मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दुष्काळी शेतकऱ्याचे मनोगत ...

अमितसांगली ·

In reply to by प्रचेतस

अमितसांगली 21/05/2012 - 08:54
तुम्ही या कवितेचे पण विडंबन कराल असे गृहीत धरूनच हि कविता पोस्ट केली होती...किंबहुना मी स्वताच कशा प्रकारे याचे विडंबन होईल याचाही विचार केला होता...माझ्यासाठी अनपेक्षित पण सुखद प्रतिसाद....... खूप खूप धन्यवाद सर ....

In reply to by प्रचेतस

@अरे मी सरसकट विडंबनं करत नाही रे. >>> तरी लोक मग अठवण का काढतात बरं? :-D @विडंबनाची फॅक्टरी आत्माजींकडे असते. >>> घ्या...! धंदा डुबला,तर भागिदार कसे अंग झटकतात. दु...दु... अ. ;-) आप कितना भी मू फेर लो,मगर लोग तो याद रखेंगे ही... :-)

अमृत 21/05/2012 - 09:31
विदर्भात लहानाचा मोठा झाल्याने हे सगळं आजू बाजूला घडताना पाहिलं आहे :-( केवळ ५-१०हजाराच्या कर्जापायी आत्महत्या केल्याची तर कित्येक उदाहरणं आहेत... अशा संवेदनशील विषयाचे मिपावर नक्कीच विडंबन होणार नाही याची खात्री बाळगू शकतोस... अमृत

In reply to by अमृत

अमितसांगली 21/05/2012 - 09:39
वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने मी दुष्काळी भाग ८ वर्षे जवळून अनुभवला आहे...पाण्याची, विजेची टंचाई, महागाई आणि पैशाची कमतरता....अतिशय बिकट परिस्थिती....

In reply to by प्रचेतस

अमितसांगली 21/05/2012 - 08:54
तुम्ही या कवितेचे पण विडंबन कराल असे गृहीत धरूनच हि कविता पोस्ट केली होती...किंबहुना मी स्वताच कशा प्रकारे याचे विडंबन होईल याचाही विचार केला होता...माझ्यासाठी अनपेक्षित पण सुखद प्रतिसाद....... खूप खूप धन्यवाद सर ....

In reply to by प्रचेतस

@अरे मी सरसकट विडंबनं करत नाही रे. >>> तरी लोक मग अठवण का काढतात बरं? :-D @विडंबनाची फॅक्टरी आत्माजींकडे असते. >>> घ्या...! धंदा डुबला,तर भागिदार कसे अंग झटकतात. दु...दु... अ. ;-) आप कितना भी मू फेर लो,मगर लोग तो याद रखेंगे ही... :-)

अमृत 21/05/2012 - 09:31
विदर्भात लहानाचा मोठा झाल्याने हे सगळं आजू बाजूला घडताना पाहिलं आहे :-( केवळ ५-१०हजाराच्या कर्जापायी आत्महत्या केल्याची तर कित्येक उदाहरणं आहेत... अशा संवेदनशील विषयाचे मिपावर नक्कीच विडंबन होणार नाही याची खात्री बाळगू शकतोस... अमृत

In reply to by अमृत

अमितसांगली 21/05/2012 - 09:39
वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने मी दुष्काळी भाग ८ वर्षे जवळून अनुभवला आहे...पाण्याची, विजेची टंचाई, महागाई आणि पैशाची कमतरता....अतिशय बिकट परिस्थिती....
लेखनविषय:
काव्यरस
भिखेची तिजोरी, पैशाचा तुटवडा जीव घे रे देवा माझा, जीव घे रे माझा....... निसर्गाची साथ नाही, नशिबाचा हात नाही, दुष्काळाची अवकृपा पाठ काही सोडत नाही, थकलेल्या हातांनी या, करू कसा सामना, जीव घे रे देवा माझा, जीव घे रे माझा....... उसालाही दर नाही, कापसालाही भाव नाही, दोन वेळच्या अन्नाची पण, सोय काही होत नाही, हरलेल्या जीवाचा या, प्राण काही जाईना, जीव घे रे देवा माझा, जीव घे रे माझा....... प्याकेजच्या नावाखाली केला विकासाचा भास, मतांचे राजकारणच फक्त, यांच्यासाठी खास जीवघेण्या या राज्यात, कोंडतोय माझा श्वास, नाही राहिली आता मला, कशाचीच आस, दारिद्र्याचे चटके आता, काही केल्या सोसेना, जीव घे रे

अंगणात बाप, दारात माय,

ज्ञानोबाचे पैजार ·

In reply to by jaypal

परवाही एका दुसर्‍या कुठल्यातरी कवितेवर 'संस्कृतानुवाद असता तर मजा आली असती' असा प्रतिसाद होता. ही काय चेष्टा आहे? यात नक्की काय विनोद आहे ते कळत नाही, पण संस्कृतभाषेची थट्टा करणे योग्य नाही इतकेच नमूद करतो.

In reply to by चैतन्य दीक्षित

एखाद्या गोष्टीचा संस्कृत अनुवाद केल्याने संस्कृतची थट्टा कशी होते ते कृपया समजावून सांगता काय ? त्यानंतर संस्कृतची थट्टा करणे योग्य का नाही यावर चर्चा करूच.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

एखाद्या गोष्टीचा संस्कृत अनुवाद केल्याने संस्कृतची थट्टा होते असे मला म्हणायचे नाही. पण 'उचलली जीभ, लावली टाळ्याला' असं करत संस्कृत अनुवाद हवा होता असे प्रतिसाद दिसतात, वर डोळे मारणारी स्मायलीही असते, यातून मला तरी थट्टेचा सूर जाणवला. म्हणून हे योग्य नाही इतकेच नमूद केले. कुणावरही वैयक्तिक टीका करण्याचा हेतू नव्हता.

In reply to by पैसा

स्मिता. 13/05/2012 - 15:33
वाचून अगदी अशीच स्थिती झाली =)) =)) संस्कृतात अनुवाद असता तर बहार आला असता! हल्ली पैसाताई बर्‍याचवेळा भटजीबुवांच्या 'रिझर्व्ड टेरेटरीमधे' अतिक्रमण करताना दिसतात ;)

जोशी 'ले' 13/05/2012 - 14:19
:: काय हुईल बाजारन जर आली आई काय हुईल बाजारन जर आली आई सांगेन आई ह्यो तुजा जावई, मागन मला घालायाला येनार हाय :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) काय काय श्लेष दडलेत....:-)

शुचि 13/05/2012 - 19:45
एकेक नग आहेत मिपावर :) ...... काही प्रतिसादही उच्च कोटींचे आहेत.

प्यारे१ 14/05/2012 - 11:09
खिक. अवांतर : 'माताय,तद माताय' वर बंदी आणावी लागेल चैतन्य दिक्षितांच्या म्हणण्यानुसार! मग अश्व विराजीत करण्याचं तर लांबच ;)

उपटसुंभ 20/06/2012 - 19:33
काय हुईल बाजारन जर आली आई काय हुईल बाजारन जर आली आई सांगेन आई ह्यो तुजा जावई, मागन मला घालायाला येनार हाय अफलातून..! :)

In reply to by होबासराव

आदूबाळ 13/01/2016 - 15:45
थर्ड अंपायरकडे रेफर करताना मैदानातला अंपायर जशी खूण करतो तशी खूण गोविंदा करतो. असं का असावं हे कोडं बरेच दिवस उलगडलं नव्हतं. मग लक्षात आलं की "द्वारे" हा संस्कृत शब्द लोकांना कळेल की नाही या भीतीने दरवाजाचा आकार हवेत काढून दाखवण्यात आला आहे!

