मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मजल

यकु ·

व्वा...! व्वा...! व्वा...! यक्कूशेठ आधी या गझलसाठी अहो काय विलक्षण काव्य प्रतिभा आहे हो तुमची...! मधनच एखादा चौकार मारता,पण येकदम ऑऊट अँन्ड आऊट... मानलं बाबा तुंम्हाला... आपल्या कडुन या रचनेला सलाम आणी

प्रचेतस 13/03/2012 - 07:55
भोगून प्राक्तनाचे मी वार तृप्त झालो विसरून त्या क्षणांना केव्हाच मुक्त झालो
सुरेख. छानच झाली आहे गझल.
शेवटी मानले मी रहिमन तुझेच आता
रहिमन म्हणजे काय ते समजले नाही.

In reply to by प्रचेतस

यकु 13/03/2012 - 08:27
या मजलेचं बीज - रहिमन धागा प्रेम का, मत तोडो छिटकाय टूटे तो फिर ये ना जुडे, जुडे तो गाठी पड जाय या दोह्यामध्ये सांगितलेल्या वास्तवामध्ये आहे. अनुप जलोटांनी फार सुंदर म्हटले आहेत असे दोहे. अब्दुल रहिम खानखाना हे कबीरांचे समकालिन मुस्लिम संत, कवी. ते कोणा बादशहाच्या पदरी सरदारही होते. त्यांच्या रचना सुंदर आहेत. आता आठवलीच आहे एक तर लिहून टाकतो. रहिम दानधर्म करीत असत.. दान देताना डोळ्यांच्या पापण्या झुकवत. ते पाहून कबीरांनी त्यांना दोह्यातून प्रश्न विचारला - 'ऐसी करनी देन ज्यूं कित सीखे हो सैन ज्यों ज्यों कर ऊंचो करो, तो तो नीचे नैन' रहिम यांनी कबिरांना प्रत्युत्तर पाठवलं - देनहार कोई और है, जो भेजत दिन रैन लोग भरम हम पर करे, तासो नीचे नैन अनुप जलोटांच्या चदरिया झीनी रे झीनी मध्ये हे असायलाच पाहिजे.. यातच आहे का ते आता पक्कं आठवत नाही. http://www.youtube.com/watch?v=uR2VAl-AXQ4 '

गवि 13/03/2012 - 09:55
लव्हली... मस्त रे येशा.
तुटताच प्रेमधागा जुळण्यास वाव नाही सांगून रहीम गेला गाठीस भाव नाही

काय लिहीलय! काय लिहीलय!! व्वाह!!! दिल खुश कर दिया मालिक!!
भोगून प्राक्तनाचे मी वार तृप्त झालो विसरून त्या क्षणांना केव्हाच मुक्त झालो
वाह!! जियो __/\__

गणेशा 13/03/2012 - 13:07
तो स्वर्ग, स्वर्ग जिंकण्याची संधी अमोल होती उमजून सर्वकाही नियती कठोर होती तुटताच प्रेमधागा जुळण्यास वाव नाही सांगून रहीम गेला गाठीस भाव नाही
मस्त एकदम. बाकीच्या ओळी मात्र आवडल्या नाहित

पैसा 13/03/2012 - 22:43
कबीर आणि रहिमनबद्दल लिहिलेलं आवडलं, पण एक शंका आहे तुझा परत एकदा प्रेमभंग झालाय का? ;)

In reply to by पैसा

यकु 14/03/2012 - 00:12
तुझा परत एकदा प्रेमभंग झालाय का? Wink
काय हे? लाजलो ना मी एवढ्या पब्लिकमध्ये विचारल्यानं. ती लाजल्याची स्मायली पोरींसाठी असते म्हणून टाकत नाही. प्रेमभंग नाही झाला, मी पुन्हा एकदा प्रेमात पडू शकतो याचा शोध लागला... च्यायला मला आधी वाटलेलं माणूस आयुष्यात एकदाच प्रेमात पडू शकतो की काय. पण हे बरंय, दिल को बहलाने के लिये ग़ालिब ये खयाल अच्छा है. कधी प्रेमात पडणं, कधी हृदयभंग. काल कविता लिहायला बसलो तर काही सुचेना पण.. मग मागच्याच प्रेमभंगाच्या वेळी केलेली टाकलीय. पण मिपाकरांसाठी नवीनच. पोरींनो, जरा मनापासून प्रेम करा.. कविताही धड होत नाहीयेत.. काय दिवस आलेत.. आणि लोकहो, सगळ्यांचे धन्यवाद बरं का, ते राहून गेलं होतं. (सभ्यतेच्या बुरख्याआडचा विकृत) यशवंत (विकृतीचा बुरखा करुन सभ्य व्हावं का या विचारात)

व्वा...! व्वा...! व्वा...! यक्कूशेठ आधी या गझलसाठी अहो काय विलक्षण काव्य प्रतिभा आहे हो तुमची...! मधनच एखादा चौकार मारता,पण येकदम ऑऊट अँन्ड आऊट... मानलं बाबा तुंम्हाला... आपल्या कडुन या रचनेला सलाम आणी

प्रचेतस 13/03/2012 - 07:55
भोगून प्राक्तनाचे मी वार तृप्त झालो विसरून त्या क्षणांना केव्हाच मुक्त झालो
सुरेख. छानच झाली आहे गझल.
शेवटी मानले मी रहिमन तुझेच आता
रहिमन म्हणजे काय ते समजले नाही.

