाताना पकडला गेल्यास, लटकलास म्हणुन समज)

In reply to by jaypal

स्वानन्द 11/12/2009 - 13:02
>>उदा.तु मद्यपान करत नाहीस पण मीत्रांसाठी दुकानातुन घेउन जाताना पकडला गेल्यास, लटकलास म्हणुन समज अत्यंत मौलीक माहीती, जयपाल भाऊ! धन्यु. स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

विमुक्त 11/12/2009 - 12:14
पुणे-मुंबई मेगाहायवे वर तर फारच लुबाडतात... १० रु च चिप्सच पाकिट १५ रु ला विकतात... चहा पण १०रु च्या खाली नाही मिळत...

सहज 11/12/2009 - 12:21
ग्राहक शिक्षण व चळवळ! अश्या छोट्या मोठ्या गोष्टींचे नियोजन आधीपासुन करायचे हाच सध्या तरी एकमेव उपाय आहे.

पोलिस खात्यातील बिनतारी नोकरीत प्रत्येक ठिकाणी तत्त्वासाठी वादविवाद घालत बसायाचा नंतर नंतर कंटाळा आला. बिनडोक गोष्टींसाठी यस सर! यस सर! करायचा कंटाळा आला. शेवटी अन्यायाचा भाग आला तेव्हा सामाजिक न्यायासाठी वैयक्तिक अन्याय क्षम्य मानण्याचे ठरवुन अकाली बिनतारी जगातुन भावनिक राजीनाम्याला स्वेच्छानिवृत्तीचे कवच देउन बाहेर पडलो. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मदनबाण 11/12/2009 - 14:09
घामाचा पैसा असताना १ रु. देखील का म्हणुन जास्त ध्यायचा ? कोणती कंपनी कर्मचार्‍याचा पगार आहे त्या पेक्षा जास्त देते? नाही देत ना... मग तुम्ही छापील किंमती पेक्षा जास्त पैसे देणे अयोग्यच आहे. स्वानंद तुम्ही जे केलतं ते योग्यच आहे.हा ज्यांच्याकडे पैसा जास्त झाला असेल तर त्यांनी तो कशाही प्रकारे वाटावा !!! एमआरपी वर देखील भाव करता येतो असे कुठे तरी वाचल्याचे आठवते. फक्त ५ रुपयांसाठी..... :--- http://www.misalpav.com/node/1680 मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia

"नेव्हर स्वेट द स्मॉल स्टफ" ह्या पुस्तकांत बहुदा अश्याच गोष्टींबद्दल सांगितले आहे. बरेच दुकानदार/बस कंडक्टर हे सुट्ट्या पैशांची अडचण होते म्हणुन असे करत असावेत.मागे एकदा मी बसने जाताना मी ११ रु.च्या तिकिटाचे १० रू + एकुलते एक असलेले २ रू चे नाणे असे १२ रू. दिले आणि उतरताना कंडक्टर कडुन १ रू. पुन्हा घेतला. पहिल्यांदी त्याच्या चेहर्यावर आश्चर्य होते मग त्याला सांगितले कि परत जाताना ह्याच बसने जायचेय आणि तेव्हा ११ रु. लागतीलच की.! तो हसला आणि एक रुपया दिला. कुठल्याही मल्टीप्लेक्स मध्ये स्वतःचे खाद्यपदार्थ / पेयपदार्थ आतमध्ये नेण्याची परवानगी नसते.तिथे तर अक्षरशः ग्राहकाला ओरबाडुन ओरबाडुन लुटले जाते.१० रू.चे पॉपकॉर्न ७०-८० रू.,बाहेर १०-१२ रू. ला मिळणारी शीतपेये ३०-४० रू. ला विकली जातात आणि एम.आर.पीच्या नियमला बगल देण्यासाठी ही पेये व्हेंडिंग मशीन मधुन मल्टीप्लेक्सच्या स्वतःच्या ग्लासातुन सर्व्ह केली जातात. २ रू साठी जर एवढी डोकेफोड करावी लागत असेल तर मल्टीप्लेक्स सारख्या ठिकाणी काय काय करावे लागेल ह्याचा विचार करतो आहे. ...आणि तत्वे/सचोटी/प्रामाणिकपणा ह्या गोष्टीसुध्दा आपण सोय पाहुनच वापरतो.. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