वपाडाव 14/01/2016 - 15:38
सुन्दर... अशाच काही गाण्यान्चे भाषाण्तर केलेले आहे. सवडीने टाकीन.

In reply to by jaypal

परवाही एका दुसर्‍या कुठल्यातरी कवितेवर 'संस्कृतानुवाद असता तर मजा आली असती' असा प्रतिसाद होता. ही काय चेष्टा आहे? यात नक्की काय विनोद आहे ते कळत नाही, पण संस्कृतभाषेची थट्टा करणे योग्य नाही इतकेच नमूद करतो.

In reply to by चैतन्य दीक्षित

एखाद्या गोष्टीचा संस्कृत अनुवाद केल्याने संस्कृतची थट्टा कशी होते ते कृपया समजावून सांगता काय ? त्यानंतर संस्कृतची थट्टा करणे योग्य का नाही यावर चर्चा करूच.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

एखाद्या गोष्टीचा संस्कृत अनुवाद केल्याने संस्कृतची थट्टा होते असे मला म्हणायचे नाही. पण 'उचलली जीभ, लावली टाळ्याला' असं करत संस्कृत अनुवाद हवा होता असे प्रतिसाद दिसतात, वर डोळे मारणारी स्मायलीही असते, यातून मला तरी थट्टेचा सूर जाणवला. म्हणून हे योग्य नाही इतकेच नमूद केले. कुणावरही वैयक्तिक टीका करण्याचा हेतू नव्हता.

In reply to by पैसा

स्मिता. 13/05/2012 - 15:33
वाचून अगदी अशीच स्थिती झाली =)) =)) संस्कृतात अनुवाद असता तर बहार आला असता! हल्ली पैसाताई बर्‍याचवेळा भटजीबुवांच्या 'रिझर्व्ड टेरेटरीमधे' अतिक्रमण करताना दिसतात ;)

जोशी 'ले' 13/05/2012 - 14:19
:: काय हुईल बाजारन जर आली आई काय हुईल बाजारन जर आली आई सांगेन आई ह्यो तुजा जावई, मागन मला घालायाला येनार हाय :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) :-) काय काय श्लेष दडलेत....:-)

शुचि 13/05/2012 - 19:45
एकेक नग आहेत मिपावर :) ...... काही प्रतिसादही उच्च कोटींचे आहेत.

प्यारे१ 14/05/2012 - 11:09
खिक. अवांतर : 'माताय,तद माताय' वर बंदी आणावी लागेल चैतन्य दिक्षितांच्या म्हणण्यानुसार! मग अश्व विराजीत करण्याचं तर लांबच ;)

उपटसुंभ 20/06/2012 - 19:33
काय हुईल बाजारन जर आली आई काय हुईल बाजारन जर आली आई सांगेन आई ह्यो तुजा जावई, मागन मला घालायाला येनार हाय अफलातून..! :)

In reply to by होबासराव

आदूबाळ 13/01/2016 - 15:45
थर्ड अंपायरकडे रेफर करताना मैदानातला अंपायर जशी खूण करतो तशी खूण गोविंदा करतो. असं का असावं हे कोडं बरेच दिवस उलगडलं नव्हतं. मग लक्षात आलं की "द्वारे" हा संस्कृत शब्द लोकांना कळेल की नाही या भीतीने दरवाजाचा आकार हवेत काढून दाखवण्यात आला आहे!

वपाडाव 14/01/2016 - 15:38
सुन्दर... अशाच काही गाण्यान्चे भाषाण्तर केलेले आहे. सवडीने टाकीन.
अरे अंगणात बाप अन दारात माय, घरला तुज्या यायला मी खुळा हाय की काय, येड्या, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, घराकडे आलो तर काय काय देशील घराकडे आलो तर काय काय देशील गरम गरम पीठल अन भाकर तू खाशील सोताच्या हातानी भरवणार हाय, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, पोटभर खाल्यावर लै झोप येते पोटभर खाल्यावर लै झोप येते दोघांसाठी खोलीत गोधडी घालते खोलीच दार आतुन लावनार हाय, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, काय हुईल बाजारन जर आली आई काय हुईल बाजारन जर आली आई सांगेन आई ह्यो तुजा जावई, मागन मला घालायाला येनार हाय

सुप्रभात .. शुभ रजनी ...

विदेश ·

प्रचेतस 12/05/2012 - 11:57
कवितेचे शीर्षक पाहून सुसकाळ, सुदुपार, सुसंध्याकाळ, सुरात्र असे म्हणणारे आमचे मिपाकर मित्र श्री. चचा उर्फ चतुर चाणक्य यांची आठवण झाली.

प्रचेतस 12/05/2012 - 11:57
कवितेचे शीर्षक पाहून सुसकाळ, सुदुपार, सुसंध्याकाळ, सुरात्र असे म्हणणारे आमचे मिपाकर मित्र श्री. चचा उर्फ चतुर चाणक्य यांची आठवण झाली.
काव्यरस
सुप्रभात .. शुभ रजनी ... कशासाठी दोस्त ? अफजलगुरू कसाब मजेत मस्त आपण महागाईने नेहमीच त्रस्त गृहिणी टंचाईत नित्य चिंताग्रस्त सामान्यांची स्वप्ने धुळीत उध्वस्त नेतेमंडळीचे दौरे कायम जबरदस्त जनतेची कमाई दलालाकडून फस्त सभागृह नेहमी गोंधळातच व्यस्त गुड मॉर्निंग... गुड नाईट... कशासाठी दोस्त ? "

(एक चारोळी)

कुंदन ·

कुंदन, असं काय करुन राह्यला बाबा.....! बाकी, ओळी भावपूर्ण आणि खोल असा आशय दडलेल्या वाटतात. प्रतिभावान वाचकांना कविता एका उंचीवर नक्कीच घेऊन जात असेल असे वाटते. (च्यायला, मित्राचे धागे असल्यामुळे कशाचंही आणि काहीही कौतुक करावं लागतं) -दिलीप बिरुटे

धन्या 08/05/2012 - 10:47
बिळात भींतीच्या घुसतो मी म्हणू कसे तू आत घे मला या घराची तर मालकीण तू मी एक उंदीर कळकटलेला र ला र आणि ट ला ट लावून कविता पाडायचीच म्हटली तर ती मिनिटाभरात तयार होते. :) पूर्वाश्रमीचा रटरट कवी, धनादेश

कुंदन, असं काय करुन राह्यला बाबा.....! बाकी, ओळी भावपूर्ण आणि खोल असा आशय दडलेल्या वाटतात. प्रतिभावान वाचकांना कविता एका उंचीवर नक्कीच घेऊन जात असेल असे वाटते. (च्यायला, मित्राचे धागे असल्यामुळे कशाचंही आणि काहीही कौतुक करावं लागतं) -दिलीप बिरुटे

धन्या 08/05/2012 - 10:47
बिळात भींतीच्या घुसतो मी म्हणू कसे तू आत घे मला या घराची तर मालकीण तू मी एक उंदीर कळकटलेला र ला र आणि ट ला ट लावून कविता पाडायचीच म्हटली तर ती मिनिटाभरात तयार होते. :) पूर्वाश्रमीचा रटरट कवी, धनादेश
लेखनविषय:
श्रेय : दोन चारोळ्या - http://www.misalpav.com/node/21589 ओळखीच्या पाणवठ्यावर रात्रभर, पिउन जाई राजकुमार ! दिसतो जरी रुबाबदार, पितो मात्र उधारीवर !!

पानी आनाया जावू कशी

पाषाणभेद ·
काव्यरस
पानी आनाया जावू कशी हांडा घेतला बादली घेतली घेतली ग बाई मी कळशी पन पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||धृ|| दुसरी स्त्री: का गं आसं काय म्हनतीया? आगं विहीर कोरडी, हापसा तुटका नाला भाकड, नदी सुकी ग बाई नदी सुकी मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||१|| दरवर्शाची ही रडगानी पावसाळ्यात म्होप पानी हिवाळा सरता अंगावर काटा पान्यासाठी लई बोभाटा प्यायाला नाही पानी आन कशी करावी सांगा शेती मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी?