In reply to by प्रचेतस

यकु 13/03/2012 - 08:27
या मजलेचं बीज - रहिमन धागा प्रेम का, मत तोडो छिटकाय टूटे तो फिर ये ना जुडे, जुडे तो गाठी पड जाय या दोह्यामध्ये सांगितलेल्या वास्तवामध्ये आहे. अनुप जलोटांनी फार सुंदर म्हटले आहेत असे दोहे. अब्दुल रहिम खानखाना हे कबीरांचे समकालिन मुस्लिम संत, कवी. ते कोणा बादशहाच्या पदरी सरदारही होते. त्यांच्या रचना सुंदर आहेत. आता आठवलीच आहे एक तर लिहून टाकतो. रहिम दानधर्म करीत असत.. दान देताना डोळ्यांच्या पापण्या झुकवत. ते पाहून कबीरांनी त्यांना दोह्यातून प्रश्न विचारला - 'ऐसी करनी देन ज्यूं कित सीखे हो सैन ज्यों ज्यों कर ऊंचो करो, तो तो नीचे नैन' रहिम यांनी कबिरांना प्रत्युत्तर पाठवलं - देनहार कोई और है, जो भेजत दिन रैन लोग भरम हम पर करे, तासो नीचे नैन अनुप जलोटांच्या चदरिया झीनी रे झीनी मध्ये हे असायलाच पाहिजे.. यातच आहे का ते आता पक्कं आठवत नाही. http://www.youtube.com/watch?v=uR2VAl-AXQ4 '

गवि 13/03/2012 - 09:55
लव्हली... मस्त रे येशा.
तुटताच प्रेमधागा जुळण्यास वाव नाही सांगून रहीम गेला गाठीस भाव नाही

काय लिहीलय! काय लिहीलय!! व्वाह!!! दिल खुश कर दिया मालिक!!
भोगून प्राक्तनाचे मी वार तृप्त झालो विसरून त्या क्षणांना केव्हाच मुक्त झालो
वाह!! जियो __/\__

गणेशा 13/03/2012 - 13:07
तो स्वर्ग, स्वर्ग जिंकण्याची संधी अमोल होती उमजून सर्वकाही नियती कठोर होती तुटताच प्रेमधागा जुळण्यास वाव नाही सांगून रहीम गेला गाठीस भाव नाही
मस्त एकदम. बाकीच्या ओळी मात्र आवडल्या नाहित

पैसा 13/03/2012 - 22:43
कबीर आणि रहिमनबद्दल लिहिलेलं आवडलं, पण एक शंका आहे तुझा परत एकदा प्रेमभंग झालाय का? ;)

In reply to by पैसा

यकु 14/03/2012 - 00:12
तुझा परत एकदा प्रेमभंग झालाय का? Wink
काय हे? लाजलो ना मी एवढ्या पब्लिकमध्ये विचारल्यानं. ती लाजल्याची स्मायली पोरींसाठी असते म्हणून टाकत नाही. प्रेमभंग नाही झाला, मी पुन्हा एकदा प्रेमात पडू शकतो याचा शोध लागला... च्यायला मला आधी वाटलेलं माणूस आयुष्यात एकदाच प्रेमात पडू शकतो की काय. पण हे बरंय, दिल को बहलाने के लिये ग़ालिब ये खयाल अच्छा है. कधी प्रेमात पडणं, कधी हृदयभंग. काल कविता लिहायला बसलो तर काही सुचेना पण.. मग मागच्याच प्रेमभंगाच्या वेळी केलेली टाकलीय. पण मिपाकरांसाठी नवीनच. पोरींनो, जरा मनापासून प्रेम करा.. कविताही धड होत नाहीयेत.. काय दिवस आलेत.. आणि लोकहो, सगळ्यांचे धन्यवाद बरं का, ते राहून गेलं होतं. (सभ्यतेच्या बुरख्याआडचा विकृत) यशवंत (विकृतीचा बुरखा करुन सभ्य व्हावं का या विचारात)
लेखनविषय:
काव्यरस
मजल आम्हाला गझल लिहीता येत नाही - म्हणून गजलेच्या दिशेने आम्ही मारलेली ही मजल) हे गोड आठवांनो बरसू नकात आता स्मृतीशेष त्या स्थळांना उकरू नकात आता भोगून प्राक्तनाचे मी वार तृप्त झालो विसरून त्या क्षणांना केव्हाच मुक्त झालो असता असेही काही गलती अमान्य नाही पुसण्यास जाच आता देईल ती ही ग्वाही तो स्वर्ग, स्वर्ग जिंकण्याची संधी अमोल होती उमजून सर्वकाही नियती कठोर होती तुटताच प्रेमधागा जुळण्यास वाव नाही सांगून रहीम गेला गाठीस भाव नाही या बुजूर्ग सांगण्याला झालो मी न राजी धाडून पाहिली मी आमंत्रणे तहाची शेवटी मानले मी रहिमन तुझेच आता हे गोड आठवांनो बरसू नकात आता

स्वप्नांस बाप आहे .!

