टीचली काच बिलोरी, दुखा:चा हलला पारा,
अस्फुट वेदना जाते, मग वाहे उदास वारा..
एकाकी होता कोणी, रिचवित विषाचे प्याले,
हळुवार तरल जखमांचे, गुंफीत मोती ओले..
शब्दांतुन द्यावे त्याने, चरचरीत तलम हुळहुळते,
अन जग शोधित बसते, त्याच्याशी आपुले नाते..
रक्तातील गहरी त्याने, काजळी लपवली नाही ,
नक्षीत कवडश्यांच्या, कधी प्रकाश चोरला नाही..
कोंडले आतुन काही, विष्षण्ण नाद निनादे,
झुंबर दचकुन हलले, अन लोलक एक उनावे..
-- शैलेंद्र
भय इथले संपत नाही
ग्रेसजींची ही कविता
In reply to ग्रेसजींची ही कविता by सांजसंध्या
बरोब्बर.. तुम्हांला तो शब्द,
In reply to बरोब्बर.. तुम्हांला तो शब्द, by शैलेन्द्र
धन्यवाद सर्वांचे ! शैलेंद्र,
--^--^--^--
गणेशा:कवितेचे चांगले रसग्रहण.
गणेशा तुच रे तुच. मला खात्री
In reply to गणेशा तुच रे तुच. मला खात्री by मृत्युन्जय
मृत्युंजय साहेब, " ती गेली
In reply to मृत्युंजय साहेब, " ती गेली by गणेशा
गणेशा साहेब जसे तुम्ही आणि
In reply to गणेशा साहेब जसे तुम्ही आणि by मृत्युन्जय
ऑर्कुटावर त्यांना भेटून
In reply to ऑर्कुटावर त्यांना भेटून by सांजसंध्या
महत्वाचे आहे. कवितेचा संपुर्ण
वाचनखुण साठवली आहे
रसग्रहण आणि चर्चा आवडली. मूळ
सर्वांचे मनापासुन आभार..
रसग्रहण आवडले व या कवितेचा