( नको देव राया , राज्यसभा पाहू )

अमोल केळकर ·

बॅटमॅन 27/04/2012 - 14:50
>>तुजविण कोण न दिसे संघातुनी ! पळू लागे धोनी, घरीबाई ! अगदी!!!! >>निवृतीची आस, दिसते आम्हास ! घेई जहिरात आपुल्या कवेत !! बेक्कार* विडंबन!!!! खल्लास! * हा शब्द बर्‍याच वर्तुळांत कौतुकार्थाने वापरला जातो याची नोंद घेणे.

JAGOMOHANPYARE 27/04/2012 - 14:56
हेच जर भाजपाने उमेदवारी दिली असती तर केळकराना ही कविता सुचली असती का? सचिनचे कौतुकच! भ्रमवृंदाच्या नाकावर टिच्चून काँग्रेसमध्ये दाखल. :) खा.. http://i01.i.aliimg.com/photo/v0/110970375/Eno_Fruit_Salt.jpg

In reply to by JAGOMOHANPYARE

भ्रमवृंदाच्या नाकावर टिच्चून काँग्रेसमध्ये दाखल.
प्रतिसाद अतिशय आवडला. तुम्ही तुमचे सदस्यनाम बदलून 'MAROBRAHMINSARE' असे का घेत नाही. अगदी योग्य दिसेल तुमच्या विचार आणि लेखन शैलीला.

In reply to by परिकथेतील राजकुमार

सोत्रि 28/04/2012 - 09:24
तुम्ही तुमचे सदस्यनाम बदलून 'MAROBRAHMINSARE' असे का घेत नाही
- (खुर्चीतुन सांडलेला) सोकाजी

In reply to by परिकथेतील राजकुमार

कौतिक राव 30/04/2012 - 06:43
खल्लास लई भारीईईईईईईईईईई १ नम्बर.. प्रतिक्रियान्चा राजा हि सगळी विशेषण लावावी लागतील अशि फाडू प्रतीक्रिया दिली आहे तुम्ही...

In reply to by JAGOMOHANPYARE

>>>>> सचिनचे कौतुकच! भ्रमवृंदाच्या नाकावर टिच्चून काँग्रेसमध्ये दाखल. जागो मोहन प्यारे, लै निब्बर हाणलाय राव. आवडले. 'भ्रमवृंद' शब्द लै म्हणजे लैच आवडला. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जागो मोहन प्यारे, लै निब्बर हाणलाय राव. आवडले. 'भ्रमवृंद' शब्द लै म्हणजे लैच आवडला.
'समतोल विचारसरणी' म्हणून ज्यांची संपादक पदी निवड झाली आहे, अशा एका प्राध्यापक साहेबांनी अशा जातीवाचक प्रतिक्रियेचे उघड कौतुक करावे ? खेद वाटला. असो....

In reply to by परिकथेतील राजकुमार

गवि 30/04/2012 - 12:06
तात्विकदृष्ट्या अशा एका शब्दाच्या कौतुकाने पुढे सर्वबाजूंनी सतरा नवे शब्द उभे राहण्यास वाव दीड वाव मिळतो असं वाटतं. बाकी सर्वांची एकत्रित इच्छा...

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मृत्युन्जय 30/04/2012 - 15:29
'भ्रमवृंद' शब्द वापरल्याबद्दल जामोप्याचे अभिनंदन तुम्हाला का करावेसे वाटले? हा कोणाला निब्बर हाणला आहे असे तुम्हाला वाटते? भ्रमवृंदाच्या नाकावर टिच्चून म्हणजे नक्की कोणाच्या नाकावर टिच्चुन?

In reply to by मृत्युन्जय

सोत्रि 30/04/2012 - 21:23
हे आणि असे बरेच काही प्रश्न डोक्यात वळवलले होते, पण उत्तर येणार नाही अशी खात्री असल्यामुळे ते इथे विचारून काही अर्थ नाही. असोच... - ('भ्रमा'चा भोपळा न फुटलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

अमोल खरे 30/04/2012 - 22:01
ब्राम्हणांना शिव्या देणं सर्वात सोप्पं आहे. बाकी सर्वांचे ठीक आहे पण बिरुट्यांनी संपादक असुनही असे विधाने करावे त्याचे दु:ख आहे. अर्थात मी कोकणस्थ ब्राम्हण असल्याचा मला तुफान अभिमान आहे आणि कोणी कितिही बोलले तरी तो कायमच राहणार हे ही लिहुन घ्या.

In reply to by अमोल खरे

अरेरे, इतके हळवे होऊ नका. मी काही कोणाला शिव्या-बिव्या दिलेल्या नाही. बाकी, आपल्या तुफान अभिमानाचं कौतुकच आहे. ''भ्रमवृंद'' शब्दाचा अर्थ घेतला तर कोणत्याही '' विपरित ज्ञानाच्या किंवा केवळ भ्रम असलेल्या समुदायाबद्दल' हा शब्द वापरता येईल. तो शब्द एका विशिष्ट समुदायाबद्दलच वापरला आहे, अशा अर्थाने शब्दाकडे बघितले की मग उगाच ताण येणार. ताण घेऊ नये, असे मला वाटते. बाकी, आपापली मर्जी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

JAGOMOHANPYARE 01/05/2012 - 01:18
सहमत.. भ्रमाचा काहीतरी जातीवाचक अर्थ घेऊन उगाचच ब्रह्मघोटाळा कशापायी करायचा? :) ( ब्रह्मघोटाळा या शब्दातून कोणता जातीवाचक अर्थ कुणी घेऊ नये ही अपेक्षा. :) )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

''भ्रमवृंद'' शब्दाचा अर्थ घेतला तर कोणत्याही '' विपरित ज्ञानाच्या किंवा केवळ भ्रम असलेल्या समुदायाबद्दल' हा शब्द वापरता येईल. तो शब्द एका विशिष्ट समुदायाबद्दलच वापरला आहे, अशा अर्थाने शब्दाकडे बघितले की मग उगाच ताण येणार.
आता मला कळाले की डॉक्टरेट मिळून सुद्धा आमचे रराशेठ नावामागे डॉ. का लावत नाहीत. :) अर्थात डॉक्टरेट हा शब्द एका विशिष्ट व्यक्तिबद्दलच वापरला आहे, अशा अर्थाने शब्दाकडे बघितले की मग उगाच ताण येणार. ताण घेऊ नये, असे मला वाटते. बाकी, आपापली मर्जी.

