मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एकाच माळेचे मणी

जेडी ·

विशुमित 14/05/2018 - 16:05
सारेच एका माळेचे मणी म्हटल्यावर विषयच संपतो. तेवढी तुम्ही पाहिलेल्या विडियो ची लिंक दिली असती तर आमचे ही ज्ञानार्जन झाले असते.

In reply to by जेडी

विडीओ चे नाव , बाईंचे नाव्ही द्या ना ! ओफिसात काम नसेल तेव्हा पाहीन म्हणतो , इथे युट्युब लिन्क ओपन होत नाही आणि घरी जाऊन स्वतःचा अमुल्य वेळ असल्या गोष्टींवर कशाला वाया घाल्वा ! असो. सर्वसाधारण आशय लक्षात आलाय लेखनाचा ! हां तर असले काही वाचले की भारी वाटते . आम्ही अन्यत्र म्हणल्या प्रमाणे समाजाचे क्लस्टरींग झाले आहे ! आणि लोकं काय बोलतात ह्याव्रुन साधारण ते कोणत्या समाजचे , कोणत्या विचार्धारेचे असतील ह्याचा अंदाज यायला लागलाय ! बाईंनी ज्या ज्या लोकांची लाय्की काढली त्यावरुन बाई कोणत्या समाजाचा आहेत हयचा सर्वसाधार्ण आंदाज येत आहे ! हे लोकं स्वतःच्याच समाजाच्या लोकांची दिशाभुल करत आहेत , " इतर" समजाचाचा फायदाच होत आहे , तस्मात ही इष्टापत्तीच आहे इतर समाजच्या लोकांसाठी =)))) युटुबवर " अमुकतमुक समाजाची वाघीन - पहा भिडे गुरुजीला कसे ठणकावले असले किंव्वा अमुकतमुक समाजाच्या वाघ: निखिल वागळेंना विचारला जाब " असले व्हिडीओ पाहिले आहेत , २२-२४ वर्षाची पोरं पोरी . ना धड इतिहासाचा अभ्यास ना ना तत्त्वज्ञान , ना समाज्शास्त्र , ना साहित्य संगीत कला . युट्युब फेसबुक सारखा फोरम मिळाला म्हणुन काय वाट्तेल ते बरळायचं , अन लोकंही त्याला पहाताहेत लाख लाख व्हुव्ह्ज ! पोरं पोरी लगेच हवेत ! सगळाच आनंद ! मजा आहे ! स्वतःच्याच समाजाला अधोगतीला घेवुन जाणार असले नेते ! अन मग ना धड शिक्षण ना नोकर्‍या मग परत बेरोजगारी अन गरीबी ! दुनिया कुठे चाललीये , आपण काय बोलतोय कशाचा ताळमेळ नाही ! मग काय जे स्वाभाविक आहे तेच होणार ! डार्विनप्पा म्हणाले ते खरेच - सरव्हायव्हल ऑफ द फिट्टेस्ट ! असो . आपण त्या अमुकतमुक समाजाचे नाही, आपण अलिप्त राहुन मजा पाहु , आपल्या समजाच्या लोकांना आपण कोणाचाही द्वेष करायला नको शिकवुया : सावरकर वाचा पण आंबेडकरही वाचा , गांधी वाचा पण गोडसेही वाचा . भारताची आगतिक फाळणी वाचा अन अमेरिकेचे फाळणी टाळायला केलेले सिव्हिलवॉरही वाचा. जगद्गुरु तुकाराम वाचा अन समर्थ रामदासही वाचा. साईन थीटा कॉस थीटा ही वाचा अन बिजनेस मॅनेजमेंटही वाचा ! आण्णि हो , जे वाचु नका म्हणत आहेत त्यांना शहाणे करायला जाऊ नका , ते तुम्हालाच चावायला येतील , त्यापेक्षा त्यांचे विडिओ पाहुन व्ह्युव्ह्ज वाढवा ते त्यात्चह खुष आहेत , त्यांना प्रोत्साहन द्या - है शाब्बास , जिकलस भावा , लढ तु , असे प्रतिसादही द्या वाटल्यास =)=)))) आपण आपले आपल्या पुरते पाहु: जे चांगले आहे ते घेवु , जे वाईट आहे ते टाकुन देऊ ! आ नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वत: !!

In reply to by प्रसाद गोडबोले

अभ्या.. 16/05/2018 - 21:30
परफेक्ट रे मारक्या. सध्याचे हे असले युट्युबावरचे व्हिडीओ पाहता केवळ हे आणि हेच करु शकतो. कीव, सहानुभूती, आदर,अभिमान असा कुठलाही भाव मनी न येता केवळ हेच वाटते. मरु दे तिज्यायला. अंबानीसारखे रोज दिड जीबी वाटताहेत. सुलभ हप्त्यावर स्मार्ट्फोनं धडाक्यात विकली जाताहेत. अगदी जोमात विष पेरले जातेय. विषाचेच पिक म्हनल्यावर ना किडीचा धोका ना उपटायची भिती. मरु दे तिज्यायला.

In reply to by अभ्या..

आत्ता पाहिला बाईंचा व्हिडिओ ! एकच नंबर ! फॅनच झालो आपण मॅडमचा ! मॅडम तुम्ही अशीच भाषणे देत रहा तुमच्या समाजाला ! खरय , कशाला हवेत बालकवी अन केशवसुत ? कशाला हवे कॉस थीटा आणि साईन थीठा ? कशाला हवे आगरकर अन गोखले ? कशाला हव्यात एतद्देशीय भाषा अन संस्कृत फिंस्कृत ? तुम्ही तुम्हाला हवे ते शिका ! हे सगळे ब्राह्मणवाद्यांसाठी सोडुन द्या , त्यांचं त्यांना अभ्यासु द्या . बेस्ट आहे भाषण , कित्ती लोकं ऐकताहेत भाषण . पाहुन कसं रिलॅक्स वाटल ! असं काही ऐकलं की पुढच्या पिढ्यांना कराव्या लागणार्‍या संघर्षा बद्दलची काळजी थोडी कमी होते :) =))))

In reply to by जेडी

माहितगार 17/05/2018 - 13:17
युट्यूबवर एकच भाषण बहुधा तीन भागात दिले असावे . चुभूदेघे पहिल्या भागाची लिंक वर आलीच आहे. भाग दुसरा भाग तिसरा

गामा पैलवान 14/05/2018 - 16:59
जेडी,
“अभ्यासोनी प्रकटावे”... याचे अनुकरण विशीष्ट विचारप्रवाहाची ओझी वाहणारी गाढवे कधी शिकणार ?
अगदी, अगदी !! हे वैचारिक पशूच म्हंटले पाहिजेत. आहार, निद्र, भय, मैथुन सोडल्यास जास्त काही करायची यांची क्षमताच नाही. नाहीतरी, साम्यवादास अशीच गाढवं अभिप्रेत आहेत. आ.न., -गा.पै.

मुद्दा त्यांनी काय सांगावे हा नाही आणि लोकांनी ते ऐकावे की नाही हाही नाही. मुख्य मुद्दा हा आहे की तुम्ही जर त्या बाईंचे म्हणणे खोडून काढलेत तर तुम्हाला तेथेच मार पडेल. हे मी अनुभवले आहे, पाहिले आहे. त्यामुळे सुज्ञ "जाऊ दे मरु देत" अशी भूमिका पत्करतात. याच्यातच आपल्या समाजाच्या र्‍हासाची मुळे दडली आहेत... असे आपले मला वाटते...

In reply to by जयंत कुलकर्णी

जेडी 15/05/2018 - 12:17
खरयं, भक्त कुठल्या थराला जातील काही सांगता येणार नाही इतके त्यांचे ब्रेन वोशिन्ग केलेले असते ह्या नेते मंडळीनी....

In reply to by जेडी

सस्नेह 15/05/2018 - 12:45
बाकी, बोलण्याची पद्धत बाजूला ठेवली, तर त्यांचा मुद्दा, की शाळांमधून व्यावसायिक शिक्षण न देता फक्त साहित्यिक शिक्षण दिले जौ नये, हा बऱ्याच अंशी व्यवहार्य आहे.

In reply to by सस्नेह

विशुमित 15/05/2018 - 12:54
तारस्वरातील आवाजाचा ऐकायला त्रास होत असल्यामुळे विडिओ तुकड्या तुकड्यात ऐकला. हा मुद्दा मला पण पटला. ==== बाकी वक्त्यां कडून जेवढे चांगले, फायद्याचे, उपयोगाचे आणि पौष्टिक घायचे असते. बाकी दुसरा कान दिला आहेच देवाने. पारावरच्या गोष्टी सगळ्याच गोष्टी निरर्थक असतात असे नाही. त्यातून गावात काय चालले आहे हे पण समजते.

In reply to by सस्नेह

जेडी 15/05/2018 - 19:16
त्या फक्त >>>"शाळांमधून व्यावसायिक शिक्षण न देता फक्त साहित्यिक शिक्षण दिले जौ नये" असे म्हणाल्या असत्या तर ठीक पण गणितात काय शिकवु नये हे कसे काय सांगु शकतात?

ऐकताना संताप येतो पण जयंत सर म्हणतात त्याप्रमाणे काही बोलण्यात अर्थ नाही. स्वत:च्या वागण्यातून , प्रेमानेच मतपरिवर्तन होऊ शकतं.( ही संघाची शिकवण खरंतर .) यावर माझा पूर्ण विश्वास आहे.

या रामतिर्थंकर बाईंसारखेच वेगळे विचार ऐकायचे असतील तर सुशमा अंधारे याची भाषणे ऐका. या बाई पणं तुफान बोलतात पैजारबुवा,

जेडी 15/05/2018 - 17:16
रामतीर्थकर बाईं मुलींनी जास्त शिकु नये, लवकर लग्न करावे, नवरा हेच आपले आयुष्य मानावे, लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये, पार्लर ला जावु नये, नट्टापट्टा करु नये... असले काही बाही सांगतात... असो, त्यांचा मुली बिघडतातच ह्यावरचा अभ्यास जास्ती झालाय... >>>>>>>>>>> रामतीर्थकर बाईंबद्दलही आपण अभ्यासोनी प्रकट झाला असता तर बरे असे उगा वाटून गेले. नकोच ह्या बाईचा अभ्यास...

In reply to by जेडी

अभ्या.. 15/05/2018 - 18:46
फक्त वादच घालायसाठी धागेही काढत नाही की कॉमेंट ही करत नाही. जे माहिती आहे तेवढेच लिहितो. अपर्ण रामतीर्थकर बाईबद्दल माहीत नसेल तर तुमचा मिपाचा अभ्यास कमी पडतोय. बरेच सापडेल हुडकल्यावर. त्यानिमित्ताने तुमचाही अभ्यास होईल कोण वाद घालण्यासाठी प्रसिद्ध आहे त्याचा. काय म्हणता?

In reply to by अभ्या..

जेडी 15/05/2018 - 19:09
निदान रामतीर्थकर बाईबद्दल मला अभ्यास करायची गरज वाटत नाही कारण मी अशी चार लोकांसमोर माझे विचार पाजळत नाही

In reply to by अभ्या..

रामतीर्थकर बाईंबद्दल खालील धाग्यावर अतिशय तिखट आणि बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा झाली होती की अभ्यासेठ. adv अपर्णा रामतीर्थ आणि स्त्रीमुक्ती त्यांच्या भाषणांवर टीका करणारे लोक हे तथाकथित पुरोगामी दृष्टिकोनातून बघतात म्हणून त्यांना ती पटत नाहीत असे दिसते. सर्वसामन्य माणसांच्या मात्र ती हृदयाला भिडतात हे मी स्वतः अनुभवले आहे. उपस्थित लोकांच्या रोजच्या जीवनातल्या अडचणींना त्या चांगल्या प्रकारे मांडतात आणि प्रॅक्टिकली पॉसिबल उपाय सांगण्याचा प्रयत्न करतात. स्त्री सक्षमीकरणासाठी अमुक केले पाहिजे तमुक केले पाहिजे अशी पोकळ भाषणबाजी बरेच लोक करत असतात पण त्याने घरातली परिस्थिती बदलते असे दिसत नाही. काही बाबतीत त्यांची मते आत्यंतिक असली तरी ती सोडून बाकीचे ग्रहण करण्यास काय अडचण?

गामा पैलवान 15/05/2018 - 17:51
जेडी,
रामतीर्थकर बाईं मुलींनी जास्त शिकु नये, लवकर लग्न करावे, नवरा हेच आपले आयुष्य मानावे, लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये, पार्लर ला जावु नये, नट्टापट्टा करु नये... असले काही बाही सांगतात... असो, त्यांचा मुली बिघडतातच ह्यावरचा अभ्यास जास्ती झालाय...
एके मुद्दे पाहूया : १. मुलींनी जास्त शिकु नये : स्वत: रामतीर्थकर बाई उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे जास्त शिकू नये हा मुद्दा गांभीर्याने घ्यायची गरज नाही. २. लवकर लग्न करावे : लग्नाच्या बाजारात मुलीच्या नशिबी फक्त पदावनतीच असते. विशीचा साधा मुलगा तिशीचा पण कमावता झाला तर ती पदोन्नती असते. याउलट मुलीच्या बाबतीत ती कितीही कर्तृत्ववान असली तरी वीस ते तीस ही पदावनतीच असते. हे असं का ते मला माहित नाही. रा.ती.बाईंना पण माहित नसेल बहुतेक. ३. नवरा हेच आपले आयुष्य मानावे : तसं मानायचं नसेल तर लग्न करूच नये. ४. लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये : कारण की मुलगी नवऱ्याच्या घरी राहायला असते. दोघं वेगळे रहात असल्यास खुशाल हव्या तेव्हढ्या गप्पा माराव्यात. ५. पार्लर ला जावु नये, नट्टापट्टा करु नये... : प्रमाणाबाहेर हा शब्द राहिलेला दिसतोय. असो. रामतीर्थकर बाई वकिली शिकल्या असून विवाहविच्छेद होऊ नये म्हणून सल्लागार आहेत. बाईंची मतांचा हेतू कुटुंब एकसंध राखणे हा आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सस्नेह 16/05/2018 - 12:28
नवरा हेच आपले आयुष्य मानावे : तसं मानायचं नसेल तर लग्न करूच नये.
कुणी लग्न करू नये ? स्त्रियांनी की पुरुषांनी ? किती पुरुष बायको हेच आपले आयुष्य मानतात ? जे मानत नाहीत त्यांनी लग्न का करावे ?

In reply to by सस्नेह

गामा पैलवान 16/05/2018 - 20:05
स्नेहांकिता, ज्या व्यक्तीला नवऱ्याला सर्वस्व मानायचं नाहीये त्या व्यक्तीने लग्न करू नये. (मग ही व्यक्ती स्त्री असो वा समलैंगिक पुरुष.) आ.न., -गा.पै. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

वीणा३ 16/05/2018 - 22:44
हेच वाक्य " ज्या मुलाला किंवा मुलीला लग्न झाल्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या घायच्या नसतील, त्यांनी लग्न करू नये". असं सांगितलं तर सगळ्यांनाच पटेल ना. ज्या व्यक्तीला नवऱ्याला सर्वस्व मानायचं नाहीये त्या व्यक्तीने लग्न करू नये. मुलींनी या वाक्याचा विचार करण्याची खूप मोठी गरज आहे. कारण सर्वस्व ह्या शब्दाची व्याप्ती खूप मोठी होऊ शकते. लग्नानंतर नवरा + त्याच्या घरचे यांच्या अपेक्षा काय आहेत हे नीट माहित करून द्या -घ्या. स्वतःच करियर, आई वडील, नातेवाईक, मित्र मैत्रिणी, आवडीनिवडी, यांचं स्वतःला काय जमणार आहे हे नीट सांगा आणि सगळं सगळ्यांना पटलं तरच लग्न करा. "लग्नानंतर जोडीदाराला सर्वस्व मानायचा किंवा प्राधान्य द्यायच नसेल तर लग्न करू नका " हे वाक्य जास्त बरोबर नाहीये का?

In reply to by गामा पैलवान

सस्नेह 16/05/2018 - 12:29
लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये : कारण की मुलगी नवऱ्याच्या घरी राहायला असते. दोघं वेगळे रहात असल्यास खुशाल हव्या तेव्हढ्या गप्पा माराव्यात.
का बॉ ? आई ही एक मैत्रीण असू शकत नाही का ? हां, आता एकमेकांकडे दुर्लक्ष करून आईवडिलांशी (दोघांच्याही) गप्पा मारू नये , असे म्हटले तर ठीके !

In reply to by सस्नेह

गामा पैलवान 16/05/2018 - 20:08
स्नेहांकिता, आई (मुलीची मैत्रीण असली तरी तिच्या)शी जास्त गप्पा मारू नयेत. या वाक्यांत जास्त हा शब्द महत्त्वाचा आहे. मात्र एकमेकांकडे दुर्लक्ष करण्याविषयीचे नियम वेगळे आहेत. मुलगी जर मुलाच्या घरी राहायला आली असेल तर तिने घराचे नियम पाळायला हवेत. दोघे वेगळे रहात असतील तर वेगळे नियम असतात. आ.न., -गा.पै.

In reply to by सस्नेह

माहितगार 17/05/2018 - 10:10
...का बॉ ? आई ही एक मैत्रीण असू शकत नाही का ?
हिचे किंवा त्याचे -नाती किंवा मैत्री- म्हणून नाही , एखाद्या संवादातून संसारांतर्गतची एखादी निर्णय प्रक्रीया प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रभावित होउन ती जोडीदारावर लादली जाऊ लागते , तेव्हा त्याची सोडवणूक क्लेषकारक ठरु शकते ही काहीवेळा चिंतनीय समस्या -खरेतर वेगळा धागा काड्।ऊन चर्चेस घेण्या जोगी असू शकते असे वाटते

In reply to by माहितगार

सस्नेह 17/05/2018 - 11:16
पण काही वेळाच !! सरसकटीकरण करण्याची गरज नाही. शिवाय 'जोडीदार' म्हणणे योग्य आहे. केवळ 'नवरा' नाही.

वीणा३ 16/05/2018 - 00:09
त्या बाई जे काय म्हणतात ते त्यांनी सगळ्यांना म्हटलं असतं तर त्यांना एवढे अनुयायी नक्की मिळाले नसते. कारण फक्त मुलींनाच बदलायला सांगणं आपल्या समाजात अजूनही जास्त प्रमाणात घडतं. जर त्या म्हणाल्या कि लग्न झाल्यावर मुलींनी आई बरोबर जास्त बोलू नये आणि मुलांनी रोज कट्ट्या वर जाऊन मित्रांबरोबर चकाट्या पिटू नये, दोघांनीही नीट जबाबदारीने संसार करावा तर जास्त अनुयायी मिळणं शक्य नाहीये :P

In reply to by वीणा३

गामा पैलवान 16/05/2018 - 12:04
वीणा३, तुमचं बरोबर आहे. रामतीर्थकर बाई स्वत: स्त्री असल्याने पुरुषांनी काय करावं याचा सल्ला त्या कशा काय देणार? त्यांनी आपल्या मगदुराप्रमाणे बायकांनी काय करायला हवं याविषयी आडाखे बांधलेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सस्नेह 16/05/2018 - 12:30
त्यांनी आपल्या मगदुराप्रमाणे बायकांनी काय करायला हवं याविषयी आडाखे बांधलेत.
यू सेड इट ! त्यांचा मगदूर तेवढाच आहे !!

In reply to by सस्नेह

गामा पैलवान 16/05/2018 - 20:10
स्नेहांकिता, अहो, अपर्णाबाईंचा मगदूर तोकडा आहे हेच तर केव्हापासून सांगताहेत त्या. तुम्हांस गरज नसेल तर त्यांच्याकडे आजिबात लक्ष देऊ नका. आ.न., -गा.पै.

अंधारे बाई इतक्या टाकाऊ सुद्धा नाही आहेत. त्यांचा राग समजून घेऊ शकतो आपण. पिढया न पिढ्या अन्याय झालेले लोक ज्यांनी अन्याय केलाय त्यांच्या बद्दल असेच बोलणार. त्यात नवल काय? शिकण्याची मुभा मिळाल्या नन्तर, समोर जर ब्राह्मणी विनोद म्हणता येतील असे पुलंचे धडे आणि बालकवींच्या कविता येत असतील तर मुख्यतः हातावर पोट अवलंबून असलेल्या जनतेला ते शिक्षण निरर्थक वाटलं तर त्यात नवल काय? हा राग सिलेक्टिव्ह असेलही, अगदी मोजके धडे निवडून त्यावर केलेलं भाष्य असेलही. पण मुख्यतः मजुरीवर अवलंबून असणाऱ्या लोकांना मार्केट मध्ये उपयोगी शिक्षण मिळावे असे वाटले आणि ते हे नाही हे ही कळले बरोबर च आहे की. शिवाय शिक्षण क्षेत्रावर आणि पर्यायाने अभ्यासक्रमावर ब्राह्मणी छाप असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिरवे गार गालिचे किमान कवितेत तरी बघू द्या हे म्हणणं सुद्धा हास्यास्पद आहे. हे म्हणजे हेमलकसा इथल्या आदिवासी मुलांना शिकवताना अ अ अननसाचा असं शिकवू तरी द्या म्हणण्या सारखं आहे. ह्याच्याशी रिलेट होता येत नाहीये ते शिकताना त्यांना वैताग येऊ शकतो. सुर्वेंची कविता सुद्धा नव्हती असं म्हणत नाहीयेत त्या, उशिरा आली असं म्हणल्यात. एखाद्या वक्त्याने जाहीर सभेत साइन thita चा काही उपयोगच नाही म्हणणं मात्र चुकीचं आहे. खासगी मध्ये मी वकील झाले, कशाला उगाच ते गणित शिकले म्हणणं ठिके. पण जाहीर सभेत हे बोलणं वेडेपणा आहे. शिवाय प्रमुख अजेंडा ब्राह्मणद्वेष धगधगता ठेवणं हाच असावा, त्यामुळे फायदा कुणाचाही होणार नाही हे स्पष्ट आहे. फक्त आपणही जातीयतेच्या चष्म्यातून बघत आहोत का हे तपासावे लागेल. कारण चुका झाल्या आहेतच. त्या मान्य करता येणं आवश्यक आहे. नुसतं पुलंचं नाव घेतलं म्हणून बिथरून चालणार नाही. (ते संपूर्ण भाषण नसावं, मी सुद्धा थोडंच ऐकलं आहे. मला तरी त्यांचे काही मुद्दे पटले. )

In reply to by पिलीयन रायडर

गामा पैलवान 17/05/2018 - 02:19
पिराताई,
मुख्यतः हातावर पोट अवलंबून असलेल्या जनतेला ते शिक्षण निरर्थक वाटलं तर त्यात नवल काय?
एकदम मान्य. पण म्हणून संत ज्ञानेश्वर किंवा पुल यांची थेट लायकी काढायची गरज नाही. शिक्षण अनुचित असेल त्यात पुल किंवा ज्ञानेश्वर काय करणार. अंधारे बाईंचा शैक्षणिक क्षेत्राचा काही अभ्यास वगैरे आहे का? वक्तव्यावरनं दिसंत तरी नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मला त्या बाईंचं समर्थन अजिबात करायचं नाहीये. मलाही पुलं आणि संत ज्ञानेश्वर तितकेच प्रिय आहेत. माझा मुद्दा इतकाच आहे की त्यांचा राग स्वाभाविक आहे. की बाबा पार रेडा सुद्धा शिकू शकतो, पण आम्ही माणसं असून नाही शिकू शकलो. ह्यात रडार वर ज्ञानेश्वर नसून बहुदा त्यांचा समाज आहे. एकनाथ महाराजांचंही तसंच. असो..

In reply to by पिलीयन रायडर

गामा पैलवान 17/05/2018 - 12:27
पिराताई, टीका रचनात्मक हवी ना? नाहीतर तिला बदनामीचा वास येतो. रेड्याने नुसती पोपटपंची केली होती. इतकंही अंधारेबाईंना माहित नाही काय? त्या पशूला कोणीही काहीही शिकवायला गेला नव्हता, आणि तो पशू काहीही शिकला नाही. मग शिक्षणाच्या नावाने शंख कशासाठी? ब्राह्मणांच्या बदनामीसाठी म्हणून हा बनाव रचल्याचा संशय येणारंच ना? सांगायचा मुद्दा काय की हेतू कितीही स्तुत्य असला तरी टीका रचनात्मकच हवी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

रचनात्मक हवी हे मान्यच. पण तुम्ही फार शब्दशः घेताय. ब्राह्मणांची बदनामी करत आहेत, द्वेष वाढवत आहेत असं वाटलं तरी त्यांना ह्याच सिस्टिमने वंचित ठेवलं हे सत्य आहे. ते सुद्धा मान्य करा. त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीने सत्य बदलत नाही. मला कळत नाही की इतकी वर्षे अन्याय झाल्यावर कुणी आपल्याबद्दल अदबीने बोलेल ही अपेक्षाच चुकीची आहे. त्यांचे हेतू चुकीचे असतील, पण मूळ मुद्दा हा अभ्यासक्रम रिलेटेबल न वाटणे हा असून,तो मला मान्य आहे. आता आमच्या सावित्री मावशीला शिकवायला गेलो तर तिला हिरवे गार गालिचे जवळचे वाटणार की भाकरीचा चन्द्र. तुम्हाला कविता, पद्य शिकवण्यात रस असेल तर तिला समजेल ते उदाहरण द्यायला हवे ना. समाजातल्या मोठ्या भागाला ते समजत नसेल तर ठिके. त्यांनी पुलंचा विनोद समजून घ्यावा कारण आमच्या लेखी ते ग्रेट होते असं नाही म्हणू शकत आपण. त्यांना ज्ञानेश्वर सुद्धा तितके ग्रेट वाटत नसतील, तो त्यांचा चॉईस झाला. शिवाय त्या ज्ञानेश्वरांना बोलत नसून, समाजव्यवस्थेवर बोलत आहेत असा माझा समज आहे. रेड्याने पोपटपंची तरी केली, इतरांना तो तरी हक्क होता का? सावलीचा विटाळ मानला जात होता, तिथे वेद कानावर पडू तरी दिले जात होते का? तुम्ही एक सेकंद त्यांच्या बाजूने विचार करा ना. ब्राह्मणांना मिळालेला हेड स्टार्ट त्यांना नाहीच मिळालाय. सगळीकडचा उच्च वर्णीय प्रभाव त्यांना जास्त जाणवणार. तुम्हाला पुलं इतके खटकणार नाहीत. पण उपाशीपोटी झोपणाऱ्याला "उपास" हा धडा विनोदी वाटेल का? असो, माझा काही तत्कालीन समाजव्यवस्था वगैरे टाईप चा सखोल अभ्यास नाही. मला फक्त "आपण" आणि "ते" अशी दरी आहे हे समजतं आणि आजही मी ब्राह्मण आहे म्हणून माझा कुणाला राग येत असेल तर तो का हे ही समजतं. म्हणून मला अंधारे बाईंची भाषणं इतकी टाकाऊ वाटली नाहीत इतकंच.

In reply to by पिलीयन रायडर

गामा पैलवान 18/05/2018 - 01:31
पिराताई, हा वंचित म्हणजे नेमका काय प्रकार आहे? आणि त्यांचा संबंध वेदांशी व ब्राह्मणांशी का म्हणून लावला जातोय? वेदपठण ही पोट भरायची विद्या नाही. मग वेद कुणी ऐकले काय अन न ऐकले काय, काय फरक पडतो? इंग्रजांनी जर कारकूनी नोकऱ्या निर्माण केल्या तर त्याचा दोष ब्राह्मणांकडे कसा काय? या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यावीत अशी अपेक्षा नाही. किंबहुना हे असे प्रश्न तुमच्यासारख्या सामान्य व्यक्तीला पडंत नाहीत. म्हणून अंधारेबाईंसारख्या लोकांचं फावतं. वंचितांच्या नावाखाली ब्राह्मणद्वेष जोपासता येतो. धनगर मागास जाती होती ना? आजूनही ती मागासच आहे. विशेषत: महाराष्ट्रातले धनगर मागास धरले जातात. मग अहिल्याबाई होळकर कुठनं उत्पन्न झाल्या? हे रचनात्मक जाती उत्थान का लोकांसमोर मांडलं जायला हवं. (मुघल भारतीय धरले तर,) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान मल्हारराव होळकर होते ना? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 18/05/2018 - 08:12
सुषमा अंधारेंचे भाषण सोईस्कर राजकीय भाषण आहे , ते त्यांची मतपेटी बळकट करून घेणारी राजकीय भूमिका म्हणून बघावे लागेल . त्यांना मंत्री पदाची संधी मिळाली तर त्या काँग्रेस किंवा भाजपात जाणार नाहीत अशी शक्यता कमी वाटते . १) वेद असो वा इतर धर्मग्रंथ त्यातील जन्माधारे न बांधली जाणारी समानसंधी महत्वाची होती आहे आणि राहील. फक्त अर्थार्जन नाही म्हणून समान संधीचे तत्व नाकारता येत नाही , आणि अगदी पुरोहित शाही पर्यंत तुम्ही समान संधी देता नाही तो पर्यंत टीकेला सामोरे जाण्या शिवाय पर्याय नाही कारण टीकेत सामान संधी नाकारली गेल्याचे तथ्य शिल्लक राहाते २) केवळ धार्मीक अभ्यासाच्या संधी नाकारल्या गेल्या नाहीत तर अप्रत्यक्षपणे त्याही पेक्षा महत्वाची असलेली साक्षरतेची संधी आणि तेही बहुसंख्य जनतेस नाकारली गेली , ज्यामुळे शिक्षणाच्या विविध शाखा विस्तार होणे आणि जनतेपर्यंत पोहोचणे यास मर्यादा पडल्या ३) चातुर्वर्ण्याने व्यापाराचा विचार केला पण उत्पादकांचा विचार केलाच नाही दुसरी कडे कष्टकऱ्यास फारच तुच्छ लेखले गेले . बरे हा कष्टकरीच बहुसंख्य पायदळाचे क्षत्रियत्वाचेही काम करणार आहे हे लक्षातच घेतले गेले नाही . ४) देश आणि धर्माचे संरक्षण करणाऱ्या क्षत्रियांचाही आदर ठेवला नाही ५) मोक्ष तत्वाला अवास्तव महत्व दिल्याने अंधश्रद्धा बोकाळल्या जाऊन विज्ञानाची मर्यादित क्षेत्रे सोडली तर उत्पादन निगडित विज्ञान विकासावर भर देता आला नाही , ‘अर्थ ‘ या तत्वांकडे ज्यांच्या कडे ज्ञान होते त्यांचेच दुर्लक्ष होत होते . एकूण देशाचा विचार केला तर परकीय आक्रमकांपासून सुरक्षित राहू इतपत अर्थ व्यवस्था आणि संरक्षण व्यवस्था बळकट होण्यात अडचणी आलेल्या आहेत . परकीय आक्रमकांपासून सुरक्षित राहाता येत नाही तर संस्कृतीच्या सुरक्षेचा प्रश्न दूरच राहातो . एकूण चातृवर्ण्य हे स्वतः:च्याच देशाची संस्कृती अर्थ आणि संरक्षण व्यवस्था खिळखिळी करणारे तत्वज्ञानात रूपांतरित झाले होते असे म्हणता येते का ? त्यामुळे संस्कृतीत जन्माधारित विषमता पाळणारे अपतत्वज्ञान शिरणे शेखचिल्ली प्रमाणे स्वकीयांचे नुकसान करणारे होते . असो .

माहितगार 17/05/2018 - 10:01
मी माझ्या पाल्यांची मराठी भाषेची पुस्तके गेली दहा वर्षे चाळतो आहे -त्यातही अभ्यासपूर्ण सुधारणांची गरज असू शकते, पण केवळ 'ब्र' समाजाच्या संस्कृतीचा प्रभाव अभ्यासक्रमावर असण्याचा काळ बर्‍या पैकी मागे पडला असावा - अर्थात हे एक ढोबळ विधान असल्या मुळे चुभूदेघे- सुषमा अंधारे अद्यापही त्यांच्या स्वतःच्या बालपणीच्या आठवणीत गुंतलेल्या असतील तर ते ही समजण्या सारखे असावे.

कपिलमुनी 17/05/2018 - 12:43
अंधारे किंवा तत्सम वक्त्यांचा पोटपाणी द्वेषावर अवलंबून आहे. त्याचा इतिहास किंवा समाज प्रबोधनाशी काडीमात्र संबंध नाही.

माहितगार 17/05/2018 - 13:55
अ‍ॅ . सुषमा अंधारे भाषणात उल्लेख करत असलेली ; म.गांधी, गोखले, आगरकर यांनी एकत्र बोलवलेली आणि संस्कृत भाषेची भलावण केलेली भाषा निती विषयक नेमकी सभा कोणती असावी ? १९१४ च्या आधी म.गांधी भारतीय राजकारणात फारसे सक्रीय नसावेत आणि आगरकरांचा देहांत १८९५ मध्ये झालेला दिसतोय. (चुभूदेघे)

In reply to by माहितगार

माहितगार 17/05/2018 - 14:03
त्यांचे पुढचे वाक्य म्हणते म.फुल्यांनी हा प्रस्ताव स्विकारला नाही . म. फुल्यांचे निधन १८९० मध्ये झाले म्हणजे अशी काही सभा व्हायची तर १८९० च्या आधी व्हावयास हवी आणि १८९१ च्या आधी त्यांची वकीलीची डिग्री शिकून गांधी भारतात वापस सुद्धा आलेले नव्हते . इतर कुणाची अशी एखादी सभा झाली असेल पण सहसा पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नेत्यांची नावे जोडण्या पुर्वी तथ्यांसाठी अंधारे मॅडमनी संदर्भ नमूद करावयास हवेत कारण खास करुन स्पर्धापरिक्षांसाठीचे त्या क्लासेस घेतात म्हटल्यावर अधिक नेमकेपणा असावयास हरकत नसावी असे वाटते.

In reply to by जेडी

विशुमित 17/05/2018 - 15:27
पुण्यात एक बहाद्दराने क्लासच्या बोर्डवर आपल्या नावाखाली FICWAI अशी डिग्री टाकली होती. वाटले टी"चर"(जर) Fellow मेंबर असेल इकवाय, पण परीक्षेच्या वेळेस पोरांच्या वर्गातच त्याचा नंबर आल्यावर कळले ते Fail मेंबर ऑफ ICWAI आहे. अजून पास होतंय.! ==== चाणक्य वाल्या पोरांचं तरी काय होत असतंय, स्वतःलाच नीट करावा लागतो अभ्यास.

माहितगार 17/05/2018 - 14:26
शिक्षण रोजगाराभिमूख न रहाणे आणि वाढत्या खाजगी करणाबद्दल त्यांच्या शंका रास्त आहेत -पण जिथे पर्याय उपलब्ध आहेत तेथेही लोक रोजगाराभिमूख शिक्षणाचे पर्याय दूर ठेऊन १०+२+३ च्या मागेच धावताना दिसतात त्यास केवळ शासनास कसा दोष देता येईल कदाचित कुठे तरी खापर फोडणे मॅडमसाठी आवश्यक असावे , शिवाय बेरोगारीस वाढत्या लोकसंख्येचे परिणामही आहे आणि इतर सर्व नेत्यांप्रमाणे लोक्संख्येचे परिमाण त्या लक्षात घेताना दिसत नाहीत.

माहितगार 17/05/2018 - 14:34
उद्योग धंद्याचे शिक्षण द्यावे असे सांगणारी १९४८ च्या म . गांधींच्या दिग्दर्शनाचा हवाला देऊन लगेच खापर फोडण्याचे कारण लक्षात येत नाही.

In reply to by जेडी

विशुमित 17/05/2018 - 15:39
भारतात सभा, कीर्तने, सत्संग, भाषणं आणि तत्सम कार्यक्रमांवरती बंदी आणायची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. सगळी माहिती डिजिटलाईज होत चालल्या आहेत. तयामुळे लोकांनी कोणत्याही विषयाचे ज्ञान स्वतः अधिकृत शिक्षण संस्थेत जाऊन अभ्यास करून घेतले पाहिजे. मग स्वतःचे मत बनवले पाहिजे. कोणी काही सांगते आणि बावळे तेच खरे मानून ढोल पिटत बसतात. हे कुठेतरी थांबले पाहिजे.

In reply to by विशुमित

माहितगार 17/05/2018 - 15:53
बंदी पेक्षा पिअर रिव्ह्यू / क्रिटिसिझम सोबत जोडणे आवश्यक करण्याची जरुरी असावी. तो पर्यंत युट्यूब वरच्या तथ्य अथवा तर्काबद्दलची मतांतरेसुद्धा नीट संशोधन पूर्वक युट्यूबवर उपलब्ध करुन द्यावयास हवी. ईन एनी केस वाचक आणि श्रोत्यांनाही वेगवेगळ्या बाबी जाणवत असतात. या युट्यूबच्या तिन्ही भागात ( दुव्यांमध्ये) स्टेजवर बसलेल्या श्रीयूत आणि श्रीमती यांची शारिरीक हालचाली (बॉडी लँग्वेज) मध्ये होत गेलेले बदल अभ्यासणे कमी वेळ असल्यास तिसर्‍या भागातील शेवट बघणे रोचक असावे.

माहितगार 17/05/2018 - 15:59
राष्ट्रगीताचा मुद्दा या विषयावर अशातच माझी अजोंशी मिपाच्या कोणत्याशा धाग्यावर चर्चा झाली होती . ( दुवा सापडल्यास पहातो) एनी वे राष्ट्रगीतात मराठा हा शब्द महाराष्ट्रीय या अर्थाने आणि द्रविड मध्ये उर्वरीत दक्षिण भारत कव्हर होत असताना विंध्य पर्वत रांगांच्या उल्लेखाची सुषमा आंधारेंना जाणावणारी आवश्यकता नीटशी उमगली नाही. काश्मिरचा काही भाग पाक व्याप्त असला तरी भारताचा दावा आहे आणि त्यातून सिंधू नदी वहाते तो पर्यंत सिंध शब्द काढण्याचा आग्रह केला पाहीजे का माहित नाही.

In reply to by माहितगार

माहितगार 17/05/2018 - 17:02
राष्ट्रगीतातील 'जन गण मन अधिनायक' हा उल्लेख ब्रिटीश सम्राटासाठी मूळीच नव्हता असा स्पष्ट उल्लेख स्वतः रविंद्र नाथ टागोरांनी करुन ठेवलेला आहे . खालील परिच्छेद इंग्रजी विकिपीडियावरील जन गण मन लेखास भेट दिली तरी सुषमाजी अंधारेंना दिसला असता शिवाय रविंद्र नाथ टागोरांनी सर ही पदवी इंग्रज सरकारला वापस केल्याचे दिसले असते.
On 10 November 1937 Tagore wrote a letter to Mr Pulin Bihari Sen about the controversy. That letter in Bengali can be found in Tagore's biography Ravindrajivani, volume II page 339 by Prabhatkumar Mukherjee. "A certain high official in His Majesty's service, who was also my friend, had requested that I write a song of felicitation towards the Emperor. The request simply amazed me. It caused a great stir in my heart. In response to that great mental turmoil, I pronounced the victory in Jana Gana Mana of that Bhagya Bidhata [ed. God of Destiny] of India who has from age after age held steadfast the reins of India's chariot through rise and fall, through the straight path and the curved. That Lord of Destiny, that Reader of the Collective Mind of India, that Perennial Guide, could never be George V, George VI, or any other George. Even my official friend understood this about the song. After all, even if his admiration for the crown was excessive, he was not lacking in simple common sense."

In reply to by माहितगार

माहितगार 17/05/2018 - 17:10
इथे मिपावर अरुण जोशींशी माझी झालेली उपचर्चा फॉर रेकॉर्ड संकलीत स्वरुपात देऊन ठेवतो.
आपल्या राष्ट्रगीतात सिंध असं लिहिलं आहे. आणि ईशान्येतलं मात्र एकही राज्य नाही.
टागोरांना काव्यरचनेत प्रत्येक नाव बसवता आलेच असेल असे नाही , म्हणून भारतातील कोणत्याही भागाचा गौरव कमी होत नाही. या बद्दल सहमत. जन गण मन ची रचना हिमाचल प्रदेश राज्याच्या निर्मितीच्या बरीच आधीची म्हणजे १९११ च्या आसपासची आहे, तर पुर्वाश्रमीच्या एकत्रीत पंजाबातील हिमालयीन टेकड्या वेगळ्या करून त्यांना हिमाचल प्रदेश हे नामकरण १९४८ म्हणजे बर्‍याच वर्षांनतर झालेले . म्हणून राष्ट्रगीतातील हिमाचल हा उल्लेख केवळ हिमाचल प्रदेशाबद्दलचा सिमीत नाही सबंध हिमालया बद्दलचा आहे त्यामुळे इशान्य ते काश्मिर ते सरहद सर्वच पर्वतीय प्रदेशांचा उल्लेख / गौरवीकरण त्यात सामावले जात असावे. चुभूदेघे.
मेक्स सेन्स. असंच असावं. ================= यात आसाम नि दक्षिणेची राज्ये येतील का? तिथे हिमालय दक्षिणेकडे वळला आहे खरा, पण अत्यंत खुजा आहे नि स्थानिकांत 'हिमालयवासी' अशी काहीच भावना नाही.
टागोरांनी अख्खी दक्षिण 'द्राविड' या एका शब्दात घेतली आहे. पण तुम्ही म्हणता तसे बिहार आसाम ह्या राज्यांचे उल्लेख राहून जातात. पण काही गोष्टी लक्षात घ्यावयास हव्यात. *पहिले काँग्रेस आणि नंतर भारत देश ' जन गण मन ' हेच गीत मुख्य राष्ट्रगीत म्हणून स्विकारेल ह्याची रविंद्र नाथ टागोरांनाही कल्पना असेल असे नाही. ( ब्रिटीश सम्राटाच्या सन्मानार्थ लिहिले होते का हा वाद टागोरांच्या हयातीतच झाला तो वेगळा विषय) . * दुसरे केवळ शब्द नव्हे काव्याचा ओघही कविला सांभाळावा लागतो, आणि देशातील प्रत्येक गाव शहरांची प्रांतांची प्रत्येक नदीची नावे त्यात समावेष प्रॅक्टीकल होईल असे नव्हे . ( वंदे मातरम बद्दल टाळण्या जोगे वाद झाले नाहीतर, वंदे मातरमची लोकप्रीयता स्वातंत्र्य सेनानीत अधिक असावी . वंदे मातरमच्या रचनेत प्रत्येक गाव - शहराचे नाव देण्याची आवश्यकता नाही, ) * किमान ब्रिटीशांनी बिहार आणि आसाम बंगाल पासून वेगळे करे पर्यंत ते बंगालचे अल्पकाळतरी भाग राहीले असावेत , (आसाम प्रांत बंगाल पासून १८७४ मध्ये ब्रिटीशांनी वेगळा केला तर बिहार आणि ओरीसा प्रांत तर जन गण मनच्या च्या लेखना नंतर वर्षाभराने म्हणजे १९१२ मध्ये बंगाल पासून वेगळे प्रांत म्हणून ब्रिटीशांनी मान्यता दिली) त्यामुळे मानसिक स्तरावर बंग या शब्दात आसाम आणि बिहार हा भाग टागोरांनी गृहीत धरला असू शकेल ? * अजून एक म्हणजे आपण आताच्या आसामचा उल्लेख करतो पण आताची उर्वरीत इशान्य भारतिय राज्ये पुर्वी आसामचाच भाग समजली जात होती त्यामुळेही कदाचित हिमाचल या शब्दात आसामचा भाग गृहीत धरला गेला असावा अशी शक्यता ही राहते. असो
आपण दिलेल्या स्पष्टीकरणाच्या संदर्भाने जेव्हा लिहिलं तेव्हा ते गीत अत्यंत चपलख बसे नि त्याची व्याप्ति हवी तितकी होती असं सिद्ध होतं. =================== माझा रोख सध्या गात असलेल्या गीताकडे आहे. ते गीत आता योग्य नसलं तरी आपण तशास तसे गातो असं काहीसं मला अभिप्रेत होतं.
हो प्रांतांचे विशीष्स्ट नावा निशी उल्लेख असल्या नंतर काळाच्या ओघात अशी समस्या येणे स्वाभाविकच आहे. स्वातंत्र्योत्तर काळात हरीयाणा , छत्तिसगढ, झारखंड, गोवा, दिल्ली इत्यादीना राज्यांचा दर्जा मिळाला . शिवाय आंदमान निकोबार, लक्षद्वीप अशा बेटांचा उल्लेखही सध्याच्या गीतातून सुटतो. (समजा हो ना हो आकाश गंगेची वाटणी होऊन काही ग्रह भारताच्या सार्वभौमत्वात आले तर त्यांचे नाव सुटण्या चाही धोका आहे ; ह. घ्या.) जन गण मन च्या शब्दांमध्ये सुधारणेच्या गरजेची अथवा तशा मागणीची तसेच वस्तुतः वंदेमातरमची लोकप्रीयता राष्ट्र्गीत म्हणून अधिक असल्याची जाणीव नेहरुंनाही असावी. आसामच्या लोकांनी सिन्ध हा शब्दाच्या जागी आसामाचे जुने नाव काम रूप घ्यावे अशी मागणी झाली होती, प.बंगालची स्वतःची मागणी वंदेमातरम हेच राष्ट्रगीत असावे अशी होती, पण उघडपणे केवळ तत्कालीन मध्यप्रांताने जन गण मन साठी कल कळवणे टाळले बाकी (राजकीय) पब्लिक नेहरूंच्या अप्रत्यक्ष दिशादर्शनाच्या बाजूने झुकल. नेहरुंनी राष्ट्रगीताची ट्यून म्हणून जनगण मनची ट्यून अधिक शोभते असे काहीसे कारण तेव्हा दिले देऊन धकवले असे दिसते. ( संदर्भ :Statement by Prime Minister Jawaharlal Nehru in the Constituent Assembly, August 25, 1948

विशुमित 14/05/2018 - 16:05
सारेच एका माळेचे मणी म्हटल्यावर विषयच संपतो. तेवढी तुम्ही पाहिलेल्या विडियो ची लिंक दिली असती तर आमचे ही ज्ञानार्जन झाले असते.