In reply to by कानडाऊ योगेशु

मल्टीप्लेक्स मधली अजुन एक गोची अशी की तिथे सगळाच उच्चभ्रु माहोल असतो त्यामुळे विक्रेता सांगेल त्या किमतीत आपल्याला हवे असणारे जिन्न्स घ्यावे लागतात आणि चेहर्यावर उगाच एक स्मार्ट (????)(ई)स्माईल ठेवावे लागते हे दर्शविण्यासाठी कि ... I can afford it! --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

In reply to by कानडाऊ योगेशु

मदनबाण 11/12/2009 - 17:39
काय आहे महाराष्ट्राचे मायबाप सरकार दयाळु आहे त्यामुळेच त्यांनी मधे मॉल्स,मल्टीप्लेक्स यांना वीज दरात सवलत जाहीर केली होती आणि त्यानंतर मनसे ने या विषयावर आंदोलनही केले होते. ग्राहकाला ओरबाडुन ओरबाडुन लुटले जाते.१० रू.चे पॉपकॉर्न ७०-८० रू.,बाहेर १०-१२ रू. ला मिळणारी शीतपेये ३०-४० रू. ला विकली जातात दयाळु सरकारला जर सामान्य जनतेची काळजी असेल तर ते या बद्धल योग्य ती कारवाई करतील्,नाहीतर उच्चभ्रु लोक राज्यात जास्त संख्येने असावेत असा त्यांचा कयास असावा. (मल्टीप्लेक्समधे मराठी चित्रपट पाहणारा) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia

In reply to by कानडाऊ योगेशु

स्वानन्द 11/12/2009 - 18:08
खरं बोललात, आणि म्हणूनच मी म्हटलं की प्रत्यक्षात असा विरोध करताना बरंच मानसिक बळ वापरावं लागतं. आणि मुख्य म्हणजे आजूबाजूच्या लोकांचं शांत बसणं किंवा ( काही पण कारणावरून वाद घालतोय हा) अशाप्रकारचा कटाक्ष आपल्याला एकटं असल्याची जाणीव करून देतो. पण, आपल्याला यावर काही करता येईल का अशावेळी? काही सोप्या क्ल्रूप्ती आहेत का कुणाकडे? मल्तिप्लेक्स मध्ये चित्रपट पाहणारा... पण तेथील शितपेये, पॉप्कॉर्न कटाक्षाने टाळणारा... स्वानन्द स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

अमृतांजन 11/12/2009 - 17:13
औषधांवरील प्रॉफिट मार्जिन, वैद्यकीय सेवा (उदा. फुल्ली सिरॅमिक दात उत्पादन मुल्य आणी विक्रीमुल्य ह्यातील तफावत) , पुणे-मुंबई एक्प्रेस्स हायवेवरील पेट्रोलपंपावरील मीटर मधील भानगड जर पाहिलेत तर तुम्ही त्यावेळेपासुन रिक्षावाले, हे असले छोटे दुकानदार ह्यांच्यांशी प्रेमाने वागायला सुरुवात कराल.

अमोल केळकर 12/12/2009 - 14:05
आपले अभिनंदन यापुढे आपले अनुकरण करावे असा विचार आहे. तसेच समोरचा हिंदीत बोलत असल्यास मराठीतच भांडणार आहे ( अवांतर :- दुकानदार मराठी असेल तर २ रु माफ करावेत का ? :) ) अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
लेखनप्रकार
नमस्कार मित्रहो, आपण डोंबिवली फास्ट पाहिला आहे का हो? अर्थात, आवर्जून मराठी संकेत्स्थळावर येणा-या, मनसोक्त लेखन करणार्‍या आणि तेवढीच उत्साहाने प्रतिक्रियांचा पाऑस पाडणार्‍या बहुतेक मिपाकरांनी पाहिला असावा असं ग्रुहीत धरतो. तर वरील प्रश्न विचारायचे कारण म्हणजे, त्यात दाखवलेला थंड पेयाच्या किमतीवरून झालेला प्रसंग माझ्या बाबतीत कालच घडला. हपिसात एका कठीण समस्येवर काम करत होतो. बराच वेळ डोकं घुसवून सुद्धा काही उत्तर मिळत नव्हतं. म्हणून मग जरा ताजतवानं व्हावं या विचाराने एकटाच बाहेर पडलो. कंपनीच्या गेट च्या बाहेर पडलो. जवळच दोन तीन टपर्‍या आहेत. एका टपरीतून वडापाव घेतला.