In reply to by JAGOMOHANPYARE

मृगनयनी 30/04/2012 - 23:00
"१४ एप्रिल २०१२" या शुभदिनी वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार कॉन्ग्रेस आय'चे माननीय सचिव- "राहुल'जी गान्धी" यांनी ते स्वतः ब्राह्मण असल्याचा दावा / वादा केलेला आहे.. :) ( त्यांची आई इटालियन, वडील - राजीव'जी गान्धी पारशी असताना.. आणि राहुलजींची लॉन्ग टर्म बायको/ मैत्रीण- अफगाणी मुस्लिम असताना) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ;) ;) ;) http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-04-14/india/31341536_1_upper-castes-dalit-leaders-congress-leader इट्स सो इर्रिटेटिन्ग ना!!!!...;) "ब्राह्मण" म्हणवून घेण्यासाठी, त्यांच्या सवयी आत्मसात करण्यासाठी गान्धी घराण्यातले लोकही किती तरसत असतात!.. तिथे सामान्यांचे काय? ;) भारताचे पहिले पन्तप्रधान- "पन्डित जवाहरलाल नेहरु" उर्फ आपले सगळ्यांचे लाडके "नेहरू चिचा" (माझ्या लाडक्या राजीव'जींचे मॅटर्नल ग्रॅन्डपा ;) ) - हे देखील जन्माने काश्मिरी ब्राह्मण होते... बहुधा राहुलबाबा'ला १४ एप्रिल'ला याची आठवण आली असावी!!! :)

In reply to by JAGOMOHANPYARE

अँग्री बर्ड 01/05/2012 - 20:31
तुमची इतर संस्थळांवरची मळमळ वाचून आहे. त्यामुळे असल्याच प्रतिसादांची अपेक्षा होती. हरकत नाही एरवी नाहीतरी जवळ येणाऱ्या राज्याभिषेकाच्या पार्श्वभूमीवर परत एकदा मराठी मुजाहिदीन उर्फ मंबाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांनी परत "वाघ्या कुत्र्याचा पुतळा हलवा" ची आरोळी दिलेलीच आहे, आम्ही पण तिकडे सर्वजण जातीनिशी हजर असू, तुम्ही पण या. बाकी आम्हाला इनोचा पर्याय सुचवण्यापेक्षा तुम्हीच मोठ्या मात्रेत जमालगोटा घ्या, शतकानुशतके साठवून ठेवलेले बाहेर पडले तर उत्तमच.

In reply to by JAGOMOHANPYARE

भ्रमाचा काहीतरी जातीवाचक अर्थ घेऊन उगाचच ब्रह्मघोटाळा कशापायी करायचा? ( ब्रह्मघोटाळा या शब्दातून कोणता जातीवाचक अर्थ कुणी घेऊ नये ही अपेक्षा. )
हा उपदेश करणारी व्यक्ती आता स्वतःच 'ब्रह्मवृंद' शब्द वापरते आहे हे पाहून अंमळ मौज वाटली. टिमक्या बडवत तुमच्यामागे उदो उदो करत धावणार्‍यांचा चेहरा बघायला मजा येईल आता.

In reply to by परिकथेतील राजकुमार

इस्पिक राजा 02/05/2012 - 17:08
ब्रह्मवृंद म्हणाले ते. भ्रमवृंद नाही. भ्रमवृंद वेगळे. ब्रह्मवृंद वेगळे. भ्रमवृंद म्हणजे काय ते श्री. प्रा डॉ दिलीप बिरुट्यांनी सांगितले आहे. श्री मोहन ब्रह्मवृंदातले असल्याचे बोलतात. भ्रमवृंदातले नाही. सचिन ने राजकारणात पडु नये असे जे भ्रमवृंद अर्थात " "कोणतेतरी '' विपरित ज्ञान असलेले किंवा केवळ भ्रमाच्या प्रभावाखाली असलेले " लोक आहेत ते उगा सचिन राज्यसभेवर जाणार म्हणुन विरोध करत आहेत (म्हणजे त्यांना नक्की कसले विपरीत ज्ञान आहे अथवा कसला भ्रम आहे ते श्री. प्रा डॉ दिलीप बिरुटे आणि श्री मोहनच जाणोत) त्यांच्या नाकावर टिच्चुन सचिन राज्यसभेवर जाणार त्यांना श्री मोहन यांनी जबरी टोला हाणलेला दिसतो आहे. श्री. मोहन ब्रह्मवृंदातले म्हणजे ब्राह्मण समाजातले असावेत त्यामुळे ते " मी ब्राह्मण असुन ब्राह्मण समाजावर अनाठायी टीका" कशाला करेन असा युक्तिवाद मांडत आहेत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

इस्पिक राजा 02/05/2012 - 17:08
ब्रह्मवृंद म्हणाले ते. भ्रमवृंद नाही. भ्रमवृंद वेगळे. ब्रह्मवृंद वेगळे. भ्रमवृंद म्हणजे काय ते श्री. प्रा डॉ दिलीप बिरुट्यांनी सांगितले आहे. श्री मोहन ब्रह्मवृंदातले असल्याचे बोलतात. भ्रमवृंदातले नाही. सचिन ने राजकारणात पडु नये असे जे भ्रमवृंद अर्थात " "कोणतेतरी '' विपरित ज्ञान असलेले किंवा केवळ भ्रमाच्या प्रभावाखाली असलेले " लोक आहेत ते उगा सचिन राज्यसभेवर जाणार म्हणुन विरोध करत आहेत (म्हणजे त्यांना नक्की कसले विपरीत ज्ञान आहे अथवा कसला भ्रम आहे ते श्री. प्रा डॉ दिलीप बिरुटे आणि श्री मोहनच जाणोत) त्यांच्या नाकावर टिच्चुन सचिन राज्यसभेवर जाणार त्यांना श्री मोहन यांनी जबरी टोला हाणलेला दिसतो आहे. श्री. मोहन ब्रह्मवृंदातले म्हणजे ब्राह्मण समाजातले असावेत त्यामुळे ते " मी ब्राह्मण असुन ब्राह्मण समाजावर अनाठायी टीका" कशाला करेन असा युक्तिवाद मांडत आहेत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

JAGOMOHANPYARE 02/05/2012 - 17:18
इथे ब्रह्मवृंद शब्दातून मी माझी जात सांगितलेली आहे.. त्यासाठी हाच शब्द वापरावा लागणार ना? भ्रमवृंद या शब्दातून कुणी काय अर्थ घ्यावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न. समोरच्याच्या मेंदूचे स्वातंत्र्य मी कशाला अडवू? :)

प्रासंगिक कवितेत 'करुण' भावना उत्तम उतरल्या आहेत. :) च्यायला, दिवस उगवला की सचिन, दिवस मावळला की सचिन. एक बरं दिसलं 'राष्ट्रपती पदासाठी' अजून आपल्या देवाची चर्चा सुरु नाही. :) -दिलीप बिरुटे

In reply to by सुहास..

मृगनयनी 30/04/2012 - 13:17
३३ कोटी कमी पडले Wink :( हे काय सुहास'जी.... तुम्हाला सचिन टेन्दुलकर बद्दल असं काही बोलताना काहीच्च कसं वाटत नाही!!! तो कोट्याधीश आहे.. म्हणून असा सारखा सारखा उद्धार करायचा का? सचिनला नावे ठेवणारा म्हणजे या देशाचा शत्रूच असतो..इतकेच नव्हे.. तर त्याच्यावर देशद्रोही असल्याचा गुन्हा दाखल होऊ शक्तो बर्र का!!!हे साधे समीकरण आहे... तुमच्या सारख्या प्वॉटात दुखत असेल.. तर कायम चूर्ण घ्या!! ;) "आपल्या" माणसाबद्दल कुणी असं बोल्तं कं.. इतर धागे पहा.. किती बुरबुरून स्तुती करताहेत सगळे आपल्या "देवा"ची.... तुम्ही अश्या त्यांच्या बावणा दुखवू शकत नाही!!! =)) =)) =)) =)) =)) आणि क्रिकेटमदून निर्वृत्त झाल्यावर "सचिन"सारख्या देवानी काय करायंचं ? आपली क्रिकेटची बॅट किन्वा कॅप लिलावात काढून मिळणारे पैसे, डॉलर्स सचिन मोठ्ठ्ठ्य्या मनाने दान करतो... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) निवृत्त झाल्यावर मग दानधर्म करण्यासाठी त्याला आपला बैन्क बैलन्स शेक करावा लागेल.. मग त्याच्या खिशाला तोशीस लागेल... ओह्ह्ह मा$$$ गॉड्श्श्श्!! ..... ;) ;) ;) अशी "देवा" ला स्वतःचीच दानपेटी कशी बरं फोडू द्यायची ? ;) त्यामुळे सचिनला राज्यसभेवर आणण्याचा कॉन्ग्रेस'चा आणि प्रतिभातैंचा निर्णय अतिस्तुत्यच आहे.... तो सेलेब्रिटी आहे... एक आयकॉन आहे.. म्हणजे तो सामान्य माणसापेक्षा वेगळा आहे.. असे अजिबात मानायचे नाही... सामान्य माणसे जशी आपल्या अत्रुप्त इच्च्च्चा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलम्ब करतात.. तसाच सचिनही करतो!! .. फरक इतकाच की सामन्य लोकांच्या व्यथा मिडियावाले टीव्ही वरती दाखवित नाही.. हलकट साले! ;) .. आणि सचिनच्या व्यथा मात्र जास्तीत जास्त फूटेज देऊन दाखविल्या जातात!!!. ४०० स्क्वे. फूटाच्या एक्स्टृऑ जागेमुळे सामान्य माणसाला जेवढा आनन्द होतो.. तेवढाच्च आनन्द सचिनलाही होतो. हे कृपया कुणीही विसरू नये!!! ;) ;) =)) =)) उलट आमची मागणी आहे, की सचिन'ला "राष्ट्रपती"च्च बणवा... आणि तो पुण्यातला की खडकी'तला बान्धकाम थाम्बवलेला प्रतिभा पाटलांचा बन्गला सगळ्यांनी मोठ्ठ्या मणाने सचिनला गिफ्ट देऊन टाका!!!.. :) :)