In reply to by जेडी

विडीओ चे नाव , बाईंचे नाव्ही द्या ना ! ओफिसात काम नसेल तेव्हा पाहीन म्हणतो , इथे युट्युब लिन्क ओपन होत नाही आणि घरी जाऊन स्वतःचा अमुल्य वेळ असल्या गोष्टींवर कशाला वाया घाल्वा ! असो. सर्वसाधारण आशय लक्षात आलाय लेखनाचा ! हां तर असले काही वाचले की भारी वाटते . आम्ही अन्यत्र म्हणल्या प्रमाणे समाजाचे क्लस्टरींग झाले आहे ! आणि लोकं काय बोलतात ह्याव्रुन साधारण ते कोणत्या समाजचे , कोणत्या विचार्धारेचे असतील ह्याचा अंदाज यायला लागलाय ! बाईंनी ज्या ज्या लोकांची लाय्की काढली त्यावरुन बाई कोणत्या समाजाचा आहेत हयचा सर्वसाधार्ण आंदाज येत आहे ! हे लोकं स्वतःच्याच समाजाच्या लोकांची दिशाभुल करत आहेत , " इतर" समजाचाचा फायदाच होत आहे , तस्मात ही इष्टापत्तीच आहे इतर समाजच्या लोकांसाठी =)))) युटुबवर " अमुकतमुक समाजाची वाघीन - पहा भिडे गुरुजीला कसे ठणकावले असले किंव्वा अमुकतमुक समाजाच्या वाघ: निखिल वागळेंना विचारला जाब " असले व्हिडीओ पाहिले आहेत , २२-२४ वर्षाची पोरं पोरी . ना धड इतिहासाचा अभ्यास ना ना तत्त्वज्ञान , ना समाज्शास्त्र , ना साहित्य संगीत कला . युट्युब फेसबुक सारखा फोरम मिळाला म्हणुन काय वाट्तेल ते बरळायचं , अन लोकंही त्याला पहाताहेत लाख लाख व्हुव्ह्ज ! पोरं पोरी लगेच हवेत ! सगळाच आनंद ! मजा आहे ! स्वतःच्याच समाजाला अधोगतीला घेवुन जाणार असले नेते ! अन मग ना धड शिक्षण ना नोकर्‍या मग परत बेरोजगारी अन गरीबी ! दुनिया कुठे चाललीये , आपण काय बोलतोय कशाचा ताळमेळ नाही ! मग काय जे स्वाभाविक आहे तेच होणार ! डार्विनप्पा म्हणाले ते खरेच - सरव्हायव्हल ऑफ द फिट्टेस्ट ! असो . आपण त्या अमुकतमुक समाजाचे नाही, आपण अलिप्त राहुन मजा पाहु , आपल्या समजाच्या लोकांना आपण कोणाचाही द्वेष करायला नको शिकवुया : सावरकर वाचा पण आंबेडकरही वाचा , गांधी वाचा पण गोडसेही वाचा . भारताची आगतिक फाळणी वाचा अन अमेरिकेचे फाळणी टाळायला केलेले सिव्हिलवॉरही वाचा. जगद्गुरु तुकाराम वाचा अन समर्थ रामदासही वाचा. साईन थीटा कॉस थीटा ही वाचा अन बिजनेस मॅनेजमेंटही वाचा ! आण्णि हो , जे वाचु नका म्हणत आहेत त्यांना शहाणे करायला जाऊ नका , ते तुम्हालाच चावायला येतील , त्यापेक्षा त्यांचे विडिओ पाहुन व्ह्युव्ह्ज वाढवा ते त्यात्चह खुष आहेत , त्यांना प्रोत्साहन द्या - है शाब्बास , जिकलस भावा , लढ तु , असे प्रतिसादही द्या वाटल्यास =)=)))) आपण आपले आपल्या पुरते पाहु: जे चांगले आहे ते घेवु , जे वाईट आहे ते टाकुन देऊ ! आ नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वत: !!

In reply to by प्रसाद गोडबोले

अभ्या.. 16/05/2018 - 21:30
परफेक्ट रे मारक्या. सध्याचे हे असले युट्युबावरचे व्हिडीओ पाहता केवळ हे आणि हेच करु शकतो. कीव, सहानुभूती, आदर,अभिमान असा कुठलाही भाव मनी न येता केवळ हेच वाटते. मरु दे तिज्यायला. अंबानीसारखे रोज दिड जीबी वाटताहेत. सुलभ हप्त्यावर स्मार्ट्फोनं धडाक्यात विकली जाताहेत. अगदी जोमात विष पेरले जातेय. विषाचेच पिक म्हनल्यावर ना किडीचा धोका ना उपटायची भिती. मरु दे तिज्यायला.

In reply to by अभ्या..

आत्ता पाहिला बाईंचा व्हिडिओ ! एकच नंबर ! फॅनच झालो आपण मॅडमचा ! मॅडम तुम्ही अशीच भाषणे देत रहा तुमच्या समाजाला ! खरय , कशाला हवेत बालकवी अन केशवसुत ? कशाला हवे कॉस थीटा आणि साईन थीठा ? कशाला हवे आगरकर अन गोखले ? कशाला हव्यात एतद्देशीय भाषा अन संस्कृत फिंस्कृत ? तुम्ही तुम्हाला हवे ते शिका ! हे सगळे ब्राह्मणवाद्यांसाठी सोडुन द्या , त्यांचं त्यांना अभ्यासु द्या . बेस्ट आहे भाषण , कित्ती लोकं ऐकताहेत भाषण . पाहुन कसं रिलॅक्स वाटल ! असं काही ऐकलं की पुढच्या पिढ्यांना कराव्या लागणार्‍या संघर्षा बद्दलची काळजी थोडी कमी होते :) =))))

In reply to by जेडी

माहितगार 17/05/2018 - 13:17
युट्यूबवर एकच भाषण बहुधा तीन भागात दिले असावे . चुभूदेघे पहिल्या भागाची लिंक वर आलीच आहे. भाग दुसरा भाग तिसरा

गामा पैलवान 14/05/2018 - 16:59
जेडी,
“अभ्यासोनी प्रकटावे”... याचे अनुकरण विशीष्ट विचारप्रवाहाची ओझी वाहणारी गाढवे कधी शिकणार ?
अगदी, अगदी !! हे वैचारिक पशूच म्हंटले पाहिजेत. आहार, निद्र, भय, मैथुन सोडल्यास जास्त काही करायची यांची क्षमताच नाही. नाहीतरी, साम्यवादास अशीच गाढवं अभिप्रेत आहेत. आ.न., -गा.पै.

मुद्दा त्यांनी काय सांगावे हा नाही आणि लोकांनी ते ऐकावे की नाही हाही नाही. मुख्य मुद्दा हा आहे की तुम्ही जर त्या बाईंचे म्हणणे खोडून काढलेत तर तुम्हाला तेथेच मार पडेल. हे मी अनुभवले आहे, पाहिले आहे. त्यामुळे सुज्ञ "जाऊ दे मरु देत" अशी भूमिका पत्करतात. याच्यातच आपल्या समाजाच्या र्‍हासाची मुळे दडली आहेत... असे आपले मला वाटते...

In reply to by जयंत कुलकर्णी

जेडी 15/05/2018 - 12:17
खरयं, भक्त कुठल्या थराला जातील काही सांगता येणार नाही इतके त्यांचे ब्रेन वोशिन्ग केलेले असते ह्या नेते मंडळीनी....

In reply to by जेडी

सस्नेह 15/05/2018 - 12:45
बाकी, बोलण्याची पद्धत बाजूला ठेवली, तर त्यांचा मुद्दा, की शाळांमधून व्यावसायिक शिक्षण न देता फक्त साहित्यिक शिक्षण दिले जौ नये, हा बऱ्याच अंशी व्यवहार्य आहे.

In reply to by सस्नेह

विशुमित 15/05/2018 - 12:54
तारस्वरातील आवाजाचा ऐकायला त्रास होत असल्यामुळे विडिओ तुकड्या तुकड्यात ऐकला. हा मुद्दा मला पण पटला. ==== बाकी वक्त्यां कडून जेवढे चांगले, फायद्याचे, उपयोगाचे आणि पौष्टिक घायचे असते. बाकी दुसरा कान दिला आहेच देवाने. पारावरच्या गोष्टी सगळ्याच गोष्टी निरर्थक असतात असे नाही. त्यातून गावात काय चालले आहे हे पण समजते.

In reply to by सस्नेह

जेडी 15/05/2018 - 19:16
त्या फक्त >>>"शाळांमधून व्यावसायिक शिक्षण न देता फक्त साहित्यिक शिक्षण दिले जौ नये" असे म्हणाल्या असत्या तर ठीक पण गणितात काय शिकवु नये हे कसे काय सांगु शकतात?

ऐकताना संताप येतो पण जयंत सर म्हणतात त्याप्रमाणे काही बोलण्यात अर्थ नाही. स्वत:च्या वागण्यातून , प्रेमानेच मतपरिवर्तन होऊ शकतं.( ही संघाची शिकवण खरंतर .) यावर माझा पूर्ण विश्वास आहे.

या रामतिर्थंकर बाईंसारखेच वेगळे विचार ऐकायचे असतील तर सुशमा अंधारे याची भाषणे ऐका. या बाई पणं तुफान बोलतात पैजारबुवा,

जेडी 15/05/2018 - 17:16
रामतीर्थकर बाईं मुलींनी जास्त शिकु नये, लवकर लग्न करावे, नवरा हेच आपले आयुष्य मानावे, लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये, पार्लर ला जावु नये, नट्टापट्टा करु नये... असले काही बाही सांगतात... असो, त्यांचा मुली बिघडतातच ह्यावरचा अभ्यास जास्ती झालाय... >>>>>>>>>>> रामतीर्थकर बाईंबद्दलही आपण अभ्यासोनी प्रकट झाला असता तर बरे असे उगा वाटून गेले. नकोच ह्या बाईचा अभ्यास...

In reply to by जेडी

अभ्या.. 15/05/2018 - 18:46
फक्त वादच घालायसाठी धागेही काढत नाही की कॉमेंट ही करत नाही. जे माहिती आहे तेवढेच लिहितो. अपर्ण रामतीर्थकर बाईबद्दल माहीत नसेल तर तुमचा मिपाचा अभ्यास कमी पडतोय. बरेच सापडेल हुडकल्यावर. त्यानिमित्ताने तुमचाही अभ्यास होईल कोण वाद घालण्यासाठी प्रसिद्ध आहे त्याचा. काय म्हणता?

In reply to by अभ्या..

जेडी 15/05/2018 - 19:09
निदान रामतीर्थकर बाईबद्दल मला अभ्यास करायची गरज वाटत नाही कारण मी अशी चार लोकांसमोर माझे विचार पाजळत नाही

In reply to by अभ्या..

रामतीर्थकर बाईंबद्दल खालील धाग्यावर अतिशय तिखट आणि बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा झाली होती की अभ्यासेठ. adv अपर्णा रामतीर्थ आणि स्त्रीमुक्ती त्यांच्या भाषणांवर टीका करणारे लोक हे तथाकथित पुरोगामी दृष्टिकोनातून बघतात म्हणून त्यांना ती पटत नाहीत असे दिसते. सर्वसामन्य माणसांच्या मात्र ती हृदयाला भिडतात हे मी स्वतः अनुभवले आहे. उपस्थित लोकांच्या रोजच्या जीवनातल्या अडचणींना त्या चांगल्या प्रकारे मांडतात आणि प्रॅक्टिकली पॉसिबल उपाय सांगण्याचा प्रयत्न करतात. स्त्री सक्षमीकरणासाठी अमुक केले पाहिजे तमुक केले पाहिजे अशी पोकळ भाषणबाजी बरेच लोक करत असतात पण त्याने घरातली परिस्थिती बदलते असे दिसत नाही. काही बाबतीत त्यांची मते आत्यंतिक असली तरी ती सोडून बाकीचे ग्रहण करण्यास काय अडचण?

गामा पैलवान 15/05/2018 - 17:51
जेडी,
रामतीर्थकर बाईं मुलींनी जास्त शिकु नये, लवकर लग्न करावे, नवरा हेच आपले आयुष्य मानावे, लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये, पार्लर ला जावु नये, नट्टापट्टा करु नये... असले काही बाही सांगतात... असो, त्यांचा मुली बिघडतातच ह्यावरचा अभ्यास जास्ती झालाय...
एके मुद्दे पाहूया : १. मुलींनी जास्त शिकु नये : स्वत: रामतीर्थकर बाई उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे जास्त शिकू नये हा मुद्दा गांभीर्याने घ्यायची गरज नाही. २. लवकर लग्न करावे : लग्नाच्या बाजारात मुलीच्या नशिबी फक्त पदावनतीच असते. विशीचा साधा मुलगा तिशीचा पण कमावता झाला तर ती पदोन्नती असते. याउलट मुलीच्या बाबतीत ती कितीही कर्तृत्ववान असली तरी वीस ते तीस ही पदावनतीच असते. हे असं का ते मला माहित नाही. रा.ती.बाईंना पण माहित नसेल बहुतेक. ३. नवरा हेच आपले आयुष्य मानावे : तसं मानायचं नसेल तर लग्न करूच नये. ४. लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये : कारण की मुलगी नवऱ्याच्या घरी राहायला असते. दोघं वेगळे रहात असल्यास खुशाल हव्या तेव्हढ्या गप्पा माराव्यात. ५. पार्लर ला जावु नये, नट्टापट्टा करु नये... : प्रमाणाबाहेर हा शब्द राहिलेला दिसतोय. असो. रामतीर्थकर बाई वकिली शिकल्या असून विवाहविच्छेद होऊ नये म्हणून सल्लागार आहेत. बाईंची मतांचा हेतू कुटुंब एकसंध राखणे हा आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सस्नेह 16/05/2018 - 12:28
नवरा हेच आपले आयुष्य मानावे : तसं मानायचं नसेल तर लग्न करूच नये.
कुणी लग्न करू नये ? स्त्रियांनी की पुरुषांनी ? किती पुरुष बायको हेच आपले आयुष्य मानतात ? जे मानत नाहीत त्यांनी लग्न का करावे ?

In reply to by सस्नेह

गामा पैलवान 16/05/2018 - 20:05
स्नेहांकिता, ज्या व्यक्तीला नवऱ्याला सर्वस्व मानायचं नाहीये त्या व्यक्तीने लग्न करू नये. (मग ही व्यक्ती स्त्री असो वा समलैंगिक पुरुष.) आ.न., -गा.पै. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

वीणा३ 16/05/2018 - 22:44
हेच वाक्य " ज्या मुलाला किंवा मुलीला लग्न झाल्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या घायच्या नसतील, त्यांनी लग्न करू नये". असं सांगितलं तर सगळ्यांनाच पटेल ना. ज्या व्यक्तीला नवऱ्याला सर्वस्व मानायचं नाहीये त्या व्यक्तीने लग्न करू नये. मुलींनी या वाक्याचा विचार करण्याची खूप मोठी गरज आहे. कारण सर्वस्व ह्या शब्दाची व्याप्ती खूप मोठी होऊ शकते. लग्नानंतर नवरा + त्याच्या घरचे यांच्या अपेक्षा काय आहेत हे नीट माहित करून द्या -घ्या. स्वतःच करियर, आई वडील, नातेवाईक, मित्र मैत्रिणी, आवडीनिवडी, यांचं स्वतःला काय जमणार आहे हे नीट सांगा आणि सगळं सगळ्यांना पटलं तरच लग्न करा. "लग्नानंतर जोडीदाराला सर्वस्व मानायचा किंवा प्राधान्य द्यायच नसेल तर लग्न करू नका " हे वाक्य जास्त बरोबर नाहीये का?

In reply to by गामा पैलवान

सस्नेह 16/05/2018 - 12:29
लग्न झाल्यावर मुलीने आईशी जास्त बोलु नये : कारण की मुलगी नवऱ्याच्या घरी राहायला असते. दोघं वेगळे रहात असल्यास खुशाल हव्या तेव्हढ्या गप्पा माराव्यात.
का बॉ ? आई ही एक मैत्रीण असू शकत नाही का ? हां, आता एकमेकांकडे दुर्लक्ष करून आईवडिलांशी (दोघांच्याही) गप्पा मारू नये , असे म्हटले तर ठीके !

In reply to by सस्नेह

गामा पैलवान 16/05/2018 - 20:08
स्नेहांकिता, आई (मुलीची मैत्रीण असली तरी तिच्या)शी जास्त गप्पा मारू नयेत. या वाक्यांत जास्त हा शब्द महत्त्वाचा आहे. मात्र एकमेकांकडे दुर्लक्ष करण्याविषयीचे नियम वेगळे आहेत. मुलगी जर मुलाच्या घरी राहायला आली असेल तर तिने घराचे नियम पाळायला हवेत. दोघे वेगळे रहात असतील तर वेगळे नियम असतात. आ.न., -गा.पै.

In reply to by सस्नेह

माहितगार 17/05/2018 - 10:10
...का बॉ ? आई ही एक मैत्रीण असू शकत नाही का ?
हिचे किंवा त्याचे -नाती किंवा मैत्री- म्हणून नाही , एखाद्या संवादातून संसारांतर्गतची एखादी निर्णय प्रक्रीया प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष प्रभावित होउन ती जोडीदारावर लादली जाऊ लागते , तेव्हा त्याची सोडवणूक क्लेषकारक ठरु शकते ही काहीवेळा चिंतनीय समस्या -खरेतर वेगळा धागा काड्।ऊन चर्चेस घेण्या जोगी असू शकते असे वाटते

In reply to by माहितगार

सस्नेह 17/05/2018 - 11:16
पण काही वेळाच !! सरसकटीकरण करण्याची गरज नाही. शिवाय 'जोडीदार' म्हणणे योग्य आहे. केवळ 'नवरा' नाही.

वीणा३ 16/05/2018 - 00:09
त्या बाई जे काय म्हणतात ते त्यांनी सगळ्यांना म्हटलं असतं तर त्यांना एवढे अनुयायी नक्की मिळाले नसते. कारण फक्त मुलींनाच बदलायला सांगणं आपल्या समाजात अजूनही जास्त प्रमाणात घडतं. जर त्या म्हणाल्या कि लग्न झाल्यावर मुलींनी आई बरोबर जास्त बोलू नये आणि मुलांनी रोज कट्ट्या वर जाऊन मित्रांबरोबर चकाट्या पिटू नये, दोघांनीही नीट जबाबदारीने संसार करावा तर जास्त अनुयायी मिळणं शक्य नाहीये :P

In reply to by वीणा३

गामा पैलवान 16/05/2018 - 12:04
वीणा३, तुमचं बरोबर आहे. रामतीर्थकर बाई स्वत: स्त्री असल्याने पुरुषांनी काय करावं याचा सल्ला त्या कशा काय देणार? त्यांनी आपल्या मगदुराप्रमाणे बायकांनी काय करायला हवं याविषयी आडाखे बांधलेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सस्नेह 16/05/2018 - 12:30
त्यांनी आपल्या मगदुराप्रमाणे बायकांनी काय करायला हवं याविषयी आडाखे बांधलेत.
यू सेड इट ! त्यांचा मगदूर तेवढाच आहे !!

In reply to by सस्नेह

गामा पैलवान 16/05/2018 - 20:10
स्नेहांकिता, अहो, अपर्णाबाईंचा मगदूर तोकडा आहे हेच तर केव्हापासून सांगताहेत त्या. तुम्हांस गरज नसेल तर त्यांच्याकडे आजिबात लक्ष देऊ नका. आ.न., -गा.पै.

अंधारे बाई इतक्या टाकाऊ सुद्धा नाही आहेत. त्यांचा राग समजून घेऊ शकतो आपण. पिढया न पिढ्या अन्याय झालेले लोक ज्यांनी अन्याय केलाय त्यांच्या बद्दल असेच बोलणार. त्यात नवल काय? शिकण्याची मुभा मिळाल्या नन्तर, समोर जर ब्राह्मणी विनोद म्हणता येतील असे पुलंचे धडे आणि बालकवींच्या कविता येत असतील तर मुख्यतः हातावर पोट अवलंबून असलेल्या जनतेला ते शिक्षण निरर्थक वाटलं तर त्यात नवल काय? हा राग सिलेक्टिव्ह असेलही, अगदी मोजके धडे निवडून त्यावर केलेलं भाष्य असेलही. पण मुख्यतः मजुरीवर अवलंबून असणाऱ्या लोकांना मार्केट मध्ये उपयोगी शिक्षण मिळावे असे वाटले आणि ते हे नाही हे ही कळले बरोबर च आहे की. शिवाय शिक्षण क्षेत्रावर आणि पर्यायाने अभ्यासक्रमावर ब्राह्मणी छाप असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिरवे गार गालिचे किमान कवितेत तरी बघू द्या हे म्हणणं सुद्धा हास्यास्पद आहे. हे म्हणजे हेमलकसा इथल्या आदिवासी मुलांना शिकवताना अ अ अननसाचा असं शिकवू तरी द्या म्हणण्या सारखं आहे. ह्याच्याशी रिलेट होता येत नाहीये ते शिकताना त्यांना वैताग येऊ शकतो. सुर्वेंची कविता सुद्धा नव्हती असं म्हणत नाहीयेत त्या, उशिरा आली असं म्हणल्यात. एखाद्या वक्त्याने जाहीर सभेत साइन thita चा काही उपयोगच नाही म्हणणं मात्र चुकीचं आहे. खासगी मध्ये मी वकील झाले, कशाला उगाच ते गणित शिकले म्हणणं ठिके. पण जाहीर सभेत हे बोलणं वेडेपणा आहे. शिवाय प्रमुख अजेंडा ब्राह्मणद्वेष धगधगता ठेवणं हाच असावा, त्यामुळे फायदा कुणाचाही होणार नाही हे स्पष्ट आहे. फक्त आपणही जातीयतेच्या चष्म्यातून बघत आहोत का हे तपासावे लागेल. कारण चुका झाल्या आहेतच. त्या मान्य करता येणं आवश्यक आहे. नुसतं पुलंचं नाव घेतलं म्हणून बिथरून चालणार नाही. (ते संपूर्ण भाषण नसावं, मी सुद्धा थोडंच ऐकलं आहे. मला तरी त्यांचे काही मुद्दे पटले. )

In reply to by पिलीयन रायडर

गामा पैलवान 17/05/2018 - 02:19
पिराताई,
मुख्यतः हातावर पोट अवलंबून असलेल्या जनतेला ते शिक्षण निरर्थक वाटलं तर त्यात नवल काय?
एकदम मान्य. पण म्हणून संत ज्ञानेश्वर किंवा पुल यांची थेट लायकी काढायची गरज नाही. शिक्षण अनुचित असेल त्यात पुल किंवा ज्ञानेश्वर काय करणार. अंधारे बाईंचा शैक्षणिक क्षेत्राचा काही अभ्यास वगैरे आहे का? वक्तव्यावरनं दिसंत तरी नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मला त्या बाईंचं समर्थन अजिबात करायचं नाहीये. मलाही पुलं आणि संत ज्ञानेश्वर तितकेच प्रिय आहेत. माझा मुद्दा इतकाच आहे की त्यांचा राग स्वाभाविक आहे. की बाबा पार रेडा सुद्धा शिकू शकतो, पण आम्ही माणसं असून नाही शिकू शकलो. ह्यात रडार वर ज्ञानेश्वर नसून बहुदा त्यांचा समाज आहे. एकनाथ महाराजांचंही तसंच. असो..

In reply to by पिलीयन रायडर

गामा पैलवान 17/05/2018 - 12:27
पिराताई, टीका रचनात्मक हवी ना? नाहीतर तिला बदनामीचा वास येतो. रेड्याने नुसती पोपटपंची केली होती. इतकंही अंधारेबाईंना माहित नाही काय? त्या पशूला कोणीही काहीही शिकवायला गेला नव्हता, आणि तो पशू काहीही शिकला नाही. मग शिक्षणाच्या नावाने शंख कशासाठी? ब्राह्मणांच्या बदनामीसाठी म्हणून हा बनाव रचल्याचा संशय येणारंच ना? सांगायचा मुद्दा काय की हेतू कितीही स्तुत्य असला तरी टीका रचनात्मकच हवी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

रचनात्मक हवी हे मान्यच. पण तुम्ही फार शब्दशः घेताय. ब्राह्मणांची बदनामी करत आहेत, द्वेष वाढवत आहेत असं वाटलं तरी त्यांना ह्याच सिस्टिमने वंचित ठेवलं हे सत्य आहे. ते सुद्धा मान्य करा. त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीने सत्य बदलत नाही. मला कळत नाही की इतकी वर्षे अन्याय झाल्यावर कुणी आपल्याबद्दल अदबीने बोलेल ही अपेक्षाच चुकीची आहे. त्यांचे हेतू चुकीचे असतील, पण मूळ मुद्दा हा अभ्यासक्रम रिलेटेबल न वाटणे हा असून,तो मला मान्य आहे. आता आमच्या सावित्री मावशीला शिकवायला गेलो तर तिला हिरवे गार गालिचे जवळचे वाटणार की भाकरीचा चन्द्र. तुम्हाला कविता, पद्य शिकवण्यात रस असेल तर तिला समजेल ते उदाहरण द्यायला हवे ना. समाजातल्या मोठ्या भागाला ते समजत नसेल तर ठिके. त्यांनी पुलंचा विनोद समजून घ्यावा कारण आमच्या लेखी ते ग्रेट होते असं नाही म्हणू शकत आपण. त्यांना ज्ञानेश्वर सुद्धा तितके ग्रेट वाटत नसतील, तो त्यांचा चॉईस झाला. शिवाय त्या ज्ञानेश्वरांना बोलत नसून, समाजव्यवस्थेवर बोलत आहेत असा माझा समज आहे. रेड्याने पोपटपंची तरी केली, इतरांना तो तरी हक्क होता का? सावलीचा विटाळ मानला जात होता, तिथे वेद कानावर पडू तरी दिले जात होते का? तुम्ही एक सेकंद त्यांच्या बाजूने विचार करा ना. ब्राह्मणांना मिळालेला हेड स्टार्ट त्यांना नाहीच मिळालाय. सगळीकडचा उच्च वर्णीय प्रभाव त्यांना जास्त जाणवणार. तुम्हाला पुलं इतके खटकणार नाहीत. पण उपाशीपोटी झोपणाऱ्याला "उपास" हा धडा विनोदी वाटेल का? असो, माझा काही तत्कालीन समाजव्यवस्था वगैरे टाईप चा सखोल अभ्यास नाही. मला फक्त "आपण" आणि "ते" अशी दरी आहे हे समजतं आणि आजही मी ब्राह्मण आहे म्हणून माझा कुणाला राग येत असेल तर तो का हे ही समजतं. म्हणून मला अंधारे बाईंची भाषणं इतकी टाकाऊ वाटली नाहीत इतकंच.

In reply to by पिलीयन रायडर

गामा पैलवान 18/05/2018 - 01:31
पिराताई, हा वंचित म्हणजे नेमका काय प्रकार आहे? आणि त्यांचा संबंध वेदांशी व ब्राह्मणांशी का म्हणून लावला जातोय? वेदपठण ही पोट भरायची विद्या नाही. मग वेद कुणी ऐकले काय अन न ऐकले काय, काय फरक पडतो? इंग्रजांनी जर कारकूनी नोकऱ्या निर्माण केल्या तर त्याचा दोष ब्राह्मणांकडे कसा काय? या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यावीत अशी अपेक्षा नाही. किंबहुना हे असे प्रश्न तुमच्यासारख्या सामान्य व्यक्तीला पडंत नाहीत. म्हणून अंधारेबाईंसारख्या लोकांचं फावतं. वंचितांच्या नावाखाली ब्राह्मणद्वेष जोपासता येतो. धनगर मागास जाती होती ना? आजूनही ती मागासच आहे. विशेषत: महाराष्ट्रातले धनगर मागास धरले जातात. मग अहिल्याबाई होळकर कुठनं उत्पन्न झाल्या? हे रचनात्मक जाती उत्थान का लोकांसमोर मांडलं जायला हवं. (मुघल भारतीय धरले तर,) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान मल्हारराव होळकर होते ना? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 18/05/2018 - 08:12
सुषमा अंधारेंचे भाषण सोईस्कर राजकीय भाषण आहे , ते त्यांची मतपेटी बळकट करून घेणारी राजकीय भूमिका म्हणून बघावे लागेल . त्यांना मंत्री पदाची संधी मिळाली तर त्या काँग्रेस किंवा भाजपात जाणार नाहीत अशी शक्यता कमी वाटते . १) वेद असो वा इतर धर्मग्रंथ त्यातील जन्माधारे न बांधली जाणारी समानसंधी महत्वाची होती आहे आणि राहील. फक्त अर्थार्जन नाही म्हणून समान संधीचे तत्व नाकारता येत नाही , आणि अगदी पुरोहित शाही पर्यंत तुम्ही समान संधी देता नाही तो पर्यंत टीकेला सामोरे जाण्या शिवाय पर्याय नाही कारण टीकेत सामान संधी नाकारली गेल्याचे तथ्य शिल्लक राहाते २) केवळ धार्मीक अभ्यासाच्या संधी नाकारल्या गेल्या नाहीत तर अप्रत्यक्षपणे त्याही पेक्षा महत्वाची असलेली साक्षरतेची संधी आणि तेही बहुसंख्य जनतेस नाकारली गेली , ज्यामुळे शिक्षणाच्या विविध शाखा विस्तार होणे आणि जनतेपर्यंत पोहोचणे यास मर्यादा पडल्या ३) चातुर्वर्ण्याने व्यापाराचा विचार केला पण उत्पादकांचा विचार केलाच नाही दुसरी कडे कष्टकऱ्यास फारच तुच्छ लेखले गेले . बरे हा कष्टकरीच बहुसंख्य पायदळाचे क्षत्रियत्वाचेही काम करणार आहे हे लक्षातच घेतले गेले नाही . ४) देश आणि धर्माचे संरक्षण करणाऱ्या क्षत्रियांचाही आदर ठेवला नाही ५) मोक्ष तत्वाला अवास्तव महत्व दिल्याने अंधश्रद्धा बोकाळल्या जाऊन विज्ञानाची मर्यादित क्षेत्रे सोडली तर उत्पादन निगडित विज्ञान विकासावर भर देता आला नाही , ‘अर्थ ‘ या तत्वांकडे ज्यांच्या कडे ज्ञान होते त्यांचेच दुर्लक्ष होत होते . एकूण देशाचा विचार केला तर परकीय आक्रमकांपासून सुरक्षित राहू इतपत अर्थ व्यवस्था आणि संरक्षण व्यवस्था बळकट होण्यात अडचणी आलेल्या आहेत . परकीय आक्रमकांपासून सुरक्षित राहाता येत नाही तर संस्कृतीच्या सुरक्षेचा प्रश्न दूरच राहातो . एकूण चातृवर्ण्य हे स्वतः:च्याच देशाची संस्कृती अर्थ आणि संरक्षण व्यवस्था खिळखिळी करणारे तत्वज्ञानात रूपांतरित झाले होते असे म्हणता येते का ? त्यामुळे संस्कृतीत जन्माधारित विषमता पाळणारे अपतत्वज्ञान शिरणे शेखचिल्ली प्रमाणे स्वकीयांचे नुकसान करणारे होते . असो .

माहितगार 17/05/2018 - 10:01
मी माझ्या पाल्यांची मराठी भाषेची पुस्तके गेली दहा वर्षे चाळतो आहे -त्यातही अभ्यासपूर्ण सुधारणांची गरज असू शकते, पण केवळ 'ब्र' समाजाच्या संस्कृतीचा प्रभाव अभ्यासक्रमावर असण्याचा काळ बर्‍या पैकी मागे पडला असावा - अर्थात हे एक ढोबळ विधान असल्या मुळे चुभूदेघे- सुषमा अंधारे अद्यापही त्यांच्या स्वतःच्या बालपणीच्या आठवणीत गुंतलेल्या असतील तर ते ही समजण्या सारखे असावे.

कपिलमुनी 17/05/2018 - 12:43
अंधारे किंवा तत्सम वक्त्यांचा पोटपाणी द्वेषावर अवलंबून आहे. त्याचा इतिहास किंवा समाज प्रबोधनाशी काडीमात्र संबंध नाही.

माहितगार 17/05/2018 - 13:55
अ‍ॅ . सुषमा अंधारे भाषणात उल्लेख करत असलेली ; म.गांधी, गोखले, आगरकर यांनी एकत्र बोलवलेली आणि संस्कृत भाषेची भलावण केलेली भाषा निती विषयक नेमकी सभा कोणती असावी ? १९१४ च्या आधी म.गांधी भारतीय राजकारणात फारसे सक्रीय नसावेत आणि आगरकरांचा देहांत १८९५ मध्ये झालेला दिसतोय. (चुभूदेघे)

In reply to by माहितगार

माहितगार 17/05/2018 - 14:03
त्यांचे पुढचे वाक्य म्हणते म.फुल्यांनी हा प्रस्ताव स्विकारला नाही . म. फुल्यांचे निधन १८९० मध्ये झाले म्हणजे अशी काही सभा व्हायची तर १८९० च्या आधी व्हावयास हवी आणि १८९१ च्या आधी त्यांची वकीलीची डिग्री शिकून गांधी भारतात वापस सुद्धा आलेले नव्हते . इतर कुणाची अशी एखादी सभा झाली असेल पण सहसा पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नेत्यांची नावे जोडण्या पुर्वी तथ्यांसाठी अंधारे मॅडमनी संदर्भ नमूद करावयास हवेत कारण खास करुन स्पर्धापरिक्षांसाठीचे त्या क्लासेस घेतात म्हटल्यावर अधिक नेमकेपणा असावयास हरकत नसावी असे वाटते.

In reply to by जेडी

विशुमित 17/05/2018 - 15:27
पुण्यात एक बहाद्दराने क्लासच्या बोर्डवर आपल्या नावाखाली FICWAI अशी डिग्री टाकली होती. वाटले टी"चर"(जर) Fellow मेंबर असेल इकवाय, पण परीक्षेच्या वेळेस पोरांच्या वर्गातच त्याचा नंबर आल्यावर कळले ते Fail मेंबर ऑफ ICWAI आहे. अजून पास होतंय.! ==== चाणक्य वाल्या पोरांचं तरी काय होत असतंय, स्वतःलाच नीट करावा लागतो अभ्यास.

माहितगार 17/05/2018 - 14:26
शिक्षण रोजगाराभिमूख न रहाणे आणि वाढत्या खाजगी करणाबद्दल त्यांच्या शंका रास्त आहेत -पण जिथे पर्याय उपलब्ध आहेत तेथेही लोक रोजगाराभिमूख शिक्षणाचे पर्याय दूर ठेऊन १०+२+३ च्या मागेच धावताना दिसतात त्यास केवळ शासनास कसा दोष देता येईल कदाचित कुठे तरी खापर फोडणे मॅडमसाठी आवश्यक असावे , शिवाय बेरोगारीस वाढत्या लोकसंख्येचे परिणामही आहे आणि इतर सर्व नेत्यांप्रमाणे लोक्संख्येचे परिमाण त्या लक्षात घेताना दिसत नाहीत.

माहितगार 17/05/2018 - 14:34
उद्योग धंद्याचे शिक्षण द्यावे असे सांगणारी १९४८ च्या म . गांधींच्या दिग्दर्शनाचा हवाला देऊन लगेच खापर फोडण्याचे कारण लक्षात येत नाही.

In reply to by जेडी

विशुमित 17/05/2018 - 15:39
भारतात सभा, कीर्तने, सत्संग, भाषणं आणि तत्सम कार्यक्रमांवरती बंदी आणायची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. सगळी माहिती डिजिटलाईज होत चालल्या आहेत. तयामुळे लोकांनी कोणत्याही विषयाचे ज्ञान स्वतः अधिकृत शिक्षण संस्थेत जाऊन अभ्यास करून घेतले पाहिजे. मग स्वतःचे मत बनवले पाहिजे. कोणी काही सांगते आणि बावळे तेच खरे मानून ढोल पिटत बसतात. हे कुठेतरी थांबले पाहिजे.

In reply to by विशुमित

माहितगार 17/05/2018 - 15:53
बंदी पेक्षा पिअर रिव्ह्यू / क्रिटिसिझम सोबत जोडणे आवश्यक करण्याची जरुरी असावी. तो पर्यंत युट्यूब वरच्या तथ्य अथवा तर्काबद्दलची मतांतरेसुद्धा नीट संशोधन पूर्वक युट्यूबवर उपलब्ध करुन द्यावयास हवी. ईन एनी केस वाचक आणि श्रोत्यांनाही वेगवेगळ्या बाबी जाणवत असतात. या युट्यूबच्या तिन्ही भागात ( दुव्यांमध्ये) स्टेजवर बसलेल्या श्रीयूत आणि श्रीमती यांची शारिरीक हालचाली (बॉडी लँग्वेज) मध्ये होत गेलेले बदल अभ्यासणे कमी वेळ असल्यास तिसर्‍या भागातील शेवट बघणे रोचक असावे.

माहितगार 17/05/2018 - 15:59
राष्ट्रगीताचा मुद्दा या विषयावर अशातच माझी अजोंशी मिपाच्या कोणत्याशा धाग्यावर चर्चा झाली होती . ( दुवा सापडल्यास पहातो) एनी वे राष्ट्रगीतात मराठा हा शब्द महाराष्ट्रीय या अर्थाने आणि द्रविड मध्ये उर्वरीत दक्षिण भारत कव्हर होत असताना विंध्य पर्वत रांगांच्या उल्लेखाची सुषमा आंधारेंना जाणावणारी आवश्यकता नीटशी उमगली नाही. काश्मिरचा काही भाग पाक व्याप्त असला तरी भारताचा दावा आहे आणि त्यातून सिंधू नदी वहाते तो पर्यंत सिंध शब्द काढण्याचा आग्रह केला पाहीजे का माहित नाही.

In reply to by माहितगार

माहितगार 17/05/2018 - 17:02
राष्ट्रगीतातील 'जन गण मन अधिनायक' हा उल्लेख ब्रिटीश सम्राटासाठी मूळीच नव्हता असा स्पष्ट उल्लेख स्वतः रविंद्र नाथ टागोरांनी करुन ठेवलेला आहे . खालील परिच्छेद इंग्रजी विकिपीडियावरील जन गण मन लेखास भेट दिली तरी सुषमाजी अंधारेंना दिसला असता शिवाय रविंद्र नाथ टागोरांनी सर ही पदवी इंग्रज सरकारला वापस केल्याचे दिसले असते.
On 10 November 1937 Tagore wrote a letter to Mr Pulin Bihari Sen about the controversy. That letter in Bengali can be found in Tagore's biography Ravindrajivani, volume II page 339 by Prabhatkumar Mukherjee. "A certain high official in His Majesty's service, who was also my friend, had requested that I write a song of felicitation towards the Emperor. The request simply amazed me. It caused a great stir in my heart. In response to that great mental turmoil, I pronounced the victory in Jana Gana Mana of that Bhagya Bidhata [ed. God of Destiny] of India who has from age after age held steadfast the reins of India's chariot through rise and fall, through the straight path and the curved. That Lord of Destiny, that Reader of the Collective Mind of India, that Perennial Guide, could never be George V, George VI, or any other George. Even my official friend understood this about the song. After all, even if his admiration for the crown was excessive, he was not lacking in simple common sense."