विकास 27/04/2012 - 16:45
Clapping Smiley अंतस्थ बातमी: दिल्लीदरबारी खलबते चालली होती... चिंता होती, आपल्या पॉप्यूलॅरीटीस काय झाले? शेवटी कळले की ती मुंबईतील एक व्यक्ती हडप करत आहे. मग उपाय दोनः एक आपण तिच्यासारखे त्यातल्या त्यातला सोपा मार्ग शोधला... (मधे येथेच वाचल्याप्रमाणे गांधीजी म्हणाले होते की अवघड मार्ग सहसा बरोबर असतो... ;) )

JAGOMOHANPYARE 27/04/2012 - 21:33
केळकर मामा, तुम्ही भविष्य, कुंडल्या बघता म्हणे... सचिन तुम्हाला असा धक्का देणार आहे हे आधी कुठल्या ग्रहाने किंवा राशीने नाही का सांगितले? :) सचिनची खासदारकी नक्की आहे ना? नाहीतर या केळकराची अभद्र नजर लागायची आणि तो उद्या नकार द्यायचा! :(

बॅटमॅन 27/04/2012 - 14:50
>>तुजविण कोण न दिसे संघातुनी ! पळू लागे धोनी, घरीबाई ! अगदी!!!! >>निवृतीची आस, दिसते आम्हास ! घेई जहिरात आपुल्या कवेत !! बेक्कार* विडंबन!!!! खल्लास! * हा शब्द बर्‍याच वर्तुळांत कौतुकार्थाने वापरला जातो याची नोंद घेणे.

JAGOMOHANPYARE 27/04/2012 - 14:56
हेच जर भाजपाने उमेदवारी दिली असती तर केळकराना ही कविता सुचली असती का? सचिनचे कौतुकच! भ्रमवृंदाच्या नाकावर टिच्चून काँग्रेसमध्ये दाखल. :) खा.. http://i01.i.aliimg.com/photo/v0/110970375/Eno_Fruit_Salt.jpg

In reply to by JAGOMOHANPYARE

भ्रमवृंदाच्या नाकावर टिच्चून काँग्रेसमध्ये दाखल.
प्रतिसाद अतिशय आवडला. तुम्ही तुमचे सदस्यनाम बदलून 'MAROBRAHMINSARE' असे का घेत नाही. अगदी योग्य दिसेल तुमच्या विचार आणि लेखन शैलीला.

In reply to by परिकथेतील राजकुमार

सोत्रि 28/04/2012 - 09:24
तुम्ही तुमचे सदस्यनाम बदलून 'MAROBRAHMINSARE' असे का घेत नाही
- (खुर्चीतुन सांडलेला) सोकाजी

In reply to by परिकथेतील राजकुमार

कौतिक राव 30/04/2012 - 06:43
खल्लास लई भारीईईईईईईईईईई १ नम्बर.. प्रतिक्रियान्चा राजा हि सगळी विशेषण लावावी लागतील अशि फाडू प्रतीक्रिया दिली आहे तुम्ही...

In reply to by JAGOMOHANPYARE

>>>>> सचिनचे कौतुकच! भ्रमवृंदाच्या नाकावर टिच्चून काँग्रेसमध्ये दाखल. जागो मोहन प्यारे, लै निब्बर हाणलाय राव. आवडले. 'भ्रमवृंद' शब्द लै म्हणजे लैच आवडला. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जागो मोहन प्यारे, लै निब्बर हाणलाय राव. आवडले. 'भ्रमवृंद' शब्द लै म्हणजे लैच आवडला.
'समतोल विचारसरणी' म्हणून ज्यांची संपादक पदी निवड झाली आहे, अशा एका प्राध्यापक साहेबांनी अशा जातीवाचक प्रतिक्रियेचे उघड कौतुक करावे ? खेद वाटला. असो....

In reply to by परिकथेतील राजकुमार

गवि 30/04/2012 - 12:06
तात्विकदृष्ट्या अशा एका शब्दाच्या कौतुकाने पुढे सर्वबाजूंनी सतरा नवे शब्द उभे राहण्यास वाव दीड वाव मिळतो असं वाटतं. बाकी सर्वांची एकत्रित इच्छा...

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मृत्युन्जय 30/04/2012 - 15:29
'भ्रमवृंद' शब्द वापरल्याबद्दल जामोप्याचे अभिनंदन तुम्हाला का करावेसे वाटले? हा कोणाला निब्बर हाणला आहे असे तुम्हाला वाटते? भ्रमवृंदाच्या नाकावर टिच्चून म्हणजे नक्की कोणाच्या नाकावर टिच्चुन?

In reply to by मृत्युन्जय

सोत्रि 30/04/2012 - 21:23
हे आणि असे बरेच काही प्रश्न डोक्यात वळवलले होते, पण उत्तर येणार नाही अशी खात्री असल्यामुळे ते इथे विचारून काही अर्थ नाही. असोच... - ('भ्रमा'चा भोपळा न फुटलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

अमोल खरे 30/04/2012 - 22:01
ब्राम्हणांना शिव्या देणं सर्वात सोप्पं आहे. बाकी सर्वांचे ठीक आहे पण बिरुट्यांनी संपादक असुनही असे विधाने करावे त्याचे दु:ख आहे. अर्थात मी कोकणस्थ ब्राम्हण असल्याचा मला तुफान अभिमान आहे आणि कोणी कितिही बोलले तरी तो कायमच राहणार हे ही लिहुन घ्या.

In reply to by अमोल खरे

अरेरे, इतके हळवे होऊ नका. मी काही कोणाला शिव्या-बिव्या दिलेल्या नाही. बाकी, आपल्या तुफान अभिमानाचं कौतुकच आहे. ''भ्रमवृंद'' शब्दाचा अर्थ घेतला तर कोणत्याही '' विपरित ज्ञानाच्या किंवा केवळ भ्रम असलेल्या समुदायाबद्दल' हा शब्द वापरता येईल. तो शब्द एका विशिष्ट समुदायाबद्दलच वापरला आहे, अशा अर्थाने शब्दाकडे बघितले की मग उगाच ताण येणार. ताण घेऊ नये, असे मला वाटते. बाकी, आपापली मर्जी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

JAGOMOHANPYARE 01/05/2012 - 01:18
सहमत.. भ्रमाचा काहीतरी जातीवाचक अर्थ घेऊन उगाचच ब्रह्मघोटाळा कशापायी करायचा? :) ( ब्रह्मघोटाळा या शब्दातून कोणता जातीवाचक अर्थ कुणी घेऊ नये ही अपेक्षा. :) )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

''भ्रमवृंद'' शब्दाचा अर्थ घेतला तर कोणत्याही '' विपरित ज्ञानाच्या किंवा केवळ भ्रम असलेल्या समुदायाबद्दल' हा शब्द वापरता येईल. तो शब्द एका विशिष्ट समुदायाबद्दलच वापरला आहे, अशा अर्थाने शब्दाकडे बघितले की मग उगाच ताण येणार.
आता मला कळाले की डॉक्टरेट मिळून सुद्धा आमचे रराशेठ नावामागे डॉ. का लावत नाहीत. :) अर्थात डॉक्टरेट हा शब्द एका विशिष्ट व्यक्तिबद्दलच वापरला आहे, अशा अर्थाने शब्दाकडे बघितले की मग उगाच ताण येणार. ताण घेऊ नये, असे मला वाटते. बाकी, आपापली मर्जी.

In reply to by JAGOMOHANPYARE

मृगनयनी 30/04/2012 - 23:00
"१४ एप्रिल २०१२" या शुभदिनी वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार कॉन्ग्रेस आय'चे माननीय सचिव- "राहुल'जी गान्धी" यांनी ते स्वतः ब्राह्मण असल्याचा दावा / वादा केलेला आहे.. :) ( त्यांची आई इटालियन, वडील - राजीव'जी गान्धी पारशी असताना.. आणि राहुलजींची लॉन्ग टर्म बायको/ मैत्रीण- अफगाणी मुस्लिम असताना) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ;) ;) ;) http://articles.timesofindia.indiatimes.com/2012-04-14/india/31341536_1_upper-castes-dalit-leaders-congress-leader इट्स सो इर्रिटेटिन्ग ना!!!!...;) "ब्राह्मण" म्हणवून घेण्यासाठी, त्यांच्या सवयी आत्मसात करण्यासाठी गान्धी घराण्यातले लोकही किती तरसत असतात!.. तिथे सामान्यांचे काय? ;) भारताचे पहिले पन्तप्रधान- "पन्डित जवाहरलाल नेहरु" उर्फ आपले सगळ्यांचे लाडके "नेहरू चिचा" (माझ्या लाडक्या राजीव'जींचे मॅटर्नल ग्रॅन्डपा ;) ) - हे देखील जन्माने काश्मिरी ब्राह्मण होते... बहुधा राहुलबाबा'ला १४ एप्रिल'ला याची आठवण आली असावी!!! :)

In reply to by JAGOMOHANPYARE

अँग्री बर्ड 01/05/2012 - 20:31
तुमची इतर संस्थळांवरची मळमळ वाचून आहे. त्यामुळे असल्याच प्रतिसादांची अपेक्षा होती. हरकत नाही एरवी नाहीतरी जवळ येणाऱ्या राज्याभिषेकाच्या पार्श्वभूमीवर परत एकदा मराठी मुजाहिदीन उर्फ मंबाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांनी परत "वाघ्या कुत्र्याचा पुतळा हलवा" ची आरोळी दिलेलीच आहे, आम्ही पण तिकडे सर्वजण जातीनिशी हजर असू, तुम्ही पण या. बाकी आम्हाला इनोचा पर्याय सुचवण्यापेक्षा तुम्हीच मोठ्या मात्रेत जमालगोटा घ्या, शतकानुशतके साठवून ठेवलेले बाहेर पडले तर उत्तमच.

In reply to by JAGOMOHANPYARE

भ्रमाचा काहीतरी जातीवाचक अर्थ घेऊन उगाचच ब्रह्मघोटाळा कशापायी करायचा? ( ब्रह्मघोटाळा या शब्दातून कोणता जातीवाचक अर्थ कुणी घेऊ नये ही अपेक्षा. )
हा उपदेश करणारी व्यक्ती आता स्वतःच 'ब्रह्मवृंद' शब्द वापरते आहे हे पाहून अंमळ मौज वाटली. टिमक्या बडवत तुमच्यामागे उदो उदो करत धावणार्‍यांचा चेहरा बघायला मजा येईल आता.

In reply to by परिकथेतील राजकुमार

इस्पिक राजा 02/05/2012 - 17:08
ब्रह्मवृंद म्हणाले ते. भ्रमवृंद नाही. भ्रमवृंद वेगळे. ब्रह्मवृंद वेगळे. भ्रमवृंद म्हणजे काय ते श्री. प्रा डॉ दिलीप बिरुट्यांनी सांगितले आहे. श्री मोहन ब्रह्मवृंदातले असल्याचे बोलतात. भ्रमवृंदातले नाही. सचिन ने राजकारणात पडु नये असे जे भ्रमवृंद अर्थात " "कोणतेतरी '' विपरित ज्ञान असलेले किंवा केवळ भ्रमाच्या प्रभावाखाली असलेले " लोक आहेत ते उगा सचिन राज्यसभेवर जाणार म्हणुन विरोध करत आहेत (म्हणजे त्यांना नक्की कसले विपरीत ज्ञान आहे अथवा कसला भ्रम आहे ते श्री. प्रा डॉ दिलीप बिरुटे आणि श्री मोहनच जाणोत) त्यांच्या नाकावर टिच्चुन सचिन राज्यसभेवर जाणार त्यांना श्री मोहन यांनी जबरी टोला हाणलेला दिसतो आहे. श्री. मोहन ब्रह्मवृंदातले म्हणजे ब्राह्मण समाजातले असावेत त्यामुळे ते " मी ब्राह्मण असुन ब्राह्मण समाजावर अनाठायी टीका" कशाला करेन असा युक्तिवाद मांडत आहेत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

इस्पिक राजा 02/05/2012 - 17:08
ब्रह्मवृंद म्हणाले ते. भ्रमवृंद नाही. भ्रमवृंद वेगळे. ब्रह्मवृंद वेगळे. भ्रमवृंद म्हणजे काय ते श्री. प्रा डॉ दिलीप बिरुट्यांनी सांगितले आहे. श्री मोहन ब्रह्मवृंदातले असल्याचे बोलतात. भ्रमवृंदातले नाही. सचिन ने राजकारणात पडु नये असे जे भ्रमवृंद अर्थात " "कोणतेतरी '' विपरित ज्ञान असलेले किंवा केवळ भ्रमाच्या प्रभावाखाली असलेले " लोक आहेत ते उगा सचिन राज्यसभेवर जाणार म्हणुन विरोध करत आहेत (म्हणजे त्यांना नक्की कसले विपरीत ज्ञान आहे अथवा कसला भ्रम आहे ते श्री. प्रा डॉ दिलीप बिरुटे आणि श्री मोहनच जाणोत) त्यांच्या नाकावर टिच्चुन सचिन राज्यसभेवर जाणार त्यांना श्री मोहन यांनी जबरी टोला हाणलेला दिसतो आहे. श्री. मोहन ब्रह्मवृंदातले म्हणजे ब्राह्मण समाजातले असावेत त्यामुळे ते " मी ब्राह्मण असुन ब्राह्मण समाजावर अनाठायी टीका" कशाला करेन असा युक्तिवाद मांडत आहेत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

JAGOMOHANPYARE 02/05/2012 - 17:18
इथे ब्रह्मवृंद शब्दातून मी माझी जात सांगितलेली आहे.. त्यासाठी हाच शब्द वापरावा लागणार ना? भ्रमवृंद या शब्दातून कुणी काय अर्थ घ्यावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न. समोरच्याच्या मेंदूचे स्वातंत्र्य मी कशाला अडवू? :)

प्रासंगिक कवितेत 'करुण' भावना उत्तम उतरल्या आहेत. :) च्यायला, दिवस उगवला की सचिन, दिवस मावळला की सचिन. एक बरं दिसलं 'राष्ट्रपती पदासाठी' अजून आपल्या देवाची चर्चा सुरु नाही. :) -दिलीप बिरुटे

In reply to by सुहास..