In reply to by माहितगार

माहितगार 17/05/2018 - 17:10
इथे मिपावर अरुण जोशींशी माझी झालेली उपचर्चा फॉर रेकॉर्ड संकलीत स्वरुपात देऊन ठेवतो.
आपल्या राष्ट्रगीतात सिंध असं लिहिलं आहे. आणि ईशान्येतलं मात्र एकही राज्य नाही.
टागोरांना काव्यरचनेत प्रत्येक नाव बसवता आलेच असेल असे नाही , म्हणून भारतातील कोणत्याही भागाचा गौरव कमी होत नाही. या बद्दल सहमत. जन गण मन ची रचना हिमाचल प्रदेश राज्याच्या निर्मितीच्या बरीच आधीची म्हणजे १९११ च्या आसपासची आहे, तर पुर्वाश्रमीच्या एकत्रीत पंजाबातील हिमालयीन टेकड्या वेगळ्या करून त्यांना हिमाचल प्रदेश हे नामकरण १९४८ म्हणजे बर्‍याच वर्षांनतर झालेले . म्हणून राष्ट्रगीतातील हिमाचल हा उल्लेख केवळ हिमाचल प्रदेशाबद्दलचा सिमीत नाही सबंध हिमालया बद्दलचा आहे त्यामुळे इशान्य ते काश्मिर ते सरहद सर्वच पर्वतीय प्रदेशांचा उल्लेख / गौरवीकरण त्यात सामावले जात असावे. चुभूदेघे.
मेक्स सेन्स. असंच असावं. ================= यात आसाम नि दक्षिणेची राज्ये येतील का? तिथे हिमालय दक्षिणेकडे वळला आहे खरा, पण अत्यंत खुजा आहे नि स्थानिकांत 'हिमालयवासी' अशी काहीच भावना नाही.
टागोरांनी अख्खी दक्षिण 'द्राविड' या एका शब्दात घेतली आहे. पण तुम्ही म्हणता तसे बिहार आसाम ह्या राज्यांचे उल्लेख राहून जातात. पण काही गोष्टी लक्षात घ्यावयास हव्यात. *पहिले काँग्रेस आणि नंतर भारत देश ' जन गण मन ' हेच गीत मुख्य राष्ट्रगीत म्हणून स्विकारेल ह्याची रविंद्र नाथ टागोरांनाही कल्पना असेल असे नाही. ( ब्रिटीश सम्राटाच्या सन्मानार्थ लिहिले होते का हा वाद टागोरांच्या हयातीतच झाला तो वेगळा विषय) . * दुसरे केवळ शब्द नव्हे काव्याचा ओघही कविला सांभाळावा लागतो, आणि देशातील प्रत्येक गाव शहरांची प्रांतांची प्रत्येक नदीची नावे त्यात समावेष प्रॅक्टीकल होईल असे नव्हे . ( वंदे मातरम बद्दल टाळण्या जोगे वाद झाले नाहीतर, वंदे मातरमची लोकप्रीयता स्वातंत्र्य सेनानीत अधिक असावी . वंदे मातरमच्या रचनेत प्रत्येक गाव - शहराचे नाव देण्याची आवश्यकता नाही, ) * किमान ब्रिटीशांनी बिहार आणि आसाम बंगाल पासून वेगळे करे पर्यंत ते बंगालचे अल्पकाळतरी भाग राहीले असावेत , (आसाम प्रांत बंगाल पासून १८७४ मध्ये ब्रिटीशांनी वेगळा केला तर बिहार आणि ओरीसा प्रांत तर जन गण मनच्या च्या लेखना नंतर वर्षाभराने म्हणजे १९१२ मध्ये बंगाल पासून वेगळे प्रांत म्हणून ब्रिटीशांनी मान्यता दिली) त्यामुळे मानसिक स्तरावर बंग या शब्दात आसाम आणि बिहार हा भाग टागोरांनी गृहीत धरला असू शकेल ? * अजून एक म्हणजे आपण आताच्या आसामचा उल्लेख करतो पण आताची उर्वरीत इशान्य भारतिय राज्ये पुर्वी आसामचाच भाग समजली जात होती त्यामुळेही कदाचित हिमाचल या शब्दात आसामचा भाग गृहीत धरला गेला असावा अशी शक्यता ही राहते. असो
आपण दिलेल्या स्पष्टीकरणाच्या संदर्भाने जेव्हा लिहिलं तेव्हा ते गीत अत्यंत चपलख बसे नि त्याची व्याप्ति हवी तितकी होती असं सिद्ध होतं. =================== माझा रोख सध्या गात असलेल्या गीताकडे आहे. ते गीत आता योग्य नसलं तरी आपण तशास तसे गातो असं काहीसं मला अभिप्रेत होतं.
हो प्रांतांचे विशीष्स्ट नावा निशी उल्लेख असल्या नंतर काळाच्या ओघात अशी समस्या येणे स्वाभाविकच आहे. स्वातंत्र्योत्तर काळात हरीयाणा , छत्तिसगढ, झारखंड, गोवा, दिल्ली इत्यादीना राज्यांचा दर्जा मिळाला . शिवाय आंदमान निकोबार, लक्षद्वीप अशा बेटांचा उल्लेखही सध्याच्या गीतातून सुटतो. (समजा हो ना हो आकाश गंगेची वाटणी होऊन काही ग्रह भारताच्या सार्वभौमत्वात आले तर त्यांचे नाव सुटण्या चाही धोका आहे ; ह. घ्या.) जन गण मन च्या शब्दांमध्ये सुधारणेच्या गरजेची अथवा तशा मागणीची तसेच वस्तुतः वंदेमातरमची लोकप्रीयता राष्ट्र्गीत म्हणून अधिक असल्याची जाणीव नेहरुंनाही असावी. आसामच्या लोकांनी सिन्ध हा शब्दाच्या जागी आसामाचे जुने नाव काम रूप घ्यावे अशी मागणी झाली होती, प.बंगालची स्वतःची मागणी वंदेमातरम हेच राष्ट्रगीत असावे अशी होती, पण उघडपणे केवळ तत्कालीन मध्यप्रांताने जन गण मन साठी कल कळवणे टाळले बाकी (राजकीय) पब्लिक नेहरूंच्या अप्रत्यक्ष दिशादर्शनाच्या बाजूने झुकल. नेहरुंनी राष्ट्रगीताची ट्यून म्हणून जनगण मनची ट्यून अधिक शोभते असे काहीसे कारण तेव्हा दिले देऊन धकवले असे दिसते. ( संदर्भ :Statement by Prime Minister Jawaharlal Nehru in the Constituent Assembly, August 25, 1948
लेखनविषय:
विकेंडला बऱ्यापैकी युट्युबवर व्हीडिओ पाहत असते, मग जे काही ब्राउज लिस्ट मध्ये येईल ते पाहत असते, बऱ्यापैकी माहिती मिळते, नवीन काहीतरी सापडते. पाच वर्षे झाली घरी टीव्ही नसल्याने करमणूक म्हणून पुस्तके आणि नेट वरच्या माहितीचा आधार मिळतो . तर सांगण्याचा मुद्दा असा कि, पाहता पाहता एका बाईंचा व्हीडिओ पहिला, त्या खूप जोरजोराने माईक समोर ओरडत होत्या. समोर अपार जनसमुदाय ऐकत होता . कोणी बाई इतक्या लोकांसमोर बोलत असल्या कि माझा उत्साहाला उधान येते त्यामुळे मग पुढे ऐकत राहिले. बाईनी फुले सोडून बऱ्यापैकी नेत्यांची (गोखले, आगरकर, गांधी वैगेरे) लायकी काढली. पुढे बाई साहित्यावर घसरल्या.

फापटमुक्त तर्कसुसंगत रामायण , चर्चा भाग -१

माहितगार ·

पगला गजोधर 04/04/2018 - 17:33
आपला फाफट"मुक्त" लेखाचा संकल्प, माझ्या या प्रतिक्रियेमुळे, जर फाफट"युक्त" झाला असेल, तर होणाऱ्या अवांतराबद्दल क्षमस्व, परंतु एक लेख वाचनात आला, लेख: The cultural impact of HBO's 'Game of Thrones' What really counted was the “cultural buzz” and the social conversation that the show was able to inspire. “Without the show, I think the pop culture impact of GoT (“Game of Thrones”) is marginal at best,” Eric Regan, creator of the GameofThrones.tv fan site, told Metro. . . the reason why the show appeals to so many people is because human dramas like “Game of Thrones” appeal on a primal level to all people. रेफ ;https://www.metro.us/entertainment/the-cultural-impact-of-hbo-s-game-of-thrones/tmWmcA---84l5tCmWJdHiM

In reply to by पगला गजोधर

माहितगार 04/04/2018 - 23:19
या शो बद्द्ल बाकी माहित नाही, पण आपल्या प्रतिसादाच्या मतितार्थाशी बर्‍या पैकी सहमत. अनेक आभार

In reply to by माहितगार

पगला गजोधर 05/04/2018 - 09:32
माझा मिपावरील खलील लेखं आपल्या वाचनात आला का ? त्या लेखाची नाळ, माझ्या या वरील प्रतिक्रियेशी जुळते का ? https://www.misalpav.com/node/30922

In reply to by पगला गजोधर

माहितगार 05/04/2018 - 11:52
ठिक, आत्ता चाळले, तुम्हाला काय सुचवायचे आहे ते बहुधा लक्षात येत आहे पण अंशतः दखल नंतरच्या दुसर्‍या एखाद्या धागा लेखातून घेईन , आणि अंशतः उत्तर कदाचित इथेही देईन पण कदाचित विलंबाने. मनमोकळ्या प्रतिसादासाठी आभार

कंजूस 04/04/2018 - 20:39
रामायणाचा उद्देश समाजावर प्रभाव टाकण्याचा नसावा. समाजाने तो ग्रंथ,त्यातले त्यांना आवडणारे भाग आपले मानले.त्यावर चिकित्सा करणारा मी कोण?

In reply to by कंजूस

माहितगार 04/04/2018 - 23:07
...त्यावर चिकित्सा करणारा मी कोण?
१) कदाचित आधी चिकित्सा केलेल्या असंख्यांपैकी एक, -अशी चिकित्सा अगदी रामायणातूनच सुरु होते ? उदा. रावण मारीच संवाद- मागच्या शतकातला एक भारतीय महामानव टिका करा पण अनुल्लेखाने मारु नका म्हणाला त्यांच्याच सारखा कुणी एक. एखादा ग्रंथ काही मांडणी करत असेल तर त्यावर टिका हि तशी जुनी परंपरा आपण सारे चिकित्सक त्या परंपरेचे पाईक असतो. चिकित्सेमुळे कथा पुन्हा पुन्हा वाचली जाते, चिकित्सेचे आव्हान नसेल तर माझ्यासारखी ललित लेखनाला कधी हात न लावणार्‍या व्यक्ती कडून कथा वाचन घडले असते का याची शंकाच आहे. मूळ लेखनाचा उद्देश कलेसाठी कला रंजनासाठी कला अथवा प्रबोधनासाठी कला काहीही असो त्याच्या आस्वाद घेण्याच्या ज्या काही अनेक पद्धती असतील त्यातलीच टिकाही सुद्धा एक असू शकते का २) मूळ व्यक्ती घटना प्रसंग प्रत्यक्षात घडला असेल तर इतर असंख्य लेखन पर्याय सोडून याचीच दखल लेखकास का घ्यावी वाटली असेल ? समजा की मूळ प्रसंग प्रत्यक्षात घडलेले नाहीत काल्पनिक आहेत कदाचित मूळ छोटे लेखन कलेसाठी कला होते , मूळ लेखकाचा उद्देश प्रबोधनाचा नसेलही, प्रचारकांनी लेखन रंजन अथवा प्रबोधनासाठी वापरल्या शिवाय का त्याचा प्रसार झाला ?, प्रचारकांनी लेखन रंजन अथवा प्रबोधनासाठी वापरता वापरता ज्या प्रक्षिप्तता जोडल्या असतील त्यांचे उद्देश्य काय असू शकतात ? समाजावर एका कलाकृतीचा शतकोन शतके प्रभाव पडला हे वास्तव कसे झाकता येईल ? आणि मग समाजावरील पडणार्‍या प्रभावाच्या इष्टानिस्।टतेची चिकित्सा का रास्त नसते किंवा इतरांनी केलेल्या चिकित्सेच्या प्रभावाची इष्टानिस्।टतेवर भाष्य का होऊ नये ? ३) माझ्या व्यक्तीगत मतानुसार प्राचीन भारतीय लेखनापैकी बर्‍यापैकी लेखन राजकुमाराम्साठी चातुर्यकथा लेखन या स्वरुपातही झाले असावे , अशा चातुर्यकथा लेखनाचे उद्देश संबंधीतांच्या प्रबोधनासाठीच नसावेत का ? दुसरे असे की बर्‍यापैकी प्रक्षीप्त लेखन प्रबोधनासाठी आणि फिल इन द गॅप टू एक्सप्लेनन अ रिझन अशा स्वरुपानेही जोडले गेले असू शकते रामायण महाभारतात प्रबोधनार्थ संवादाम्ची अनेक उदाहरणे असावीत . वाल्मिकी रामायणाचे समांतर भावंड दशरथ जातक हे तर अगदी प्रबोधनासाठी लिहिले गेले हे चक्क चक्क दिसते दशरथ जातक आपण वाचले आहे का ? असो.

In reply to by कंजूस

माहितगार 04/04/2018 - 23:21
पग यांचा प्रतिसाद सुद्धा अप्रत्यक्ष पणे आपल्या मुद्द्याशी संबंधीत असावा. मनमोकळ्या प्रतिसादासाठी अनेक आभार

कंजूस 05/04/2018 - 05:22
महाभारतावर बरीच टिका झाली आहे आणि होत राहील तसं रामायणावर करताना जरा अवघड वाटतं. धार्मिक पवित्रपणा जोडला गेल्यामुळे. रामायणात प्रक्षिप्त काय हे कसे शोधणार? फारतर अमुक एक भाग वेगवेगळ्या लेखकाचा आहे हे शैलीवरून काहीजण मांडतील. कथानकात काही आक्षेप घेतल्यास - अहो ते रूपक आहे असं उत्तर मिळेल. किंवा तसं झालं खरं म्हणतात. लक्ष्मण का गेला एकटा? उर्मिलेला का नाही बरोबर नेलं? नेलं असतं तर जावाजाव भांडल्या असत्या का? पुन्हा सत्वपरीक्षा, पत्नीत्याग हेसुद्धा त्याकाळात होतं? चमत्कार घडू शकणाय्रा काळात परीट हे जनतेचं उदाहरण पार कलियुगात आणतं. - दशरथ आख्यान नाही वाचलं.

माहितगार 05/04/2018 - 11:55
@ कंजूस, आपण काय म्हणू इच्छिता ते बहुधा लक्षात आले. मला वाटते माझा तयार असलेला दुसरा लेख या बैठकीत संपवलेले उत्तम, आपणास त्यानंतर एखाद दोन दिवसात सविस्तर उत्तर देईनच. अनेक आभार

कंजूस 05/04/2018 - 13:42
म्हणजे बरेच लोक यावर भाष्य करायचे टाळतात. परंतू सध्या हाताशी असलेलं साहित्य,पोथी, वगैरेतून रामायण मांडण्याचे काम ग वि केतकरांना ज्ञानकोश लेखांच्या निमित्ताने करावेच लागले आणि रोष ओढवून घ्यावा लागला. ( बुद्धाचरित्राबद्दलही तसेच झाले.) रामायणातील एक दुवा म्हणजे मारुतीने हिमालयातून (उत्तराखंड भाग) संजिवनि वनस्पती श्रीलंकेत( डोंगराच्या तुकड्यासह) नेली ती तिकडेच( कँडीला) वाढली. त्या सरकारने तो वनभाग संरक्षित करून टाकलाय. कारण तिथल्या सर्वच वनस्पती चोरीला जातील या भितीने. श्रीलंकेतले लोक एक ठराविक उत्सवासाठी बिहार भागात जातात म्हणे. काहितरी बिहार आणि श्रीलंकेचा संबंध नक्कीच असावा.

In reply to by कंजूस

पगला गजोधर 05/04/2018 - 13:45
श्रीलंकेतले लोक एक ठराविक उत्सवासाठी बिहार भागात जातात म्हणे. काहितरी बिहार आणि श्रीलंकेचा संबंध नक्कीच असावा.
संबंध = बौद्ध धर्म

In reply to by कंजूस

राही 05/04/2018 - 14:51
आपणास श्रीधर व्यंकटेश केतकर असे म्हणायचेआहे का? की माझेच काही चुकतेय? कारण ग. वि.केतकरांच्या साहित्यसेवेबद्दल मला फारशी माहिती नाही.

पैसा 07/04/2018 - 22:57
कदाचित थोडेसे अवांतर आहे. पण ज्या लोकांना उद्देशून काही सकारात्मक चर्चा व्हावी म्हणून तुम्ही लिहीत आहात ते यातले १% सुद्धा वाचणार नाहीत. मूलनिवासी ब्लॉग हा त्यांच्या दृष्टीने इतिहासावर शेवटचा शब्द आहे. त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारल्यास ते वैयक्तिक अपमान करायला मागेपुढे बघत नाहीत. मिपा संपादक मंडळ त्यावर काही कारवाई करताना दिसत नाही. कारण तेच जाणोत. येणारे दिवस काय वर्षे, सगळा काल अशाच उथळ लोकांचा आहे. तसल्या मतांचे खंडन करणे मी तरी सोडून दिले आहे. मात्र ते मनावर न घेता तुम्ही लिहीत आहात याबद्दल तुमचे खरोखर कौतुक. हल्लीच अशा एका प्रकरणात ज्येष्ठ मिपाकर शरद यांना अतिशय मनस्ताप झाला होता. तुमच्यावर ती वेळ न येवो.

पगला गजोधर 04/04/2018 - 17:33
आपला फाफट"मुक्त" लेखाचा संकल्प, माझ्या या प्रतिक्रियेमुळे, जर फाफट"युक्त" झाला असेल, तर होणाऱ्या अवांतराबद्दल क्षमस्व, परंतु एक लेख वाचनात आला, लेख: The cultural impact of HBO's 'Game of Thrones' What really counted was the “cultural buzz” and the social conversation that the show was able to inspire. “Without the show, I think the pop culture impact of GoT (“Game of Thrones”) is marginal at best,” Eric Regan, creator of the GameofThrones.tv fan site, told Metro. . . the reason why the show appeals to so many people is because human dramas like “Game of Thrones” appeal on a primal level to all people. रेफ ;https://www.metro.us/entertainment/the-cultural-impact-of-hbo-s-game-of-thrones/tmWmcA---84l5tCmWJdHiM

In reply to by पगला गजोधर

माहितगार 04/04/2018 - 23:19
या शो बद्द्ल बाकी माहित नाही, पण आपल्या प्रतिसादाच्या मतितार्थाशी बर्‍या पैकी सहमत. अनेक आभार

In reply to by माहितगार

पगला गजोधर 05/04/2018 - 09:32
माझा मिपावरील खलील लेखं आपल्या वाचनात आला का ? त्या लेखाची नाळ, माझ्या या वरील प्रतिक्रियेशी जुळते का ? https://www.misalpav.com/node/30922

In reply to by पगला गजोधर

माहितगार 05/04/2018 - 11:52
ठिक, आत्ता चाळले, तुम्हाला काय सुचवायचे आहे ते बहुधा लक्षात येत आहे पण अंशतः दखल नंतरच्या दुसर्‍या एखाद्या धागा लेखातून घेईन , आणि अंशतः उत्तर कदाचित इथेही देईन पण कदाचित विलंबाने. मनमोकळ्या प्रतिसादासाठी आभार

कंजूस 04/04/2018 - 20:39
रामायणाचा उद्देश समाजावर प्रभाव टाकण्याचा नसावा. समाजाने तो ग्रंथ,त्यातले त्यांना आवडणारे भाग आपले मानले.त्यावर चिकित्सा करणारा मी कोण?

In reply to by कंजूस

माहितगार 04/04/2018 - 23:07
...त्यावर चिकित्सा करणारा मी कोण?
१) कदाचित आधी चिकित्सा केलेल्या असंख्यांपैकी एक, -अशी चिकित्सा अगदी रामायणातूनच सुरु होते ? उदा. रावण मारीच संवाद- मागच्या शतकातला एक भारतीय महामानव टिका करा पण अनुल्लेखाने मारु नका म्हणाला त्यांच्याच सारखा कुणी एक. एखादा ग्रंथ काही मांडणी करत असेल तर त्यावर टिका हि तशी जुनी परंपरा आपण सारे चिकित्सक त्या परंपरेचे पाईक असतो. चिकित्सेमुळे कथा पुन्हा पुन्हा वाचली जाते, चिकित्सेचे आव्हान नसेल तर माझ्यासारखी ललित लेखनाला कधी हात न लावणार्‍या व्यक्ती कडून कथा वाचन घडले असते का याची शंकाच आहे. मूळ लेखनाचा उद्देश कलेसाठी कला रंजनासाठी कला अथवा प्रबोधनासाठी कला काहीही असो त्याच्या आस्वाद घेण्याच्या ज्या काही अनेक पद्धती असतील त्यातलीच टिकाही सुद्धा एक असू शकते का २) मूळ व्यक्ती घटना प्रसंग प्रत्यक्षात घडला असेल तर इतर असंख्य लेखन पर्याय सोडून याचीच दखल लेखकास का घ्यावी वाटली असेल ? समजा की मूळ प्रसंग प्रत्यक्षात घडलेले नाहीत काल्पनिक आहेत कदाचित मूळ छोटे लेखन कलेसाठी कला होते , मूळ लेखकाचा उद्देश प्रबोधनाचा नसेलही, प्रचारकांनी लेखन रंजन अथवा प्रबोधनासाठी वापरल्या शिवाय का त्याचा प्रसार झाला ?, प्रचारकांनी लेखन रंजन अथवा प्रबोधनासाठी वापरता वापरता ज्या प्रक्षिप्तता जोडल्या असतील त्यांचे उद्देश्य काय असू शकतात ? समाजावर एका कलाकृतीचा शतकोन शतके प्रभाव पडला हे वास्तव कसे झाकता येईल ? आणि मग समाजावरील पडणार्‍या प्रभावाच्या इष्टानिस्।टतेची चिकित्सा का रास्त नसते किंवा इतरांनी केलेल्या चिकित्सेच्या प्रभावाची इष्टानिस्।टतेवर भाष्य का होऊ नये ? ३) माझ्या व्यक्तीगत मतानुसार प्राचीन भारतीय लेखनापैकी बर्‍यापैकी लेखन राजकुमाराम्साठी चातुर्यकथा लेखन या स्वरुपातही झाले असावे , अशा चातुर्यकथा लेखनाचे उद्देश संबंधीतांच्या प्रबोधनासाठीच नसावेत का ? दुसरे असे की बर्‍यापैकी प्रक्षीप्त लेखन प्रबोधनासाठी आणि फिल इन द गॅप टू एक्सप्लेनन अ रिझन अशा स्वरुपानेही जोडले गेले असू शकते रामायण महाभारतात प्रबोधनार्थ संवादाम्ची अनेक उदाहरणे असावीत . वाल्मिकी रामायणाचे समांतर भावंड दशरथ जातक हे तर अगदी प्रबोधनासाठी लिहिले गेले हे चक्क चक्क दिसते दशरथ जातक आपण वाचले आहे का ? असो.

In reply to by कंजूस

माहितगार 04/04/2018 - 23:21
पग यांचा प्रतिसाद सुद्धा अप्रत्यक्ष पणे आपल्या मुद्द्याशी संबंधीत असावा. मनमोकळ्या प्रतिसादासाठी अनेक आभार

कंजूस 05/04/2018 - 05:22
महाभारतावर बरीच टिका झाली आहे आणि होत राहील तसं रामायणावर करताना जरा अवघड वाटतं. धार्मिक पवित्रपणा जोडला गेल्यामुळे. रामायणात प्रक्षिप्त काय हे कसे शोधणार? फारतर अमुक एक भाग वेगवेगळ्या लेखकाचा आहे हे शैलीवरून काहीजण मांडतील. कथानकात काही आक्षेप घेतल्यास - अहो ते रूपक आहे असं उत्तर मिळेल. किंवा तसं झालं खरं म्हणतात. लक्ष्मण का गेला एकटा? उर्मिलेला का नाही बरोबर नेलं? नेलं असतं तर जावाजाव भांडल्या असत्या का? पुन्हा सत्वपरीक्षा, पत्नीत्याग हेसुद्धा त्याकाळात होतं? चमत्कार घडू शकणाय्रा काळात परीट हे जनतेचं उदाहरण पार कलियुगात आणतं. - दशरथ आख्यान नाही वाचलं.

माहितगार 05/04/2018 - 11:55
@ कंजूस, आपण काय म्हणू इच्छिता ते बहुधा लक्षात आले. मला वाटते माझा तयार असलेला दुसरा लेख या बैठकीत संपवलेले उत्तम, आपणास त्यानंतर एखाद दोन दिवसात सविस्तर उत्तर देईनच. अनेक आभार

कंजूस 05/04/2018 - 13:42
म्हणजे बरेच लोक यावर भाष्य करायचे टाळतात. परंतू सध्या हाताशी असलेलं साहित्य,पोथी, वगैरेतून रामायण मांडण्याचे काम ग वि केतकरांना ज्ञानकोश लेखांच्या निमित्ताने करावेच लागले आणि रोष ओढवून घ्यावा लागला. ( बुद्धाचरित्राबद्दलही तसेच झाले.) रामायणातील एक दुवा म्हणजे मारुतीने हिमालयातून (उत्तराखंड भाग) संजिवनि वनस्पती श्रीलंकेत( डोंगराच्या तुकड्यासह) नेली ती तिकडेच( कँडीला) वाढली. त्या सरकारने तो वनभाग संरक्षित करून टाकलाय. कारण तिथल्या सर्वच वनस्पती चोरीला जातील या भितीने. श्रीलंकेतले लोक एक ठराविक उत्सवासाठी बिहार भागात जातात म्हणे. काहितरी बिहार आणि श्रीलंकेचा संबंध नक्कीच असावा.

In reply to by कंजूस

पगला गजोधर 05/04/2018 - 13:45
श्रीलंकेतले लोक एक ठराविक उत्सवासाठी बिहार भागात जातात म्हणे. काहितरी बिहार आणि श्रीलंकेचा संबंध नक्कीच असावा.
संबंध = बौद्ध धर्म

In reply to by कंजूस

राही 05/04/2018 - 14:51
आपणास श्रीधर व्यंकटेश केतकर असे म्हणायचेआहे का? की माझेच काही चुकतेय? कारण ग. वि.केतकरांच्या साहित्यसेवेबद्दल मला फारशी माहिती नाही.

पैसा 07/04/2018 - 22:57
कदाचित थोडेसे अवांतर आहे. पण ज्या लोकांना उद्देशून काही सकारात्मक चर्चा व्हावी म्हणून तुम्ही लिहीत आहात ते यातले १% सुद्धा वाचणार नाहीत. मूलनिवासी ब्लॉग हा त्यांच्या दृष्टीने इतिहासावर शेवटचा शब्द आहे. त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारल्यास ते वैयक्तिक अपमान करायला मागेपुढे बघत नाहीत. मिपा संपादक मंडळ त्यावर काही कारवाई करताना दिसत नाही. कारण तेच जाणोत. येणारे दिवस काय वर्षे, सगळा काल अशाच उथळ लोकांचा आहे. तसल्या मतांचे खंडन करणे मी तरी सोडून दिले आहे. मात्र ते मनावर न घेता तुम्ही लिहीत आहात याबद्दल तुमचे खरोखर कौतुक. हल्लीच अशा एका प्रकरणात ज्येष्ठ मिपाकर शरद यांना अतिशय मनस्ताप झाला होता. तुमच्यावर ती वेळ न येवो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
* लेखात मांडलेले काही विचार तर्कसुसंगत असले, आणि लेखनाचा उद्धेश चांगला असला तरीही गैरसमज करून घेण्यास वेळा लागत नाही, त्यामुळे दोन्ही टोकांच्या व्यक्तींना काही मांडणी अवघड जाऊ शकतात. ज्यांच्या भावना वगैरे दुखावणारा नाहीत, आणि विचाराला विचाराने प्रतिवादावर विश्वास असेल अशांनीच पुढे वाचण्याचा विचार करावा इतरांनी टळावे हि नम्र विनंती . . * ज्यांना लेखाची लांबी खुपते त्यांच्यासाठी माझा लेखनाचा उद्देश संक्षेपाने शेवटच्या परिचछेदात दिला आहेच .

आधुनिक दृष्टिकोनातून रामायण

स्वीट टॉकरीणबाई ·

आवडले रामायण. आप्पांना नमस्कार. अवांतर- श्रीलंकेत गेले असताना तिथल्या स्थानिक लोकांना रामायणाबद्दल काय वाटते याचा थोडा शोध घेतला. बहुतेक बुद्ध धर्मीय आहेत. आणि त्यांना रामायणाची, रावणाची फारशी माहिती नाही. तिथे भगवान बुद्ध आणि बौद्ध धर्माचा इतिहास शिकवला जातो. दर रविवारी बहीतांश मुलं पारंपारिक कपडे घालून ( तो त्यांचा रविवार शाळेचा गणवेश असतो.) धर्मशिक्षण घ्यायला वेगळ्या शाळेत जातात. त्या अभ्यासाची वेगळी परिक्षा असते. आणि बौद्ध धर्म धर्म संस्कार त्यांना मुखोद्गत असतात. तामीळ लोकांना मात्र अर्थातच रामायणाची माहिती होती.

In reply to by प्राची अश्विनी

शशिकांत ओक 25/03/2018 - 20:34
जननायक प्रभू राम शतकानुशतके रामकथा भारतीय समाजाला प्रेरणा देत आली आहे. विविध कालखंडात, वेगवेगळ्या प्रांतात राम कथेची विविध रूपे लोककलेतून, काव्यातून, नाटकातून, नृत्यातून, प्रकट केली गेली. महाराष्ट्रात गीत रामायणाच्या रूपाने राम कथा तेजाळली. मराठी भाषेला धन्यता लाभली असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. सन 2005 मधे गीत रामायणाला 50 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने गीत रामायणाच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला. हजारो वर्षांच्या कालप्रवाहात या कथेला अनेक रंगांचे वेष्टण लाभले. रामचंद्रांच्या, लोकोत्तर कार्याच्या प्रभावातून रामांचे प्रभू, भगवान, अलौकिक देवता म्हणून रूपांतर झाले. देवालयात त्यांची स्थापना होऊन विविध सण व धार्मिक कृत्ये निर्माण झाली. राम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या एकत्रित रूपात मूर्ती देवालयात सजल्या. राजाश्रयातून चित्रकला, स्थापत्य, मूर्तीकला, यांचा अनुपम विकास पावला व प्रचंड मंदिर संकुलांची स्थापना झाली. देव रूपात राम डाव्या हाताच्या खांद्याला धनुष्य व पाठीला मोजक्या काही बाणांचा भाता लटकवून व उजव्या हाताने भाविक भक्तांच्या मागण्यांना हवा तो आशीर्वाद देते झाले. ‘रामाने रावणास मारले‘ या मराठी भाषा व्याकरणातील भावे प्रयोगाच्या वाक्यात रामायणाची इति कर्तव्यता झाली असा आभास होऊ लागला. संध्याकाळच्या परवचात पाठांतराचा मापदंड व संस्कृतोच्चार शुद्ध होण्याला मदत म्हणून रामरक्षा म्हणणे ब्राह्मण कुटुंबात अनिवार्य झाले. शिवाय रात्री-अपरात्री एकटे राहण्याची पाळी आली तर मनातल्यामनात किंवा भितीने अधिक गाळण उडाली तर मोठमोठ्यांने राम रक्षा म्हणून भीती घालवण्याला मानसिक आधार म्हणून ती उपयोगी पडू लागली. हनुमानाला शनिग्रहाचा वार आणि मंदिर वाटून मिळाले व तेलाचे सचैल स्नान घडू लागले. कीर्तनकारांनी रामनामाच्या जपाचे महत्व उपदेशल्याने जप माळ हातात घेऊन वृद्धांना विरंगुळा मिळाला. अंत-काळी ‘राम’ म्हणण्याने सर्व पापांचा नाश होणार व मोक्षपदाची प्राप्ती होणार असल्याने रामाला साकडे घालण्यात सार्थकता वाटू लागली. रामांच्या चरित्राचे अवलोकन करता रामांनी कोणाही भक्ताला माझे फक्त नाम घे असे आश्वासन दिल्याचे संदर्भ सापडत नाहीत. रामांनी ज्ञान-कर्म-भक्ती मार्गाचे वर्णन करून गीता कथन केल्याचे वाचनात येत नाही. वनवासाच्या काळात सीतेच्या मनोरंजनार्थ पौराणिक कथा वा गुजगोष्टी करना राम दिसत नाहीत. बंधू लक्ष्मण व अन्य सहकार्‍यांबरोबर काही अध्यात्मिक चर्चा करून, त्यांच्या शंका-संशयांचे निराकरण केले असाही फारसा संदर्भ मिळत नाही. आसपासच्या राना- वनातील रयते मधील लोकांशी संपर्क करून रामानी त्यांना धार्मिक वा पौराणिक कथा कथन कसे आपलेसे केले असेल याचा ओहापोह मिळत नाही. रामायण पूर्वकालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती काय होती? त्या वेळच्या समस्या काय असाव्यात? दुष्ट व्यक्ती, वन्य जनावरांपासून, निसर्ग निर्मित धरणीकंप, महापूर, अवर्षण सारख्या प्रकोपांना त्यावेळी लोकांनी कसे तोंड दिले असावे? शेती, वस्त्र, निवारा व अन्य जीवनावश्यक सुविधांची निर्मिती करणार्‍या कलांचे रक्षण व शिक्षण देण्याची पद्धती कशी असावी़? राक्षस संस्कृतीचा प्रभाव काय होता? शस्त्र निर्मितीसाठी धातू खाणींचा शोध, युद्धकला व अन्य विद्याभ्यास, काव्य-शास्त्र-विनोद यांचा विकास कसा साधला गेला असावा? रामांच्या चरित्रामुळे त्यामधे काय व कसा परिणाम झाला? असे अनेक विचार सामान्य माणसाला पडतात. रामायणातील व्यक्तिरेखा मनात काय काय विचार करत असाव्यात ? याचे कुतुहल प्रत्येकाला असते. रामायणातील काही प्रसंगातून रामांच्या व्यक्तीरेखेचे दर्शन करण्यासाठी अनेकांना लेखनाची प्रेरणा मिळाली. आरंभ - 2005 च्या हिंदी विभागातील उत्कृष्ठ लेखनाचा पुरस्कार सुप्रसिद्ध कादंबरीकार श्री.नरेन्द कोहली यांच्या नावाने दिला आहे. यांनी हिन्दी भाषेत ‘अभ्युदय’ नावाची रामकथा कादंबरी रूपात प्रस्तुत केली आहे. त्या रामकथेतील राम त्यांनी जननायक स्वरूपात दर्शवला आहे. जन-सामान्यांच्या व्यथा, समस्या, दुःखे यांच्याशी राम कसे समरस होतात, त्यांच्या जीवनाची इति कर्तव्यता लोककल्याणाशी कशी जुळली आहे. रामांनी राजप्रासाद सोडून खेड्यापाड्यातील, वने, जंगलातील लोकांना ज्यांचा त्या काळातील सुधारलेल्या जगाशी संपर्क नव्हता अशा जाती-जमातींना आपलेसे करून घेतले. त्यांच्या प्रभावी नेतृत्वाला प्रखर पराक्रमाची धार होती. अगतिक गांजलेली सामान्य जनता व स्वतःमधे मशगूल, ऐशारामी राजसत्तेमुळे त्यावेळच्या शस्त्रसंपन्न व आधुनिक पण निर्दयी राक्षस संस्कृतीला टक्कर देण्याची हिम्मत खंडप्राय देशात राहिली नव्हती. रामांसारखा लोकोत्तर नेता जनतेच्या मानसिकतेची रग जाणणारा व त्यांच्या सुख-दुःखांच्या जगात उतरून त्यावर यशस्वी मात कशी करायची याचा आदर्श घालून देणारा, चारित्र्य संपन्न राज्यकर्ता म्हणून तळपून दिसतो. ही त्या काळाची गरज होती. रावण वध हा फक्त स्वतःची पत्नी हरण केली गेली म्हणून तिला परत मिऴवण्यासाठीचा बदला किंवा सूड असा रामांच्या वैयक्तिक समस्येशी जोडलेला नसून त्यावेळच्या राजकारणाचा एक भाग म्हणून वापरला गेलेला डावपेच होता. सीता पळवली जावी असे ठरवले नसताना अचानक आलेल्या संकटाचा संधी म्हणून कसा वापर केला गेला. रामांनी मिळवलेली व नवीन बनवलेली शस्त्रे यामधून मरगळलेल्या व पराजित मनोवृत्तीच्या तरुणाईला शस्त्र विद्येचे तंत्र-मंत्र देऊन आपल्या समाजाचे रक्षण करण्याचा आत्मविश्वास जागृत केला. पुढे युद्धात उभे राहिल्यामुऴे वानर आणि अन्य अनेक जंगली व मागासलेल्या जाती जमातींमधील जनतेला अन्यायाविरुद्धच्या लढाईला सज्ज केले. प्रगत व प्रचंड संहारक शक्ती असलेल्या बलाढ्य सेनेचा यशस्वी मुकबला करून युद्धात विजय मिळवला. श्री. नरेंद्र कोहलींच्या लेखनाचे महत्वाचे वैशिष्ठ्य असे आहे की संभाषणाच्या आधी घडणार्‍या मनोव्यापारातून व्यक्तिरेखांचा गाभा कसा असावा याचे त्यांनी केलेले वर्णन. त्यांच्या लेखनातून राम कथेतील रामांची व्यक्तीरेखा तळा-गाळातील लोकांच्या जननायकाची कशी आहे याची कल्पना येते. उत्सुक वाचकांनी ती कादंबरी व त्यांचे अन्य साहित्य जरूर वाचावे.

पगला गजोधर 23/03/2018 - 16:32
आपला लेखं आवडला. १+ =================== मला चांगल्या कथा / सादरीकरण नेहमीच खूप आवडतं. लाईफ में मजा आता है. गेम ऑफ थ्रोन , बोर्डवॉक एम्पायर वैगरे दीर्घ कथा व त्यावरील रसग्रहण चर्चा खूप आवडते. पश्चिमेकडील देशात गेऑथ्रो वैग्रे च्या विकी साईट किंवा फॅनडम साईट जश्या असतात, तश्याच तुमच्या लेखा सारखे लेख एकत्र करून रामायण स्टोरी विकी साईट करता येऊ शकेल, अशी सूचना.

एक बालिश शंका. हनुमान जर द्रोणागीरी पर्वत उचलून आणू शकत असेल तर रामसेतू करता वानरं एक एक दगड कशाला टाकत बसले होते? त्या मापाचा एखादा डोंगरच का तेथे ठेवला नाही?

In reply to by मार्मिक गोडसे

शशिकांत ओक 24/03/2018 - 20:43
नमस्कार मला ह्याचे आश्चर्य वाटले की सेतू बांधायची गरज रामापेक्षा रावणाच्या सेनेला असायला हवी. रामांना फक्त एकच वेळी लंकेवर प्रहार करायला जावे लागले. पण रावणाला स्वत:ला जायला, अन्य सैन्याला बेट लंका ओलांडून प्रत्येक वेळी जावे यावे लागणार म्हणून त्यांनी पूल बांधणे जास्त गरजेचे होते.वरच्या मजल्यावर भेटायला जाणाऱ्यांना जिना किंवा शिडीची व्यवस्था करायला लागण्यापेक्षा जो वरच्या मजल्यावर राहतो त्याला वेळोवेळी खाली वर करायची गरज मोठी आहे नाही का?

In reply to by शशिकांत ओक

ते जाऊ द्या. वानरं जेव्हा समुद्रात दगड टाकून सेतू बांधत होती तेव्हा रावणाची सेना गोटया खेळत होती का समुद्रकिनारी.

गामा पैलवान 23/03/2018 - 19:58
स्वीट टॉकरीणबाई, अप्पांना नमस्कार सांगा. लेख आवडला. काही भाष्य करेन म्हणतो. १.
हे त्याचं उत्तर न्यायाच्या निकषावर टिकणारं नाही आणि हा रामाच्या चारित्र्यावर एक डाग आहे असेच म्हणायला पाहिजे.
वरील विधानाचा पूर्वार्ध मान्य. पण उत्तरार्धाबाबत परिस्थिती थोडी वेगळी आहे. वालीने रामाला म्हंटलं की तुला सीताच हवी होती तर मला सांगायचं होतं ना. रावणाने माझ्या सांगण्यावरून तिला परत पाठवली असती. रामाला नेमकं तेच मान्य नव्हतं. सीतेलाही मान्य पडलं नसतं. तिला हनुमानाच्या पाठीवरून पळून जाणं सहज शक्य होतं. पण ती गेली नाही. याचं कारण म्हणजे विनायुद्ध सीता परत येणं हे तिच्या चारित्र्यावर सतत संशयाचं सावट ठेवणं आहे. वालीने आपल्या वानरसैन्याच्या सहाय्याने पराक्रमी रावणाची पार दाणादाण उडवली होती. यावर रावणाने राजनैतिक तोडगा काढला. गोडीगुलाबीने वालीला आपल्या जाळ्यात ओढून घेतला आणि त्यासोबत मैत्रीचा तह केला. त्यानुसार त्या दोघांनी एकमेकांवर आक्रमण करायचं नाही. आणि वालीच्या संरक्षणासाठी (काहीही हं.... !) रावणाचं सैन्य किष्किंधेच्या उत्तरेस रुजू होईल. या सैन्याच्या सहाय्याने पुढे रावणाने बराच प्रदेश जिंकला. यांत कौसल्येचं माहेरही (=महाकौशल) आलं. रावणाचा बीमोड करण्यासाठी दशरथाने राजेलोकांना एकत्र आणण्याचा थोडाफार प्रयत्न केला. पण फारसं यश आलं नाही. पुढे वसिष्ठ आणि विश्वामित्रांनी एकत्र येऊन रामलक्ष्मणांना शिक्षण द्यायच्या मिषाने त्यांच्या हातून राक्षसांच्या नाश करवून घेतला. त्याकाळी स्वयंवरे हे राजकारणाचे अड्डे असंत. सीतास्वयंवर ही अशीच एक नामी संधी होती. वसिष्ठांनी बहुधा काहीतरी खटपट करून दशरथास चारही पुत्रांचे विवाह जनकाच्या परिवारात लावून देण्याचं पटवून दिलं. वस्तुत: तशी काही गरज नव्हती. पुढे कैकेयीने आगामी राजकारणावर नजर ठेवून रामाला वनवास घडवण्याचा आग्रह धरला. दोन भाऊ अयोध्येच्या रक्षणासाठी मागे राहिले. रामाचा वनवास रावणाच्या सैन्यास निष्प्रभ करण्यासाठीच होता. पण मध्येच गडबड झाली व शूर्पणखेचा प्रसंग घडला. या घडामोडींचा रावणास सहजंच अंदाज आला आणि त्यानं सीतेस पळवलं. जर वालीने रावणाला विनंती केली असती तर सीता विनायुद्ध रामाकडे परत आली असती. मग राक्षसमुक्त भारताचं केवळ स्वप्नंच उरलं असतं. त्यामुळे वालीवध हा अन्यायकारक असला तरी तो रामचरित्रावरचा डाग मानता येणार नाही. असं आपलं माझं मत. २. अग्निपरीक्षा : ही सीतेने स्वत:हून केल्याचं वाचलं आहे. हा रामाचा आग्रह नव्हता. तो फक्त तिला म्हणतो की तुला पाहिजे तिकडे तू जाऊ शकतेस. माझ्याव्यतिरिक्त लक्ष्मण, सुग्रीव वा बिभीषण हे तुझे पर्याय आहेत. याचं कारण सीताहरणात सापडतं. कांचनमृग हा कोणी पहिला वा ऐकला नसून हा एक मायावी प्रकार आहे असं रामाचं म्हणणं होतं. तरीपण सीतेने रामाला त्याच्यामागे पाठवलं. नंतर लक्ष्मणासही बाहेर पाठवून दिलं. नंतर रावणाने तिला पळवली. यावरून सीता रावणाला फितूर तर नाही ना असा संशय येऊ शकतो. नेमक्या या संशयाची निवृत्ती करण्यासाठी रामाने तिला मोकळीक दिली. सीतेने हे अचूक ओळखलं होतं. म्हणूनंच तिनं हनुमानाच्या पाठीवरून पळून येण्यास नकार दर्शवला होता. रामाने रावणाला ठार मारून सीतेला सन्मानाने सोडवणं हाच एकमेव उचित मार्ग होता. आपल्यावर कसलाही संशय राहू नये याचसाठी तिने आपणहून अग्निपरीक्षा द्यायचं ठरवलं. ३.
अहिल्यामध्ये असा कुठला गुण होता की ज्याकरता तिला “पंचकन्यान् स्मरेन् नित्यम्” या यादीत बसवावी?
पावित्र्यामुळे तिने प्रत्यक्ष इंद्राला ओळखलं. हा गुण नक्कीच तिला पंचकन्यांच्या यादीत समाविष्ट करण्याजोगा आहे. पण मोहात पडल्याने इंद्रासोबत रत झाली. हा दोष दूर व्हावा म्हणून गौतमांनी वायुआहाराचं प्रायश्चित्त सांगितलं. बाकी सारं पाहून घेण्यास श्रीराम समर्थ होतेच ! अ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गवि 24/03/2018 - 09:53
रामाला नेमकं तेच मान्य नव्हतं. सीतेलाही मान्य पडलं नसतं. तिला हनुमानाच्या पाठीवरून पळून जाणं सहज शक्य होतं. पण ती गेली नाही. याचं कारण म्हणजे विनायुद्ध सीता परत येणं हे तिच्या चारित्र्यावर सतत संशयाचं सावट ठेवणं आहे.
का बरं? कसं काय? कोण सावट ठेवणार? युद्ध केल्याने ते सावट कसं नष्ट होणार? शांततापूर्ण मार्गाने परतली (किंवा आणली) तर चारित्र्य वाईट आणि लढून सोडवून आणली तर चारित्र्य चांगलं असं समजणं यात कोणता तर्क आहे. प्रत्यक्ष युद्ध करूनही सावट हटलं का संशयाचं? हनुमानासोबत किंवा अन्य रीतीने तिथून निसटून परत आल्यावरही युद्ध करता आलंच असतं. उलट पत्नी सुरक्षित परत आलेली असल्याने त्यानंतर युद्धात श्रीरामांची स्ट्रेटेजिक पोझिशन आणखी स्ट्रॉन्ग झाली असती (प्रोबेबल होस्टेज सिच्युएशनची भीती न उरल्याने).