मृगनयनी 30/04/2012 - 13:17
३३ कोटी कमी पडले Wink :( हे काय सुहास'जी.... तुम्हाला सचिन टेन्दुलकर बद्दल असं काही बोलताना काहीच्च कसं वाटत नाही!!! तो कोट्याधीश आहे.. म्हणून असा सारखा सारखा उद्धार करायचा का? सचिनला नावे ठेवणारा म्हणजे या देशाचा शत्रूच असतो..इतकेच नव्हे.. तर त्याच्यावर देशद्रोही असल्याचा गुन्हा दाखल होऊ शक्तो बर्र का!!!हे साधे समीकरण आहे... तुमच्या सारख्या प्वॉटात दुखत असेल.. तर कायम चूर्ण घ्या!! ;) "आपल्या" माणसाबद्दल कुणी असं बोल्तं कं.. इतर धागे पहा.. किती बुरबुरून स्तुती करताहेत सगळे आपल्या "देवा"ची.... तुम्ही अश्या त्यांच्या बावणा दुखवू शकत नाही!!! =)) =)) =)) =)) =)) आणि क्रिकेटमदून निर्वृत्त झाल्यावर "सचिन"सारख्या देवानी काय करायंचं ? आपली क्रिकेटची बॅट किन्वा कॅप लिलावात काढून मिळणारे पैसे, डॉलर्स सचिन मोठ्ठ्ठ्य्या मनाने दान करतो... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) निवृत्त झाल्यावर मग दानधर्म करण्यासाठी त्याला आपला बैन्क बैलन्स शेक करावा लागेल.. मग त्याच्या खिशाला तोशीस लागेल... ओह्ह्ह मा$$$ गॉड्श्श्श्!! ..... ;) ;) ;) अशी "देवा" ला स्वतःचीच दानपेटी कशी बरं फोडू द्यायची ? ;) त्यामुळे सचिनला राज्यसभेवर आणण्याचा कॉन्ग्रेस'चा आणि प्रतिभातैंचा निर्णय अतिस्तुत्यच आहे.... तो सेलेब्रिटी आहे... एक आयकॉन आहे.. म्हणजे तो सामान्य माणसापेक्षा वेगळा आहे.. असे अजिबात मानायचे नाही... सामान्य माणसे जशी आपल्या अत्रुप्त इच्च्च्चा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलम्ब करतात.. तसाच सचिनही करतो!! .. फरक इतकाच की सामन्य लोकांच्या व्यथा मिडियावाले टीव्ही वरती दाखवित नाही.. हलकट साले! ;) .. आणि सचिनच्या व्यथा मात्र जास्तीत जास्त फूटेज देऊन दाखविल्या जातात!!!. ४०० स्क्वे. फूटाच्या एक्स्टृऑ जागेमुळे सामान्य माणसाला जेवढा आनन्द होतो.. तेवढाच्च आनन्द सचिनलाही होतो. हे कृपया कुणीही विसरू नये!!! ;) ;) =)) =)) उलट आमची मागणी आहे, की सचिन'ला "राष्ट्रपती"च्च बणवा... आणि तो पुण्यातला की खडकी'तला बान्धकाम थाम्बवलेला प्रतिभा पाटलांचा बन्गला सगळ्यांनी मोठ्ठ्या मणाने सचिनला गिफ्ट देऊन टाका!!!.. :) :)

विकास 27/04/2012 - 16:45
Clapping Smiley अंतस्थ बातमी: दिल्लीदरबारी खलबते चालली होती... चिंता होती, आपल्या पॉप्यूलॅरीटीस काय झाले? शेवटी कळले की ती मुंबईतील एक व्यक्ती हडप करत आहे. मग उपाय दोनः एक आपण तिच्यासारखे त्यातल्या त्यातला सोपा मार्ग शोधला... (मधे येथेच वाचल्याप्रमाणे गांधीजी म्हणाले होते की अवघड मार्ग सहसा बरोबर असतो... ;) )

JAGOMOHANPYARE 27/04/2012 - 21:33
केळकर मामा, तुम्ही भविष्य, कुंडल्या बघता म्हणे... सचिन तुम्हाला असा धक्का देणार आहे हे आधी कुठल्या ग्रहाने किंवा राशीने नाही का सांगितले? :) सचिनची खासदारकी नक्की आहे ना? नाहीतर या केळकराची अभद्र नजर लागायची आणि तो उद्या नकार द्यायचा! :(
लेखनविषय:
काव्यरस
आमच्या देवाला , राज्यसभेवर न जाण्यासाठी ही प्रेमळ विनंती :) ------------------------------------------------------------------------------------------------ नको देव राया , राज्यसभा पाहू ! खेळ हा सर्वथा , जाऊ पाहे ! विश्वकप पुढचं, बाकी आहे येणे ! तूला काय जाहले, अरे देवा ! तुजविण कोण न दिसे संघातुनी ! पळू लागे धोनी, घरीबाई ! निवृतीची आस, दिसते आम्हास ! घेई जहिरात आपुल्या कवेत !! -------------------------------------------------------------------------- मुळ गाणे - नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सवर्था, जाऊ पाहे हिरणीचे पाडस, व्याघ्रे धरीयेले मजलागी जाहले तैसे देवा तुजविण ठाव न

मी बघत बसतोय माझ्या मुलाकडे ....!!..

प्रकाश१११ ·

निश 27/04/2012 - 12:20
प्रकाश१११ साहेब, अतिशय सुरेख कविता आहे. मला माझ्या लहानपणीची आठवण आली. मी ही असाच शाळेत जायला घाबरायचो. खरच एक मस्त कविता. कदाचित आपण आपल्या मुलाना आपली स्वप्न साकारणारी यंत्र बनवत असु .. कदाचित. पण कविता सुरेख आहे

पैसा 27/04/2012 - 20:11
कविता आवडली. पण याच मुलाना मग शाळा, मित्र आणि बाई आवडायला लागतात आणि घरापासून हळूहळू ती सुती होत जातात.

निश 27/04/2012 - 12:20
प्रकाश१११ साहेब, अतिशय सुरेख कविता आहे. मला माझ्या लहानपणीची आठवण आली. मी ही असाच शाळेत जायला घाबरायचो. खरच एक मस्त कविता. कदाचित आपण आपल्या मुलाना आपली स्वप्न साकारणारी यंत्र बनवत असु .. कदाचित. पण कविता सुरेख आहे

पैसा 27/04/2012 - 20:11
कविता आवडली. पण याच मुलाना मग शाळा, मित्र आणि बाई आवडायला लागतात आणि घरापासून हळूहळू ती सुती होत जातात.
लेखनविषय:
काव्यरस
तो माझे बोट धरून चालत असतो शाळेचा रस्ता माझ्या घराजवळच आहे त्याची शाळा रस्ता वळला की लगेच दिसू लागते त्याची शाळा जशी शाळा जवळ येते तशी त्याची पकड घट्ट होते माझ्या बोटांची थरथर जाणवते त्याच्या बोटांची माझ्या बोटांना मी पण माझ्या हाताची पकड घट्ट करतो त्याच्या चिमुकल्या पंजाची नि अलगद सोडून देतो त्याला त्या घनगर्द जनअरण्यात पाण्यात ढकलले की प्रथम जसे घाबरायला होते तसा तो बिचकून जातो मग कोणी मित्र भेटला की त्याचा हात धरून हलकेच मला टाटा करतो रात्री अगदी घट्ट बिलगून झोपतो मी बघत बसतो त्याच्याकडे त्याच्या पापण्याची कधीतरी दिसते फडफड नि त्याच्या बोटांची घट्ट पकड माझ्या बोटाना जाणवत अ