In reply to by गवि

प्रचेतस 24/03/2018 - 11:18
का बरं? कसं काय? कोण सावट ठेवणार? युद्ध केल्याने ते सावट कसं नष्ट होणार?
मुळात रामायण हे संपूर्णतः काल्पनिक आहे असं मी मानतो आणि फक्त रामायणाच्या अनुषंगाने उत्तरे देतो. युद्ध कुठल्याही परिस्थितीत झालंच असतं, शेवटी रामायणाचा मुख्य हेतू तोच आहे दुष्टांचा नाश, जनांचे कल्याण. आदर्श पुरुषाची कथा जनसामान्यांत पोहोचवणे. सीता हनुमानाबरोबर थेट निघून का येत नाही ह्यांत अनेक कारणांचा सीतेने उहापोह केलेला आहे. ह्यात हनुमानाच्या वेगाने तिला मूर्च्छा येणे, पाठीवरुन खाली समुद्रात पडण्याची भिती, सीतेला घेऊन जात असताना एकाकी हनुमानावर लंकेतील राक्षस हल्ला करतील ही भिती, त्या लढाईत सीतेला राक्षसांनी परत मिळवण्याची किंवा तिचा वध करण्याची भिती. ह्या अनेक कारणांशिवाय लोकापवादाची भिती ही सुद्धा कारणे आहेत. एकतर हनुमान हा परका, त्यासह आली तर लोकापवाद शिवाय रामाच्या पराक्रमाला कमी लेखण्यासारखे. त्यामुळे संशयाचे सावट राहतेच.
शांततापूर्ण मार्गाने परतली (किंवा आणली) तर चारित्र्य वाईट आणि लढून सोडवून आणली तर चारित्र्य चांगलं असं समजणं यात कोणता तर्क आहे.
लढून सोडवून आणली ह्यात चारित्र्य चांगलं हा तर्क रामानेच पुढे फोल ठरवला, अग्निदिव्य करायला लावलं शिवाय उत्तरकांडात परत सीतेला वनवासात पाठवणे व लवकुशांसह परत आल्यावर पुन्हा अग्निदिव्याची मागणी करणे. त्यामुळे प्रत्यक्ष युद्ध करुनही संशयाचे सावट हटले नाहीच.
हनुमानासोबत किंवा अन्य रीतीने तिथून निसटून परत आल्यावरही युद्ध करता आलंच असतं. उलट पत्नी सुरक्षित परत आलेली असल्याने त्यानंतर युद्धात श्रीरामांची स्ट्रेटेजिक पोझिशन आणखी स्ट्रॉन्ग झाली असती (प्रोबेबल होस्टेज सिच्युएशनची भीती न उरल्याने).
पत्नी परत आलेली पाहून युद्ध करण्यात फारसा अर्थ नव्हता (जरी त्याही परिस्थितीत युद्ध झालं असतं तरीही). वानरांचाही उत्साह ओसरला असता. रीरामांची स्ट्रेटेजिक पोझिशन आणखी स्ट्रॉन्ग झाली असे म्हणण्याला फारसा अर्थ नाही. सीतेला परत मिळवणं हेच ध्येय असेल तरच युद्धोत्साह आला असता. उदा. जिहाद्/क्रूसेड्स वगरे आजची कारणे.

In reply to by प्रचेतस

ह्यात हनुमानाच्या वेगाने तिला मूर्च्छा येणे, पाठीवरुन खाली समुद्रात पडण्याची भिती, रावणाने सीतेला सीटबेल्ट (प्रथम सीतेने वापरला असेल म्हणून त्याला सीटबेल्ट म्हणत असतील) बांधून लंकेला नेले होते का? हनुमानाला वेग कमी करता येत नव्हता का? मग लँडिंग कसा करायचा?

In reply to by मार्मिक गोडसे

प्रचेतस 24/03/2018 - 21:05
वरील कारणे वाल्मिकीरामायणात सीता हनुमान संवादात खुद्द सीतेनेच सांगितली आहेत, ती माझ्या मनातील नव्हेत. बाकी रावणाने सीताहरण मायावी दिव्य रथातून केले होते.

सस्नेह 23/03/2018 - 22:09
रामायण व महाभारत ही सर्वोच्च साहित्य मूल्य असलेली महाकाव्ये आहेत. गा पै यांच्या प्रतिसादात तथ्य आहे. अप्पांना नमस्कार __/\__

In reply to by सस्नेह

श्रीगुरुजी 24/03/2018 - 22:44
>>> रामायण व महाभारत ही सर्वोच्च साहित्य मूल्य असलेली महाकाव्ये आहेत. सहमत. त्याचबरोबर हा आपला गौरवशाली इतिहाससुद्धा आहे.

माहितगार 23/03/2018 - 23:30
....संस्कृतमधलं वाल्मीकि रामायण वाचलं. हे मूळ रामायण आहे की नाही याबाबत संस्कृत विद्वानांमध्ये वाद नाही त्या अर्थी तेच मूळ असं मी समजते. ....
मला वाटते हे वाक्य जरा अधिक सिंप्लीफाईड आहे. वाल्मिकी रामायण मूळ रामायण असल्याचे सर्वसाधारणपणे मानले जाते , बाकी ट्रेडिशन्स मुख्यत्वे मौखिक असल्यामुळे वाल्मिकी रामायणास मूळ मानण्याशिवाय पर्यायही रहात नाही पण 'मानले जाते' ही कंडीशन महत्वाची रहाते. वाल्मिकी रामायणाच्या लिखीत प्रतींमध्येही भेद असावेत त्या बाबत क्रिटीकल एडीशन बनवण्याचा प्रयत्न केला गेला. माझ्या माहिती प्रमाणे आता काही साहित्य तज्ञांमध्ये बालकांड आणि उत्तरकांड प्रक्षिप्त मानले जातात. (माझ्या व्यक्तीगतमते हे प्रक्षिप्त आहेतच रामायणातल्या उर्वरीत कांडातही प्रक्षीप्तता असणे संभव असावे अर्थात तो भाषा साहित्य अभ्यासकांचा विषय आहे) बालकांड आणि उत्तरकांड प्रक्षिप्त धरलेतर उपरोक्त लेखामधील वाली सुग्रीव वगळता बराच भाग प्रक्षिप्ताची समिक्षा प्रकारात मोडेल अर्थात ती करु नये असे नव्हे. त्राटीका प्रकारात तीला असंख्य दुषणे देऊनही रामायणात तीचा नेमका अपराध काय ते नेमकेपणाने स्पष्ट केले आहे असे मला व्यक्तीशं: वाटले नाही. किंवा माझी माहिती अपूरी असल्यास वाल्मिकी रामायणातील मूळ + अर्थासहीत नेमक्या श्लोकांकडे निर्देश करावा. त्यामुळे मार ही त्राटीका असे गीतरामायणातले गीत ऐकताना कसे वेगळेच वाटते. असो.

In reply to by माहितगार

प्रचेतस 24/03/2018 - 10:40
उत्तरकांड सरळसरळ प्रक्षित आहे. युद्धकांडाचे शेवटी फलश्रुती आहे त्यामुळे प्रक्षिप्तता सिद्धच आहे. बालकांडाचे सुरुवातीला नारद वाल्मिकिंना रामाची कथा ऐकवतात व ब्रह्मदेवाच्या आज्ञेने रामायण लिहितात. राम कथा आधी प्रचलित होती ह्यात काहीच शंका नाही. खुद्द महाभारतात रामायण दोन वेळा संक्षेपाने येते, आरण्यकपर्वात द्रौपदीसाठी सौंगंधिक कमले आणायाला जाताना भीम हनुमान संवाद आणि नंतर द्रोणपर्वात षोडषराजकीय आख्यानात रामकथा. अर्थात वाल्मिकी रामायण आणि महाभारतातील संक्षिप्त रामकथेत काही भिन्नता आहेत. महाभारतातील कथा जास्त प्राचीन मानायला हवी असे मला वाटते कारण रामायण हे नंतर रचले गेले आहे. रामायणात त्राटिका हा शब्द नसून ताटिका/ताटका हा शब्द आहे. आणि ती राक्षसीण नसून यक्षी आहे. सुकेतू नामक सदाचारी यक्षाची ती कन्या, सुंद दैत्य तिचा पती व मारिच हा पुत्र जो अगस्त्यांच्या शापाने राक्षस झाला. अगस्त्यांच्याच शापाने यक्षिणीची नरभक्षिणी राक्षसी झाली व ती आसमंत उजाड करु लागली व यज्ञांचा विद्ध्वंस करु लागली हेच तिच्या अपराधाचे कारण.

In reply to by प्रचेतस

माहितगार 26/03/2018 - 15:26
रामायणाच्या आवृत्त्या आणि आधीच्या आणि नंतरच्या संस्कृत साहित्यातील नेमके उल्लेख संक्षेपाने शोधगंगावरील या प्रबंधात (पिडीएफ दुवा) आलेले दिसतात. प्रबंध अलिकडील असला तरी यात एशियाटीक सोसायटीला सापडलेल्या ६ व्या शतकातील प्रतिबाबत काहीच उल्लेख नाही. तसेच इंडो युरोपीय भाषांमधील शब्द साम्या बद्दल भाष्याचा अभाव आहे तरीही थोडक्यात असलेला सक्षेप वाचनीय आहे.

लेख आवडला. प्राचीन ग्रंथ/महाकाव्य इत्यांदीवर उथळ (एकतर त्यांचा दैविक रंग भडकतेने रंगवणारे किंवा त्याविरुद्ध त्या सगळ्या उथळ कपोलकल्पित कथा आहेत असे म्हणणारे) लेखन पदोपदी सापडते. संस्कृत प्राचीन ग्रंथांच्या मूळ संस्कृत आवृत्तींचा समतोल (त्यातील पात्रे केवळ... त्या कालातील व त्या परिस्थितीतील व्यवस्थेप्रमाणे वागणारी, राग-लोभ-मोह-मद-मत्सर-भिती, इ असलेली माणसे असून, तेव्हा त्यांनी कसा विचार केला असता व ती कशी वागली असती... या पायावर केलेला अभ्यास) अभ्यास करून ते मराठीत मांडणारे लेखन फार विरळ आहे. तेव्हा हा लेख वाचून समाधान वाटले. गोडबोलेसाहेबांपर्यंत धन्यवाद पोहोचवावे. माझ्या माहितीतले याप्रकारचे एक लक्षवेधी उदाहरण, इरावती कर्वे यांचे युगांत, हे महाभारतावरील टीकात्मक पुस्तक आहे. गोडबोलेसाहेबांचा अभ्यास त्याच दिशेने झाला आहे असे वाटते. त्यांचा अभ्यास वापरून त्यांनी रामायणावर एक समतोल टीकात्मक लेखन प्रसिद्ध करावे असा आग्रह त्यांच्यापर्यंत पोहोचवावा... त्याबद्दल तुम्हाला आगवू धन्यवाद !

"श्रावणाची कथा: श्रावण हा ब्राम्हण नव्हता. व तो अंध आई वडिलांना कावडीत घालून काशीला जायला निघाला नव्हता. हा ऋषी होता व तो एका तळ्याच्या काठी आपल्या अंध आईवडिलांना घेऊन रहात असे. तो तपश्चर्या करीत असे. याचे वडील वैश्य व आई शूद्र होती. असे आंतरजातीय विवाह समाजाला मान्य होते असे दिसते. कारण अशा आंतराजातीय विवाहातून जन्मलेल्या मुलाला म्हणजे श्रावणाला तपश्चर्या करण्याचा अधिकार मिळालेला होता. आज मात्र अशा विवाहितांना कित्येक वेळेला समाजाच्या बहिष्काराला (उघड अगर गुप्त) अगर क्वचितप्रसंगी मृत्यूला सुद्धा तोंड द्यावं लागतं. तेव्हा सुधारलेले कोण? तेव्हांचे की आजचे - असा प्रश्न पडतो. ह्याला ऐतिहासिक पाठबळ आहे."कौटिल्याच्या अर्थशास्त्रात" पण त्यावेळी, नंदराज-कौटिल्य-चंद्रगूप्त ह्या काळात, मिश्र-संमिश्र विवाह होत होते असा उल्लेख आहे. हा चाणक्य काय-काय लिहून गेलाय.... आप्पांना नमस्कार .....

In reply to by प्रचेतस

वालीवधाविषयी रामाने दिलेली कारणे न पटणारी अशीच आहेत. "राजकारण ही गोष्ट फार 'आधुनिक' आहे" असा तुमचा समज आहे काय ?! राजे-महाराजे निर्माण झाले ते राजकारण जन्माला आल्यानंतर आणि राजकारणाच्या संकल्पनांमुळेच :) ;)

मदनबाण 24/03/2018 - 11:25
भारत व लंका हे दोन जमिनीचे प्रदेश एकमेकाच्या खूपच जवळ, त्यांचे मध्ये जरी समुद्र दिसत असला तरी या दोन जमिनींना पाण्याखालून जोडणारा जमिनीचा उथळ भाग असणार ह्याची शक्यता खूपच आहे. त्याचा नलाला सेतू बांधताना उपयोग झाला त्यामुळे पाण्यात दगड तरंगले वगैरे आख्यायिकात काही अर्थ नाही. Ram Setu man-made? Discovery Science Channel says so, with scientific proof

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hit The Road Jack (remastered) :- Ray Charles

प्रचेतस ह्यांचे प्रतिसाद आवडले. माझी शंका तर मार्मिक गोडसे ह्यांच्या शंकेपेक्षाही बालिश आहे. सर्व वानरांना एखाद्या पर्वतावर बसवायचे आणि तो पर्वत हनुमानाने उचलून लंकेत नेऊन ठेवायचा असा सरळ मार्ग का अवलंबला नाही?

In reply to by अभिजीत अवलिया

हनुमानाचं लंकेत काही बरं वाईट झालं असतं तर परतीचा पर्याय राहिला नसता वानरसेनेला.

In reply to by मार्मिक गोडसे

हम्म. ही शक्यता ठीक आहे. पण हनुमान हा खूपच शक्तिशाली होता, दस्तुखुद्द रावणाने त्याचा प्रसाद खाल्ला होता असे नेटवर वाचलेय. त्याचे काही वाईट होऊ शकले असते असे मला वाटत नाही. पण तुम्ही सांगताय तसे यदाकदाचित झालेच तर (०.०००१% शक्यता) लक्षात घेऊन माझ्या डोक्यात आलेय तसे काही वानर सेनेने केले नसावे.

In reply to by अभिजीत अवलिया

गवि 24/03/2018 - 19:46
नाऊ द्याट वी आर ऍट इट, दोन तीन मोठे पर्वत नुसतेच (बिनावानरांचे) आणून लंकेवर वरुन हवेतून खाली टाकून आदळता आले असते.

In reply to by गवि

पगला गजोधर 24/03/2018 - 19:55
दोन तीन मोठे पर्वत नुसतेच (बिनावानरांचे) आणून लंकेवर वरुन हवेतून खाली टाकून आदळता आले असते.
मग कोलॅटरल ड्यामेज नसते झालं का , इनोसंट सिविलीयन्सचे ???

In reply to by अभिजीत अवलिया

रावणाने त्याचा प्रसाद खाल्ला होता असे नेटवर वाचलेय. त्याचे काही वाईट होऊ शकले असते असे मला वाटत नाही. तसं नाही हो, हार्ट अटॅक किंवा डीहायड्रेशन सारखं काही.

In reply to by अभिजीत अवलिया

प्रचेतस 24/03/2018 - 21:07
मुळात रामसेतू हाच काल्पनिक असावा. आता राहिली हनुमानाने समुद्रात न टाकण्याची कारणं तर रामायणातील दक्षिण समुद्रतट आणि रावणाची लंका ह्यातील अंतर १०० योजन इतके उल्लेखित केलेले आहे . (एक योजन म्हणजे म्हणजे सुमारे ८ ते १३ किलोमीटर) म्हणजे रामायणातील १०० योजने म्हणजे ८०० ते १३०० किलोमीटर. जे आजच्या भारतीय दक्षिण तट आणि श्रीलंका ह्यांच्यातील सागरी अंतराचा विचार करता असंभाव्य आहे. आजचे अंतर (सध्याचा रामसेतू किंवा अॅडम्स ब्रिज) हे माझ्या माहितीप्रमाणे फक्त 35 किलोमीटर आहे. अगदी रामायणातील १०० योजन (किमान ८०० किमी) किंवा आजचे अंतर (३५ किमी) जरी धरले तरी इतका भलामोठा पर्वत समुद्रात हनुमानाने आणून समुद्रात टाकणे तत्कालीन दंतकथेप्रमाणेदेखील अशक्य आहे, शिवाय समुद्र उल्लंघन करत असता खुद्द मैनाक पर्वत प्रकटला होता पण त्यालाही मारुतीने पाण्यात ढकलले, शिवाय त्याला सेतू साठी असंख्य पर्वत टाकावे लागले असते, परत पर्वतावर चढउतार करण्यापेक्षा नलरुपी अभियंत्याकडून सेतूबंधन हा सोपा उपाय, मारुतीने द्रोणागिरी देखील वनस्पती न ओळखू आल्यामुळेच उचलून आणला होता.

In reply to by प्रचेतस

गणामास्तर 25/03/2018 - 10:13
एकचं भला मोठा पर्वत समुद्रात आणून टाकण्यापेक्षा हनुमानाला २५-३० द्रोणगिरी आणून टाकायला काय झालं होतं? -गार्लिक बेडसे

In reply to by मार्मिक गोडसे

माहितगार 24/03/2018 - 20:22
:) तसे नव्हे हो ईश्वराला सुद्धा सारे मानवी टक्के टोणपे खावे लागतात, असे मानवी अनुभ्वव स्वतः घेतलेला इश्वर मानवी जनतेच्या समस्या अधिक चांगल्या समजतो .(असे समजून घ्या हा का ना का)

In reply to by मार्मिक गोडसे

गवि 24/03/2018 - 20:39
आमची रिसर्च टीम असे कळविते की हनुमानास पर्वत उचलणयाचे ट्रेनिंग होते परंतु बेट उचलणयाचे नव्हते.

यशोधरा 24/03/2018 - 20:05
मिपा आणि मिपाकर का नव्हते आपल्या काळी, असा विचार रामराय करत असणार नक्की ;) लेख आवडला.

In reply to by सस्नेह

नाय तर काय ! एकुलत्या एका परिटाने इतका त्रास दिला. डझनभर मिपाकर त्या काळात सोडून दिले असते तर काय हा:हा:कार माजला असता !!! =)) =)) =)) दर मिपाकरामागे रामायणाचे एक वेगळे व्हर्शन निघाले असते !

गामा पैलवान 24/03/2018 - 21:21
गवि, का बरं? कसं काय? कोण सावट ठेवणार? युद्ध केल्याने ते सावट कसं नष्ट होणार? सीता रावणाला आतून फितूर तर नव्हती ना असा संशय सतत राहणार. कांचनमृग मायावी दिसतोय असं रामाने स्पष्टपणे सांगूनही सीतेने त्याला हरणामागे पाठवलं. नंतर लक्ष्मणासही पाठवून दिलं. त्यामुळे रावणासा सीताहरण करणं सुकर झालं. त्यानंतर प्रबळ रामसेवक हनुमान आल्यावर तिने टोपी फिरवली, असा आरोप करता येऊ शकतो. तो नाहीसा करण्यासाठी रामाने रावणास ठार मारणं जरुरी होतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गवि 25/03/2018 - 09:24
धन्यवाद गा.पै. खालील भाग:
प्रबळ रामसेवक हनुमान आल्यावर तिने टोपी फिरवली, असा आरोप करता येऊ शकतो. तो नाहीसा करण्यासाठी रामाने रावणास ठार मारणं जरुरी होतं.
प्रबळ रामसेवक आल्यावर त्याच्यासह परत येणं हे टोपी फिरवणं असेल तर प्रत्यक्ष श्रीराम आल्यावर आणि रावणाचा युद्धाने पाड़ाव केल्यावर त्यांच्यासह परत येणं यात टोपी फिरवणे असा संशय का नाही? म्हणजे आता इलाजच राहिला नाही, यावंच लागलं असा भाव नाही का येणार? उलट हनुमानासोबत आली असता पहिल्या संधीत दुष्ट रावणापासून सुटका करुन घेतली, अर्थात रावणाकडे राहण्याची अजिबात इच्छा नव्हती उलट सुटकेसाठीच आतुर होती असं दिसलं असतं. तुम्ही म्हटलेलं लॉजिक उलट असं दर्शवतं की शक्यतो (म्हणजे खुद्द श्रीराम येईपर्यंत) परतायची इच्छा नव्हती. जर तुमचं उपरोक्त लॉजिक अचूक असेल तर तो संशय कोणालाही येऊ नये अशी काळजी घेऊन श्रीरामांनी हनुमानाला मुळात पाठवलेच नसते. असं वाटतं.

manguu@mail.com 25/03/2018 - 09:07
रामाला सेतू बांधावा लागला. रावण , शूर्पणखा व इतर राक्षस ये जा कसे करत होते ?

In reply to by मार्मिक गोडसे

प्रचेतस 25/03/2018 - 11:37
मुळात रामायण हे काल्पनिकच समजावे, त्यातील गोष्टी उत्कृष्ट फँटसी कथा म्हणून वाचल्या तर असल्या शंका येत नाहीत. महाभारत मात्र इतिहास असू शकतो.

In reply to by सतिश गावडे

जटायू पक्षी टाकेद (इगतपुरी) येथे जखमी अवस्थेत रामाला आढळला व त्याने रावण सीतेला घेवून कोणत्या मार्गाने गेला ह्याचे मार्गदर्शन केले व तेथेच प्राण सोडला असताना लेपाक्षी मंदिर जटायू जेथे पडला त्याठिकाणी बांधले ,हे कसे?

In reply to by मार्मिक गोडसे

सतिश गावडे 25/03/2018 - 12:32
हे तुम्ही दिव्य मराठीच्या वेब आवृत्तीला पत्र पाठवून विचारु शकता. वरच्या प्रतिसादात "shared as it is" हा इशारा लिहायचा राहीला त्याबद्दल क्षमस्व.

In reply to by सतिश गावडे

गवि 25/03/2018 - 12:20
काल्पनिक कथा नसून सत्य आहे रामायण, हे फोटो सिद्ध करतात सत्य
पूर्वीच्या इंडिया टीव्हीची आठवण झाली.

In reply to by प्रचेतस

पगला गजोधर 25/03/2018 - 12:19
महाभारत मात्र इतिहास असू शकतो.
माझ्यामते महाभारत रामायण इतिहास असूच शकत नाही. व्यास नामक क्रिएटिव्ह रायटर ने "जय" नामक साहित्य तयार केले. तत्कालीन बेस्टसेलरच म्हणाना जणू. आणि आज सुपरहिट कलाकृती चे काय होते, ती सुपरहिट झाल्यावर?? तिचे पार्ट 2, 3....निघतात. किंवा स्पिनऑफ निघतात, किंवा प्रिल्युड निघतात... लॉर्ड ऑफ रिंगस => हॉबीट, पायरेट्स ऑफ कॅरेबियन..... खूप उदा देता येतील. त्याप्रमाणे जय मध्ये अनेक अपेंडीक्स प्रक्षेपित झाले, त्याचे अनेक स्पिन ऑफ निघाले असतील, वेग वेगळी व्हर्जन्स निघाली असतील....त्या सर्वांचे कंसॉलिडेशन, म्हणजे आजचे महाभारत... लिहीणार्या माणसाने समजा तत्कालीन शहरांची नावे जशीच्या तशी त्याच्या कथेत वापरली (उदा. एका चित्रपट दाखवतो की न्यू यॉर्क शहरात एलियन्सने हल्ला केला), तर 1000 वरश्यानी, कोण्या एका काळी न्यू यॉर्क शहर होते, आणि या कथेत त्या शहाराबाबत उल्लेख आहे म्हणून तो इतिहास आहे, असा दावा केला तर्, हस्तभालयोगमुद्रा करावी लागेल. रामायणाचा लेखक कदाचित भारतभर फिरला असेन, एखाद्या सागरी बंदराजवळ त्याची धर्मशाळा असेल, अनेक पूर्व व दक्षिण प्रदेशांशी व्यापार करणारे नाविक त्याच्या संपर्कात आलेली असतील, त्यांच्याकडून त्याला वेगवेगळ्या देशाबद्दल प्रदेशाबद्दल समुद्रबद्दल माहिती मिळाली असेल, ती त्याने त्याच्या कथा रचनेत फिट केली असेल... म्हणून काय रामायण व महाभारत या उपखंडात इतिहास म्हणून होऊ शकत नाही... बाकी इतिहास हा घटना झाल्यावर, तत्कालीन पत्रव्यवहार, शिलालेख, राजपत्रे , उत्खनन वै होऊन लिहिला जात असावा.... इथे तर व्यास एकरकमी सर्व कथा डिक्टेट करताना दिसतात, गणपती बिचारा खाली मान घालून शॉर्टहँड प्रकारचे डिक्टेशन घेत आहे.... कसा असू शकतो इतिहास ????? रामायण महाभारत या साहित्याला, बहुजनांच्या माथी इतिहास / संस्कृती म्हणून थोपवण्याचे कारस्थान अनेक शतके होत आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे.

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी 25/03/2018 - 14:47
धाग्याच्या विषय कोणताही असला आणि आपल्याला त्यात काहीही गम्य नसले तरीही तिथे जाऊन त्याच त्याच पिचका-या टाकण्याच्या आपल्या कौशल्याला व सातत्याला सलाम! _/\_

पगला गजोधर 25/03/2018 - 12:54
मी तर् असेही वाचलंय, भारताचा बौद्धधर्मीय सम्राट अशोक यांचा पणतू (बहुदा पणतूच, पण चू भू दे घे) हा राजसिंहासनावर होता (तो काही आपल्या पणजोबा सारखा हुशार व सावध व पराक्रमी नसावा), त्याला त्याच्याच वैदिक ब्राम्हण धर्मीय सेनापती, पुष्यमित्र शुंग याने, छद्मीपणे सैन्य संचलन कार्यक्रमात हत्या करून , (इजिप्तच्या अन्वर सादात यांची आठवण होते का ?)स्वतः स राज्य घेतले. इतर सरदार व जनतेस, मागील काही वर्षे जो अनागोंदी कारभार चालला होता, त्याचा बंदोबस्त करतो, असे सांगुन त्यांचा पाठिंबा मिळवला, (काही जणांना कर्तृत्ववान नेहरू व पणतू राहुल आणि साध्याला भारतातील एक प्रसिद्ध गुजराती मनुकश्य, यांची आठवण झाली तर् निव्वळ योगायोग समजावा) असो एकदा सत्ता हातात आल्यावर पुष्यमित्रने, कठोरपणे नॉन-वैदिकब्राम्हण, यांना दाबून दडपून, त्यांनी पुन्हा डोके वर काढू नये मगणून अनेक योजना राबविल्या) मनुस्मृतीची निर्मिती किंवा प्रसिद्धी याच कालावधी आसपास आहे, असे काहींचे मत आहे. असो पुष्यमित्रने वैदिक ब्राम्हण धर्माच्या प्रसाराठी जे योगदान दिले, त्याचा परतावा म्हणून, पुष्यमित्र ला केंद्र स्थानी ठेवून एका साहित्याची रचना केली गेली ती म्हणजे रामायण, यात राम हे पात्र पुष्यमित्रवरून प्रेरित आहे.

In reply to by पगला गजोधर

प्रचेतस 25/03/2018 - 13:34
तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ब्राम्हण, नॉन ब्राम्हण असा जातीयवाद काढायला आनंद होतो असे दिसते तेही पुराव्यांशिवाय. मिपा मालक, मिपा संपादक वरील विधानांची दखल घेतील काय?

In reply to by पगला गजोधर

प्रचेतस 25/03/2018 - 14:09
स्वतः व्यासांनीच ग्रंथारंभी लिहिलेलं आहे की हा 'जय नावाचा इतिहास आहे'. वैशंपायनांनी त्याचे भारत व तदनंतर सौतीने त्यात अजून भर टाकून त्याचे महाभारत केले. अर्थात हे केवळ तिघांनीच केले असेही नव्हे, इतरांनीही भर घालत आजचे महाभारत आकाराला आले. महाभारताच्या क्रिटिकल प्रतीने त्याचा काळ जास्तीतजास्त इस १० व्या शतकापर्यंत आणून ठेविला आहे. हा काळ म्हणजे ह्या प्रतितली भर ही जास्तीत जास्त १० व्या शतकापर्यंत घातली गेली ह्याची सिद्धता. मूळ कथा बुद्धपूर्वकालीन आहे ह्यात काहीच शंका नाही कारण तत्कालीन साहित्यात महाभारतातील काही वर्णने आहेत. मात्र भारतीय युद्ध झाले असावे ह्याला पुरातत्वीय पुरावा नाही (शिलालेख, नाणी वगैरे) मात्र मौखिक परंपरा आणि भौगोलिक पुरावा भरपूर आहे. स्थळ काळाचे वर्णन अतिशय अचूक आहे अर्थात त्यात काही त्रुटी आहेतच. त्याचमुळे महाभारताची मूळ कथा हा इतिहास असावा ह्यात निश्चितच तथ्य आहे. तुम्ही मात्र नीट चर्चा न करता जातीयवाद जाणूनबुजून घुसडत आहात असे खेदाने म्हणावेसे वाटते.

In reply to by प्रचेतस

शलभ 25/03/2018 - 14:40
तुम्ही मात्र नीट चर्चा न करता जातीयवाद जाणूनबुजून घुसडत आहात असे खेदाने म्हणावेसे वाटते.
तेच तर त्यांचं काम आहे. बाकी चर्चा चांगली चालली आहे.

In reply to by प्रचेतस

पगला गजोधर 25/03/2018 - 16:30
प्रचेतसजी आपल्या प्रति आदर बाळगून, व पूर्ण जबाबदारीने लिहितोय, आपल्यासारखे ज्ञानभांडार व विद्वत्ता व शब्दप्रभुत्व, यासारख्या बाबींचे आम्ही मालक नाही, त्यामुळे कदाचित आपल्याला अपेक्षित चर्चा मला जमत नसावी, आम्ही जे आजूबाजूला माहिती उपलब्ध आहे ती वाचून प्रकटलो. त्यातली जी लगेचच सापडली ती खाली दिली आहे, बाकीची खूप शोध घेऊन, आंतरजालावर उपलब्ध झाली तर देईन, नाहीतर दुसऱ्या प्रकारे रेफ देईन, तोपर्यंत जरा वेळ द्या, रेफ: https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%97 पुष्यमित्र शुंग हा मगध साम्राज्याचा मौर्यांच्या पाडावानंतरचा शासक होता. इतिहासात याने बौद्ध धर्मियांच्या पाडावासाठी अनेक क्रौर्यपूर्ण कृत्ये केली. त्यामुळे इतिहासात हा क्रूरकर्मा म्हणून ओळखला जातो. पुष्यमित्र हा सुरुवातीला मौर्य साम्राज्याचा सेनापती होता. अशोकानंतर ५० ते ६० वर्षातच मौर्य साम्राज्य लयाला गेले. अशोकानंतर कोणताही मौर्य शासक प्रभावी नव्हता. पुष्यमित्र शुंगने शेवटचा मौर्य सम्राट बृहदत्त याची एका लष्करी कार्यक्रमाच्या वेळेस दगाफटका करून हत्या केली व स्वतः मगध साम्राज्याचा शासक बनला. अश्या प्रकारे शुंग वंशाची स्थापना झाली. शुंग वंशाने मगधवर व उत्तर भारतावर पुढील दीड शतक राज्य केले. इतिहासकारांची पुष्यमित्र शुंग बद्दल अनेक मते आहेत. एका मतप्रवाहानुसार एक महान सेनानी होता ज्याने डेमेट्रीयसचे ग्रीक आक्रमण परतावून लावले तसेच शक राज्यकर्ते व सातवाहनांबरोबर युद्धे करून शुंग साम्राज्य वाढवले. तसेच इतरांच्या मते पुष्यमित्र ब्राम्हणवादाच्या अतिरेकी विचारांचा होता व आपल्या कारकीर्दीत बौद्ध धर्माचे वाढलेले स्तोम कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आपल्या आक्रमणांदरम्यान बौद्ध स्तूपांना लक्ष्य केले. अशोकाच्या कारकीर्दीत बांधलेल्या अनेक बौद्ध स्तूपांचा पाडाव केला तसेच बौद्ध धर्मियंना मिळणार्‍या राजकीय सुविधा बंद केल्या.

In reply to by पगला गजोधर

पगला गजोधर 25/03/2018 - 17:33
रेफ:https://www.forwardpress.in/2015/10/bahujan-reading-of-festivals-hindi/ दस मुंह का आदमी – रावण, इन दस मौर्य बौद्धवादी राजाओं का प्रतीक है। दशहरा मतलब दस मुख वाला हारा हुआ। इस प्रकार मौर्य साम्राज्य को नष्ट करने वाले पुष्यमित्र शुंग को राम का किरदार बनाया गया और दशमुखी रावण मतलब इन 10 राजाओं को जलाने की प्रतीकात्मकता खड़ी की गई

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी 25/03/2018 - 17:39
हिदीतही ब्रिगेडी दिसताहेत. गुढीपाडव्याच्या फिरणा-या पोस्टप्रमाणे वरील लेखन सुद्धा विकृत मानसिकतेचा आविष्कार आहे.

In reply to by पगला गजोधर

पगला गजोधर 25/03/2018 - 17:43
रेफ: http://www.pratibhaekdiary.com/ramayn-aur-ram-ki-aitihasik-pdtal/ रामायण और महाभारत एक काल्पनिक साहित्य रचना है, न कि कोई इतिहास की गाथा. पर हम यह भी जानते हैं कि कोई भी रचना वगैर वस्तु केन्द्रित नहीं हो सकती है अर्थात्, कल्पना की उड़ान भी वस्तु की तुलना में ज्यादा ऊंची नहीं उड़ सकती. यही कारण है कि रामायण और महाभारत की कोई भी ऐतिहासिक तथ्य सीधे तौर पर नहीं मिल सकी. पर इतिहास खुद को हमेशा साबित करता है, चाहे वह कल्पना की कितनी भी उंची उड़ान क्यों नहीं हो. विगत दिनों सोशल मीडिया पर वायरल हो रही इसी एक जानकारी को हम यहां अपने पाठकों को देना चाहेंगे. सोशल मीडिया व्हाट्सअप के द्वारा वायरल हो रही इस तथ्य को शब्दशः यहां लिख रहा हूं: ‘‘जिस मगध की राजधानी पाटलिपुत्र में चक्रवर्ति सम्राट अशोक के वंशज मौर्य वंश के बौद्ध सम्राट राजा बृहद्रथ मौर्य की हत्या उसी के सेनापति ब्राह्मण पुष्यमित्र-शुंग ने धोखे से कर दी थी और खुद को मगध का राजा घोषित कर लिया था. उसने राजा बनने पर पाटलिपुत्र से श्यालकोट तक सभी बौद्ध विहारों को ध्वस्त करवा दिया था तथा अनेक बौद्ध भिक्षुओं का कत्लेआम किया था. पुष्यमित्र-शुंग, बौद्धों पर बहुत अत्याचार करता था और ताकत के बल पर उनसे ब्राह्मणों द्वारा रचित मनुस्मृति अनुसार वर्ण (हिन्दू) धर्म कबूल करवाता था. उत्तर पश्चिम क्षेत्र पर यूनानी राजा मिलिंद का अधिकार था. राजा मिलिंद बौद्ध-धर्म के अनुयायी थे. जैसे ही राजा मिलिंद को पता चला कि पुष्यमित्र-शुंग, बौद्धों पर अत्याचार कर रहा है तो उसने पाटलिपुत्र पर आक्रमण कर दिया. पाटलिपुत्र की जनता ने भी पुष्यमित्र-शुंग के विरुद्ध विद्रोह खड़ा कर दिया. इसके बाद पुष्यमित्र-शुंग जान बचाकर भागा और उज्जैनी में जैन-धर्म के अनुयायियों के बीच शरण ली. जैसे ही इस घटना के बारे में कलिंग के राजा खारवेल को पता चला तो उसने अपनी स्वतंत्रता घोषित करके पाटलिपुत्र पर आक्रमण कर दिया. पाटलिपुत्र से यूनानी राजा मिलिंद को उत्तर-पश्चिम की ओर धकेल दिया. इसके बाद ब्राह्मण पुष्यमित्र-शुंग ने अपने समर्थकों के साथ मिलकर पाटलिपुत्र और श्यालकोट के मध्य क्षेत्र पर अधिकार किया और अपनी राजधानी साकेत को बनाया. पुष्यमित्र-शुंग ने इसका नाम बदलकर अयोध्या कर दिया. अयोध्या अर्थात, बिना युद्ध के बनायी गयी राजधानी. राजधानी बनाने के बाद पुष्यमित्र-शुंग ने घोषणा की कि जो भी व्यक्ति, भगवाधारी बौद्ध भिक्षु का सर (सिर) काट कर लायेगा, उसे 100 सोने की मुद्राएं इनाम में दी जायेंगी. इस तरह सोने के सिक्कों के लालच में पूरे देश में बौद्ध भिक्षुओं का कत्लेआम हुआ. राजधानी में बौद्ध भिक्षुओं के सर आने लगे. इसके बाद कुछ चालाक व्यक्ति अपने लाये सर को चुरा लेते थे और उसी सर को दुबारा राजा को दिखाकर स्वर्ण मुद्राएं ले लेते थे. राजा को पता चला कि लोग ऐसा धोखा भी कर रहे हैं तो राजा ने एक बड़ा पत्थर रखवाया और राजा, बौद्ध-भिक्षु का सर देखकर उस पत्थर पर मरवाकर उसका चेहरा बिगाड़ देता था. इसके बाद बौद्ध-भिक्षु के सर को घाघरा नदी में फेंकवा देता था. राजधानी अयोध्या में बौद्ध भिक्षुओं के इतने सर आ गये कि कटे हुये सरों से युक्त नदी का नाम सरयुक्त अर्थात ‘सरयू’ हो गया. इसी ‘सरयू’ नदी के तट पर पुष्यमित्र-शुंग के राजकवि वाल्मीकि ने ‘रामायण’ लिखी थी, जिसमें राम के रूप में पुष्यमित्र-शुंग और रावण के रूप में मौर्य सम्राट का वर्णन करते हुए उसकी राजधानी अयोध्या का गुणगान किया था और राजा से बहुत अधिक पुरस्कार पाया था. इतना ही नहीं रामायण, महाभारत, स्मृतियां आदि बहुत से काल्पनिक ब्राह्मण धर्मग्रन्थों की रचना भी पुष्यमित्र-शुंग की इसी अयोध्या में ‘सरयू’ नदी के किनारे हुई. बौद्ध भिक्षुआंे के कत्लेआम के कारण सारे बौद्ध विहार खाली हो गए. तब आर्य ब्राह्मणों ने सोचा कि ‘‘इन बौद्ध विहारों का क्या करे कि आने वाली पीढ़ियों को कभी पता ही नही लगे कि बीते वर्षों में यह क्या थी ?’’ तब उन्होंने इन सब बौद्ध विहारों को मन्दिरों में बदल दिया और इसमें अपने पूर्वजों व काल्पनिक पात्रों को भगवान बनाकर स्थापित कर दिया और पूजा के नाम पर यह दुकानें खोल दी. ध्यान रहे उक्त ब्रह्द्रथ मौर्य की हत्या से पूर्व भारत में मन्दिर शब्द ही नहीं था और ना ही इस तरह की संस्कृति थी. वर्तमान में ब्राह्मण धर्म में पत्थर पर मारकर नारियल फोड़ने की जो परंपरा है यह परम्परा पुष्यमित्र-शुंग के बौद्ध-भिक्षु के सर को पत्थर पर मारने का प्रतीक है. पेरियार रामास्वामी नायकर ने भी ‘सच्ची रामायण’ नामक पुस्तक लिखी है जिसका इलाहबाद हाई कोर्ट केस नम्बर 412/1970 में वर्ष 1970-1971 व सुप्रीम कोर्ट में 1971 -1976 के बीच केस अपील नम्बर 291/1971 चला. जिसमें सुप्रीम-कोर्ट के जस्टिस पी0 एन0 भगवती, जस्टिस वी0 आर0 कृष्णा अय्यर, जस्टिस मुतजा फाजिल अली ने दिनांक 16.9.1976 को निर्णय दिया की सच्ची रामायण पुस्तक सही है और इसके सारे तथ्य वैध हैं. सच्ची रामायण पुस्तक यह सिद्ध करती है कि ‘रामायण’ नामक देश में जितने भी ग्रन्थ हैं वे सभी काल्पनिक हैं और इनका पुरातात्विक कोई आधार नहीं है अर्थात् फर्जी है.’’ प्रस्तुत तथ्य के आलोक में रामायण और महाभारत साहित्य की रचना का समय और तथ्य सही प्रतीत होती है क्योंकि अयोध्या की पुरातात्विक विभाग द्वारा करवाई गई खुदाई से वहां जीवन का अवशेष भी इसी समय से मेल खाता है. अयोध्या के से प्राप्त पहली शताब्दी के एक शिलालेख में पुष्यमित्र-शुंग के एक वंशज का उल्लेख है. पर्याप्त उत्खनन और अन्वेषण के बाद भी हम वर्तमान अयोध्या को गुप्तकाल से पूर्व कहीं भी राम के साथ नहीं जोड़ सकते. शेष आस्था पर विषय है, जिसका इतिहास के किसी भी तथ्य से कोई मेल नहीं और पुष्यमित्र बाल्मीकि द्वारा रचित रामायण में ‘‘राम’’ के रूप में अमर हो गया और बौद्ध बृहद्रथ मौर्य ‘‘रावण’’ के रूप में कुख्यात हो कर इतिहास में दर्ज हो गया. राम और रावराा जैसे काल्पनिक पात्र, जो बाल्मीकि के कल्पना की उपज थी ठीक वैसे ही थे जैसे विभिन्न रचनाकारों के द्वारा रचित काल्पनिक पात्र रोमियो-जुलियट, हीर-रांझा, लैला-मजनू, देवदास आदि जैसे जीवन्त पात्र.

In reply to by पगला गजोधर

गब्रिएल 25/03/2018 - 18:11
आरारारारारा. व्हास्साप राज्कारनात्ली पीयच्डी देतय म्हाय्ति व्हतं. पन आता तितं राजकार्नाच्या रस्त्यानं इतिहास आनि धर्मकारनात्ली पीयच्डी मिळ्तिया आसं दिस्तंय ! LLRC, LLRC, LLRC (यकच LLRC कमी पडतिया बगा, म्हनून !)

In reply to by प्रचेतस

पैसा 25/03/2018 - 17:23
अतिशय उत्तम आणि खेळीमेळीने चर्चा सुरू असताना हा आयडी फक्त जातीय विष ओकायला तिथे येतो. दर वेळी तेच वाचून आता मिपावर यायचाही कंटाळा यायला लागलाय. वातावरण बिघडवणे याची अजून काय वेगळी व्याख्या आहे का?

In reply to by पैसा

श्रीगुरुजी 25/03/2018 - 17:42
+ १ धाग्याच्या विषय कोणताही असला आणि आपल्याला त्यात काहीही गम्य नसले तरीही तिथे जाऊन त्याच त्याच पिचका-या टाकणे हे अशांचे व्यवच्छेदक कौशल्य आहे.

In reply to by पगला गजोधर

माहितगार 25/03/2018 - 15:39
प.ग. दशरथ जातक नावाचे बौद्धधम्रीय रामायण आहे, दशरथ जातकाचा काळ तुम्ही पुष्यमित्र शुंगाच्या आधी लावा बरोबर लावा किंवा नंतर लावा तुमची थेअरी खोडली जाते. आत्ताच थिरी रामायण म्हणजे सिरि रामायण नावाची मयन्मारची गाथा गुगल पुस्तकावर वाचत होतो. पूर्व आशियायी देशात बौद्ध धर्म बहुसंख्य होऊन बरीच शतके झाली तरी रामायणाचे कार्यक्रम आवर्जून होतात. मयन्मारचे बौद्ध धर्मीय एरवी किती हट्टी असू शकतात हे तुम्ही सध्या बातम्यातून पहातच असाल. असो.

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी 25/03/2018 - 17:12
>>> एकदा सत्ता हातात आल्यावर पुष्यमित्रने, कठोरपणे नॉन-वैदिकब्राम्हण, यांना दाबून दडपून, त्यांनी पुन्हा डोके वर काढू नये मगणून अनेक योजना राबविल्या) मनुस्मृतीची निर्मिती किंवा प्रसिद्धी याच कालावधी आसपास आहे, असे काहींचे मत आहे. असो पुष्यमित्रने वैदिक ब्राम्हण धर्माच्या प्रसाराठी जे योगदान दिले, त्याचा परतावा म्हणून, पुष्यमित्र ला केंद्र स्थानी ठेवून एका साहित्याची रचना केली गेली ती म्हणजे रामायण, यात राम हे पात्र पुष्यमित्रवरून प्रेरित आहे. पुष्यमित्र शृंग यांच्या महान कार्याबद्दल त्यांना विनम्र अभिवादन!

In reply to by पगला गजोधर

माहितगार 25/03/2018 - 18:05
@ प.ग. ; इतिहास म्हणून वर्गीकरण करण्यासाठी ईतिहासाच्या प्रमाण साधनांचा आग्रह आपल्या ठिकाणी योग्य असला तरी काऊंटर नॅरेटीव्ह (विरोधी कथासूत्र) मांडतानाही ईतिहासाच्या प्रमाण साधनांचा वापर करावयास हवा ; तेव्हा मात्र हे बहुतांश तथाकथित विद्रोही प्रमाण साधनांचा वापर टाळून संशयवाद पेरण्यासाठी कल्पनांचे पंतंग हवे तसे उडवतात हे स्मितीत करणारे पण तर्कांच्या कसोट्यांवर न टिकणारे असते किंवा कसे. प्रमाण ऐतिहासिक पुरावे देण्याची त्यांची जबाबदारी कमी होते किंवा कसे ? या मंडळींकडे पुरोगामी धर्मजात निरपेक्ष म्हणवून घेण्याचा कोणताही नैतीक अधिकार शिल्लक कसा काय राहू शकतो या बाबत दाट शंका निर्माण होते किंवा कसे ?

In reply to by माहितगार

पगला गजोधर 25/03/2018 - 18:24
येस्सार.... परंतु वरील एका प्रतिसादात .
महाभारतातील काही वर्णने आहेत. मात्र भारतीय युद्ध झाले असावे ह्याला पुरातत्वीय पुरावा नाही (शिलालेख, नाणी वगैरे) मात्र मौखिक परंपरा आणि भौगोलिक पुरावा भरपूर आहे. स्थळ काळाचे वर्णन अतिशय अचूक आहे अर्थात त्यात काही त्रुटी आहेतच. त्याचमुळे महाभारताची मूळ कथा हा इतिहास असावा ह्यात निश्चितच तथ्य आहे.
असे वाचले, त्यामुळे, ईतिहासाच्या प्रमाण साधनांमधे 'मौखिक परंपरा व स्थळ नाम निर्देश व काळ निर्देश यांचे वर्णन जुळणे', यांचा समावेश असू शकतो काय किंवा कसे ? आपल्या ला अप्रिय भासणारी मते (पक्षी : विरोधी कथासूत्र), यांवरच सुक्ष्म दृष्टी कटाक्ष टाकणे, म्हणजे बॅलन्स व्हिव म्हणवून घेण्याचा कोणताही नैतीक अधिकार शिल्लक कसा काय राहू शकतो या बाबत दाट शंका निर्माण होते किंवा कसे ?

In reply to by पगला गजोधर

माहितगार 25/03/2018 - 21:01
एखाद्या गोष्टीस प्रमाण ऐतिहासिक साधनांचा पुरावा नाही याचा अर्थ केवळ 'माहित नाही' आणि ऐतिहासिक प्रमाण साधन मिळेपर्यंत सिद्ध करता येत नाही, एवढाच होतो. ( माहित नसलेल्या गोष्टींवर आधारलेल्या तर्कांना मर्यादा असते) अबकड दंत(लोक)कथेत इतिहास आहेच आणि इतिहास नाहीच . यातील 'च' हा प्रत्यय विवाद्य असतो. मग तो प्रत्यय मी आपण प्रचेतस किंवा अजून कुणी लावला तरी त्यास क्रेडीबल म्हणता येईल असे वाटत नाही.
ईतिहासाच्या प्रमाण साधनांमधे 'मौखिक परंपरा व स्थळ नाम निर्देश व काळ निर्देश यांचे वर्णन जुळणे', यांचा समावेश असू शकतो काय किंवा कसे ?
नक्कीच पुरेसे नाही. प्रमाण ऐतिहासिक साधनांची गरज शिल्लक रहातेच. प्रचेतस "स्वतः व्यासांनीच ग्रंथारंभी लिहिलेलं आहे की हा 'जय नावाचा इतिहास आहे'." या गोष्टीवर भर देत असावेत -याचा अर्थ रामायणाच्या तुलनेत महाभारताच्या घडले असण्याची शक्यता त्यांना अधिक वाटते एवढाच असावा' असा माझा कयास आहे, अर्थात त्यांनी मी काढलेल्या महाभारत विषयक धाग्यात महाभारतात प्रक्षीप्त भाग बर्‍याचपैकी मोठा असलेले मान्य केलेले आहे. प्रचेतस त्यांचा तो विचार बदलत असतील अशी शक्यता तुर्तास कमी वाटते. ज्यात प्रक्षिप्त भाग खूप मोठा आहे आणि नेमका कोणता भाग प्रक्षिप्त आहे हे ओळखणे बर्‍या पैकी कठीण आहे . मी त्यांच्या प्रमाणे कयास करण्या पेक्षा माहित नाही घडले असू शकते किंवा घडले नसू शकते असे म्हणेन. (मी महाभारतातील प्रक्षिप्त भागाच्या संदर्भाने घेतलेल्या चर्चेस पहिला प्रतिसाद आपलाच होता असे दिसते)
आपल्या ला अप्रिय भासणारी मते (पक्षी : विरोधी कथासूत्र), यांवरच सुक्ष्म दृष्टी कटाक्ष टाकणे, म्हणजे बॅलन्स व्हिव म्हणवून घेण्याचा कोणताही नैतीक अधिकार शिल्लक कसा काय राहू शकतो या बाबत दाट शंका निर्माण होते किंवा कसे ?
प्रियता आणि अप्रियता या भावनिक आणि सब्जेक्टीव गोष्टी आहेत मी माणूस आहे म्हटल्यावर आजीबातच प्रभावीत होत नसेन असे नसावे पण तरीही सर्वसामान्यपणे सर्व सामान्य लोकांपेक्षा खूप अधिक तर्कप्रधान आहे असा किमान माझा माझ्या बद्दलचा समज आहे (आणि कदाचित काही जणांना चुकीचा वाटत असू शकत असलेला समज असावा) आणि यामुळे प्रसंगी क्लिष्ट बोजड अशी विशेषणांनी माझा बर्‍ञापैकी सत्कार होत असतोच :) अप्रिय आहे म्हणून नव्हे तार्कीक दृष्ट्या न पटलेले म्हणून त्याकडे माझा सुक्ष्म कटाक्ष किंवा त्यास आधी अधोरेखीत केले जाऊ शकते. अगदी या धागा लेखात रामायणाच्या एकाच व्हर्शनचा उल्लेख आहे , त्याबद्दल शंका दाखवून इतर गोष्टींसोबत मी बौद्धधर्मीय दशरथ जातकाचाही हवाला दिला आणि त्या बद्दल विरुद्ध बाजूचे मत दुवाही दिला. मनात कोणतीही अढी न ठेवता मी रामवामी पेरीयारांचे मत वाचलेले असते . टिपू सुल्तान विषयावर धागा काढण्यापुर्वी कन्नड इतिहासकार अली आणि त्यांच्या विरुद्ध बाजू दोन्हीही शक्यतो पुर्वग्रहा शिवाय, मुख्य म्हणजे निष्कर्ष आधी न काढता वाचलेल्या असतात. प्रमाण साधने आणि तर्कपूर्णता यांचा आग्रह सहसा सर्वांसाठी सारखाच वापरतो . प्रमाण साधने आणि तर्कपूर्णता यांचे निकष पूर्ण न करताही आमचेच दृष्टीकोण बॅलन्स्ड म्हणा हे कथित पुरोगाम्यांचा दृष्टीकोण कथित पुर्वी तथा हा उपसर्ग जोडून तथाकथित हे विशेषण योग्य असल्याचे सिद्ध करत असतात असा माझा बर्‍याचदा अनुभव आहे. आपले इमले पोकळ असू नयेत याची नैतीक जबाबदारी तथाकथित सनातनी तसेही घेत नाहीत, सनातन्यांचे आणि त्यांच्या पाठीराख्यांचे पोकळपण दाखवून देणे हा उद्देश पुरोगामी ठेवत असतील तर त्यांचे स्वतःचे इमले पोकळ असणे भूषणावह नसावे . मुरोगाम्यांचा पोकळपणा सनातन्यांना आपला पोकळपणा जपण्यास अधिक मदतच करत असावा त्यामुळे आपल्या लेखनात पोकळपणा नाही हे बघण्याची समतोलाची जबाबदारी पुरोगाम्यांची अधिक असावी किंवा कसे आणि म्हणूनच कदाचित माझा पुरोगाम्यांकडे अधिक कटाक्ष असेल तर तो आक्षेप मला मान्य आहे आणि त्यात काही वावगे आहे असे मला वाटत नाही ही माझी भूमिका असो.

In reply to by माहितगार

पगला गजोधर 25/03/2018 - 21:52
अप्रिय आहे म्हणून नव्हे तार्कीक दृष्ट्या न पटलेले म्हणून त्याकडे माझा सुक्ष्म कटाक्ष किंवा त्यास आधी अधोरेखीत केले जाऊ शकते.
. अगदी म्हणुनच, समोरच्याला (मिपावरील एका मोठ्या गटाला प्रिय) म्हणून तार्कीक दृष्ट्या न पटलेले निर्देशित न करणे अथवा , फक्त वाचनमात्र डॉर्मंट राहणे कधीकधी शक्य होत नाही, असो, इकडे तौलनिकदृष्टया अलीकडील इतिहासातील शिवाजी महाराज यांच्या जन्मतारखेबद्दल अनेक मतप्रवाद आहेत, तर इतक्या प्राचीन कालीन साहित्यात केवळ लेखक/व्यास म्हणतोय की हा इतिहास आहे, त्यावर मी झटकन विश्वास ठेवण्यास धजावू शकत नाही, कदाचित "जय पुस्तिका हा इतिहास आहे" , असे लेखकाचे विधानाच प्रक्षेपित असू शकते, कदाचित व्यासांनी असे काही लिहिलेच नसेल, कोणी सांगावे ? बौद्ध विद्यापीठे ज्ञान संपदा अचानक जळली/जाळली गेली ? हा योगायोग होता का ? असूही शकतो, नसुही शकतो एका गोष्टीची आपण जाणीव ठेवण्यास हवी, की ज्ञान/माहितीच्या भांडाराची प्रवेशिका व कुलूप किल्ल्या ह्या कित्येक शतके नव्हे हजारो वर्षे फक्त एकाच छोट्या लोक समूहाकडेच होता, दे वर द सोल कस्टडीअन, त्या समूहाव्यतिरिक्त कोणालाही ज्ञान मिळवणे दुरापास्तच नव्हे तर मृत्यस आमंत्रक होते, (रेफ: रामायणातील एका व्हर्शन मधे, एका शूद्राने तप केले त्यास मृत्यू दंड दिला होता रामाने),त्यामुळे महाभारत रामायणात जर काही प्रक्षेपित माहिती अथवा फेरबदल केलेली माहिती असेल, तर माझ्या दृष्टीने प्रमुख संशयित कोण असेल ? हे विचारण्याची तसदी कोणाला घ्यावी लागणार नाही. . इट्स एलमेंटरी माय डिअर वॉटसन ... :)

In reply to by पगला गजोधर

माहितगार 25/03/2018 - 18:16
............ म्हणजे रामायण, यात राम हे पात्र पुष्यमित्रवरून प्रेरित आहे.
@ प.ग. आपण जबाबदार पुरोगामी असाल तर या वाक्यास ऐतिहासिक प्रमाण साधने उपलब्ध करावीत किंवा हे वाक्य मागे घ्यावे असे माझे प्रांजळ मत आहे.

In reply to by माहितगार

पगला गजोधर 25/03/2018 - 18:30
मी तर् असेही वाचलंय,
असे स्पष्टपणे लिहून, पुढे कुठे वाचलंय, त्याच्या त्यातल्यात्यात लगेच सापडणाऱ्या लिंक देऊनही, आपण त्याचे पितृत्व माझ्या वर लादणे, हा माझ्यावर आपण अन्याय तर करत नाही ना अनाहूतपणे ?

In reply to by पगला गजोधर

माहितगार 25/03/2018 - 21:52
उसने आणलेले कांद्याचे चित्राच्या काही बाजू फसव्या आहेत हे कुणी निदर्शनास आणल्यावर, कांद्याचे चित्र माझे नाही म्हटले तरी उसना आणायचे काम करताना फसवे नाहीएना हे बघण्याची प्राथमिक जबाबदारी पार पाडायचे राहून गेले हे सुटत नसावे. त्यांना बास्केटमध्ये कांद्याचे चित्र दिसले होते त्यांनी कांच्याचे चित्र नेमक्या कोणत्या बास्केट मधन उचलला ते त्यांना नेमके सांगता येत नाही आता त्यांनी दाखवलेल्या दोनचार बास्केटमध्ये आपण वाकून पहाणे आले. ते पुढच्या प्रतिसादातून एक एक करुन पाहू.

In reply to by माहितगार

पगला गजोधर 25/03/2018 - 21:56
उसना आणायचे काम करताना फसवे नाहीएना
.... याचा तुमच्यामते काय क्रायटेरिया आहे सर ?

आवडले रामायण. आप्पांना नमस्कार. अवांतर- श्रीलंकेत गेले असताना तिथल्या स्थानिक लोकांना रामायणाबद्दल काय वाटते याचा थोडा शोध घेतला. बहुतेक बुद्ध धर्मीय आहेत. आणि त्यांना रामायणाची, रावणाची फारशी माहिती नाही. तिथे भगवान बुद्ध आणि बौद्ध धर्माचा इतिहास शिकवला जातो. दर रविवारी बहीतांश मुलं पारंपारिक कपडे घालून ( तो त्यांचा रविवार शाळेचा गणवेश असतो.) धर्मशिक्षण घ्यायला वेगळ्या शाळेत जातात. त्या अभ्यासाची वेगळी परिक्षा असते. आणि बौद्ध धर्म धर्म संस्कार त्यांना मुखोद्गत असतात. तामीळ लोकांना मात्र अर्थातच रामायणाची माहिती होती.

In reply to by प्राची अश्विनी

शशिकांत ओक 25/03/2018 - 20:34
जननायक प्रभू राम शतकानुशतके रामकथा भारतीय समाजाला प्रेरणा देत आली आहे. विविध कालखंडात, वेगवेगळ्या प्रांतात राम कथेची विविध रूपे लोककलेतून, काव्यातून, नाटकातून, नृत्यातून, प्रकट केली गेली. महाराष्ट्रात गीत रामायणाच्या रूपाने राम कथा तेजाळली. मराठी भाषेला धन्यता लाभली असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. सन 2005 मधे गीत रामायणाला 50 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने गीत रामायणाच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला. हजारो वर्षांच्या कालप्रवाहात या कथेला अनेक रंगांचे वेष्टण लाभले. रामचंद्रांच्या, लोकोत्तर कार्याच्या प्रभावातून रामांचे प्रभू, भगवान, अलौकिक देवता म्हणून रूपांतर झाले. देवालयात त्यांची स्थापना होऊन विविध सण व धार्मिक कृत्ये निर्माण झाली. राम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या एकत्रित रूपात मूर्ती देवालयात सजल्या. राजाश्रयातून चित्रकला, स्थापत्य, मूर्तीकला, यांचा अनुपम विकास पावला व प्रचंड मंदिर संकुलांची स्थापना झाली. देव रूपात राम डाव्या हाताच्या खांद्याला धनुष्य व पाठीला मोजक्या काही बाणांचा भाता लटकवून व उजव्या हाताने भाविक भक्तांच्या मागण्यांना हवा तो आशीर्वाद देते झाले. ‘रामाने रावणास मारले‘ या मराठी भाषा व्याकरणातील भावे प्रयोगाच्या वाक्यात रामायणाची इति कर्तव्यता झाली असा आभास होऊ लागला. संध्याकाळच्या परवचात पाठांतराचा मापदंड व संस्कृतोच्चार शुद्ध होण्याला मदत म्हणून रामरक्षा म्हणणे ब्राह्मण कुटुंबात अनिवार्य झाले. शिवाय रात्री-अपरात्री एकटे राहण्याची पाळी आली तर मनातल्यामनात किंवा भितीने अधिक गाळण उडाली तर मोठमोठ्यांने राम रक्षा म्हणून भीती घालवण्याला मानसिक आधार म्हणून ती उपयोगी पडू लागली. हनुमानाला शनिग्रहाचा वार आणि मंदिर वाटून मिळाले व तेलाचे सचैल स्नान घडू लागले. कीर्तनकारांनी रामनामाच्या जपाचे महत्व उपदेशल्याने जप माळ हातात घेऊन वृद्धांना विरंगुळा मिळाला. अंत-काळी ‘राम’ म्हणण्याने सर्व पापांचा नाश होणार व मोक्षपदाची प्राप्ती होणार असल्याने रामाला साकडे घालण्यात सार्थकता वाटू लागली. रामांच्या चरित्राचे अवलोकन करता रामांनी कोणाही भक्ताला माझे फक्त नाम घे असे आश्वासन दिल्याचे संदर्भ सापडत नाहीत. रामांनी ज्ञान-कर्म-भक्ती मार्गाचे वर्णन करून गीता कथन केल्याचे वाचनात येत नाही. वनवासाच्या काळात सीतेच्या मनोरंजनार्थ पौराणिक कथा वा गुजगोष्टी करना राम दिसत नाहीत. बंधू लक्ष्मण व अन्य सहकार्‍यांबरोबर काही अध्यात्मिक चर्चा करून, त्यांच्या शंका-संशयांचे निराकरण केले असाही फारसा संदर्भ मिळत नाही. आसपासच्या राना- वनातील रयते मधील लोकांशी संपर्क करून रामानी त्यांना धार्मिक वा पौराणिक कथा कथन कसे आपलेसे केले असेल याचा ओहापोह मिळत नाही. रामायण पूर्वकालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती काय होती? त्या वेळच्या समस्या काय असाव्यात? दुष्ट व्यक्ती, वन्य जनावरांपासून, निसर्ग निर्मित धरणीकंप, महापूर, अवर्षण सारख्या प्रकोपांना त्यावेळी लोकांनी कसे तोंड दिले असावे? शेती, वस्त्र, निवारा व अन्य जीवनावश्यक सुविधांची निर्मिती करणार्‍या कलांचे रक्षण व शिक्षण देण्याची पद्धती कशी असावी़? राक्षस संस्कृतीचा प्रभाव काय होता? शस्त्र निर्मितीसाठी धातू खाणींचा शोध, युद्धकला व अन्य विद्याभ्यास, काव्य-शास्त्र-विनोद यांचा विकास कसा साधला गेला असावा? रामांच्या चरित्रामुळे त्यामधे काय व कसा परिणाम झाला? असे अनेक विचार सामान्य माणसाला पडतात. रामायणातील व्यक्तिरेखा मनात काय काय विचार करत असाव्यात ? याचे कुतुहल प्रत्येकाला असते. रामायणातील काही प्रसंगातून रामांच्या व्यक्तीरेखेचे दर्शन करण्यासाठी अनेकांना लेखनाची प्रेरणा मिळाली. आरंभ - 2005 च्या हिंदी विभागातील उत्कृष्ठ लेखनाचा पुरस्कार सुप्रसिद्ध कादंबरीकार श्री.नरेन्द कोहली यांच्या नावाने दिला आहे. यांनी हिन्दी भाषेत ‘अभ्युदय’ नावाची रामकथा कादंबरी रूपात प्रस्तुत केली आहे. त्या रामकथेतील राम त्यांनी जननायक स्वरूपात दर्शवला आहे. जन-सामान्यांच्या व्यथा, समस्या, दुःखे यांच्याशी राम कसे समरस होतात, त्यांच्या जीवनाची इति कर्तव्यता लोककल्याणाशी कशी जुळली आहे. रामांनी राजप्रासाद सोडून खेड्यापाड्यातील, वने, जंगलातील लोकांना ज्यांचा त्या काळातील सुधारलेल्या जगाशी संपर्क नव्हता अशा जाती-जमातींना आपलेसे करून घेतले. त्यांच्या प्रभावी नेतृत्वाला प्रखर पराक्रमाची धार होती. अगतिक गांजलेली सामान्य जनता व स्वतःमधे मशगूल, ऐशारामी राजसत्तेमुळे त्यावेळच्या शस्त्रसंपन्न व आधुनिक पण निर्दयी राक्षस संस्कृतीला टक्कर देण्याची हिम्मत खंडप्राय देशात राहिली नव्हती. रामांसारखा लोकोत्तर नेता जनतेच्या मानसिकतेची रग जाणणारा व त्यांच्या सुख-दुःखांच्या जगात उतरून त्यावर यशस्वी मात कशी करायची याचा आदर्श घालून देणारा, चारित्र्य संपन्न राज्यकर्ता म्हणून तळपून दिसतो. ही त्या काळाची गरज होती. रावण वध हा फक्त स्वतःची पत्नी हरण केली गेली म्हणून तिला परत मिऴवण्यासाठीचा बदला किंवा सूड असा रामांच्या वैयक्तिक समस्येशी जोडलेला नसून त्यावेळच्या राजकारणाचा एक भाग म्हणून वापरला गेलेला डावपेच होता. सीता पळवली जावी असे ठरवले नसताना अचानक आलेल्या संकटाचा संधी म्हणून कसा वापर केला गेला. रामांनी मिळवलेली व नवीन बनवलेली शस्त्रे यामधून मरगळलेल्या व पराजित मनोवृत्तीच्या तरुणाईला शस्त्र विद्येचे तंत्र-मंत्र देऊन आपल्या समाजाचे रक्षण करण्याचा आत्मविश्वास जागृत केला. पुढे युद्धात उभे राहिल्यामुऴे वानर आणि अन्य अनेक जंगली व मागासलेल्या जाती जमातींमधील जनतेला अन्यायाविरुद्धच्या लढाईला सज्ज केले. प्रगत व प्रचंड संहारक शक्ती असलेल्या बलाढ्य सेनेचा यशस्वी मुकबला करून युद्धात विजय मिळवला. श्री. नरेंद्र कोहलींच्या लेखनाचे महत्वाचे वैशिष्ठ्य असे आहे की संभाषणाच्या आधी घडणार्‍या मनोव्यापारातून व्यक्तिरेखांचा गाभा कसा असावा याचे त्यांनी केलेले वर्णन. त्यांच्या लेखनातून राम कथेतील रामांची व्यक्तीरेखा तळा-गाळातील लोकांच्या जननायकाची कशी आहे याची कल्पना येते. उत्सुक वाचकांनी ती कादंबरी व त्यांचे अन्य साहित्य जरूर वाचावे.

पगला गजोधर 23/03/2018 - 16:32
आपला लेखं आवडला. १+ =================== मला चांगल्या कथा / सादरीकरण नेहमीच खूप आवडतं. लाईफ में मजा आता है. गेम ऑफ थ्रोन , बोर्डवॉक एम्पायर वैगरे दीर्घ कथा व त्यावरील रसग्रहण चर्चा खूप आवडते. पश्चिमेकडील देशात गेऑथ्रो वैग्रे च्या विकी साईट किंवा फॅनडम साईट जश्या असतात, तश्याच तुमच्या लेखा सारखे लेख एकत्र करून रामायण स्टोरी विकी साईट करता येऊ शकेल, अशी सूचना.

एक बालिश शंका. हनुमान जर द्रोणागीरी पर्वत उचलून आणू शकत असेल तर रामसेतू करता वानरं एक एक दगड कशाला टाकत बसले होते? त्या मापाचा एखादा डोंगरच का तेथे ठेवला नाही?

In reply to by मार्मिक गोडसे

शशिकांत ओक 24/03/2018 - 20:43
नमस्कार मला ह्याचे आश्चर्य वाटले की सेतू बांधायची गरज रामापेक्षा रावणाच्या सेनेला असायला हवी. रामांना फक्त एकच वेळी लंकेवर प्रहार करायला जावे लागले. पण रावणाला स्वत:ला जायला, अन्य सैन्याला बेट लंका ओलांडून प्रत्येक वेळी जावे यावे लागणार म्हणून त्यांनी पूल बांधणे जास्त गरजेचे होते.वरच्या मजल्यावर भेटायला जाणाऱ्यांना जिना किंवा शिडीची व्यवस्था करायला लागण्यापेक्षा जो वरच्या मजल्यावर राहतो त्याला वेळोवेळी खाली वर करायची गरज मोठी आहे नाही का?

In reply to by शशिकांत ओक

ते जाऊ द्या. वानरं जेव्हा समुद्रात दगड टाकून सेतू बांधत होती तेव्हा रावणाची सेना गोटया खेळत होती का समुद्रकिनारी.

गामा पैलवान 23/03/2018 - 19:58
स्वीट टॉकरीणबाई, अप्पांना नमस्कार सांगा. लेख आवडला. काही भाष्य करेन म्हणतो. १.
हे त्याचं उत्तर न्यायाच्या निकषावर टिकणारं नाही आणि हा रामाच्या चारित्र्यावर एक डाग आहे असेच म्हणायला पाहिजे.
वरील विधानाचा पूर्वार्ध मान्य. पण उत्तरार्धाबाबत परिस्थिती थोडी वेगळी आहे. वालीने रामाला म्हंटलं की तुला सीताच हवी होती तर मला सांगायचं होतं ना. रावणाने माझ्या सांगण्यावरून तिला परत पाठवली असती. रामाला नेमकं तेच मान्य नव्हतं. सीतेलाही मान्य पडलं नसतं. तिला हनुमानाच्या पाठीवरून पळून जाणं सहज शक्य होतं. पण ती गेली नाही. याचं कारण म्हणजे विनायुद्ध सीता परत येणं हे तिच्या चारित्र्यावर सतत संशयाचं सावट ठेवणं आहे. वालीने आपल्या वानरसैन्याच्या सहाय्याने पराक्रमी रावणाची पार दाणादाण उडवली होती. यावर रावणाने राजनैतिक तोडगा काढला. गोडीगुलाबीने वालीला आपल्या जाळ्यात ओढून घेतला आणि त्यासोबत मैत्रीचा तह केला. त्यानुसार त्या दोघांनी एकमेकांवर आक्रमण करायचं नाही. आणि वालीच्या संरक्षणासाठी (काहीही हं.... !) रावणाचं सैन्य किष्किंधेच्या उत्तरेस रुजू होईल. या सैन्याच्या सहाय्याने पुढे रावणाने बराच प्रदेश जिंकला. यांत कौसल्येचं माहेरही (=महाकौशल) आलं. रावणाचा बीमोड करण्यासाठी दशरथाने राजेलोकांना एकत्र आणण्याचा थोडाफार प्रयत्न केला. पण फारसं यश आलं नाही. पुढे वसिष्ठ आणि विश्वामित्रांनी एकत्र येऊन रामलक्ष्मणांना शिक्षण द्यायच्या मिषाने त्यांच्या हातून राक्षसांच्या नाश करवून घेतला. त्याकाळी स्वयंवरे हे राजकारणाचे अड्डे असंत. सीतास्वयंवर ही अशीच एक नामी संधी होती. वसिष्ठांनी बहुधा काहीतरी खटपट करून दशरथास चारही पुत्रांचे विवाह जनकाच्या परिवारात लावून देण्याचं पटवून दिलं. वस्तुत: तशी काही गरज नव्हती. पुढे कैकेयीने आगामी राजकारणावर नजर ठेवून रामाला वनवास घडवण्याचा आग्रह धरला. दोन भाऊ अयोध्येच्या रक्षणासाठी मागे राहिले. रामाचा वनवास रावणाच्या सैन्यास निष्प्रभ करण्यासाठीच होता. पण मध्येच गडबड झाली व शूर्पणखेचा प्रसंग घडला. या घडामोडींचा रावणास सहजंच अंदाज आला आणि त्यानं सीतेस पळवलं. जर वालीने रावणाला विनंती केली असती तर सीता विनायुद्ध रामाकडे परत आली असती. मग राक्षसमुक्त भारताचं केवळ स्वप्नंच उरलं असतं. त्यामुळे वालीवध हा अन्यायकारक असला तरी तो रामचरित्रावरचा डाग मानता येणार नाही. असं आपलं माझं मत. २. अग्निपरीक्षा : ही सीतेने स्वत:हून केल्याचं वाचलं आहे. हा रामाचा आग्रह नव्हता. तो फक्त तिला म्हणतो की तुला पाहिजे तिकडे तू जाऊ शकतेस. माझ्याव्यतिरिक्त लक्ष्मण, सुग्रीव वा बिभीषण हे तुझे पर्याय आहेत. याचं कारण सीताहरणात सापडतं. कांचनमृग हा कोणी पहिला वा ऐकला नसून हा एक मायावी प्रकार आहे असं रामाचं म्हणणं होतं. तरीपण सीतेने रामाला त्याच्यामागे पाठवलं. नंतर लक्ष्मणासही बाहेर पाठवून दिलं. नंतर रावणाने तिला पळवली. यावरून सीता रावणाला फितूर तर नाही ना असा संशय येऊ शकतो. नेमक्या या संशयाची निवृत्ती करण्यासाठी रामाने तिला मोकळीक दिली. सीतेने हे अचूक ओळखलं होतं. म्हणूनंच तिनं हनुमानाच्या पाठीवरून पळून येण्यास नकार दर्शवला होता. रामाने रावणाला ठार मारून सीतेला सन्मानाने सोडवणं हाच एकमेव उचित मार्ग होता. आपल्यावर कसलाही संशय राहू नये याचसाठी तिने आपणहून अग्निपरीक्षा द्यायचं ठरवलं. ३.
अहिल्यामध्ये असा कुठला गुण होता की ज्याकरता तिला “पंचकन्यान् स्मरेन् नित्यम्” या यादीत बसवावी?
पावित्र्यामुळे तिने प्रत्यक्ष इंद्राला ओळखलं. हा गुण नक्कीच तिला पंचकन्यांच्या यादीत समाविष्ट करण्याजोगा आहे. पण मोहात पडल्याने इंद्रासोबत रत झाली. हा दोष दूर व्हावा म्हणून गौतमांनी वायुआहाराचं प्रायश्चित्त सांगितलं. बाकी सारं पाहून घेण्यास श्रीराम समर्थ होतेच ! अ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गवि 24/03/2018 - 09:53
रामाला नेमकं तेच मान्य नव्हतं. सीतेलाही मान्य पडलं नसतं. तिला हनुमानाच्या पाठीवरून पळून जाणं सहज शक्य होतं. पण ती गेली नाही. याचं कारण म्हणजे विनायुद्ध सीता परत येणं हे तिच्या चारित्र्यावर सतत संशयाचं सावट ठेवणं आहे.
का बरं? कसं काय? कोण सावट ठेवणार? युद्ध केल्याने ते सावट कसं नष्ट होणार? शांततापूर्ण मार्गाने परतली (किंवा आणली) तर चारित्र्य वाईट आणि लढून सोडवून आणली तर चारित्र्य चांगलं असं समजणं यात कोणता तर्क आहे. प्रत्यक्ष युद्ध करूनही सावट हटलं का संशयाचं? हनुमानासोबत किंवा अन्य रीतीने तिथून निसटून परत आल्यावरही युद्ध करता आलंच असतं. उलट पत्नी सुरक्षित परत आलेली असल्याने त्यानंतर युद्धात श्रीरामांची स्ट्रेटेजिक पोझिशन आणखी स्ट्रॉन्ग झाली असती (प्रोबेबल होस्टेज सिच्युएशनची भीती न उरल्याने).

In reply to by गवि

प्रचेतस 24/03/2018 - 11:18
का बरं? कसं काय? कोण सावट ठेवणार? युद्ध केल्याने ते सावट कसं नष्ट होणार?
मुळात रामायण हे संपूर्णतः काल्पनिक आहे असं मी मानतो आणि फक्त रामायणाच्या अनुषंगाने उत्तरे देतो. युद्ध कुठल्याही परिस्थितीत झालंच असतं, शेवटी रामायणाचा मुख्य हेतू तोच आहे दुष्टांचा नाश, जनांचे कल्याण. आदर्श पुरुषाची कथा जनसामान्यांत पोहोचवणे. सीता हनुमानाबरोबर थेट निघून का येत नाही ह्यांत अनेक कारणांचा सीतेने उहापोह केलेला आहे. ह्यात हनुमानाच्या वेगाने तिला मूर्च्छा येणे, पाठीवरुन खाली समुद्रात पडण्याची भिती, सीतेला घेऊन जात असताना एकाकी हनुमानावर लंकेतील राक्षस हल्ला करतील ही भिती, त्या लढाईत सीतेला राक्षसांनी परत मिळवण्याची किंवा तिचा वध करण्याची भिती. ह्या अनेक कारणांशिवाय लोकापवादाची भिती ही सुद्धा कारणे आहेत. एकतर हनुमान हा परका, त्यासह आली तर लोकापवाद शिवाय रामाच्या पराक्रमाला कमी लेखण्यासारखे. त्यामुळे संशयाचे सावट राहतेच.
शांततापूर्ण मार्गाने परतली (किंवा आणली) तर चारित्र्य वाईट आणि लढून सोडवून आणली तर चारित्र्य चांगलं असं समजणं यात कोणता तर्क आहे.
लढून सोडवून आणली ह्यात चारित्र्य चांगलं हा तर्क रामानेच पुढे फोल ठरवला, अग्निदिव्य करायला लावलं शिवाय उत्तरकांडात परत सीतेला वनवासात पाठवणे व लवकुशांसह परत आल्यावर पुन्हा अग्निदिव्याची मागणी करणे. त्यामुळे प्रत्यक्ष युद्ध करुनही संशयाचे सावट हटले नाहीच.
हनुमानासोबत किंवा अन्य रीतीने तिथून निसटून परत आल्यावरही युद्ध करता आलंच असतं. उलट पत्नी सुरक्षित परत आलेली असल्याने त्यानंतर युद्धात श्रीरामांची स्ट्रेटेजिक पोझिशन आणखी स्ट्रॉन्ग झाली असती (प्रोबेबल होस्टेज सिच्युएशनची भीती न उरल्याने).
पत्नी परत आलेली पाहून युद्ध करण्यात फारसा अर्थ नव्हता (जरी त्याही परिस्थितीत युद्ध झालं असतं तरीही). वानरांचाही उत्साह ओसरला असता. रीरामांची स्ट्रेटेजिक पोझिशन आणखी स्ट्रॉन्ग झाली असे म्हणण्याला फारसा अर्थ नाही. सीतेला परत मिळवणं हेच ध्येय असेल तरच युद्धोत्साह आला असता. उदा. जिहाद्/क्रूसेड्स वगरे आजची कारणे.

In reply to by प्रचेतस

ह्यात हनुमानाच्या वेगाने तिला मूर्च्छा येणे, पाठीवरुन खाली समुद्रात पडण्याची भिती, रावणाने सीतेला सीटबेल्ट (प्रथम सीतेने वापरला असेल म्हणून त्याला सीटबेल्ट म्हणत असतील) बांधून लंकेला नेले होते का? हनुमानाला वेग कमी करता येत नव्हता का? मग लँडिंग कसा करायचा?

In reply to by मार्मिक गोडसे

प्रचेतस 24/03/2018 - 21:05
वरील कारणे वाल्मिकीरामायणात सीता हनुमान संवादात खुद्द सीतेनेच सांगितली आहेत, ती माझ्या मनातील नव्हेत. बाकी रावणाने सीताहरण मायावी दिव्य रथातून केले होते.

सस्नेह 23/03/2018 - 22:09
रामायण व महाभारत ही सर्वोच्च साहित्य मूल्य असलेली महाकाव्ये आहेत. गा पै यांच्या प्रतिसादात तथ्य आहे. अप्पांना नमस्कार __/\__

In reply to by सस्नेह

श्रीगुरुजी 24/03/2018 - 22:44
>>> रामायण व महाभारत ही सर्वोच्च साहित्य मूल्य असलेली महाकाव्ये आहेत. सहमत. त्याचबरोबर हा आपला गौरवशाली इतिहाससुद्धा आहे.

माहितगार 23/03/2018 - 23:30
....संस्कृतमधलं वाल्मीकि रामायण वाचलं. हे मूळ रामायण आहे की नाही याबाबत संस्कृत विद्वानांमध्ये वाद नाही त्या अर्थी तेच मूळ असं मी समजते. ....
मला वाटते हे वाक्य जरा अधिक सिंप्लीफाईड आहे. वाल्मिकी रामायण मूळ रामायण असल्याचे सर्वसाधारणपणे मानले जाते , बाकी ट्रेडिशन्स मुख्यत्वे मौखिक असल्यामुळे वाल्मिकी रामायणास मूळ मानण्याशिवाय पर्यायही रहात नाही पण 'मानले जाते' ही कंडीशन महत्वाची रहाते. वाल्मिकी रामायणाच्या लिखीत प्रतींमध्येही भेद असावेत त्या बाबत क्रिटीकल एडीशन बनवण्याचा प्रयत्न केला गेला. माझ्या माहिती प्रमाणे आता काही साहित्य तज्ञांमध्ये बालकांड आणि उत्तरकांड प्रक्षिप्त मानले जातात. (माझ्या व्यक्तीगतमते हे प्रक्षिप्त आहेतच रामायणातल्या उर्वरीत कांडातही प्रक्षीप्तता असणे संभव असावे अर्थात तो भाषा साहित्य अभ्यासकांचा विषय आहे) बालकांड आणि उत्तरकांड प्रक्षिप्त धरलेतर उपरोक्त लेखामधील वाली सुग्रीव वगळता बराच भाग प्रक्षिप्ताची समिक्षा प्रकारात मोडेल अर्थात ती करु नये असे नव्हे. त्राटीका प्रकारात तीला असंख्य दुषणे देऊनही रामायणात तीचा नेमका अपराध काय ते नेमकेपणाने स्पष्ट केले आहे असे मला व्यक्तीशं: वाटले नाही. किंवा माझी माहिती अपूरी असल्यास वाल्मिकी रामायणातील मूळ + अर्थासहीत नेमक्या श्लोकांकडे निर्देश करावा. त्यामुळे मार ही त्राटीका असे गीतरामायणातले गीत ऐकताना कसे वेगळेच वाटते. असो.

In reply to by माहितगार

प्रचेतस 24/03/2018 - 10:40
उत्तरकांड सरळसरळ प्रक्षित आहे. युद्धकांडाचे शेवटी फलश्रुती आहे त्यामुळे प्रक्षिप्तता सिद्धच आहे. बालकांडाचे सुरुवातीला नारद वाल्मिकिंना रामाची कथा ऐकवतात व ब्रह्मदेवाच्या आज्ञेने रामायण लिहितात. राम कथा आधी प्रचलित होती ह्यात काहीच शंका नाही. खुद्द महाभारतात रामायण दोन वेळा संक्षेपाने येते, आरण्यकपर्वात द्रौपदीसाठी सौंगंधिक कमले आणायाला जाताना भीम हनुमान संवाद आणि नंतर द्रोणपर्वात षोडषराजकीय आख्यानात रामकथा. अर्थात वाल्मिकी रामायण आणि महाभारतातील संक्षिप्त रामकथेत काही भिन्नता आहेत. महाभारतातील कथा जास्त प्राचीन मानायला हवी असे मला वाटते कारण रामायण हे नंतर रचले गेले आहे. रामायणात त्राटिका हा शब्द नसून ताटिका/ताटका हा शब्द आहे. आणि ती राक्षसीण नसून यक्षी आहे. सुकेतू नामक सदाचारी यक्षाची ती कन्या, सुंद दैत्य तिचा पती व मारिच हा पुत्र जो अगस्त्यांच्या शापाने राक्षस झाला. अगस्त्यांच्याच शापाने यक्षिणीची नरभक्षिणी राक्षसी झाली व ती आसमंत उजाड करु लागली व यज्ञांचा विद्ध्वंस करु लागली हेच तिच्या अपराधाचे कारण.

In reply to by प्रचेतस

माहितगार 26/03/2018 - 15:26
रामायणाच्या आवृत्त्या आणि आधीच्या आणि नंतरच्या संस्कृत साहित्यातील नेमके उल्लेख संक्षेपाने शोधगंगावरील या प्रबंधात (पिडीएफ दुवा) आलेले दिसतात. प्रबंध अलिकडील असला तरी यात एशियाटीक सोसायटीला सापडलेल्या ६ व्या शतकातील प्रतिबाबत काहीच उल्लेख नाही. तसेच इंडो युरोपीय भाषांमधील शब्द साम्या बद्दल भाष्याचा अभाव आहे तरीही थोडक्यात असलेला सक्षेप वाचनीय आहे.

लेख आवडला. प्राचीन ग्रंथ/महाकाव्य इत्यांदीवर उथळ (एकतर त्यांचा दैविक रंग भडकतेने रंगवणारे किंवा त्याविरुद्ध त्या सगळ्या उथळ कपोलकल्पित कथा आहेत असे म्हणणारे) लेखन पदोपदी सापडते. संस्कृत प्राचीन ग्रंथांच्या मूळ संस्कृत आवृत्तींचा समतोल (त्यातील पात्रे केवळ... त्या कालातील व त्या परिस्थितीतील व्यवस्थेप्रमाणे वागणारी, राग-लोभ-मोह-मद-मत्सर-भिती, इ असलेली माणसे असून, तेव्हा त्यांनी कसा विचार केला असता व ती कशी वागली असती... या पायावर केलेला अभ्यास) अभ्यास करून ते मराठीत मांडणारे लेखन फार विरळ आहे. तेव्हा हा लेख वाचून समाधान वाटले. गोडबोलेसाहेबांपर्यंत धन्यवाद पोहोचवावे. माझ्या माहितीतले याप्रकारचे एक लक्षवेधी उदाहरण, इरावती कर्वे यांचे युगांत, हे महाभारतावरील टीकात्मक पुस्तक आहे. गोडबोलेसाहेबांचा अभ्यास त्याच दिशेने झाला आहे असे वाटते. त्यांचा अभ्यास वापरून त्यांनी रामायणावर एक समतोल टीकात्मक लेखन प्रसिद्ध करावे असा आग्रह त्यांच्यापर्यंत पोहोचवावा... त्याबद्दल तुम्हाला आगवू धन्यवाद !

"श्रावणाची कथा: श्रावण हा ब्राम्हण नव्हता. व तो अंध आई वडिलांना कावडीत घालून काशीला जायला निघाला नव्हता. हा ऋषी होता व तो एका तळ्याच्या काठी आपल्या अंध आईवडिलांना घेऊन रहात असे. तो तपश्चर्या करीत असे. याचे वडील वैश्य व आई शूद्र होती. असे आंतरजातीय विवाह समाजाला मान्य होते असे दिसते. कारण अशा आंतराजातीय विवाहातून जन्मलेल्या मुलाला म्हणजे श्रावणाला तपश्चर्या करण्याचा अधिकार मिळालेला होता. आज मात्र अशा विवाहितांना कित्येक वेळेला समाजाच्या बहिष्काराला (उघड अगर गुप्त) अगर क्वचितप्रसंगी मृत्यूला सुद्धा तोंड द्यावं लागतं. तेव्हा सुधारलेले कोण? तेव्हांचे की आजचे - असा प्रश्न पडतो. ह्याला ऐतिहासिक पाठबळ आहे."कौटिल्याच्या अर्थशास्त्रात" पण त्यावेळी, नंदराज-कौटिल्य-चंद्रगूप्त ह्या काळात, मिश्र-संमिश्र विवाह होत होते असा उल्लेख आहे. हा चाणक्य काय-काय लिहून गेलाय.... आप्पांना नमस्कार .....

In reply to by प्रचेतस

वालीवधाविषयी रामाने दिलेली कारणे न पटणारी अशीच आहेत. "राजकारण ही गोष्ट फार 'आधुनिक' आहे" असा तुमचा समज आहे काय ?! राजे-महाराजे निर्माण झाले ते राजकारण जन्माला आल्यानंतर आणि राजकारणाच्या संकल्पनांमुळेच :) ;)

मदनबाण 24/03/2018 - 11:25
भारत व लंका हे दोन जमिनीचे प्रदेश एकमेकाच्या खूपच जवळ, त्यांचे मध्ये जरी समुद्र दिसत असला तरी या दोन जमिनींना पाण्याखालून जोडणारा जमिनीचा उथळ भाग असणार ह्याची शक्यता खूपच आहे. त्याचा नलाला सेतू बांधताना उपयोग झाला त्यामुळे पाण्यात दगड तरंगले वगैरे आख्यायिकात काही अर्थ नाही. Ram Setu man-made? Discovery Science Channel says so, with scientific proof

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hit The Road Jack (remastered) :- Ray Charles

प्रचेतस ह्यांचे प्रतिसाद आवडले. माझी शंका तर मार्मिक गोडसे ह्यांच्या शंकेपेक्षाही बालिश आहे. सर्व वानरांना एखाद्या पर्वतावर बसवायचे आणि तो पर्वत हनुमानाने उचलून लंकेत नेऊन ठेवायचा असा सरळ मार्ग का अवलंबला नाही?