मोहोळ

जयवी ·
लेखनविषय:
काव्यरस
आठवणींचं मोहोळ आज फुटलं फिरुन सयी छळती जीवाला डंख मारुन मारुन जखमा जुन्या पुराण्या पुन्हा नव्याने सलती भळाभळा लागे वाहू जरी खपली वरती कधी आसूड शब्दांचे गेले कातडी सोलून कधी कुणी फसविले गळा केसाने कापून घाव वर्मावर झाले काही काळजाच्या पार परी दुखावून गेले सग्या सोयर्‍याचे वार सार्‍या कटू आठवांचे येई मळभ दाटून होई चित्त सैरभैर राही काळोख भरुन ओझे झाले पापण्यांना काळ्या सावळ्या ढगांचे कोसळे झडझडून मन ऋणी आसवांचे जयश्री

दुष्काळाच्या झळा

पाषाणभेद ·

@कोरड्या मातीमध्ये कसे कसावे पाण्यावाचून पान्हा फुटेना आईला अर्भक रडते ओरडून... >>> हे तर तंतोतंत लागु पडणारं रुपक आहे. --^-- @दुर दिशेला चुकार ढग आस दाखवी तेथे जावे वाटतसे पण सोडवेना भुई >>> दुष्काळग्रस्तांच्या उरातली धग समोर आणलीत पा.भे... सलाम तुम्हाला ...

@कोरड्या मातीमध्ये कसे कसावे पाण्यावाचून पान्हा फुटेना आईला अर्भक रडते ओरडून... >>> हे तर तंतोतंत लागु पडणारं रुपक आहे. --^-- @दुर दिशेला चुकार ढग आस दाखवी तेथे जावे वाटतसे पण सोडवेना भुई >>> दुष्काळग्रस्तांच्या उरातली धग समोर आणलीत पा.भे... सलाम तुम्हाला ...
लेखनविषय:
काव्यरस
दुष्काळाच्या झळा दुष्काळाच्या झळा लागूनी जळाला शेतमळा पाण्यासाठी टाहो पोडूनी सुकला ओला गळा डाळींबाचे होवूनी हाल द्राक्षबाग ती उखडली गहू होणे दुरच होते मान मोडून बाजरी पडली कुठून आणावे पाणी विहीर तर सुकली बांधावरची जुनी बाभूळ आताशा वठली कोरड्या मातीमध्ये कसे कसावे पाण्यावाचून पान्हा फुटेना आईला अर्भक रडते ओरडून दुर दिशेला चुकार ढग आस दाखवी तेथे जावे वाटतसे पण सोडवेना भुई कसे जगावे कळेना कसे जगवावे न उमजेना दुष्काळाने मन कोरडे पण पाणी येई डोळा पुर्वप्रकाशित - पाषाणभेद

तुझी आठवण येते....

रसप ·

चौकटराजा 12/04/2012 - 18:10
सप्तसुरांची रंगसंगती तरळे क्षितिजावरती गंधभारली झुळुक अनाहुत कानाशी गुणगुणते सूर हे अमूर्त आहेत तर रंग नाही. सात सुरांची सूरसंगति होईल ते कानानी स्वीकारायचे माध्यम आहे तर क्षितिजावरचे रंग हे नजरेने टिपायचे माध्यम आहे. आता एक ओळ कवि शंकर वैद्य यांची काल राउळात तुझी सय आली आणि तळहातात तिर्थाची मदिरा झाली. अशी तिच्या आठवणीने तुमची अवस्था झाली असेल तर सप्तसूर अमूर्त असूनही केवळ तुझ्या आठवणीची जादू म्हणून ते आपला अमूर्तपणा सोडून रंगांच्या स्वरूपात क्षितिजावर अवतरले .अशाच अर्थाने आपण लिहिले असेल तर मग आपला हा घोळ बरोबर आहे. गंधभारली झुळूक जर गंध घेऊन आली असेल तर ती नाकाशी यावयास हवी ना ? की कानाचे निमंत्रण नसतानाही ती कानापाशी अनाहूत पणे आली आहे? आत तिच्या आठवणीच्या मादकपणाचा परिणाम गंधित झुळकेवर होऊन ती संभमित होऊन कानापाशी गेली. असे जर आपणास म्हणावयाचे असेल तर हा ही आपला घोळ बरोबर आहे. अन्यथा प्रतिभेच्या झटक्याच्या भारात लिहिताना गडबड झाली आहे असे मी म्हणेन. याला जे मिपाकर पोस्टमारटेम म्हणतात त्यांची अगोदरच क्षमा मागतो.

चौकटराजा 12/04/2012 - 18:10
सप्तसुरांची रंगसंगती तरळे क्षितिजावरती गंधभारली झुळुक अनाहुत कानाशी गुणगुणते सूर हे अमूर्त आहेत तर रंग नाही. सात सुरांची सूरसंगति होईल ते कानानी स्वीकारायचे माध्यम आहे तर क्षितिजावरचे रंग हे नजरेने टिपायचे माध्यम आहे. आता एक ओळ कवि शंकर वैद्य यांची काल राउळात तुझी सय आली आणि तळहातात तिर्थाची मदिरा झाली. अशी तिच्या आठवणीने तुमची अवस्था झाली असेल तर सप्तसूर अमूर्त असूनही केवळ तुझ्या आठवणीची जादू म्हणून ते आपला अमूर्तपणा सोडून रंगांच्या स्वरूपात क्षितिजावर अवतरले .अशाच अर्थाने आपण लिहिले असेल तर मग आपला हा घोळ बरोबर आहे. गंधभारली झुळूक जर गंध घेऊन आली असेल तर ती नाकाशी यावयास हवी ना ? की कानाचे निमंत्रण नसतानाही ती कानापाशी अनाहूत पणे आली आहे? आत तिच्या आठवणीच्या मादकपणाचा परिणाम गंधित झुळकेवर होऊन ती संभमित होऊन कानापाशी गेली. असे जर आपणास म्हणावयाचे असेल तर हा ही आपला घोळ बरोबर आहे. अन्यथा प्रतिभेच्या झटक्याच्या भारात लिहिताना गडबड झाली आहे असे मी म्हणेन. याला जे मिपाकर पोस्टमारटेम म्हणतात त्यांची अगोदरच क्षमा मागतो.
लेखनविषय:
काव्यरस
"मराठी कविता समूहा"च्या "लिहा ओळीवरून कविता - भाग ९०" मधील माझा सहभाग - भिजऱ्या पाउलवाटा आणिक टपटप गळती पाने दरवळ मृद्गंधाचा पाणी खळखळ झुळझुळवाणे हळवी रिमझिम अंगणवेडी ठाव मनाचा घेते धुंद लाघवी संध्याकाळी तुझी आठवण येते मोत्यांनी चमचम करणारी हरिततृणांची पाती सप्तसुरांची रंगसंगती तरळे क्षितिजावरती गंधभारली झुळुक अनाहुत कानाशी गुणगुणते नवी पालवी बघुन कोवळी तुझी आठवण येते ओली वाळू फसफस लाटा अनवाणी पाऊले भुरभुर पाऊस नकळत भिजवे थेंब-थेंब ओघळे डबडबल्या डोळ्यातुन कविता गालावरून झरते लोभसवाण्या कातरवेळी तुझी आठवण येते चिंब चिंब तू चिंब चिंब मी आसमंत भिजलेला गोजिरवाणा शब्द मनाचा ओठांवर थिजलेला दोघां