In reply to by अभिजीत अवलिया

हनुमानाचं लंकेत काही बरं वाईट झालं असतं तर परतीचा पर्याय राहिला नसता वानरसेनेला.

In reply to by मार्मिक गोडसे

हम्म. ही शक्यता ठीक आहे. पण हनुमान हा खूपच शक्तिशाली होता, दस्तुखुद्द रावणाने त्याचा प्रसाद खाल्ला होता असे नेटवर वाचलेय. त्याचे काही वाईट होऊ शकले असते असे मला वाटत नाही. पण तुम्ही सांगताय तसे यदाकदाचित झालेच तर (०.०००१% शक्यता) लक्षात घेऊन माझ्या डोक्यात आलेय तसे काही वानर सेनेने केले नसावे.

In reply to by अभिजीत अवलिया

गवि 24/03/2018 - 19:46
नाऊ द्याट वी आर ऍट इट, दोन तीन मोठे पर्वत नुसतेच (बिनावानरांचे) आणून लंकेवर वरुन हवेतून खाली टाकून आदळता आले असते.

In reply to by गवि

पगला गजोधर 24/03/2018 - 19:55
दोन तीन मोठे पर्वत नुसतेच (बिनावानरांचे) आणून लंकेवर वरुन हवेतून खाली टाकून आदळता आले असते.
मग कोलॅटरल ड्यामेज नसते झालं का , इनोसंट सिविलीयन्सचे ???

In reply to by अभिजीत अवलिया

रावणाने त्याचा प्रसाद खाल्ला होता असे नेटवर वाचलेय. त्याचे काही वाईट होऊ शकले असते असे मला वाटत नाही. तसं नाही हो, हार्ट अटॅक किंवा डीहायड्रेशन सारखं काही.

In reply to by अभिजीत अवलिया

प्रचेतस 24/03/2018 - 21:07
मुळात रामसेतू हाच काल्पनिक असावा. आता राहिली हनुमानाने समुद्रात न टाकण्याची कारणं तर रामायणातील दक्षिण समुद्रतट आणि रावणाची लंका ह्यातील अंतर १०० योजन इतके उल्लेखित केलेले आहे . (एक योजन म्हणजे म्हणजे सुमारे ८ ते १३ किलोमीटर) म्हणजे रामायणातील १०० योजने म्हणजे ८०० ते १३०० किलोमीटर. जे आजच्या भारतीय दक्षिण तट आणि श्रीलंका ह्यांच्यातील सागरी अंतराचा विचार करता असंभाव्य आहे. आजचे अंतर (सध्याचा रामसेतू किंवा अॅडम्स ब्रिज) हे माझ्या माहितीप्रमाणे फक्त 35 किलोमीटर आहे. अगदी रामायणातील १०० योजन (किमान ८०० किमी) किंवा आजचे अंतर (३५ किमी) जरी धरले तरी इतका भलामोठा पर्वत समुद्रात हनुमानाने आणून समुद्रात टाकणे तत्कालीन दंतकथेप्रमाणेदेखील अशक्य आहे, शिवाय समुद्र उल्लंघन करत असता खुद्द मैनाक पर्वत प्रकटला होता पण त्यालाही मारुतीने पाण्यात ढकलले, शिवाय त्याला सेतू साठी असंख्य पर्वत टाकावे लागले असते, परत पर्वतावर चढउतार करण्यापेक्षा नलरुपी अभियंत्याकडून सेतूबंधन हा सोपा उपाय, मारुतीने द्रोणागिरी देखील वनस्पती न ओळखू आल्यामुळेच उचलून आणला होता.

In reply to by प्रचेतस

गणामास्तर 25/03/2018 - 10:13
एकचं भला मोठा पर्वत समुद्रात आणून टाकण्यापेक्षा हनुमानाला २५-३० द्रोणगिरी आणून टाकायला काय झालं होतं? -गार्लिक बेडसे

In reply to by मार्मिक गोडसे

माहितगार 24/03/2018 - 20:22
:) तसे नव्हे हो ईश्वराला सुद्धा सारे मानवी टक्के टोणपे खावे लागतात, असे मानवी अनुभ्वव स्वतः घेतलेला इश्वर मानवी जनतेच्या समस्या अधिक चांगल्या समजतो .(असे समजून घ्या हा का ना का)

In reply to by मार्मिक गोडसे

गवि 24/03/2018 - 20:39
आमची रिसर्च टीम असे कळविते की हनुमानास पर्वत उचलणयाचे ट्रेनिंग होते परंतु बेट उचलणयाचे नव्हते.

यशोधरा 24/03/2018 - 20:05
मिपा आणि मिपाकर का नव्हते आपल्या काळी, असा विचार रामराय करत असणार नक्की ;) लेख आवडला.

In reply to by सस्नेह

नाय तर काय ! एकुलत्या एका परिटाने इतका त्रास दिला. डझनभर मिपाकर त्या काळात सोडून दिले असते तर काय हा:हा:कार माजला असता !!! =)) =)) =)) दर मिपाकरामागे रामायणाचे एक वेगळे व्हर्शन निघाले असते !

गामा पैलवान 24/03/2018 - 21:21
गवि, का बरं? कसं काय? कोण सावट ठेवणार? युद्ध केल्याने ते सावट कसं नष्ट होणार? सीता रावणाला आतून फितूर तर नव्हती ना असा संशय सतत राहणार. कांचनमृग मायावी दिसतोय असं रामाने स्पष्टपणे सांगूनही सीतेने त्याला हरणामागे पाठवलं. नंतर लक्ष्मणासही पाठवून दिलं. त्यामुळे रावणासा सीताहरण करणं सुकर झालं. त्यानंतर प्रबळ रामसेवक हनुमान आल्यावर तिने टोपी फिरवली, असा आरोप करता येऊ शकतो. तो नाहीसा करण्यासाठी रामाने रावणास ठार मारणं जरुरी होतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गवि 25/03/2018 - 09:24
धन्यवाद गा.पै. खालील भाग:
प्रबळ रामसेवक हनुमान आल्यावर तिने टोपी फिरवली, असा आरोप करता येऊ शकतो. तो नाहीसा करण्यासाठी रामाने रावणास ठार मारणं जरुरी होतं.
प्रबळ रामसेवक आल्यावर त्याच्यासह परत येणं हे टोपी फिरवणं असेल तर प्रत्यक्ष श्रीराम आल्यावर आणि रावणाचा युद्धाने पाड़ाव केल्यावर त्यांच्यासह परत येणं यात टोपी फिरवणे असा संशय का नाही? म्हणजे आता इलाजच राहिला नाही, यावंच लागलं असा भाव नाही का येणार? उलट हनुमानासोबत आली असता पहिल्या संधीत दुष्ट रावणापासून सुटका करुन घेतली, अर्थात रावणाकडे राहण्याची अजिबात इच्छा नव्हती उलट सुटकेसाठीच आतुर होती असं दिसलं असतं. तुम्ही म्हटलेलं लॉजिक उलट असं दर्शवतं की शक्यतो (म्हणजे खुद्द श्रीराम येईपर्यंत) परतायची इच्छा नव्हती. जर तुमचं उपरोक्त लॉजिक अचूक असेल तर तो संशय कोणालाही येऊ नये अशी काळजी घेऊन श्रीरामांनी हनुमानाला मुळात पाठवलेच नसते. असं वाटतं.

manguu@mail.com 25/03/2018 - 09:07
रामाला सेतू बांधावा लागला. रावण , शूर्पणखा व इतर राक्षस ये जा कसे करत होते ?

In reply to by मार्मिक गोडसे

प्रचेतस 25/03/2018 - 11:37
मुळात रामायण हे काल्पनिकच समजावे, त्यातील गोष्टी उत्कृष्ट फँटसी कथा म्हणून वाचल्या तर असल्या शंका येत नाहीत. महाभारत मात्र इतिहास असू शकतो.

In reply to by सतिश गावडे

जटायू पक्षी टाकेद (इगतपुरी) येथे जखमी अवस्थेत रामाला आढळला व त्याने रावण सीतेला घेवून कोणत्या मार्गाने गेला ह्याचे मार्गदर्शन केले व तेथेच प्राण सोडला असताना लेपाक्षी मंदिर जटायू जेथे पडला त्याठिकाणी बांधले ,हे कसे?

In reply to by मार्मिक गोडसे

सतिश गावडे 25/03/2018 - 12:32
हे तुम्ही दिव्य मराठीच्या वेब आवृत्तीला पत्र पाठवून विचारु शकता. वरच्या प्रतिसादात "shared as it is" हा इशारा लिहायचा राहीला त्याबद्दल क्षमस्व.

In reply to by सतिश गावडे

गवि 25/03/2018 - 12:20
काल्पनिक कथा नसून सत्य आहे रामायण, हे फोटो सिद्ध करतात सत्य
पूर्वीच्या इंडिया टीव्हीची आठवण झाली.

In reply to by प्रचेतस

पगला गजोधर 25/03/2018 - 12:19
महाभारत मात्र इतिहास असू शकतो.
माझ्यामते महाभारत रामायण इतिहास असूच शकत नाही. व्यास नामक क्रिएटिव्ह रायटर ने "जय" नामक साहित्य तयार केले. तत्कालीन बेस्टसेलरच म्हणाना जणू. आणि आज सुपरहिट कलाकृती चे काय होते, ती सुपरहिट झाल्यावर?? तिचे पार्ट 2, 3....निघतात. किंवा स्पिनऑफ निघतात, किंवा प्रिल्युड निघतात... लॉर्ड ऑफ रिंगस => हॉबीट, पायरेट्स ऑफ कॅरेबियन..... खूप उदा देता येतील. त्याप्रमाणे जय मध्ये अनेक अपेंडीक्स प्रक्षेपित झाले, त्याचे अनेक स्पिन ऑफ निघाले असतील, वेग वेगळी व्हर्जन्स निघाली असतील....त्या सर्वांचे कंसॉलिडेशन, म्हणजे आजचे महाभारत... लिहीणार्या माणसाने समजा तत्कालीन शहरांची नावे जशीच्या तशी त्याच्या कथेत वापरली (उदा. एका चित्रपट दाखवतो की न्यू यॉर्क शहरात एलियन्सने हल्ला केला), तर 1000 वरश्यानी, कोण्या एका काळी न्यू यॉर्क शहर होते, आणि या कथेत त्या शहाराबाबत उल्लेख आहे म्हणून तो इतिहास आहे, असा दावा केला तर्, हस्तभालयोगमुद्रा करावी लागेल. रामायणाचा लेखक कदाचित भारतभर फिरला असेन, एखाद्या सागरी बंदराजवळ त्याची धर्मशाळा असेल, अनेक पूर्व व दक्षिण प्रदेशांशी व्यापार करणारे नाविक त्याच्या संपर्कात आलेली असतील, त्यांच्याकडून त्याला वेगवेगळ्या देशाबद्दल प्रदेशाबद्दल समुद्रबद्दल माहिती मिळाली असेल, ती त्याने त्याच्या कथा रचनेत फिट केली असेल... म्हणून काय रामायण व महाभारत या उपखंडात इतिहास म्हणून होऊ शकत नाही... बाकी इतिहास हा घटना झाल्यावर, तत्कालीन पत्रव्यवहार, शिलालेख, राजपत्रे , उत्खनन वै होऊन लिहिला जात असावा.... इथे तर व्यास एकरकमी सर्व कथा डिक्टेट करताना दिसतात, गणपती बिचारा खाली मान घालून शॉर्टहँड प्रकारचे डिक्टेशन घेत आहे.... कसा असू शकतो इतिहास ????? रामायण महाभारत या साहित्याला, बहुजनांच्या माथी इतिहास / संस्कृती म्हणून थोपवण्याचे कारस्थान अनेक शतके होत आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे.

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी 25/03/2018 - 14:47
धाग्याच्या विषय कोणताही असला आणि आपल्याला त्यात काहीही गम्य नसले तरीही तिथे जाऊन त्याच त्याच पिचका-या टाकण्याच्या आपल्या कौशल्याला व सातत्याला सलाम! _/\_

पगला गजोधर 25/03/2018 - 12:54
मी तर् असेही वाचलंय, भारताचा बौद्धधर्मीय सम्राट अशोक यांचा पणतू (बहुदा पणतूच, पण चू भू दे घे) हा राजसिंहासनावर होता (तो काही आपल्या पणजोबा सारखा हुशार व सावध व पराक्रमी नसावा), त्याला त्याच्याच वैदिक ब्राम्हण धर्मीय सेनापती, पुष्यमित्र शुंग याने, छद्मीपणे सैन्य संचलन कार्यक्रमात हत्या करून , (इजिप्तच्या अन्वर सादात यांची आठवण होते का ?)स्वतः स राज्य घेतले. इतर सरदार व जनतेस, मागील काही वर्षे जो अनागोंदी कारभार चालला होता, त्याचा बंदोबस्त करतो, असे सांगुन त्यांचा पाठिंबा मिळवला, (काही जणांना कर्तृत्ववान नेहरू व पणतू राहुल आणि साध्याला भारतातील एक प्रसिद्ध गुजराती मनुकश्य, यांची आठवण झाली तर् निव्वळ योगायोग समजावा) असो एकदा सत्ता हातात आल्यावर पुष्यमित्रने, कठोरपणे नॉन-वैदिकब्राम्हण, यांना दाबून दडपून, त्यांनी पुन्हा डोके वर काढू नये मगणून अनेक योजना राबविल्या) मनुस्मृतीची निर्मिती किंवा प्रसिद्धी याच कालावधी आसपास आहे, असे काहींचे मत आहे. असो पुष्यमित्रने वैदिक ब्राम्हण धर्माच्या प्रसाराठी जे योगदान दिले, त्याचा परतावा म्हणून, पुष्यमित्र ला केंद्र स्थानी ठेवून एका साहित्याची रचना केली गेली ती म्हणजे रामायण, यात राम हे पात्र पुष्यमित्रवरून प्रेरित आहे.

In reply to by पगला गजोधर

प्रचेतस 25/03/2018 - 13:34
तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ब्राम्हण, नॉन ब्राम्हण असा जातीयवाद काढायला आनंद होतो असे दिसते तेही पुराव्यांशिवाय. मिपा मालक, मिपा संपादक वरील विधानांची दखल घेतील काय?

In reply to by पगला गजोधर

प्रचेतस 25/03/2018 - 14:09
स्वतः व्यासांनीच ग्रंथारंभी लिहिलेलं आहे की हा 'जय नावाचा इतिहास आहे'. वैशंपायनांनी त्याचे भारत व तदनंतर सौतीने त्यात अजून भर टाकून त्याचे महाभारत केले. अर्थात हे केवळ तिघांनीच केले असेही नव्हे, इतरांनीही भर घालत आजचे महाभारत आकाराला आले. महाभारताच्या क्रिटिकल प्रतीने त्याचा काळ जास्तीतजास्त इस १० व्या शतकापर्यंत आणून ठेविला आहे. हा काळ म्हणजे ह्या प्रतितली भर ही जास्तीत जास्त १० व्या शतकापर्यंत घातली गेली ह्याची सिद्धता. मूळ कथा बुद्धपूर्वकालीन आहे ह्यात काहीच शंका नाही कारण तत्कालीन साहित्यात महाभारतातील काही वर्णने आहेत. मात्र भारतीय युद्ध झाले असावे ह्याला पुरातत्वीय पुरावा नाही (शिलालेख, नाणी वगैरे) मात्र मौखिक परंपरा आणि भौगोलिक पुरावा भरपूर आहे. स्थळ काळाचे वर्णन अतिशय अचूक आहे अर्थात त्यात काही त्रुटी आहेतच. त्याचमुळे महाभारताची मूळ कथा हा इतिहास असावा ह्यात निश्चितच तथ्य आहे. तुम्ही मात्र नीट चर्चा न करता जातीयवाद जाणूनबुजून घुसडत आहात असे खेदाने म्हणावेसे वाटते.

In reply to by प्रचेतस

शलभ 25/03/2018 - 14:40
तुम्ही मात्र नीट चर्चा न करता जातीयवाद जाणूनबुजून घुसडत आहात असे खेदाने म्हणावेसे वाटते.
तेच तर त्यांचं काम आहे. बाकी चर्चा चांगली चालली आहे.

In reply to by प्रचेतस

पगला गजोधर 25/03/2018 - 16:30
प्रचेतसजी आपल्या प्रति आदर बाळगून, व पूर्ण जबाबदारीने लिहितोय, आपल्यासारखे ज्ञानभांडार व विद्वत्ता व शब्दप्रभुत्व, यासारख्या बाबींचे आम्ही मालक नाही, त्यामुळे कदाचित आपल्याला अपेक्षित चर्चा मला जमत नसावी, आम्ही जे आजूबाजूला माहिती उपलब्ध आहे ती वाचून प्रकटलो. त्यातली जी लगेचच सापडली ती खाली दिली आहे, बाकीची खूप शोध घेऊन, आंतरजालावर उपलब्ध झाली तर देईन, नाहीतर दुसऱ्या प्रकारे रेफ देईन, तोपर्यंत जरा वेळ द्या, रेफ: https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%97 पुष्यमित्र शुंग हा मगध साम्राज्याचा मौर्यांच्या पाडावानंतरचा शासक होता. इतिहासात याने बौद्ध धर्मियांच्या पाडावासाठी अनेक क्रौर्यपूर्ण कृत्ये केली. त्यामुळे इतिहासात हा क्रूरकर्मा म्हणून ओळखला जातो. पुष्यमित्र हा सुरुवातीला मौर्य साम्राज्याचा सेनापती होता. अशोकानंतर ५० ते ६० वर्षातच मौर्य साम्राज्य लयाला गेले. अशोकानंतर कोणताही मौर्य शासक प्रभावी नव्हता. पुष्यमित्र शुंगने शेवटचा मौर्य सम्राट बृहदत्त याची एका लष्करी कार्यक्रमाच्या वेळेस दगाफटका करून हत्या केली व स्वतः मगध साम्राज्याचा शासक बनला. अश्या प्रकारे शुंग वंशाची स्थापना झाली. शुंग वंशाने मगधवर व उत्तर भारतावर पुढील दीड शतक राज्य केले. इतिहासकारांची पुष्यमित्र शुंग बद्दल अनेक मते आहेत. एका मतप्रवाहानुसार एक महान सेनानी होता ज्याने डेमेट्रीयसचे ग्रीक आक्रमण परतावून लावले तसेच शक राज्यकर्ते व सातवाहनांबरोबर युद्धे करून शुंग साम्राज्य वाढवले. तसेच इतरांच्या मते पुष्यमित्र ब्राम्हणवादाच्या अतिरेकी विचारांचा होता व आपल्या कारकीर्दीत बौद्ध धर्माचे वाढलेले स्तोम कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आपल्या आक्रमणांदरम्यान बौद्ध स्तूपांना लक्ष्य केले. अशोकाच्या कारकीर्दीत बांधलेल्या अनेक बौद्ध स्तूपांचा पाडाव केला तसेच बौद्ध धर्मियंना मिळणार्‍या राजकीय सुविधा बंद केल्या.

In reply to by पगला गजोधर

पगला गजोधर 25/03/2018 - 17:33
रेफ:https://www.forwardpress.in/2015/10/bahujan-reading-of-festivals-hindi/ दस मुंह का आदमी – रावण, इन दस मौर्य बौद्धवादी राजाओं का प्रतीक है। दशहरा मतलब दस मुख वाला हारा हुआ। इस प्रकार मौर्य साम्राज्य को नष्ट करने वाले पुष्यमित्र शुंग को राम का किरदार बनाया गया और दशमुखी रावण मतलब इन 10 राजाओं को जलाने की प्रतीकात्मकता खड़ी की गई

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी 25/03/2018 - 17:39
हिदीतही ब्रिगेडी दिसताहेत. गुढीपाडव्याच्या फिरणा-या पोस्टप्रमाणे वरील लेखन सुद्धा विकृत मानसिकतेचा आविष्कार आहे.

In reply to by पगला गजोधर

पगला गजोधर 25/03/2018 - 17:43
रेफ: http://www.pratibhaekdiary.com/ramayn-aur-ram-ki-aitihasik-pdtal/ रामायण और महाभारत एक काल्पनिक साहित्य रचना है, न कि कोई इतिहास की गाथा. पर हम यह भी जानते हैं कि कोई भी रचना वगैर वस्तु केन्द्रित नहीं हो सकती है अर्थात्, कल्पना की उड़ान भी वस्तु की तुलना में ज्यादा ऊंची नहीं उड़ सकती. यही कारण है कि रामायण और महाभारत की कोई भी ऐतिहासिक तथ्य सीधे तौर पर नहीं मिल सकी. पर इतिहास खुद को हमेशा साबित करता है, चाहे वह कल्पना की कितनी भी उंची उड़ान क्यों नहीं हो. विगत दिनों सोशल मीडिया पर वायरल हो रही इसी एक जानकारी को हम यहां अपने पाठकों को देना चाहेंगे. सोशल मीडिया व्हाट्सअप के द्वारा वायरल हो रही इस तथ्य को शब्दशः यहां लिख रहा हूं: ‘‘जिस मगध की राजधानी पाटलिपुत्र में चक्रवर्ति सम्राट अशोक के वंशज मौर्य वंश के बौद्ध सम्राट राजा बृहद्रथ मौर्य की हत्या उसी के सेनापति ब्राह्मण पुष्यमित्र-शुंग ने धोखे से कर दी थी और खुद को मगध का राजा घोषित कर लिया था. उसने राजा बनने पर पाटलिपुत्र से श्यालकोट तक सभी बौद्ध विहारों को ध्वस्त करवा दिया था तथा अनेक बौद्ध भिक्षुओं का कत्लेआम किया था. पुष्यमित्र-शुंग, बौद्धों पर बहुत अत्याचार करता था और ताकत के बल पर उनसे ब्राह्मणों द्वारा रचित मनुस्मृति अनुसार वर्ण (हिन्दू) धर्म कबूल करवाता था. उत्तर पश्चिम क्षेत्र पर यूनानी राजा मिलिंद का अधिकार था. राजा मिलिंद बौद्ध-धर्म के अनुयायी थे. जैसे ही राजा मिलिंद को पता चला कि पुष्यमित्र-शुंग, बौद्धों पर अत्याचार कर रहा है तो उसने पाटलिपुत्र पर आक्रमण कर दिया. पाटलिपुत्र की जनता ने भी पुष्यमित्र-शुंग के विरुद्ध विद्रोह खड़ा कर दिया. इसके बाद पुष्यमित्र-शुंग जान बचाकर भागा और उज्जैनी में जैन-धर्म के अनुयायियों के बीच शरण ली. जैसे ही इस घटना के बारे में कलिंग के राजा खारवेल को पता चला तो उसने अपनी स्वतंत्रता घोषित करके पाटलिपुत्र पर आक्रमण कर दिया. पाटलिपुत्र से यूनानी राजा मिलिंद को उत्तर-पश्चिम की ओर धकेल दिया. इसके बाद ब्राह्मण पुष्यमित्र-शुंग ने अपने समर्थकों के साथ मिलकर पाटलिपुत्र और श्यालकोट के मध्य क्षेत्र पर अधिकार किया और अपनी राजधानी साकेत को बनाया. पुष्यमित्र-शुंग ने इसका नाम बदलकर अयोध्या कर दिया. अयोध्या अर्थात, बिना युद्ध के बनायी गयी राजधानी. राजधानी बनाने के बाद पुष्यमित्र-शुंग ने घोषणा की कि जो भी व्यक्ति, भगवाधारी बौद्ध भिक्षु का सर (सिर) काट कर लायेगा, उसे 100 सोने की मुद्राएं इनाम में दी जायेंगी. इस तरह सोने के सिक्कों के लालच में पूरे देश में बौद्ध भिक्षुओं का कत्लेआम हुआ. राजधानी में बौद्ध भिक्षुओं के सर आने लगे. इसके बाद कुछ चालाक व्यक्ति अपने लाये सर को चुरा लेते थे और उसी सर को दुबारा राजा को दिखाकर स्वर्ण मुद्राएं ले लेते थे. राजा को पता चला कि लोग ऐसा धोखा भी कर रहे हैं तो राजा ने एक बड़ा पत्थर रखवाया और राजा, बौद्ध-भिक्षु का सर देखकर उस पत्थर पर मरवाकर उसका चेहरा बिगाड़ देता था. इसके बाद बौद्ध-भिक्षु के सर को घाघरा नदी में फेंकवा देता था. राजधानी अयोध्या में बौद्ध भिक्षुओं के इतने सर आ गये कि कटे हुये सरों से युक्त नदी का नाम सरयुक्त अर्थात ‘सरयू’ हो गया. इसी ‘सरयू’ नदी के तट पर पुष्यमित्र-शुंग के राजकवि वाल्मीकि ने ‘रामायण’ लिखी थी, जिसमें राम के रूप में पुष्यमित्र-शुंग और रावण के रूप में मौर्य सम्राट का वर्णन करते हुए उसकी राजधानी अयोध्या का गुणगान किया था और राजा से बहुत अधिक पुरस्कार पाया था. इतना ही नहीं रामायण, महाभारत, स्मृतियां आदि बहुत से काल्पनिक ब्राह्मण धर्मग्रन्थों की रचना भी पुष्यमित्र-शुंग की इसी अयोध्या में ‘सरयू’ नदी के किनारे हुई. बौद्ध भिक्षुआंे के कत्लेआम के कारण सारे बौद्ध विहार खाली हो गए. तब आर्य ब्राह्मणों ने सोचा कि ‘‘इन बौद्ध विहारों का क्या करे कि आने वाली पीढ़ियों को कभी पता ही नही लगे कि बीते वर्षों में यह क्या थी ?’’ तब उन्होंने इन सब बौद्ध विहारों को मन्दिरों में बदल दिया और इसमें अपने पूर्वजों व काल्पनिक पात्रों को भगवान बनाकर स्थापित कर दिया और पूजा के नाम पर यह दुकानें खोल दी. ध्यान रहे उक्त ब्रह्द्रथ मौर्य की हत्या से पूर्व भारत में मन्दिर शब्द ही नहीं था और ना ही इस तरह की संस्कृति थी. वर्तमान में ब्राह्मण धर्म में पत्थर पर मारकर नारियल फोड़ने की जो परंपरा है यह परम्परा पुष्यमित्र-शुंग के बौद्ध-भिक्षु के सर को पत्थर पर मारने का प्रतीक है. पेरियार रामास्वामी नायकर ने भी ‘सच्ची रामायण’ नामक पुस्तक लिखी है जिसका इलाहबाद हाई कोर्ट केस नम्बर 412/1970 में वर्ष 1970-1971 व सुप्रीम कोर्ट में 1971 -1976 के बीच केस अपील नम्बर 291/1971 चला. जिसमें सुप्रीम-कोर्ट के जस्टिस पी0 एन0 भगवती, जस्टिस वी0 आर0 कृष्णा अय्यर, जस्टिस मुतजा फाजिल अली ने दिनांक 16.9.1976 को निर्णय दिया की सच्ची रामायण पुस्तक सही है और इसके सारे तथ्य वैध हैं. सच्ची रामायण पुस्तक यह सिद्ध करती है कि ‘रामायण’ नामक देश में जितने भी ग्रन्थ हैं वे सभी काल्पनिक हैं और इनका पुरातात्विक कोई आधार नहीं है अर्थात् फर्जी है.’’ प्रस्तुत तथ्य के आलोक में रामायण और महाभारत साहित्य की रचना का समय और तथ्य सही प्रतीत होती है क्योंकि अयोध्या की पुरातात्विक विभाग द्वारा करवाई गई खुदाई से वहां जीवन का अवशेष भी इसी समय से मेल खाता है. अयोध्या के से प्राप्त पहली शताब्दी के एक शिलालेख में पुष्यमित्र-शुंग के एक वंशज का उल्लेख है. पर्याप्त उत्खनन और अन्वेषण के बाद भी हम वर्तमान अयोध्या को गुप्तकाल से पूर्व कहीं भी राम के साथ नहीं जोड़ सकते. शेष आस्था पर विषय है, जिसका इतिहास के किसी भी तथ्य से कोई मेल नहीं और पुष्यमित्र बाल्मीकि द्वारा रचित रामायण में ‘‘राम’’ के रूप में अमर हो गया और बौद्ध बृहद्रथ मौर्य ‘‘रावण’’ के रूप में कुख्यात हो कर इतिहास में दर्ज हो गया. राम और रावराा जैसे काल्पनिक पात्र, जो बाल्मीकि के कल्पना की उपज थी ठीक वैसे ही थे जैसे विभिन्न रचनाकारों के द्वारा रचित काल्पनिक पात्र रोमियो-जुलियट, हीर-रांझा, लैला-मजनू, देवदास आदि जैसे जीवन्त पात्र.

In reply to by पगला गजोधर

गब्रिएल 25/03/2018 - 18:11
आरारारारारा. व्हास्साप राज्कारनात्ली पीयच्डी देतय म्हाय्ति व्हतं. पन आता तितं राजकार्नाच्या रस्त्यानं इतिहास आनि धर्मकारनात्ली पीयच्डी मिळ्तिया आसं दिस्तंय ! LLRC, LLRC, LLRC (यकच LLRC कमी पडतिया बगा, म्हनून !)

In reply to by प्रचेतस

पैसा 25/03/2018 - 17:23
अतिशय उत्तम आणि खेळीमेळीने चर्चा सुरू असताना हा आयडी फक्त जातीय विष ओकायला तिथे येतो. दर वेळी तेच वाचून आता मिपावर यायचाही कंटाळा यायला लागलाय. वातावरण बिघडवणे याची अजून काय वेगळी व्याख्या आहे का?

In reply to by पैसा

श्रीगुरुजी 25/03/2018 - 17:42
+ १ धाग्याच्या विषय कोणताही असला आणि आपल्याला त्यात काहीही गम्य नसले तरीही तिथे जाऊन त्याच त्याच पिचका-या टाकणे हे अशांचे व्यवच्छेदक कौशल्य आहे.

In reply to by पगला गजोधर

माहितगार 25/03/2018 - 15:39
प.ग. दशरथ जातक नावाचे बौद्धधम्रीय रामायण आहे, दशरथ जातकाचा काळ तुम्ही पुष्यमित्र शुंगाच्या आधी लावा बरोबर लावा किंवा नंतर लावा तुमची थेअरी खोडली जाते. आत्ताच थिरी रामायण म्हणजे सिरि रामायण नावाची मयन्मारची गाथा गुगल पुस्तकावर वाचत होतो. पूर्व आशियायी देशात बौद्ध धर्म बहुसंख्य होऊन बरीच शतके झाली तरी रामायणाचे कार्यक्रम आवर्जून होतात. मयन्मारचे बौद्ध धर्मीय एरवी किती हट्टी असू शकतात हे तुम्ही सध्या बातम्यातून पहातच असाल. असो.

In reply to by पगला गजोधर

श्रीगुरुजी 25/03/2018 - 17:12
>>> एकदा सत्ता हातात आल्यावर पुष्यमित्रने, कठोरपणे नॉन-वैदिकब्राम्हण, यांना दाबून दडपून, त्यांनी पुन्हा डोके वर काढू नये मगणून अनेक योजना राबविल्या) मनुस्मृतीची निर्मिती किंवा प्रसिद्धी याच कालावधी आसपास आहे, असे काहींचे मत आहे. असो पुष्यमित्रने वैदिक ब्राम्हण धर्माच्या प्रसाराठी जे योगदान दिले, त्याचा परतावा म्हणून, पुष्यमित्र ला केंद्र स्थानी ठेवून एका साहित्याची रचना केली गेली ती म्हणजे रामायण, यात राम हे पात्र पुष्यमित्रवरून प्रेरित आहे. पुष्यमित्र शृंग यांच्या महान कार्याबद्दल त्यांना विनम्र अभिवादन!

In reply to by पगला गजोधर

माहितगार 25/03/2018 - 18:05
@ प.ग. ; इतिहास म्हणून वर्गीकरण करण्यासाठी ईतिहासाच्या प्रमाण साधनांचा आग्रह आपल्या ठिकाणी योग्य असला तरी काऊंटर नॅरेटीव्ह (विरोधी कथासूत्र) मांडतानाही ईतिहासाच्या प्रमाण साधनांचा वापर करावयास हवा ; तेव्हा मात्र हे बहुतांश तथाकथित विद्रोही प्रमाण साधनांचा वापर टाळून संशयवाद पेरण्यासाठी कल्पनांचे पंतंग हवे तसे उडवतात हे स्मितीत करणारे पण तर्कांच्या कसोट्यांवर न टिकणारे असते किंवा कसे. प्रमाण ऐतिहासिक पुरावे देण्याची त्यांची जबाबदारी कमी होते किंवा कसे ? या मंडळींकडे पुरोगामी धर्मजात निरपेक्ष म्हणवून घेण्याचा कोणताही नैतीक अधिकार शिल्लक कसा काय राहू शकतो या बाबत दाट शंका निर्माण होते किंवा कसे ?

In reply to by माहितगार

पगला गजोधर 25/03/2018 - 18:24
येस्सार.... परंतु वरील एका प्रतिसादात .
महाभारतातील काही वर्णने आहेत. मात्र भारतीय युद्ध झाले असावे ह्याला पुरातत्वीय पुरावा नाही (शिलालेख, नाणी वगैरे) मात्र मौखिक परंपरा आणि भौगोलिक पुरावा भरपूर आहे. स्थळ काळाचे वर्णन अतिशय अचूक आहे अर्थात त्यात काही त्रुटी आहेतच. त्याचमुळे महाभारताची मूळ कथा हा इतिहास असावा ह्यात निश्चितच तथ्य आहे.
असे वाचले, त्यामुळे, ईतिहासाच्या प्रमाण साधनांमधे 'मौखिक परंपरा व स्थळ नाम निर्देश व काळ निर्देश यांचे वर्णन जुळणे', यांचा समावेश असू शकतो काय किंवा कसे ? आपल्या ला अप्रिय भासणारी मते (पक्षी : विरोधी कथासूत्र), यांवरच सुक्ष्म दृष्टी कटाक्ष टाकणे, म्हणजे बॅलन्स व्हिव म्हणवून घेण्याचा कोणताही नैतीक अधिकार शिल्लक कसा काय राहू शकतो या बाबत दाट शंका निर्माण होते किंवा कसे ?

In reply to by पगला गजोधर

माहितगार 25/03/2018 - 21:01
एखाद्या गोष्टीस प्रमाण ऐतिहासिक साधनांचा पुरावा नाही याचा अर्थ केवळ 'माहित नाही' आणि ऐतिहासिक प्रमाण साधन मिळेपर्यंत सिद्ध करता येत नाही, एवढाच होतो. ( माहित नसलेल्या गोष्टींवर आधारलेल्या तर्कांना मर्यादा असते) अबकड दंत(लोक)कथेत इतिहास आहेच आणि इतिहास नाहीच . यातील 'च' हा प्रत्यय विवाद्य असतो. मग तो प्रत्यय मी आपण प्रचेतस किंवा अजून कुणी लावला तरी त्यास क्रेडीबल म्हणता येईल असे वाटत नाही.
ईतिहासाच्या प्रमाण साधनांमधे 'मौखिक परंपरा व स्थळ नाम निर्देश व काळ निर्देश यांचे वर्णन जुळणे', यांचा समावेश असू शकतो काय किंवा कसे ?
नक्कीच पुरेसे नाही. प्रमाण ऐतिहासिक साधनांची गरज शिल्लक रहातेच. प्रचेतस "स्वतः व्यासांनीच ग्रंथारंभी लिहिलेलं आहे की हा 'जय नावाचा इतिहास आहे'." या गोष्टीवर भर देत असावेत -याचा अर्थ रामायणाच्या तुलनेत महाभारताच्या घडले असण्याची शक्यता त्यांना अधिक वाटते एवढाच असावा' असा माझा कयास आहे, अर्थात त्यांनी मी काढलेल्या महाभारत विषयक धाग्यात महाभारतात प्रक्षीप्त भाग बर्‍याचपैकी मोठा असलेले मान्य केलेले आहे. प्रचेतस त्यांचा तो विचार बदलत असतील अशी शक्यता तुर्तास कमी वाटते. ज्यात प्रक्षिप्त भाग खूप मोठा आहे आणि नेमका कोणता भाग प्रक्षिप्त आहे हे ओळखणे बर्‍या पैकी कठीण आहे . मी त्यांच्या प्रमाणे कयास करण्या पेक्षा माहित नाही घडले असू शकते किंवा घडले नसू शकते असे म्हणेन. (मी महाभारतातील प्रक्षिप्त भागाच्या संदर्भाने घेतलेल्या चर्चेस पहिला प्रतिसाद आपलाच होता असे दिसते)
आपल्या ला अप्रिय भासणारी मते (पक्षी : विरोधी कथासूत्र), यांवरच सुक्ष्म दृष्टी कटाक्ष टाकणे, म्हणजे बॅलन्स व्हिव म्हणवून घेण्याचा कोणताही नैतीक अधिकार शिल्लक कसा काय राहू शकतो या बाबत दाट शंका निर्माण होते किंवा कसे ?
प्रियता आणि अप्रियता या भावनिक आणि सब्जेक्टीव गोष्टी आहेत मी माणूस आहे म्हटल्यावर आजीबातच प्रभावीत होत नसेन असे नसावे पण तरीही सर्वसामान्यपणे सर्व सामान्य लोकांपेक्षा खूप अधिक तर्कप्रधान आहे असा किमान माझा माझ्या बद्दलचा समज आहे (आणि कदाचित काही जणांना चुकीचा वाटत असू शकत असलेला समज असावा) आणि यामुळे प्रसंगी क्लिष्ट बोजड अशी विशेषणांनी माझा बर्‍ञापैकी सत्कार होत असतोच :) अप्रिय आहे म्हणून नव्हे तार्कीक दृष्ट्या न पटलेले म्हणून त्याकडे माझा सुक्ष्म कटाक्ष किंवा त्यास आधी अधोरेखीत केले जाऊ शकते. अगदी या धागा लेखात रामायणाच्या एकाच व्हर्शनचा उल्लेख आहे , त्याबद्दल शंका दाखवून इतर गोष्टींसोबत मी बौद्धधर्मीय दशरथ जातकाचाही हवाला दिला आणि त्या बद्दल विरुद्ध बाजूचे मत दुवाही दिला. मनात कोणतीही अढी न ठेवता मी रामवामी पेरीयारांचे मत वाचलेले असते . टिपू सुल्तान विषयावर धागा काढण्यापुर्वी कन्नड इतिहासकार अली आणि त्यांच्या विरुद्ध बाजू दोन्हीही शक्यतो पुर्वग्रहा शिवाय, मुख्य म्हणजे निष्कर्ष आधी न काढता वाचलेल्या असतात. प्रमाण साधने आणि तर्कपूर्णता यांचा आग्रह सहसा सर्वांसाठी सारखाच वापरतो . प्रमाण साधने आणि तर्कपूर्णता यांचे निकष पूर्ण न करताही आमचेच दृष्टीकोण बॅलन्स्ड म्हणा हे कथित पुरोगाम्यांचा दृष्टीकोण कथित पुर्वी तथा हा उपसर्ग जोडून तथाकथित हे विशेषण योग्य असल्याचे सिद्ध करत असतात असा माझा बर्‍याचदा अनुभव आहे. आपले इमले पोकळ असू नयेत याची नैतीक जबाबदारी तथाकथित सनातनी तसेही घेत नाहीत, सनातन्यांचे आणि त्यांच्या पाठीराख्यांचे पोकळपण दाखवून देणे हा उद्देश पुरोगामी ठेवत असतील तर त्यांचे स्वतःचे इमले पोकळ असणे भूषणावह नसावे . मुरोगाम्यांचा पोकळपणा सनातन्यांना आपला पोकळपणा जपण्यास अधिक मदतच करत असावा त्यामुळे आपल्या लेखनात पोकळपणा नाही हे बघण्याची समतोलाची जबाबदारी पुरोगाम्यांची अधिक असावी किंवा कसे आणि म्हणूनच कदाचित माझा पुरोगाम्यांकडे अधिक कटाक्ष असेल तर तो आक्षेप मला मान्य आहे आणि त्यात काही वावगे आहे असे मला वाटत नाही ही माझी भूमिका असो.

In reply to by माहितगार

पगला गजोधर 25/03/2018 - 21:52
अप्रिय आहे म्हणून नव्हे तार्कीक दृष्ट्या न पटलेले म्हणून त्याकडे माझा सुक्ष्म कटाक्ष किंवा त्यास आधी अधोरेखीत केले जाऊ शकते.
. अगदी म्हणुनच, समोरच्याला (मिपावरील एका मोठ्या गटाला प्रिय) म्हणून तार्कीक दृष्ट्या न पटलेले निर्देशित न करणे अथवा , फक्त वाचनमात्र डॉर्मंट राहणे कधीकधी शक्य होत नाही, असो, इकडे तौलनिकदृष्टया अलीकडील इतिहासातील शिवाजी महाराज यांच्या जन्मतारखेबद्दल अनेक मतप्रवाद आहेत, तर इतक्या प्राचीन कालीन साहित्यात केवळ लेखक/व्यास म्हणतोय की हा इतिहास आहे, त्यावर मी झटकन विश्वास ठेवण्यास धजावू शकत नाही, कदाचित "जय पुस्तिका हा इतिहास आहे" , असे लेखकाचे विधानाच प्रक्षेपित असू शकते, कदाचित व्यासांनी असे काही लिहिलेच नसेल, कोणी सांगावे ? बौद्ध विद्यापीठे ज्ञान संपदा अचानक जळली/जाळली गेली ? हा योगायोग होता का ? असूही शकतो, नसुही शकतो एका गोष्टीची आपण जाणीव ठेवण्यास हवी, की ज्ञान/माहितीच्या भांडाराची प्रवेशिका व कुलूप किल्ल्या ह्या कित्येक शतके नव्हे हजारो वर्षे फक्त एकाच छोट्या लोक समूहाकडेच होता, दे वर द सोल कस्टडीअन, त्या समूहाव्यतिरिक्त कोणालाही ज्ञान मिळवणे दुरापास्तच नव्हे तर मृत्यस आमंत्रक होते, (रेफ: रामायणातील एका व्हर्शन मधे, एका शूद्राने तप केले त्यास मृत्यू दंड दिला होता रामाने),त्यामुळे महाभारत रामायणात जर काही प्रक्षेपित माहिती अथवा फेरबदल केलेली माहिती असेल, तर माझ्या दृष्टीने प्रमुख संशयित कोण असेल ? हे विचारण्याची तसदी कोणाला घ्यावी लागणार नाही. . इट्स एलमेंटरी माय डिअर वॉटसन ... :)

In reply to by पगला गजोधर

माहितगार 25/03/2018 - 18:16
............ म्हणजे रामायण, यात राम हे पात्र पुष्यमित्रवरून प्रेरित आहे.
@ प.ग. आपण जबाबदार पुरोगामी असाल तर या वाक्यास ऐतिहासिक प्रमाण साधने उपलब्ध करावीत किंवा हे वाक्य मागे घ्यावे असे माझे प्रांजळ मत आहे.

In reply to by माहितगार

पगला गजोधर 25/03/2018 - 18:30
मी तर् असेही वाचलंय,
असे स्पष्टपणे लिहून, पुढे कुठे वाचलंय, त्याच्या त्यातल्यात्यात लगेच सापडणाऱ्या लिंक देऊनही, आपण त्याचे पितृत्व माझ्या वर लादणे, हा माझ्यावर आपण अन्याय तर करत नाही ना अनाहूतपणे ?

In reply to by पगला गजोधर

माहितगार 25/03/2018 - 21:52
उसने आणलेले कांद्याचे चित्राच्या काही बाजू फसव्या आहेत हे कुणी निदर्शनास आणल्यावर, कांद्याचे चित्र माझे नाही म्हटले तरी उसना आणायचे काम करताना फसवे नाहीएना हे बघण्याची प्राथमिक जबाबदारी पार पाडायचे राहून गेले हे सुटत नसावे. त्यांना बास्केटमध्ये कांद्याचे चित्र दिसले होते त्यांनी कांच्याचे चित्र नेमक्या कोणत्या बास्केट मधन उचलला ते त्यांना नेमके सांगता येत नाही आता त्यांनी दाखवलेल्या दोनचार बास्केटमध्ये आपण वाकून पहाणे आले. ते पुढच्या प्रतिसादातून एक एक करुन पाहू.

In reply to by माहितगार

पगला गजोधर 25/03/2018 - 21:56
उसना आणायचे काम करताना फसवे नाहीएना
.... याचा तुमच्यामते काय क्रायटेरिया आहे सर ?
लेखनविषय:
लेखनप्रकार
'खरे सुपरमॅन - आमचे आप्पा' या लेखात ज्या आप्पांचा (माझ्या सासर्यांचा) उल्लेख आहे त्यांनी गेल्या महिन्यात ASCOP साठी एक लेख लिहिला होता. 'आधुनिक दृष्टिकोनातून रामायण'. तो मी इथे पोस्ट करीत आहे. पण त्या आधी थोडी प्रस्तावना. आप्पा आता सत्त्याण्णव वर्षांचे झाले आहेत पण तोच उत्साह आणि स्पष्ट विचारशक्ती तशीच कायम आहे. माझ्यासारख्या साधारण वाचकांनी वाचलेल्या व ऐकलेल्या रामायणात बर्याच उपकथा आहेत. मात्र मूळ संस्कृत रामायणात काय लिहिलेलं आहे हे आपल्या पैकी फारच थोड्या जणांना माहीत असेल. माझ्या सासूबाई (आई) संस्कृत पंडिता. सासरे (आप्पा) यांचं संस्कृत अतिशय उत्तम.

COPYRIGHTS बद्दल माहिती हवीये.

किरण नाथ ·

पण मिपावर धागा काढून विचारायचे कधी डोक्यातच नाही आले. धागा काढल्याबद्दल धागाकर्त्याचे आभार! माझा कॉपीराईट मिळवण्याबद्दलचा एक अनुभव:
http://copyright.gov.in/
ह्या साईटवरती मी माझ्या एका कवितेसाठी कॉपीराईट नोंदवला. आवश्यक ते डॉक्युमेंट्स स्पीड पोश्टाने त्यांच्या ऑफिसला पाठवले. फी भरली. तीन वर्षे झाली तरी अजून कॉपीराईटचं सर्टिफिकेट घरी आलेलं नाही. साईटवर पाठवलं असा शेरा आहे. फोन केला तर उचलत नाहीत किंवा बिझी असतो नेहमी. ईमेल तर पाण्यासारखे वाहिले! पण काही उपयोग झाला नाही. रिप्लायचं देत नाहीत. ट्विटरवर PMO ऑफिसलाच लिहिले सरळ, मोदींना टॅग केले तरी काही उपयोग झाला नाही. शेवटी कॉपीराईट ऑफिसला हात टेकले! ___/\___ Sandy

In reply to by चांदणे संदीप

माहितगार 21/03/2018 - 15:29
माहिती आधिकारींचे संपर्क क्रमांक या दुव्यावर दिसतात त्यावरुन प्रयत्न करुन पहा . जस्ट सहज सुचले म्हणून फायदा होतो का माहित नाही.

In reply to by माहितगार

रजिस्ट्रारचा नंबर वैध नाही म्हनतेंत आणि डेप्युटी फोन उचलत नाहीत. मेलामेली त्या आयडिंशी अनेकदा करून झालेली आहे. "चलो दिल्ली" च करावं लागणार बहुतेक! :( Sandy

In reply to by चांदणे संदीप

माहितगार 21/03/2018 - 18:12
http://www.ipindia.nic.in/contact-us.htm पेटंट ऑफीसच्या क्रमांकावर पुन्हा एकदा नंबर मागून पहावे असे वाटते. किंवा https://spicyip.com/contact-us या स्पायसी आयपी वाल्यांना इमेल करुन संपर्काचे काय करावे या बद्दल सल्ला विचारुन पहावा

नीलकांत 21/03/2018 - 13:25
कुठल्याही पुस्तकावर पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, प्रकाशकाचे नाव असते त्यासोबतच प्रताधिकार सुध्दा दिलेले असतात. मराठीत हे प्रताधिकार सहसा पुरूष लेखक असेल तर त्याच्या पत्नीच्या नावे असतात असे निरिक्षण आहे. व्हिडीओ जर ऑनलाईन असेल तर त्याचा सोर्स शोधता आला तर त्याच्या निर्मात्यापर्यंत जाता येईल. व्हिडीओ ऑफलाईन असेल तर सुरूवातीला किंवा शेवटी श्रेयनामावली असते त्यातून ही माहिती कळू शकेल.

माहितगार 21/03/2018 - 15:53
अनुवाद करण्यासाठी अधिकार मागण्याचा अनुभव नाही. कॉपीराईट फ्री करुन द्या अशी विनंती करण्याचा जरासा अनुभ्व आहे. कॉपीराईट विषयक अल्पसे लेखन मिपावर केले आहे ते तोंड ओळखीस कदाचित उपयोगी पडेल का माहित नाही. सध्या गेल्या काही महिन्यापासून मी टच मध्येही तरीही जे माहिती होते त्यावरुन यथामती खालील प्रमाणे. १) लेखी पत्रव्यवहार लेखी संवाद करण्याची मानसिक तयारी हवी . २) वर नीलकांतांनी म्हटले तसे ; कुठल्याही पुस्तकावर पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, प्रकाशकाचे नाव असते त्यासोबतच प्रताधिकार सुध्दा दिलेले असतात. ते पहावे ३) लेखक आणि प्रकाशन भारतातील आहे का भारता बाहेरील आहे पहा ४) लेखक आणि प्रकाशकांच्या उपलब्ध पत्त्यांची संपर्क पत्त्यांची नोंद घ्या ५) लेखक अद्याप जिवंत आहे का मृत्यू पावला आहे याची काही प्राथमिक माहिती आंतरजालावर मिळते का पहावी ६) लेखक मृत्यू पावला असेल तर त्या देशाच्या नियमाने कॉपीराईट अजून चालू आहे की संपला आहे ह्याचा प्राथमिक अंदाज घ्यावा. अत्यंत सरावल्या शिवाय तुमचे अंदाज प्राथमिकच असतील हे गृहीत धरून चला आणि सविस्तर मार्गदर्शनासाठी कॉपीराईट विषयात काम करणार्‍या अनुभवी वकीलाचा सल्ला घेणे प्रशस्त असावे. वकीलाच्या सल्ल्यानुसार पत्र व्यवहार करावा उत्तर दायकत्वास नकार लागू

गीत रामायणाच्या हीरक वर्ष निमित्त मी गीत रामायणावर एक लेख मालिका लिहुन प्रकाशित करण्यापूर्वी, गदिमां च्या पुढच्या पिढीकडून अशी परवानगी मिळवली होती व त्यांनीही ती आनंदाने दिली होती. योगायोगाने त्याच वर्षी "गीत रामायण " या अजरामर साहित्याला ६० वर्षे पुर्ण झालेली होती.

चौथा कोनाडा 21/03/2018 - 23:27
रोचक विषय अन उदबोधक चर्चा ! चाळता चाळता बौद्धिक संपदा & कॉपीराईटमधील आंतरराष्ट्रिय तज्ज्ञ डॉ. मृदुला बेळे यांची माहिती मिळाली. त्यांनी लोकसत्ता मध्ये या वर एक सदर लिहिले होते ते आठवले. यू ट्युबवर खालील क्लिप मध्ये त्यांचा सहभाग असलेली चर्चा सापडली: जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिनानिमित्त विशेष कार्यक्रम : डॉ. मृदुला बेळे

कंजूस 23/03/2018 - 05:04
प्रभादेवी,दादर येथे फिल्म इन्स्टिट्युट/लॅबमध्ये सिनेमातील गाणी,दृष्ये यांचे वापरण्यासाठीसे पैसे भरून राइट्स मिळतात हे माहित आहे. उदा० मराठी मालिकेत पात्र एखादे हिंदी गाणे गातो आहे तर त्याचा राइट विकत तिकडून घेतात. पुस्तकांसबंधी त्यात्या लेखक/प्रकाशकाकडून हक्क-कधी-कशाचे-किती काळासाठी-मोबदला वगैरे करार करून सक्षम रेजिस्ट्रारकडे नोंद करावी लागेल.

पण मिपावर धागा काढून विचारायचे कधी डोक्यातच नाही आले. धागा काढल्याबद्दल धागाकर्त्याचे आभार! माझा कॉपीराईट मिळवण्याबद्दलचा एक अनुभव:
http://copyright.gov.in/
ह्या साईटवरती मी माझ्या एका कवितेसाठी कॉपीराईट नोंदवला. आवश्यक ते डॉक्युमेंट्स स्पीड पोश्टाने त्यांच्या ऑफिसला पाठवले. फी भरली. तीन वर्षे झाली तरी अजून कॉपीराईटचं सर्टिफिकेट घरी आलेलं नाही. साईटवर पाठवलं असा शेरा आहे. फोन केला तर उचलत नाहीत किंवा बिझी असतो नेहमी. ईमेल तर पाण्यासारखे वाहिले! पण काही उपयोग झाला नाही. रिप्लायचं देत नाहीत. ट्विटरवर PMO ऑफिसलाच लिहिले सरळ, मोदींना टॅग केले तरी काही उपयोग झाला नाही. शेवटी कॉपीराईट ऑफिसला हात टेकले! ___/\___ Sandy

In reply to by चांदणे संदीप

माहितगार 21/03/2018 - 15:29
माहिती आधिकारींचे संपर्क क्रमांक या दुव्यावर दिसतात त्यावरुन प्रयत्न करुन पहा . जस्ट सहज सुचले म्हणून फायदा होतो का माहित नाही.

In reply to by माहितगार

रजिस्ट्रारचा नंबर वैध नाही म्हनतेंत आणि डेप्युटी फोन उचलत नाहीत. मेलामेली त्या आयडिंशी अनेकदा करून झालेली आहे. "चलो दिल्ली" च करावं लागणार बहुतेक! :( Sandy

In reply to by चांदणे संदीप

माहितगार 21/03/2018 - 18:12
http://www.ipindia.nic.in/contact-us.htm पेटंट ऑफीसच्या क्रमांकावर पुन्हा एकदा नंबर मागून पहावे असे वाटते. किंवा https://spicyip.com/contact-us या स्पायसी आयपी वाल्यांना इमेल करुन संपर्काचे काय करावे या बद्दल सल्ला विचारुन पहावा

नीलकांत 21/03/2018 - 13:25
कुठल्याही पुस्तकावर पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, प्रकाशकाचे नाव असते त्यासोबतच प्रताधिकार सुध्दा दिलेले असतात. मराठीत हे प्रताधिकार सहसा पुरूष लेखक असेल तर त्याच्या पत्नीच्या नावे असतात असे निरिक्षण आहे. व्हिडीओ जर ऑनलाईन असेल तर त्याचा सोर्स शोधता आला तर त्याच्या निर्मात्यापर्यंत जाता येईल. व्हिडीओ ऑफलाईन असेल तर सुरूवातीला किंवा शेवटी श्रेयनामावली असते त्यातून ही माहिती कळू शकेल.

माहितगार 21/03/2018 - 15:53
अनुवाद करण्यासाठी अधिकार मागण्याचा अनुभव नाही. कॉपीराईट फ्री करुन द्या अशी विनंती करण्याचा जरासा अनुभ्व आहे. कॉपीराईट विषयक अल्पसे लेखन मिपावर केले आहे ते तोंड ओळखीस कदाचित उपयोगी पडेल का माहित नाही. सध्या गेल्या काही महिन्यापासून मी टच मध्येही तरीही जे माहिती होते त्यावरुन यथामती खालील प्रमाणे. १) लेखी पत्रव्यवहार लेखी संवाद करण्याची मानसिक तयारी हवी . २) वर नीलकांतांनी म्हटले तसे ; कुठल्याही पुस्तकावर पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, प्रकाशकाचे नाव असते त्यासोबतच प्रताधिकार सुध्दा दिलेले असतात. ते पहावे ३) लेखक आणि प्रकाशन भारतातील आहे का भारता बाहेरील आहे पहा ४) लेखक आणि प्रकाशकांच्या उपलब्ध पत्त्यांची संपर्क पत्त्यांची नोंद घ्या ५) लेखक अद्याप जिवंत आहे का मृत्यू पावला आहे याची काही प्राथमिक माहिती आंतरजालावर मिळते का पहावी ६) लेखक मृत्यू पावला असेल तर त्या देशाच्या नियमाने कॉपीराईट अजून चालू आहे की संपला आहे ह्याचा प्राथमिक अंदाज घ्यावा. अत्यंत सरावल्या शिवाय तुमचे अंदाज प्राथमिकच असतील हे गृहीत धरून चला आणि सविस्तर मार्गदर्शनासाठी कॉपीराईट विषयात काम करणार्‍या अनुभवी वकीलाचा सल्ला घेणे प्रशस्त असावे. वकीलाच्या सल्ल्यानुसार पत्र व्यवहार करावा उत्तर दायकत्वास नकार लागू

गीत रामायणाच्या हीरक वर्ष निमित्त मी गीत रामायणावर एक लेख मालिका लिहुन प्रकाशित करण्यापूर्वी, गदिमां च्या पुढच्या पिढीकडून अशी परवानगी मिळवली होती व त्यांनीही ती आनंदाने दिली होती. योगायोगाने त्याच वर्षी "गीत रामायण " या अजरामर साहित्याला ६० वर्षे पुर्ण झालेली होती.

चौथा कोनाडा 21/03/2018 - 23:27
रोचक विषय अन उदबोधक चर्चा ! चाळता चाळता बौद्धिक संपदा & कॉपीराईटमधील आंतरराष्ट्रिय तज्ज्ञ डॉ. मृदुला बेळे यांची माहिती मिळाली. त्यांनी लोकसत्ता मध्ये या वर एक सदर लिहिले होते ते आठवले. यू ट्युबवर खालील क्लिप मध्ये त्यांचा सहभाग असलेली चर्चा सापडली: जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिनानिमित्त विशेष कार्यक्रम : डॉ. मृदुला बेळे

कंजूस 23/03/2018 - 05:04
प्रभादेवी,दादर येथे फिल्म इन्स्टिट्युट/लॅबमध्ये सिनेमातील गाणी,दृष्ये यांचे वापरण्यासाठीसे पैसे भरून राइट्स मिळतात हे माहित आहे. उदा० मराठी मालिकेत पात्र एखादे हिंदी गाणे गातो आहे तर त्याचा राइट विकत तिकडून घेतात. पुस्तकांसबंधी त्यात्या लेखक/प्रकाशकाकडून हक्क-कधी-कशाचे-किती काळासाठी-मोबदला वगैरे करार करून सक्षम रेजिस्ट्रारकडे नोंद करावी लागेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
जर आपल्याला कोणत्याही पुस्तकाचा अनुवाद करायचा असेल किंवा एखादा video अनुवादित करायचा असेल तर त्याचे COPYRIGHTS कोणाकडे आहेत हे कसे शोधावे व त्याचा अनुवाद करण्याची परवानगी कशी घ्यावी, तसेच एखाद्या पुस्तकावरून किंवा कथेवरून जर videos बनवायचे असेल तर काय काय कायदेशीर बाबी बघाव्यात व त्याचे हक्क कसे घ्यावेत या बद्दल कृपया माहिती द्यावी.

अभ्यासक्रम आणि कॉलेज माहिती बाबत

जानु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझा एक भाऊ १२ वी पास झालेला आहे. चित्रकला फाउंडेशन वर्ग पूर्ण व ग्राफिकचा एक पायाभूत खाजगी कोर्स केलेला आहे. त्याला ऍनिमेशन साठी खालील कॉलेजात प्रवेश घ्यायचा आहे. प्राथमिक चाचणी उत्तीर्ण झालेला आहे. पण आम्हाला या क्षेत्रातील काहीच माहिती नाही, तसेच या कॉलेज विषयीसुद्धा काही नाही. या कॉलेज मध्ये भारतातून २४० विद्यार्थी घेतात हे समजले आहे. भविष्यात येथे शिक्षण उपयुक्त असेल का? आणि याशिवाय आपणास यावर काही माहिती देता आली तर आपला आभारी असेन. आपणापैकी कोणास या क्षेत्रातील भावी उत्तम आणि उपयुक्त शिक्षणाची माहिती असेल तर जरुर द्या. https://www.karnavatiuniversity.com/uid/

बाप रे बाप..

ss_sameer ·

ज्ञानव 12/02/2018 - 14:55
पूर्वी तात्या, आबा, दादा हि बाप कॅटेगरी होती. अण्णा, नान, बाबा ही वडील कॅटेगरि झाली. माझा मित्र सकाळी कॉलेजला जाताना उशिरा ट्रेनला पोहोचला कि कारण सांगायचा "काष्ट्याने उठावलेच नाही रे...." पण आम्ही कधी घरी गेलो तर गडी सुतासारखा सरळ असायचा. तात्यांना फुल्टू टरकून...

मित्रहो 12/02/2018 - 20:34
लेख मस्त आहे. आम्ही कॉलेजला असताना पोर एकमेकाला बापाच्या नावाने हाक मारायचे. ज्याच्या कुणाच्या वडीलांनी आमच्या गप्पा ऐकल्या असतील त्यांची मानसिक अवस्था काय झाली असेल कल्पना न केलेलीच बरी. बापाची भिती आज कमी झाली हे जरी खरे असले तरी मुलांपासूनच्या अपेक्षा वाढत आहेत.

वकील साहेब 12/02/2018 - 20:42
वाह एकदम छान लेख. आवडला. आमच्या लहानपणी आमचे वडील घरी आले की आम्हीही घरी थांबत नसू. किंवा दुसर्या खोलीत जात असू. आता त्याबाबत खूप विचार केला कि आम्ही तेव्हा अस का वागायचो ? तर त्याच कारण अस असायचं की वडिलांना आम्ही त्यांच्या समोर रिकामे बसलेलो दिसलो की ते हटकून एखादे काम तरी सांगायचे किंवा अभ्यासाला तरी बसवायचे. अभ्यास झाला अस सांगितल कि म्हणायचे कि पूर्ण वर्षभराचा झाला का ? काहीच शिल्लक ठेवला नाही का? त्यांनी अस म्हंटल्यावर मुकाट्याने अभ्यासाला बसाव लागत असे. त्यात नंतर नंतर असे कळायला लागले कि ते काम होणे किंवा अभ्यास होणे हा मुद्दा नसून तू माझ्या समोर इतका निवांत बसलासच कसा ? हा तो मुद्दा होता. मग आम्ही भावंडे वडिलांसमोर जायचंच टाळायला शिकलो. मग त्यांना कामाचीही आठवण यायची नाही अन अभ्यासाला हि बसवावंस वाटायचं नाही. त्या पिढीतल्या सर्व मुलांच हेच कारण असेल का वडिलांसमोर न जाण्याचे कि अन्य काही कारणे होती ?

मस्त लेख. आम्ही कॉलेजला असताना पोर एकमेकाला बापाच्या नावाने हाक मारायचे. ज्याच्या कुणाच्या वडीलांनी आमच्या गप्पा ऐकल्या असतील त्यांची मानसिक अवस्था काय झाली असेल कल्पना न केलेलीच बरी. असले उद्योग कधी कधी अंगाशी यायचे. http://www.misalpav.com/node/28534

नाखु 12/02/2018 - 21:06
झाल्यानंतर बापाचे हाल आणि पोरांचे ताल खर्या अर्थाने समजतात. आपण वाजवीपेक्षा जास्तच वांड होतो का वाजवीपेक्षा जास्तच शामळू ह्याची नैसर्गिक तुलना करून आपलाच लोच्या होतो ते वेगळेच. लेख आवडला पितृप्रेमास पारखं होऊनही "बाप"पदाचे आंबटगोड पदार्थ अनुभवत असलेला नाखु पालकायनी

ज्ञानव 12/02/2018 - 14:55
पूर्वी तात्या, आबा, दादा हि बाप कॅटेगरी होती. अण्णा, नान, बाबा ही वडील कॅटेगरि झाली. माझा मित्र सकाळी कॉलेजला जाताना उशिरा ट्रेनला पोहोचला कि कारण सांगायचा "काष्ट्याने उठावलेच नाही रे...." पण आम्ही कधी घरी गेलो तर गडी सुतासारखा सरळ असायचा. तात्यांना फुल्टू टरकून...

मित्रहो 12/02/2018 - 20:34
लेख मस्त आहे. आम्ही कॉलेजला असताना पोर एकमेकाला बापाच्या नावाने हाक मारायचे. ज्याच्या कुणाच्या वडीलांनी आमच्या गप्पा ऐकल्या असतील त्यांची मानसिक अवस्था काय झाली असेल कल्पना न केलेलीच बरी. बापाची भिती आज कमी झाली हे जरी खरे असले तरी मुलांपासूनच्या अपेक्षा वाढत आहेत.

वकील साहेब 12/02/2018 - 20:42
वाह एकदम छान लेख. आवडला. आमच्या लहानपणी आमचे वडील घरी आले की आम्हीही घरी थांबत नसू. किंवा दुसर्या खोलीत जात असू. आता त्याबाबत खूप विचार केला कि आम्ही तेव्हा अस का वागायचो ? तर त्याच कारण अस असायचं की वडिलांना आम्ही त्यांच्या समोर रिकामे बसलेलो दिसलो की ते हटकून एखादे काम तरी सांगायचे किंवा अभ्यासाला तरी बसवायचे. अभ्यास झाला अस सांगितल कि म्हणायचे कि पूर्ण वर्षभराचा झाला का ? काहीच शिल्लक ठेवला नाही का? त्यांनी अस म्हंटल्यावर मुकाट्याने अभ्यासाला बसाव लागत असे. त्यात नंतर नंतर असे कळायला लागले कि ते काम होणे किंवा अभ्यास होणे हा मुद्दा नसून तू माझ्या समोर इतका निवांत बसलासच कसा ? हा तो मुद्दा होता. मग आम्ही भावंडे वडिलांसमोर जायचंच टाळायला शिकलो. मग त्यांना कामाचीही आठवण यायची नाही अन अभ्यासाला हि बसवावंस वाटायचं नाही. त्या पिढीतल्या सर्व मुलांच हेच कारण असेल का वडिलांसमोर न जाण्याचे कि अन्य काही कारणे होती ?

मस्त लेख. आम्ही कॉलेजला असताना पोर एकमेकाला बापाच्या नावाने हाक मारायचे. ज्याच्या कुणाच्या वडीलांनी आमच्या गप्पा ऐकल्या असतील त्यांची मानसिक अवस्था काय झाली असेल कल्पना न केलेलीच बरी. असले उद्योग कधी कधी अंगाशी यायचे. http://www.misalpav.com/node/28534

नाखु 12/02/2018 - 21:06
झाल्यानंतर बापाचे हाल आणि पोरांचे ताल खर्या अर्थाने समजतात. आपण वाजवीपेक्षा जास्तच वांड होतो का वाजवीपेक्षा जास्तच शामळू ह्याची नैसर्गिक तुलना करून आपलाच लोच्या होतो ते वेगळेच. लेख आवडला पितृप्रेमास पारखं होऊनही "बाप"पदाचे आंबटगोड पदार्थ अनुभवत असलेला नाखु पालकायनी
लेखनप्रकार
मला शाळेत एकदा विचारलेले, तुला तुझ्या वडीलांबद्दल काय वाटते? मी सांगितले, "भीती!" विचारणारा काही क्षण गोंधळून गेला. सारा वर्ग विचारणाऱ्या शिक्षकाच्या चेहऱ्याकडे पाहून फिदीफिदी हसत होता. गोंधळ इतका वाढला की पुछो मत. त्यानंतर बसण्याच्या जागेवर फुटलेल्या फटाक्यांमुळे माझे बसायचे हाल झाले. हे त्या काळचे उत्तर आहे. सध्या असे कोणी उत्तर दिले तर अमेरिकेत जसा नाईन वन वन ला फोन करतात तसाच पोलिसांना फोन करून वडिलांची(च) चौकशी करायला घेतील. पूर्वी बापास शाळेत बोलावणे म्हणजे पोराने कोणता तरी अनंत अपराध केल्याची नांदी असे.

पुस्तक परीक्षण: "असा होता सिकंदर"

निमिष सोनार ·

manguu@mail.com 03/02/2018 - 08:59
सख्या गटणेच्या डायरीतलं पान इकडे आलेलं दिसतयं

manguu@mail.com 03/02/2018 - 08:59
सख्या गटणेच्या डायरीतलं पान इकडे आलेलं दिसतयं
पुस्तक परीक्षण: "असा होता सिकंदर" लेखिका: इंद्रायणी सावकार रिया पब्लिकेशन अजब डीस्ट्रीब्युटर्स सूचना: अलेक्झांडर = सिकंदर पोरस = पुरू = पुरुषोत्तम = पौरव देशाचा राजा चाणक्य = कौटिल्य = विष्णुगुप्त परीक्षण: नुकतेच "असा होता सिकंदर" हे पुस्तक मी वाचून पूर्ण केले. लेखिका "इंद्रायणी सावकार" यांची "लेखनशैली" काय वर्णावी? एकदम अद्भुत अशी शैली! कठीण आणि क्लिष्ट असलेला इतिहास विषय आणि त्यातल्या त्यात अलेक्झांडर सारख्या जगप्रसिद्ध प्राचीन ग्रीक व्यक्तिमत्वाबद्दल लिहायचे म्हणजे एक आव्हान होते पण इंद्रायणी यांनी कमाल केली आहे.

कोहली आणि भारतीय मानसिकता

रुस्तुम ·

अमोल खरे 31/12/2017 - 22:26
अजिंक्य रहाणे त्याच्या नम्र स्वभावामुळे मला आवडतो. सचिन पण ह्याच कारणाने आवडायचा. आक्रमकता ही नेहेमी चांगली दिसत नाही, म्हणुन सचिन रिटायर झाला तेव्हा सर्व हळहळले, पण गांगुली कधी रिटायर होणार हे सारखे विचारले गेले. जो पर्यंत रिझल्ट मिळत आहेत तो पर्यंत कोहली आहे, नंतर तो कुठे फेकला जाईल ते कळणार पण नाही.

In reply to by अमोल खरे

विशुमित 01/01/2018 - 16:11
कोणतीही गोष्ट अति प्रमाणात असली तर ती कधीच चांगली नसते. सदा न कदा नम्र स्वभाव असणाऱ्याला आमच्याकडे शाम्ब्लू म्हणतात. प्रत्येक वेळेस त्याचा फायदा होत नाही. रिझल्ट यायचे बंद होईल तेव्हा कोहली स्वतःहून संघातून बाजूला होईल असे वाटते. तो म्हणणार नाही माझे २०० व शतक बाकी आहे अजून २-४ सामने खेळू द्यात हो.

पगला गजोधर 01/01/2018 - 16:02
विराट सारख्या असर्टीव्ह वृत्तीच्या खेळाडूंचीच भारताला गरज आहे. सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटला दाखवून दिलं की आक्रमकता कशी असते, त्याचं नेतृत्व उजवे वाटते... काही भक्त लोकच सौरव निवृत्त कधी होणार म्हणून डराव डराव करत असतील, पण विजिगिशु वृत्तीची ज्याला समज आहे, त्यालाच सौरव व विराट यांच्या योगदानाचे महत्व कळेल... कप्तानसीची जबाबदारी घेऊनही उत्कृष्ठ कामगिरी करणारे सौरव व विराट व महेंद्रसिंग .. दुसऱ्या कुठल्या शेंबड्याकडे भारतीय नेतृत्व असते तर 20-20 व वन डे विश्वचषक भारताकडे आला नसता....

कपिलमुनी 01/01/2018 - 17:26
निवृत्त न्यायाधीशांची एक उच्चस्तरीय समिती नेमून याचा तपास करायचे आश्वासन देण्यात आले आहे

In reply to by कपिलमुनी

नाखु 01/01/2018 - 22:43
त्यांची काही कालमर्यादा निश्चित करण्यात आली नाही. तेंव्हा निश्चिंत राहा मुदलात धागा गुगलीने स्वयं चित फलंदाजांना अपिलात पाहणारा नाखु

फारएन्ड 02/01/2018 - 01:19
उगाच सचिन वर पिंका टाकायची गरज नाही. विराट कोहली जबरी आहे. तुफान खेळतो आणि नुस्ता "फ्लॅट ट्रॅक बुली" नाही. आता प्रचंड फॉर्म मधे आहे. बघायला मजा येते. त्याला मोठा करायला सचिन ची रेघ लहान करायची गरज नाही. गावसकर->सचिन->विराट अशी चढत्या क्रमाने आक्रमकता, फिटनेस भारतीय क्रिकेट मधे आली आहे. ती एऩ्जॉय करावी. बाकी सचिन च्या २० वर्षांच्या कारकीर्दीतून ज्यांना शेवटचा ड्रॅग केलेला भागच लक्षात ठेवायचा असेल त्यांना तो ठेवू दे. तसेच ज्यांना सचिन सचिन कायम उगाळत धोनी ने गेल्या काही वर्षांत काय धमाल उडवली आणि आणि कोहली अजूनही ते करत आहे त्याची दखलच घ्यायची नाही किम्वा त्यात काड्या घालायच्या आहेत त्यांनाही ते करू दे. या दोन्ही लोकांचे क्रिकेट प्रेम हे हीरो वर्शिप वर किंवा द्वेषावर आधारित असते. ते कशाला मुकत आहेत त्यांना माहीत नाही. अस्सल क्रिकेट फॅन्स सचिन चे ड्राइव्ह्ज, द्रविड चे बोलर ला विकेट "अर्न" करायला लावणे, लक्ष्मण ची आर्टिस्ट्री, सेहवाग चे कट्स, गांगुली चे फ्लिण्टॉफ ला लॉर्ड्स च्या गॅलरीत दिलेले जोरदार प्रत्युत्तर आणि ऑफ साइडचे तितकेच नजाकत वाले ड्राइव्ह्ज, धोनी ची वेळोवेळी केलेली जबरदस्त बॅटिंग, हेलिकॉप्टर शॉट्स, आणि कोहली चे अफाट ड्राइव्ज, धोनीबरोबरचे जबरी रनिंग बिट्वीन द विकेट्स, एकूण फिटनेस - हे सगळेच आवडते. तेव्हा कोहली फॉर्म मधे आहे तर ते एन्जॉय करा. धोनीचे हेलिकॉप्टर अजून किती दिवस दिसले माहीत नाही, ते बघा. रोहित शर्मा जेव्हा झोपेतून जागा होतो आणि क्लासिक खेळून जातो, तेही चुकवू नका.

फारएन्ड 02/01/2018 - 01:23
रुस्तुम - ही वरची प्रतिक्रिया जनरल चर्चांचा पॅटर्न पाहिला आहे त्यावरून आहे. तुमचा लेख आवडलेलाच आहे. रहाणे बद्दलचे माझे जनरल मत म्हणजे त्याला जेव्हा संधी मिळते तेव्हा तो पूर्ण त्याचे सोने करतो असे नेहमी दिसत नाही. अगदी बॅटिंग ट्रॅक वर सुद्धा अनेकदा ३०-४० मारून बाद होतो. तरीही एकूण टीम मॅनेजमेण्ट चा भरवसा दिसतो आहे त्याच्यावर आणि त्यामुळे पुढेही संधी मिळतीलच. तसेच एकदा तो कप्तान होता तेव्हा त्याचा परफॉर्मन्स चांगला झाला होता. कसोटीकरता कोहली नंतर तोच लाइन मधे असेल.

In reply to by फारएन्ड

फेरफटका 03/01/2018 - 00:58
फा, तुझे दोन्ही प्रतिसाद, स्पॉट ऑन आहेत. गावसकर ला लाईव्ह बघितलं ते त्याच्या शेवटच्या काळात आणी तेव्हा क्रिकेट ईतकं कळायचं नाही. पण सचिन, द्रविड, लक्ष्मण, सेहवाग, गांगुली, कुंबळे, कोहली, पुजारा हे सगळे बघता आले, ह्या बाबतीत मी स्वतःला सुदैवी समजतो. उगाच तुलना करून स्वतःला त्रास देण्यात काय हशील? रहाणे ने पण चांगलं खेळावं. तुफान क्षमता असलेला, स्वतःला वेळोवेळी सिद्ध केलेला, गुणी खेळाडू आहे तो. चांगला खेळला तर भारतीय संघाचा च फायदा होणार आहे.

In reply to by फेरफटका

नाखु 03/01/2018 - 20:59
ह्या बाबतीत मी स्वतःला सुदैवी समजतो. उगाच तुलना करून स्वतःला त्रास देण्यात काय हशील? रहाणे ने पण चांगलं खेळावं. तुफान क्षमता असलेला, स्वतःला वेळोवेळी सिद्ध केलेला, गुणी खेळाडू आहे तो. चांगला खेळला तर भारतीय संघाचा च फायदा होणार आहे.
तथास्तु म्हणत आहे.

अमोल खरे 31/12/2017 - 22:26
अजिंक्य रहाणे त्याच्या नम्र स्वभावामुळे मला आवडतो. सचिन पण ह्याच कारणाने आवडायचा. आक्रमकता ही नेहेमी चांगली दिसत नाही, म्हणुन सचिन रिटायर झाला तेव्हा सर्व हळहळले, पण गांगुली कधी रिटायर होणार हे सारखे विचारले गेले. जो पर्यंत रिझल्ट मिळत आहेत तो पर्यंत कोहली आहे, नंतर तो कुठे फेकला जाईल ते कळणार पण नाही.

In reply to by अमोल खरे

विशुमित 01/01/2018 - 16:11
कोणतीही गोष्ट अति प्रमाणात असली तर ती कधीच चांगली नसते. सदा न कदा नम्र स्वभाव असणाऱ्याला आमच्याकडे शाम्ब्लू म्हणतात. प्रत्येक वेळेस त्याचा फायदा होत नाही. रिझल्ट यायचे बंद होईल तेव्हा कोहली स्वतःहून संघातून बाजूला होईल असे वाटते. तो म्हणणार नाही माझे २०० व शतक बाकी आहे अजून २-४ सामने खेळू द्यात हो.

पगला गजोधर 01/01/2018 - 16:02
विराट सारख्या असर्टीव्ह वृत्तीच्या खेळाडूंचीच भारताला गरज आहे. सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटला दाखवून दिलं की आक्रमकता कशी असते, त्याचं नेतृत्व उजवे वाटते... काही भक्त लोकच सौरव निवृत्त कधी होणार म्हणून डराव डराव करत असतील, पण विजिगिशु वृत्तीची ज्याला समज आहे, त्यालाच सौरव व विराट यांच्या योगदानाचे महत्व कळेल... कप्तानसीची जबाबदारी घेऊनही उत्कृष्ठ कामगिरी करणारे सौरव व विराट व महेंद्रसिंग .. दुसऱ्या कुठल्या शेंबड्याकडे भारतीय नेतृत्व असते तर 20-20 व वन डे विश्वचषक भारताकडे आला नसता....

कपिलमुनी 01/01/2018 - 17:26
निवृत्त न्यायाधीशांची एक उच्चस्तरीय समिती नेमून याचा तपास करायचे आश्वासन देण्यात आले आहे

In reply to by कपिलमुनी

नाखु 01/01/2018 - 22:43
त्यांची काही कालमर्यादा निश्चित करण्यात आली नाही. तेंव्हा निश्चिंत राहा मुदलात धागा गुगलीने स्वयं चित फलंदाजांना अपिलात पाहणारा नाखु

फारएन्ड 02/01/2018 - 01:19
उगाच सचिन वर पिंका टाकायची गरज नाही. विराट कोहली जबरी आहे. तुफान खेळतो आणि नुस्ता "फ्लॅट ट्रॅक बुली" नाही. आता प्रचंड फॉर्म मधे आहे. बघायला मजा येते. त्याला मोठा करायला सचिन ची रेघ लहान करायची गरज नाही. गावसकर->सचिन->विराट अशी चढत्या क्रमाने आक्रमकता, फिटनेस भारतीय क्रिकेट मधे आली आहे. ती एऩ्जॉय करावी. बाकी सचिन च्या २० वर्षांच्या कारकीर्दीतून ज्यांना शेवटचा ड्रॅग केलेला भागच लक्षात ठेवायचा असेल त्यांना तो ठेवू दे. तसेच ज्यांना सचिन सचिन कायम उगाळत धोनी ने गेल्या काही वर्षांत काय धमाल उडवली आणि आणि कोहली अजूनही ते करत आहे त्याची दखलच घ्यायची नाही किम्वा त्यात काड्या घालायच्या आहेत त्यांनाही ते करू दे. या दोन्ही लोकांचे क्रिकेट प्रेम हे हीरो वर्शिप वर किंवा द्वेषावर आधारित असते. ते कशाला मुकत आहेत त्यांना माहीत नाही. अस्सल क्रिकेट फॅन्स सचिन चे ड्राइव्ह्ज, द्रविड चे बोलर ला विकेट "अर्न" करायला लावणे, लक्ष्मण ची आर्टिस्ट्री, सेहवाग चे कट्स, गांगुली चे फ्लिण्टॉफ ला लॉर्ड्स च्या गॅलरीत दिलेले जोरदार प्रत्युत्तर आणि ऑफ साइडचे तितकेच नजाकत वाले ड्राइव्ह्ज, धोनी ची वेळोवेळी केलेली जबरदस्त बॅटिंग, हेलिकॉप्टर शॉट्स, आणि कोहली चे अफाट ड्राइव्ज, धोनीबरोबरचे जबरी रनिंग बिट्वीन द विकेट्स, एकूण फिटनेस - हे सगळेच आवडते. तेव्हा कोहली फॉर्म मधे आहे तर ते एन्जॉय करा. धोनीचे हेलिकॉप्टर अजून किती दिवस दिसले माहीत नाही, ते बघा. रोहित शर्मा जेव्हा झोपेतून जागा होतो आणि क्लासिक खेळून जातो, तेही चुकवू नका.

फारएन्ड 02/01/2018 - 01:23
रुस्तुम - ही वरची प्रतिक्रिया जनरल चर्चांचा पॅटर्न पाहिला आहे त्यावरून आहे. तुमचा लेख आवडलेलाच आहे. रहाणे बद्दलचे माझे जनरल मत म्हणजे त्याला जेव्हा संधी मिळते तेव्हा तो पूर्ण त्याचे सोने करतो असे नेहमी दिसत नाही. अगदी बॅटिंग ट्रॅक वर सुद्धा अनेकदा ३०-४० मारून बाद होतो. तरीही एकूण टीम मॅनेजमेण्ट चा भरवसा दिसतो आहे त्याच्यावर आणि त्यामुळे पुढेही संधी मिळतीलच. तसेच एकदा तो कप्तान होता तेव्हा त्याचा परफॉर्मन्स चांगला झाला होता. कसोटीकरता कोहली नंतर तोच लाइन मधे असेल.

In reply to by फारएन्ड

फेरफटका 03/01/2018 - 00:58
फा, तुझे दोन्ही प्रतिसाद, स्पॉट ऑन आहेत. गावसकर ला लाईव्ह बघितलं ते त्याच्या शेवटच्या काळात आणी तेव्हा क्रिकेट ईतकं कळायचं नाही. पण सचिन, द्रविड, लक्ष्मण, सेहवाग, गांगुली, कुंबळे, कोहली, पुजारा हे सगळे बघता आले, ह्या बाबतीत मी स्वतःला सुदैवी समजतो. उगाच तुलना करून स्वतःला त्रास देण्यात काय हशील? रहाणे ने पण चांगलं खेळावं. तुफान क्षमता असलेला, स्वतःला वेळोवेळी सिद्ध केलेला, गुणी खेळाडू आहे तो. चांगला खेळला तर भारतीय संघाचा च फायदा होणार आहे.

In reply to by फेरफटका

नाखु 03/01/2018 - 20:59
ह्या बाबतीत मी स्वतःला सुदैवी समजतो. उगाच तुलना करून स्वतःला त्रास देण्यात काय हशील? रहाणे ने पण चांगलं खेळावं. तुफान क्षमता असलेला, स्वतःला वेळोवेळी सिद्ध केलेला, गुणी खेळाडू आहे तो. चांगला खेळला तर भारतीय संघाचा च फायदा होणार आहे.
तथास्तु म्हणत आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
थोडा है थोडे की जरुरत है जिंदगी फिर भी यहां खूबसूरत है ऐकायला खूप छान वाटतं पण मानवी प्रवृत्ती ह्याच्या अगदी विरुद्ध असते, जरा काही कमी असलेलं चालत नाही. भारतीय क्रिकेटमधली तज्ज्ञ मंडळी तरी सध्या हे अनुभवत आहेत. आणि हे जरूरत असलेलं थोडं त्यांना डोंगऱ्याएवढ्या दुःखाइतकं भासतंय पण डोंगराएवढे सुख त्यांना जवाइतकं हे वाटत नाहीये. पण खरं पाहता त्या सुखामुळे क्रिकेट परत खूबसूरत वाटतंय. तर जरुरत असलेलं थोडं म्हणजे रहाणेचं सध्याचं अपयश.

हुच्चभ्रू एलिट शिरेल्स

चामुंडराय ·

अनन्त अवधुत 30/12/2017 - 13:48
काही वाक्ये ओळखीची वाटली..असो. नुसत्या योगाच्या नाही तर हॉट योगाच्या शिरेल्स पण बघा आणि प्रेर्ना घ्या. जिलबी चवदार आहे.

In reply to by अनन्त अवधुत

चामुंडराय 02/01/2018 - 03:22
हॉट योगा ?? नुसतच हाय टेम्परेचर आणि हाय ह्यूमिडिटी. घामाची चिकचिक आणि दर्प ..... तो अनुभव पुन्हा नको. बाकी जिलबी चवदार असल्याचा उल्लेख केल्या बद्दल आबारी आहे.

मारवा 30/12/2017 - 20:10
लेखात तुम्ही म्हणता - थोड्याच दिवसात, नवऱ्याला वेळ झाला कि स्ट्रेन्जर थिंग्स सुरु करणार .. : मी मोठ्ठा आवंढा गिळला हे वाचून परंतु नंतर कॉन्टेक्स्ट लक्षात आल्यावर हुश्य Zआले. मुळ लेखात मिपाच्या महीला सदस्य हर्मायनीजींनी हा प्रतिसाद दिलेला आहे ज्यावर तुम्ही वरील ओळ लिहीलेली आहे तो हर्मायनीजींचा प्रतिसाद असा आहे.
सध्या SATC बघतेय.. सेकंड सीझन चालू आहे.. चांगली वाटतेय अजून तरी.. खूपशी गर्ली सिरीयल आहे.. रिलेशनशिप ड्रामा.. थोड्याच दिवसात, नवऱ्याला वेळ झाला कि स्ट्रेन्जर थिंग्स सुरु करणार ..
या प्रतिसादात हर्मायनीजींनी SATC बघतेय सेकंड सीझन चालु आहे इतकं स्पष्टपणे मी एक सिरीयल बघत आहे हे म्हटलेलं असुनही त्यानंतर च्या शब्दात तर खूपशी गर्ली सिरीयल आहे.. रिलेशनशिप ड्रामा. म्हटल्यानंतर म्हणजे इतक्या एक सोडुन तीन तीन ठिकाणी म्हटल्यानंतर अगदी लहान मुलालाही समजेल की या आता एका स्ट्रेंजर थिंग्ज या टीव्ही सीरीज विषयी बोलत आहेत इतकं सर्व सुस्पष्ट असुनही.... ? लगेच तात्काळ त्याच्याच खालच्या दुसर्या प्रतिसादात हर्मायनीजी म्हणतात स्ट्रेन्जर थिंग्स ह्या सिरीयल चा नुकताच सेकंड सीझन आला आहे. हि सिरीयल पॅरलल युनिव्हर्स वगैरे कल्पनांवर अधिकारीत आहे. बघायला मजा येईल असे वाटते. पण थोडी स्कॅरी असू शकेल असे वाटते म्हणून एकटीने बघायची हिम्मत नाही होते. तरीही तुमच्या लक्षात इतकी साधी बाब न येता "भलतेच" काही तरी येते. याचे कारण काय असावे ? समजण्याच्या गतीचा वेग हे कारण आहे ? की जान कर अंजान बनना आपकी फितरत है ? की द्विअर्थी विनोदाची उबळ ? बाकी विनोदात व द्विअर्थी विनोदात ही काहीच गैर नाही असो

In reply to by मारवा

असंका 02/01/2018 - 21:32
तो धागा जरा जास्तच अति झाला होता. त्याला जशास तसे म्हणून हा लेख जरा अति करून लिहिला आहे. त्यात लॉजिक शोधणे आणि वर इथे मांडणे म्हणजे.... पण आता आपण सुरु केलंच आहे म्हणून-
इतक्या एक सोडुन तीन तीन ठिकाणी म्हटल्यानंतर
कुठल्याही वाचकाने आलेले प्रत्येक इंग्रजी शब्द हे सिरीयलचंच नाव आहे असं गृहित धरायचंय का? जसं रिलेशनशिप ड्रामा, स्केरी...इ. या पण सिरीयल आहेत का? आधीचा संदर्भ अजूनपण चालू आहे ना?
लगेच तात्काळ त्याच्याच खालच्या दुसर्या प्रतिसादात हर्मायनीजी म्हणतात
हे आपण का सांगत आहात? लेखकाने स्वतःच कबूल केलं आहे की त्याला पुढचं वाचून प्रतिसादकाला नक्की काय म्हणायचंय ते कळलंय म्हणून- (आणि ते आपण पण कोट केलेलं दिसतंय वर..)
परंतु नंतर कॉन्टेक्स्ट लक्षात आल्यावर हुश्य Zआले.
मग आता- मी आपल्याला विचारतो- तरीही तुमच्या लक्षात इतकी साधी बाब न येता "भलतेच" काही तरी येते. याचे कारण काय असावे ? समजण्याच्या गतीचा वेग हे कारण आहे ? की जान कर अंजान बनना आपकी फितरत है ? ;)

चामुंडराय 02/01/2018 - 03:25
उगा काहितरीच, नाखु, रंगीला रतन - आपणासारख्या जेष्ठ आणि प्रस्थापित मिपा सदश्यांकडून मज सारख्या नवमिपाकरास मिळालेल्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.

In reply to by पगला गजोधर

आदूबाळ 05/01/2018 - 15:33
राणा आणि पाठकबै इज सो लास्ट सीझन. इन थिंग्ज आर - आज्या-शितली - तुझं माझं ब्रेकपमधली ती चिचुंद्रीसारख्या चेहर्‍याची हिरवीण - 'लेक माझी लाडकी'मधला ऋषी (जसे 'रेबेल विदाऊट कॉज' असतात तसा हा 'व्हिलन विदाऊट कॉज' आहे.)

In reply to by आदूबाळ

तेजस आठवले 05/01/2018 - 15:37
घाडगे आणि सून मधल्या सुनबाईंचे अभिनयवैविध्य निव्वळ जागतिक पातळीवरचे आहे. सतत एकाच प्रकारचे भाव चेहऱ्यावर असतात. पाहताक्षणी डोक्यात तिडीक जाते.

In reply to by आदूबाळ

चामुंडराय 05/01/2018 - 20:25
आबा साहेब, खरंच एक घाअँडसु, लेमाला, मानबा, तुजीरं इत्यादी शिरेल्स वर जिल्बी पाडाच. त्या धाग्यावर कश्या हुच्चभ्रूंच्या "मी टू, मी टू" करत उड्या पडल्या तश्या या जिल्बीवर "मी बी, मी बी" करत मध्यभ्रू आणि निचभ्रूची जी गर्दी होईल ती बघाया मZआ यील :)

पगला गजोधर 05/01/2018 - 14:26
आज जे लोकं* "हुच्चभ्रू एलिट शिरेल्स", असे म्हणताना दिसतात ( *या लेखावरील व मिपावरील लोकं नाही) त्यातीलच काही निचभ्रु मनोवृत्तीच्या लोकांचा कंपू , मागच्याच वर्षी, 'सैराट' चित्रपटाला नाकं मुरडताना आढळली ... . त्यांच्या मते सैराट मध्ये आर्ची आणि परश्या च्या भूमिकेत, दिग्दर्शकाने उगाच आपलं रस्त्यावरून कोणालाही उचलून आणल्या सारखं कलाकार लावलेत. त्याऐवजी आर्चीच्या भूमिकेत 'आमच्या' मुक्ता बर्वेला व पारश्याच्या भूमिकेत, स्वप्नीलला आणले असते, आणि हो दिग्दर्शनही राजवाडे वैगरेना दिलं असतं, तर अवघ्या त्रिखंडातील एक अजरामर कलाकृती निर्माण झाली असती ... पण आजकाल काय कोणालाही चान्स मिळतो, पूर्वीची मेरिटोक्रसी राहिली नाही आता...

In reply to by पगला गजोधर

चामुंडराय 06/01/2018 - 08:50
पग साहेब, एक करता येईल. आर्चीची जुडवा बहीण मिर्ची आणि परश्याचा जुडवा भाऊ नरश्या लहानपणी जत्रेत हरवतात. त्यांच्या आई वडिलांचा पत्ता न लागल्याने पोलीस त्यांना अनाथ आश्रमात दाखल करतात. तेथून ते दोघे मुंबईतील हुच्चभ्रू घरात दत्तक जातात. हे दोन रोल्स मुक्ता आणि स्वप्नीलला देता येतील. पुढे ते दोघे त्यांच्या रुट्सच्या शोधात गावात येतात व आर्ची आणि परश्याला शोधून काढतात अशी डबल जुडवा धमाका असलेली ष्टोरी करता येईल आणि याचं दिग्दर्शन देखील एखाद्या मनाजोगत्या हुच्च्चभ्रु दिग्दर्शकाकडे देता येईल. हे म्हणजे आहेरे आणि नाहीरे या दोन्ही गटांना त्याचबरोबर शहरी आणि ग्रामीण प्रेक्षकांना खुश केल्यासारखे होईल व आहेरे गटाची मेरिटोक्रसी ही राहील आणि नाहीरे गटाला संधी दिली म्हणून उपकारोक्रसी देखील मिरवता येईल, काय बोलता?

In reply to by चामुंडराय

पगला गजोधर 06/01/2018 - 09:35
आयडियाची कल्पना चांगली वाटतें.... आणि शिवाय तुम्हाला अजून एक धागा काढायला चान्स पण मिळेल...उदा. "फक्त उच्चभ्रू व निचभ्रू चे चित्रपट.... मध्यभृचे काय ??? चित्रपट सृष्टीचे डोके ठिकाणावर आहे काय ???"

पैसा 06/01/2018 - 22:53
भारी आहे! सिरियल बघणार्‍यांचे भारी कौतुक वाटते, एवढा वेळ कुठून आणतात देवजाणे!

nishapari 07/01/2018 - 02:18
एवढं कुजकटपणे का लिहिलंय ? तो धागा खूप सुंदर होता , अनेक नवीन मालिकांची माहिती मिळाली . मुळात तो धागा इंग्रजी मालिका पाहणाऱ्या लोकांना नवीन मालिका सुचवल्या जाव्यात या उद्देशाने काढला होता , ज्यांना काहीच माहिती नाही त्यांचं या विषयावर प्रबोधन करण्यासाठी नाही . तुमची काय अपेक्षा होती , प्रत्येक शॉर्ट फॉर्म , प्रत्येक संज्ञेचं सोपं स्पष्टीकरण द्यायला हवं होतं का सगळ्यांनी आपापल्या प्रतिक्रियांमध्ये ? GOT म्हणजे अमुक अमुक , सिजन म्हणजे अमुक अमुक ? उच्च भ्रू , एलिट हे शब्दही तुमचे , त्या धाग्यावर तर कुणीच आम्ही इंग्रजी मालिका पाहतो म्हणजे आम्ही कुणीतरी भारी अशी शेखी मिरवलेली नाही आहे . सध्याच्या 70 % हुन अधिक मराठी मालिका या कौटुंबिक आणि कटकारस्थानांनी भरलेल्या असतात हे तुम्ही खोडून काढू शकाल का ? मग त्यामध्ये फारसं काही बघण्यासारखं नसतं असं कुणाला वाटलं तर त्यात काय चूक आहे ? उलट इंग्रजी मालिकांमध्ये विषयांबाबत वैविध्य प्रचंड प्रमाणावर आहे .. अभिनय , संवाद आणि दिग्दर्शन यांवर बोलायची माझी पात्रता नाही म्हणून त्यावर काही लिहीत नाही . पण उगाच लिहायचं म्हणून तुम्ही जे कुजकट लिहिलं आहे ते काही पटलं नाही .

चामुंडराय 08/01/2018 - 02:01
> > > सिरियल बघणार्‍यांचे भारी कौतुक वाटते, एवढा वेळ कुठून आणतात देवजाणे! अगदी, अगदी पैसा तैं, मलाही हाच प्रश्न पडलेला ! - मी नुकतंच "*" चं बिंज केलं - नुकत्याच दोन मोठ्या सिरियल सलगपणे संपवल्या - शनिवार/रविवारी एक -एक सिझन पुर्ण संपवलेले आहेत - "*" तर अक्षरशः जागेवरून उठू पण देत नाही - एकदा सुरू केली की संपल्याशिवाय चैन पडत नाही - हि मालिका संपल्या नंतर "" आणि नंतर "" बघायची आहे. हे सगळं लिहिलेल्या नरपुंगवांना (आणि नारीपुंगव देखील) इतका वेळ कसा मिळतो? ही सगळी मंडळी उपजीविके साठी काय करतात कोण जाणे? यांच्या अर्धबरी*(आणि अर्धबरा देखील) या मंडळींना इतका वेळ स्क्रिन समोर बसायला मुभा कशी देतात? तो धागा वाचल्यावर आणि प्रतिक्रिया द्यायला समानांची जी मी टू, मी टू लगबग उडाली ती बघितल्यावर अनन्त्_यात्रींनी लिहिलेच आठवले - ते थोडे बदलून.... हुच्चभ्रूंचे कैसे शिरेल्स पाहणे | हुच्चभ्रूंचे कैसे बिंजणे । आंग्ल-शिरेल्सशी सलगी करणे | कैसे असे || दुर्बोध शिरेल्सचे आधारू | क्लिष्ट शॉर्टफॉर्म्सचे भांडारू । समीक्षकांचे महामेरू | शिरेल्स पाही || हुच्च शिरेल्सच्या नावांची | स्पर्धा जणू काही सांगण्याची | शिरेल्सच्या रेटिंगची । तुळणा कैची || यांसी आंग्ल-शिरेल्स आवडे | आपले ते सर्व नावडे | शष्प न कळोनि मज जैसे | दिग्मूढ राहती || आंग्ल तितुके मिरवावे । मराठी-हिंदी अवघे इग्नोरावे । स्व-अभिमानी असता कोणी | मारावे फाट्यावरी || आपले ते सर्व त्यागावे । आंग्ल शिरेल्सना बिंजावे । हुच्चभ्रुपणाची लगबग । राया म्हणतो करावी || . . * हा शब्द मला मिपा वरतीच घावला आहे.

In reply to by चामुंडराय

आनंदयात्री 08/01/2018 - 05:03
यावरून आठवले.. ब्लॅक मिररचा नवा सिझन आलाय, तो या विकांताला बिंज करून संपवला. आधीच्या सीझन्सच्या मानाने बराच प्रेडिक्टेबल वाटला.

अनन्त अवधुत 30/12/2017 - 13:48
काही वाक्ये ओळखीची वाटली..असो. नुसत्या योगाच्या नाही तर हॉट योगाच्या शिरेल्स पण बघा आणि प्रेर्ना घ्या. जिलबी चवदार आहे.

In reply to by अनन्त अवधुत

चामुंडराय 02/01/2018 - 03:22
हॉट योगा ?? नुसतच हाय टेम्परेचर आणि हाय ह्यूमिडिटी. घामाची चिकचिक आणि दर्प ..... तो अनुभव पुन्हा नको. बाकी जिलबी चवदार असल्याचा उल्लेख केल्या बद्दल आबारी आहे.

मारवा 30/12/2017 - 20:10
लेखात तुम्ही म्हणता - थोड्याच दिवसात, नवऱ्याला वेळ झाला कि स्ट्रेन्जर थिंग्स सुरु करणार .. : मी मोठ्ठा आवंढा गिळला हे वाचून परंतु नंतर कॉन्टेक्स्ट लक्षात आल्यावर हुश्य Zआले. मुळ लेखात मिपाच्या महीला सदस्य हर्मायनीजींनी हा प्रतिसाद दिलेला आहे ज्यावर तुम्ही वरील ओळ लिहीलेली आहे तो हर्मायनीजींचा प्रतिसाद असा आहे.
सध्या SATC बघतेय.. सेकंड सीझन चालू आहे.. चांगली वाटतेय अजून तरी.. खूपशी गर्ली सिरीयल आहे.. रिलेशनशिप ड्रामा.. थोड्याच दिवसात, नवऱ्याला वेळ झाला कि स्ट्रेन्जर थिंग्स सुरु करणार ..
या प्रतिसादात हर्मायनीजींनी SATC बघतेय सेकंड सीझन चालु आहे इतकं स्पष्टपणे मी एक सिरीयल बघत आहे हे म्हटलेलं असुनही त्यानंतर च्या शब्दात तर खूपशी गर्ली सिरीयल आहे.. रिलेशनशिप ड्रामा. म्हटल्यानंतर म्हणजे इतक्या एक सोडुन तीन तीन ठिकाणी म्हटल्यानंतर अगदी लहान मुलालाही समजेल की या आता एका स्ट्रेंजर थिंग्ज या टीव्ही सीरीज विषयी बोलत आहेत इतकं सर्व सुस्पष्ट असुनही.... ? लगेच तात्काळ त्याच्याच खालच्या दुसर्या प्रतिसादात हर्मायनीजी म्हणतात स्ट्रेन्जर थिंग्स ह्या सिरीयल चा नुकताच सेकंड सीझन आला आहे. हि सिरीयल पॅरलल युनिव्हर्स वगैरे कल्पनांवर अधिकारीत आहे. बघायला मजा येईल असे वाटते. पण थोडी स्कॅरी असू शकेल असे वाटते म्हणून एकटीने बघायची हिम्मत नाही होते. तरीही तुमच्या लक्षात इतकी साधी बाब न येता "भलतेच" काही तरी येते. याचे कारण काय असावे ? समजण्याच्या गतीचा वेग हे कारण आहे ? की जान कर अंजान बनना आपकी फितरत है ? की द्विअर्थी विनोदाची उबळ ? बाकी विनोदात व द्विअर्थी विनोदात ही काहीच गैर नाही असो

In reply to by मारवा

असंका 02/01/2018 - 21:32
तो धागा जरा जास्तच अति झाला होता. त्याला जशास तसे म्हणून हा लेख जरा अति करून लिहिला आहे. त्यात लॉजिक शोधणे आणि वर इथे मांडणे म्हणजे.... पण आता आपण सुरु केलंच आहे म्हणून-
इतक्या एक सोडुन तीन तीन ठिकाणी म्हटल्यानंतर
कुठल्याही वाचकाने आलेले प्रत्येक इंग्रजी शब्द हे सिरीयलचंच नाव आहे असं गृहित धरायचंय का? जसं रिलेशनशिप ड्रामा, स्केरी...इ. या पण सिरीयल आहेत का? आधीचा संदर्भ अजूनपण चालू आहे ना?
लगेच तात्काळ त्याच्याच खालच्या दुसर्या प्रतिसादात हर्मायनीजी म्हणतात
हे आपण का सांगत आहात? लेखकाने स्वतःच कबूल केलं आहे की त्याला पुढचं वाचून प्रतिसादकाला नक्की काय म्हणायचंय ते कळलंय म्हणून- (आणि ते आपण पण कोट केलेलं दिसतंय वर..)
परंतु नंतर कॉन्टेक्स्ट लक्षात आल्यावर हुश्य Zआले.
मग आता- मी आपल्याला विचारतो- तरीही तुमच्या लक्षात इतकी साधी बाब न येता "भलतेच" काही तरी येते. याचे कारण काय असावे ? समजण्याच्या गतीचा वेग हे कारण आहे ? की जान कर अंजान बनना आपकी फितरत है ? ;)

चामुंडराय 02/01/2018 - 03:25
उगा काहितरीच, नाखु, रंगीला रतन - आपणासारख्या जेष्ठ आणि प्रस्थापित मिपा सदश्यांकडून मज सारख्या नवमिपाकरास मिळालेल्या प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.

In reply to by पगला गजोधर

आदूबाळ 05/01/2018 - 15:33
राणा आणि पाठकबै इज सो लास्ट सीझन. इन थिंग्ज आर - आज्या-शितली - तुझं माझं ब्रेकपमधली ती चिचुंद्रीसारख्या चेहर्‍याची हिरवीण - 'लेक माझी लाडकी'मधला ऋषी (जसे 'रेबेल विदाऊट कॉज' असतात तसा हा 'व्हिलन विदाऊट कॉज' आहे.)

In reply to by आदूबाळ

तेजस आठवले 05/01/2018 - 15:37
घाडगे आणि सून मधल्या सुनबाईंचे अभिनयवैविध्य निव्वळ जागतिक पातळीवरचे आहे. सतत एकाच प्रकारचे भाव चेहऱ्यावर असतात. पाहताक्षणी डोक्यात तिडीक जाते.

In reply to by आदूबाळ

चामुंडराय 05/01/2018 - 20:25
आबा साहेब, खरंच एक घाअँडसु, लेमाला, मानबा, तुजीरं इत्यादी शिरेल्स वर जिल्बी पाडाच. त्या धाग्यावर कश्या हुच्चभ्रूंच्या "मी टू, मी टू" करत उड्या पडल्या तश्या या जिल्बीवर "मी बी, मी बी" करत मध्यभ्रू आणि निचभ्रूची जी गर्दी होईल ती बघाया मZआ यील :)

पगला गजोधर 05/01/2018 - 14:26
आज जे लोकं* "हुच्चभ्रू एलिट शिरेल्स", असे म्हणताना दिसतात ( *या लेखावरील व मिपावरील लोकं नाही) त्यातीलच काही निचभ्रु मनोवृत्तीच्या लोकांचा कंपू , मागच्याच वर्षी, 'सैराट' चित्रपटाला नाकं मुरडताना आढळली ... . त्यांच्या मते सैराट मध्ये आर्ची आणि परश्या च्या भूमिकेत, दिग्दर्शकाने उगाच आपलं रस्त्यावरून कोणालाही उचलून आणल्या सारखं कलाकार लावलेत. त्याऐवजी आर्चीच्या भूमिकेत 'आमच्या' मुक्ता बर्वेला व पारश्याच्या भूमिकेत, स्वप्नीलला आणले असते, आणि हो दिग्दर्शनही राजवाडे वैगरेना दिलं असतं, तर अवघ्या त्रिखंडातील एक अजरामर कलाकृती निर्माण झाली असती ... पण आजकाल काय कोणालाही चान्स मिळतो, पूर्वीची मेरिटोक्रसी राहिली नाही आता...

In reply to by पगला गजोधर

चामुंडराय 06/01/2018 - 08:50
पग साहेब, एक करता येईल. आर्चीची जुडवा बहीण मिर्ची आणि परश्याचा जुडवा भाऊ नरश्या लहानपणी जत्रेत हरवतात. त्यांच्या आई वडिलांचा पत्ता न लागल्याने पोलीस त्यांना अनाथ आश्रमात दाखल करतात. तेथून ते दोघे मुंबईतील हुच्चभ्रू घरात दत्तक जातात. हे दोन रोल्स मुक्ता आणि स्वप्नीलला देता येतील. पुढे ते दोघे त्यांच्या रुट्सच्या शोधात गावात येतात व आर्ची आणि परश्याला शोधून काढतात अशी डबल जुडवा धमाका असलेली ष्टोरी करता येईल आणि याचं दिग्दर्शन देखील एखाद्या मनाजोगत्या हुच्च्चभ्रु दिग्दर्शकाकडे देता येईल. हे म्हणजे आहेरे आणि नाहीरे या दोन्ही गटांना त्याचबरोबर शहरी आणि ग्रामीण प्रेक्षकांना खुश केल्यासारखे होईल व आहेरे गटाची मेरिटोक्रसी ही राहील आणि नाहीरे गटाला संधी दिली म्हणून उपकारोक्रसी देखील मिरवता येईल, काय बोलता?

In reply to by चामुंडराय

पगला गजोधर 06/01/2018 - 09:35
आयडियाची कल्पना चांगली वाटतें.... आणि शिवाय तुम्हाला अजून एक धागा काढायला चान्स पण मिळेल...उदा. "फक्त उच्चभ्रू व निचभ्रू चे चित्रपट.... मध्यभृचे काय ??? चित्रपट सृष्टीचे डोके ठिकाणावर आहे काय ???"

पैसा 06/01/2018 - 22:53
भारी आहे! सिरियल बघणार्‍यांचे भारी कौतुक वाटते, एवढा वेळ कुठून आणतात देवजाणे!

nishapari 07/01/2018 - 02:18
एवढं कुजकटपणे का लिहिलंय ? तो धागा खूप सुंदर होता , अनेक नवीन मालिकांची माहिती मिळाली . मुळात तो धागा इंग्रजी मालिका पाहणाऱ्या लोकांना नवीन मालिका सुचवल्या जाव्यात या उद्देशाने काढला होता , ज्यांना काहीच माहिती नाही त्यांचं या विषयावर प्रबोधन करण्यासाठी नाही . तुमची काय अपेक्षा होती , प्रत्येक शॉर्ट फॉर्म , प्रत्येक संज्ञेचं सोपं स्पष्टीकरण द्यायला हवं होतं का सगळ्यांनी आपापल्या प्रतिक्रियांमध्ये ? GOT म्हणजे अमुक अमुक , सिजन म्हणजे अमुक अमुक ? उच्च भ्रू , एलिट हे शब्दही तुमचे , त्या धाग्यावर तर कुणीच आम्ही इंग्रजी मालिका पाहतो म्हणजे आम्ही कुणीतरी भारी अशी शेखी मिरवलेली नाही आहे . सध्याच्या 70 % हुन अधिक मराठी मालिका या कौटुंबिक आणि कटकारस्थानांनी भरलेल्या असतात हे तुम्ही खोडून काढू शकाल का ? मग त्यामध्ये फारसं काही बघण्यासारखं नसतं असं कुणाला वाटलं तर त्यात काय चूक आहे ? उलट इंग्रजी मालिकांमध्ये विषयांबाबत वैविध्य प्रचंड प्रमाणावर आहे .. अभिनय , संवाद आणि दिग्दर्शन यांवर बोलायची माझी पात्रता नाही म्हणून त्यावर काही लिहीत नाही . पण उगाच लिहायचं म्हणून तुम्ही जे कुजकट लिहिलं आहे ते काही पटलं नाही .

चामुंडराय 08/01/2018 - 02:01
> > > सिरियल बघणार्‍यांचे भारी कौतुक वाटते, एवढा वेळ कुठून आणतात देवजाणे! अगदी, अगदी पैसा तैं, मलाही हाच प्रश्न पडलेला ! - मी नुकतंच "*" चं बिंज केलं - नुकत्याच दोन मोठ्या सिरियल सलगपणे संपवल्या - शनिवार/रविवारी एक -एक सिझन पुर्ण संपवलेले आहेत - "*" तर अक्षरशः जागेवरून उठू पण देत नाही - एकदा सुरू केली की संपल्याशिवाय चैन पडत नाही - हि मालिका संपल्या नंतर "" आणि नंतर "" बघायची आहे. हे सगळं लिहिलेल्या नरपुंगवांना (आणि नारीपुंगव देखील) इतका वेळ कसा मिळतो? ही सगळी मंडळी उपजीविके साठी काय करतात कोण जाणे? यांच्या अर्धबरी*(आणि अर्धबरा देखील) या मंडळींना इतका वेळ स्क्रिन समोर बसायला मुभा कशी देतात? तो धागा वाचल्यावर आणि प्रतिक्रिया द्यायला समानांची जी मी टू, मी टू लगबग उडाली ती बघितल्यावर अनन्त्_यात्रींनी लिहिलेच आठवले - ते थोडे बदलून.... हुच्चभ्रूंचे कैसे शिरेल्स पाहणे | हुच्चभ्रूंचे कैसे बिंजणे । आंग्ल-शिरेल्सशी सलगी करणे | कैसे असे || दुर्बोध शिरेल्सचे आधारू | क्लिष्ट शॉर्टफॉर्म्सचे भांडारू । समीक्षकांचे महामेरू | शिरेल्स पाही || हुच्च शिरेल्सच्या नावांची | स्पर्धा जणू काही सांगण्याची | शिरेल्सच्या रेटिंगची । तुळणा कैची || यांसी आंग्ल-शिरेल्स आवडे | आपले ते सर्व नावडे | शष्प न कळोनि मज जैसे | दिग्मूढ राहती || आंग्ल तितुके मिरवावे । मराठी-हिंदी अवघे इग्नोरावे । स्व-अभिमानी असता कोणी | मारावे फाट्यावरी || आपले ते सर्व त्यागावे । आंग्ल शिरेल्सना बिंजावे । हुच्चभ्रुपणाची लगबग । राया म्हणतो करावी || . . * हा शब्द मला मिपा वरतीच घावला आहे.

In reply to by चामुंडराय

आनंदयात्री 08/01/2018 - 05:03
यावरून आठवले.. ब्लॅक मिररचा नवा सिझन आलाय, तो या विकांताला बिंज करून संपवला. आधीच्या सीझन्सच्या मानाने बराच प्रेडिक्टेबल वाटला.
एवढ्यात कुठली TV/वेब सीरिअल पाहिलीत/ पाहत आहात? हा धागा वाचला आणि मला तो न्यून कि काय म्हणतात तो गंड आला ना राव !! बघणं तर सोडाच वो, कितीयेक शिरेलची नाव बी ऐकलेली न्हाईत. माझी उडी ज्याच्या मध्ये फारसं काही बघण्यासारखं नसतं अश्या फालतू मराठी शिरेल पासून फार तर हिंदी पर्यंतच किंवा जास्तीतजास्त हुच्च् म्हणजे डब केलेली एखादी ल्युसी. आता आमची अभिरुचीच अशी त्याला काय करणार? आमचा मुख्य प्रॉब्लेम म्हणजे वाघिणीचे दूध. आम्ही ते भीत भीतच पिलेलो त्यामुळे च्यामारी काय बोलतोय काय बी कळंना अशी अवस्था. हरी पुत्तरचं नाव ऐकलेलं ते सिनेमाच्या संदर्भात.

मराठी शाळांतील घटती पटसंख्या

ss_sameer ·

nishapari 07/12/2017 - 08:12
चांगलं लिहिलं आहे पण या सगळ्यातून तुम्हाला नेमकं काय सांगायचं होतं, नेमका काय मुद्दा मांडायचा होता तेच समजलेलं नाही .

nishapari 07/12/2017 - 08:33
इंग्रजी माध्यमाच्या शाळा ही काळाची गरज आहे . मराठी भाषा कितीही सुंदर , श्रीमंत , अमृतासही पैजेत जिंकणारी वगैरे असली तरी व्यवस्थित इंग्रजी बोलता , लिहिता , वाचता येत नसेल तर उच्चशिक्षण , करिअर , नोकरी चा मार्ग कठीण होतो हे साधं स्वच्छ सत्य आहे ... कटू असलं तरी ... इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांना मातृभाषाही व्यवस्थित समजावी - बोलता यावी ही पालकांची जबाबदारी असते ... माझ्या आतेबहिणीची दोन्ही मुलं इंग्रजी माध्यमात शिकत आहेत .. आता ती 16 - 18 वर्षांची आहेत . चौथी पाचवीत मुलांना मराठी शब्द समजत नाहीयेत , नीट मराठी वाचता येत नाहीये हे लक्षात येताच माझी ताई आणि तिच्या मिस्टरांनी जाणीवपूर्वक मुलांना मराठी पुस्तकांची गोडी लावली ... आता ही मुलं गो.नी. दांडेकरांच्या कादंबरीमय शिवकाल सारख्या जड मराठीतली पुस्तकंही आवडीने वाचतात . आणि इंग्रजी भाषेतील पुस्तकंही आरामात वाचू शकतात , फ्लूएंटली इंग्रजी बोलू शकतात . मी 21 वर्षाची आहे , माझं शिक्षण चौथीपर्यंत मराठी , दहावी पर्यंत सेमी इंग्रजी आणि पुढे इंग्रजी माध्यमातून झालं . मला इंग्रजी बोलता येत नाही . आणि ज्या काठिण्य पातळीची इंग्रजी पुस्तकं माझा भाचा आणि भाची वाचू शकतात तीही मी वाचू शकता नाही . गेली चारपाच वर्षे माझी इंग्रजी सुधारण्यासाठी मी प्रयत्न करत आहे व त्यात मला बऱ्यापैकी यशही मिळत आहे . अजून एक दोन वर्षात मी इंग्रजी व्यवस्थित बोलू वाचू शकेन असा आत्मविश्वास वाटतो . पण जर माझ्या आईवडिलांनी मला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं असतं तर एवढे प्रयत्न करावे लागले नसते व आज मी सहज इंग्रजी बोलू , वाचू , समजू शकले असते हे नक्की ..... ह्या विचाराने काही फारसा खेद होत नाही पण क्वचित हा विचार मनात तरळून जातो हे मात्र खरं .

In reply to by nishapari

थॉर माणूस 13/12/2017 - 00:38
माझे शिक्षण दहावीपर्यंत मराठी आणि त्यापुढे अर्थात इंग्रजी माध्यमातून झाले. अजूनपर्यंत कसलेही नुकसान झालेले नाही. परदेशवार्‍यांमधे क्लायंट्स अनेकदा "तुमचे इंग्रजी उत्तम आहे, आणि उच्चारसुद्धा सहज समजतात" असे स्वतःहून म्हणालेत म्हणजे इंग्रजीसुद्धा बर्‍यापैकीच असावी (गंमत म्हणून ielts च्या मॉक टेस्ट दिलेल्या, ९ पैकी ८-८.५ सरासरी रेटींग आले होते.) मुलांना भाषाच काय कुठल्याही विषयाचे ज्ञान व्यवस्थीत मिळावे ही पालकांची जबाबदारी असते. त्यामूळे जर इंग्रजी माध्यमातील मुलांना मराठी नीट समजावी म्हणून प्रयत्न करता येत असतील तर मराठी माध्यमातील मुलांना इंग्रजी नीट समजावी म्हणून प्रयत्न करणे अशक्य नसावे.

babu b 07/12/2017 - 08:56
संघाने आता गुरुकुल सुरु करण्याचे मनावर घ्यावे.

nishapari 07/12/2017 - 08:58
आपल्याच वयाची किंवा लहान वयाची मुले अस्खलित इंग्रजी बोलत आहेत आणि आपण मात्र तशी बोलू शकत नाही या विचाराने खूप कमीपणाची भावना जाणवते ... केवळ पालकांच्या मराठीच्या अट्टाहासर्वपोटी मुलांवर ह्या न्यूनगंडाला सामोरे जायची वेळ येऊ नये असं मला वाटतं . मातृभाषा नीट बोलता लिहिता येण्यासाठी 10 वर्षे मातृभाषेच्या माध्यमाच्या शाळेत काढायची निश्चितच गरज नसते ... पालक सहज मुलांना मातृभाषा व्यवस्थित शिकवू शकतात . अर्थात सुमार इंग्रजी शाळेत घालून आणि घरीही मराठीकडे लक्ष न देऊन ना धड मराठी ना धड इंग्रजी अशी मुलांची धेडगुजरी अवस्था करण्यापेक्षा सरळ मराठी शाळाच बरी त्यातून मुलांचे अन्य विषयांचे ज्ञान तरी पक्के होईल ..... पण चांगल्या दर्जाची इंग्रजी शाळा उपलब्ध असेल तर मुलांना तिथे घालणेच श्रेयस्कर . हे ज्यांच्या मुलांना कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी , करिअर , बिजनेस वगैरे करायचा आहे , उच्चशिक्षण घ्यायचे आहे , पुढेमागे परदेशी जायचे आहे किंवा मायदेशातच उत्तम पगाराची नोकरी मिळवायची आहे त्यांच्याकरता आहे . इंग्रजीची मुळीच आवश्यकता पडणार नाही अशीही करिअरची - उद्योगधंद्यांची क्षेत्रे आहेत , त्यांतच मुलाला पाठवायचे असेल तर काही प्रश्न नाही ... पण हा चॉईस करण्याचा अधिकार मुलाकडे असावा असं मला वाटतं ... पुढे मोठेपणी इंग्रजी येत नसल्याने अशा क्षेत्रांपैकी एखाद्या क्षेत्राची निवड करण्याची वेळ मुलावर येऊ नये .

In reply to by nishapari

शब्दबम्बाळ 07/12/2017 - 09:07
आपल्याच वयाची किंवा लहान वयाची मुले अस्खलित इंग्रजी बोलत आहेत आणि आपण मात्र तशी बोलू शकत नाही या विचाराने खूप कमीपणाची भावना जाणवते
हि भावना आजूबाजूला कोणी अस्खलित कानडी, तामिळ, कोकणी, हिंदी इत्यादी भाषा बोलताना ऐकल्या तरी येते कि इंग्रजी स्पेशल केस आहे? आणि इंग्रजी हि फक्त एक भाषाच आहे मला वाटते, तीही व्यवस्थित शिकवली कि यायला काही हरकत नाही! त्यासाठी संपूर्ण शिक्षणच इंग्रजीमध्ये घेणं "हाच" उपाय आहे का?? शाळांच्या दर्जाबाबत मात्र सहमत!

In reply to by शब्दबम्बाळ

nishapari 13/12/2017 - 01:10
बहुतांश मराठी शाळांमध्ये इंग्रजी व्यवस्थित , म्हणजे बोलता येण्याइतपत व्यवस्थित शिकवली जात नाही , आणि सगळेच पालक इंग्रजी बोलू शकत नाही की ते घरी शिकवतील ... त्याउलट बहुतेक सगळे पालक मराठी व्यवस्थित बोलू वाचू लिहू शकतात त्यामुळे ते मुलांना मराठी नीट शिकवू शकतात . आणि शाळेत मुले इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात . अस्खलित तामिळ , कानडी , कोकणी इत्यादी भाषा बोलणाऱ्यांना पाहून कमी पणाची भावना जाणवत नाही , कारण ती त्यांची मातृभाषा असते . मी माझी मातृभाषा अस्खलित बोलू शकते , ते त्यांची बोलू शकतात , त्यामुळे ते माझ्यापेक्षा सरस ठरत नाहीत . त्याचप्रमाणे इंग्रजी बोलणारा फॉरेनर पाहूनही मला कमीपणाची भावना वाटणार नाही कारण तो त्याची मातृभाषा बोलत असेल त्यात काही ग्रेट नाही . पण स्वतःची मातृभाषा उदा. मराठी / हिंदी / तामिळ + इंग्रजी अशा दोन भाषा येणाऱ्या व्यक्तीसमोर मात्र मला कमीपणाची भावना जाणवेल कारण त्याचा अर्थ मी त्या व्यक्तीपेक्षा कुठेतरी कमी आहे असा असेल .

माझी बुद्धि कमी पडली.. दोन वेळा लेख वाचला पण 'मूळ' लक्षातच येत नाही..इंगजी येत नाही म्हणुन दुःखः करावे की मराठी नामशेष होते म्हणुन आक्रोश.. हेच समजत नाही..

nishapari 07/12/2017 - 08:12
चांगलं लिहिलं आहे पण या सगळ्यातून तुम्हाला नेमकं काय सांगायचं होतं, नेमका काय मुद्दा मांडायचा होता तेच समजलेलं नाही .

nishapari 07/12/2017 - 08:33
इंग्रजी माध्यमाच्या शाळा ही काळाची गरज आहे . मराठी भाषा कितीही सुंदर , श्रीमंत , अमृतासही पैजेत जिंकणारी वगैरे असली तरी व्यवस्थित इंग्रजी बोलता , लिहिता , वाचता येत नसेल तर उच्चशिक्षण , करिअर , नोकरी चा मार्ग कठीण होतो हे साधं स्वच्छ सत्य आहे ... कटू असलं तरी ... इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांना मातृभाषाही व्यवस्थित समजावी - बोलता यावी ही पालकांची जबाबदारी असते ... माझ्या आतेबहिणीची दोन्ही मुलं इंग्रजी माध्यमात शिकत आहेत .. आता ती 16 - 18 वर्षांची आहेत . चौथी पाचवीत मुलांना मराठी शब्द समजत नाहीयेत , नीट मराठी वाचता येत नाहीये हे लक्षात येताच माझी ताई आणि तिच्या मिस्टरांनी जाणीवपूर्वक मुलांना मराठी पुस्तकांची गोडी लावली ... आता ही मुलं गो.नी. दांडेकरांच्या कादंबरीमय शिवकाल सारख्या जड मराठीतली पुस्तकंही आवडीने वाचतात . आणि इंग्रजी भाषेतील पुस्तकंही आरामात वाचू शकतात , फ्लूएंटली इंग्रजी बोलू शकतात . मी 21 वर्षाची आहे , माझं शिक्षण चौथीपर्यंत मराठी , दहावी पर्यंत सेमी इंग्रजी आणि पुढे इंग्रजी माध्यमातून झालं . मला इंग्रजी बोलता येत नाही . आणि ज्या काठिण्य पातळीची इंग्रजी पुस्तकं माझा भाचा आणि भाची वाचू शकतात तीही मी वाचू शकता नाही . गेली चारपाच वर्षे माझी इंग्रजी सुधारण्यासाठी मी प्रयत्न करत आहे व त्यात मला बऱ्यापैकी यशही मिळत आहे . अजून एक दोन वर्षात मी इंग्रजी व्यवस्थित बोलू वाचू शकेन असा आत्मविश्वास वाटतो . पण जर माझ्या आईवडिलांनी मला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं असतं तर एवढे प्रयत्न करावे लागले नसते व आज मी सहज इंग्रजी बोलू , वाचू , समजू शकले असते हे नक्की ..... ह्या विचाराने काही फारसा खेद होत नाही पण क्वचित हा विचार मनात तरळून जातो हे मात्र खरं .

In reply to by nishapari

थॉर माणूस 13/12/2017 - 00:38
माझे शिक्षण दहावीपर्यंत मराठी आणि त्यापुढे अर्थात इंग्रजी माध्यमातून झाले. अजूनपर्यंत कसलेही नुकसान झालेले नाही. परदेशवार्‍यांमधे क्लायंट्स अनेकदा "तुमचे इंग्रजी उत्तम आहे, आणि उच्चारसुद्धा सहज समजतात" असे स्वतःहून म्हणालेत म्हणजे इंग्रजीसुद्धा बर्‍यापैकीच असावी (गंमत म्हणून ielts च्या मॉक टेस्ट दिलेल्या, ९ पैकी ८-८.५ सरासरी रेटींग आले होते.) मुलांना भाषाच काय कुठल्याही विषयाचे ज्ञान व्यवस्थीत मिळावे ही पालकांची जबाबदारी असते. त्यामूळे जर इंग्रजी माध्यमातील मुलांना मराठी नीट समजावी म्हणून प्रयत्न करता येत असतील तर मराठी माध्यमातील मुलांना इंग्रजी नीट समजावी म्हणून प्रयत्न करणे अशक्य नसावे.

babu b 07/12/2017 - 08:56
संघाने आता गुरुकुल सुरु करण्याचे मनावर घ्यावे.

nishapari 07/12/2017 - 08:58
आपल्याच वयाची किंवा लहान वयाची मुले अस्खलित इंग्रजी बोलत आहेत आणि आपण मात्र तशी बोलू शकत नाही या विचाराने खूप कमीपणाची भावना जाणवते ... केवळ पालकांच्या मराठीच्या अट्टाहासर्वपोटी मुलांवर ह्या न्यूनगंडाला सामोरे जायची वेळ येऊ नये असं मला वाटतं . मातृभाषा नीट बोलता लिहिता येण्यासाठी 10 वर्षे मातृभाषेच्या माध्यमाच्या शाळेत काढायची निश्चितच गरज नसते ... पालक सहज मुलांना मातृभाषा व्यवस्थित शिकवू शकतात . अर्थात सुमार इंग्रजी शाळेत घालून आणि घरीही मराठीकडे लक्ष न देऊन ना धड मराठी ना धड इंग्रजी अशी मुलांची धेडगुजरी अवस्था करण्यापेक्षा सरळ मराठी शाळाच बरी त्यातून मुलांचे अन्य विषयांचे ज्ञान तरी पक्के होईल ..... पण चांगल्या दर्जाची इंग्रजी शाळा उपलब्ध असेल तर मुलांना तिथे घालणेच श्रेयस्कर . हे ज्यांच्या मुलांना कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी , करिअर , बिजनेस वगैरे करायचा आहे , उच्चशिक्षण घ्यायचे आहे , पुढेमागे परदेशी जायचे आहे किंवा मायदेशातच उत्तम पगाराची नोकरी मिळवायची आहे त्यांच्याकरता आहे . इंग्रजीची मुळीच आवश्यकता पडणार नाही अशीही करिअरची - उद्योगधंद्यांची क्षेत्रे आहेत , त्यांतच मुलाला पाठवायचे असेल तर काही प्रश्न नाही ... पण हा चॉईस करण्याचा अधिकार मुलाकडे असावा असं मला वाटतं ... पुढे मोठेपणी इंग्रजी येत नसल्याने अशा क्षेत्रांपैकी एखाद्या क्षेत्राची निवड करण्याची वेळ मुलावर येऊ नये .

In reply to by nishapari

शब्दबम्बाळ 07/12/2017 - 09:07
आपल्याच वयाची किंवा लहान वयाची मुले अस्खलित इंग्रजी बोलत आहेत आणि आपण मात्र तशी बोलू शकत नाही या विचाराने खूप कमीपणाची भावना जाणवते
हि भावना आजूबाजूला कोणी अस्खलित कानडी, तामिळ, कोकणी, हिंदी इत्यादी भाषा बोलताना ऐकल्या तरी येते कि इंग्रजी स्पेशल केस आहे? आणि इंग्रजी हि फक्त एक भाषाच आहे मला वाटते, तीही व्यवस्थित शिकवली कि यायला काही हरकत नाही! त्यासाठी संपूर्ण शिक्षणच इंग्रजीमध्ये घेणं "हाच" उपाय आहे का?? शाळांच्या दर्जाबाबत मात्र सहमत!

In reply to by शब्दबम्बाळ

nishapari 13/12/2017 - 01:10
बहुतांश मराठी शाळांमध्ये इंग्रजी व्यवस्थित , म्हणजे बोलता येण्याइतपत व्यवस्थित शिकवली जात नाही , आणि सगळेच पालक इंग्रजी बोलू शकत नाही की ते घरी शिकवतील ... त्याउलट बहुतेक सगळे पालक मराठी व्यवस्थित बोलू वाचू लिहू शकतात त्यामुळे ते मुलांना मराठी नीट शिकवू शकतात . आणि शाळेत मुले इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात . अस्खलित तामिळ , कानडी , कोकणी इत्यादी भाषा बोलणाऱ्यांना पाहून कमी पणाची भावना जाणवत नाही , कारण ती त्यांची मातृभाषा असते . मी माझी मातृभाषा अस्खलित बोलू शकते , ते त्यांची बोलू शकतात , त्यामुळे ते माझ्यापेक्षा सरस ठरत नाहीत . त्याचप्रमाणे इंग्रजी बोलणारा फॉरेनर पाहूनही मला कमीपणाची भावना वाटणार नाही कारण तो त्याची मातृभाषा बोलत असेल त्यात काही ग्रेट नाही . पण स्वतःची मातृभाषा उदा. मराठी / हिंदी / तामिळ + इंग्रजी अशा दोन भाषा येणाऱ्या व्यक्तीसमोर मात्र मला कमीपणाची भावना जाणवेल कारण त्याचा अर्थ मी त्या व्यक्तीपेक्षा कुठेतरी कमी आहे असा असेल .

माझी बुद्धि कमी पडली.. दोन वेळा लेख वाचला पण 'मूळ' लक्षातच येत नाही..इंगजी येत नाही म्हणुन दुःखः करावे की मराठी नामशेष होते म्हणुन आक्रोश.. हेच समजत नाही..
मराठी शाळांतील घटती पटसंख्या हा कोण्या चर्चेचा विषय होऊ शकतो असे आम्हास बिलकुल वाटत नाही. किंबहुना त्यात चर्चा करण्यासारखे काय आहे असाच विचार आमच्या मनात येतो. तसे पाहता मराठी ही फार प्राचीन भाषा आहे. कित्येक मराठी भाषाकोविदांप्रमाणे संस्कृत पश्चात जी भाषा जन्मास आली ती मराठीच. यापेक्षा पुढे जाऊन काही (अतिरेकी) मराठी प्रेमी मराठी ही अश्मयुगीन कालखंडापासून असल्याचे पुरावे देखील सादर करू शकतील. (सध्या तर या अशाच अतिरेक्यांचे पेव फुटलेले दिसते. कालांतराने ही मंडळी मंडळांतून फुटतात किंवा यांना कोणीतरी हातापायाने फोडते ती गोष्ट वेगळी). असो.... तर मुद्दा आहे मराठी शाळांतील घटती पटसंख्या.