५० फक्त ·

In reply to by विजुभाऊ

सुहास.. 08/03/2012 - 21:11
भलतीच मंद आहे, कशाकडे पहाणे.. डोक्यास ताप आहे, शिशुवर्गाच्या धाग्यांचा.. गुतले वरी नि माथी, ते साखर फुटाणे.. झाला वैताग आता, काव्यते वाचण्याचा.. आंजास रोग आहे, कात्री चालवण्याचा.. संमस शाप आहे, अंततो पाहण्याचा.. गेल्या कितीक बाय्टी, पलटून वाचताना. आला कंटाळा आता, बूध्यांक चाळण्याचा.. येड चापसास वाटे, तो कंड मीच आहे. वाचकांस ऊब येतो,जिलबीच टाकण्याचा.. काव्यातील नखरे, जेरि आणिले तिच्या मी. आहे खडा मिठाचा, लेखणीत दर्जाचा गच्चीत कोपर्‍याला , ती आज येत आहे. म्हणे गच्चीला कोपरा, तोटा स्वप्नात राबण्याचा. लेखनास कफ , स्क्रीनच का मी झाकू बोटात कंड आहे, अन ध्यास बडवण्याचा बाजार करी वाश्या, विडंबणार तातडीने.. कंपूस दे हाकारा , काव्यकंड शमवण्याचा ..

पैसा 08/03/2012 - 17:54
लिहाव्या अश्याच तुम्ही, छान-छान कविता... वाहुदे तुम्ह्च्याच कविंतेनी , मि.पा वरील कवितेंची सरिता....! लै झाक.... भुण भुण भामा

In reply to by जेनी...

वपाडाव 08/03/2012 - 20:35
गच्चीत कोपर्‍याला , ती आज येत आहे. तो खास बेत आहे, स्वप्नात चिंबण्याचा...
त्या ऐवजी " बेधुंद* चुंबनाचा " आला तरी आपली काही हरकत नाय... हा का ना का !!! *मदहोश, रसिक हे सुद्धा चालुन जाइल... (फ्रेंचबद्दल काय विचार आहे???) ;)

In reply to by रेवती

अन्या दातार 09/03/2012 - 03:15
ताक, भांडे इ. इ. आठवले ;) पोरगा अगदी पटकन शिकला हो! (वप्या, सांभाळून रे! श्रीमुखात भडकेपर्यंत ठिक आहे, पोलिस केस-बिस नको)

In reply to by वपाडाव

जेनी... 09/03/2012 - 00:01
'बेधुंद ' नको , तिथे ' स्वप्नात ' हाच शब्द हवाय कारन कवितेच नाव स्वप्नास बाप आहे अस आहे म्हनुन स्वप्न शब्द हवाच .......बाकी एक्दम पर्फेक्ट.:P ( फक्त ५० ह्यानच्या सुध लेखनावरच्या पिरमानं घात केला राव हित , आन तस नसल ,तिथ त्योच शबुध पाहिजि आसल तर्र मन्ग त्यानीच हिथ येवुन सांगाव ,इनन्ति हाये ;)..)

In reply to by जेनी...

धन्या 09/03/2012 - 03:55
( फक्त ५० ह्यानच्या सुध लेखनावरच्या पिरमानं घात केला राव हित , आन तस नसल ,तिथ त्योच शबुध पाहिजि आसल तर्र मन्ग त्यानीच हिथ येवुन सांगाव ,इनन्ति हाये ..)
शहरातील सुशिक्षीतांनी "इफेक्ट" आणण्याच्या नादात अस्तित्वात नसलेल्या बोली भाषेत लिहिलेले वाक्य वाचून अंमळ मौज वाटली.

In reply to by जेनी...

वपाडाव 09/03/2012 - 14:25
'बेधुंद ' नको , तिथे ' स्वप्नात ' हाच शब्द हवाय कारन कवितेच नाव स्वप्नास बाप आहे अस आहे म्हनुन स्वप्न शब्द हवाच .......बाकी एक्दम पर्फेक्ट.
मग 'स्वप्ना-स चुंबन्याचा' असेही करता येइल... गिव्ह इट अ थॉट... इथे स्वप्ना(व्यक्ती) आहे...

In reply to by वपाडाव

@मग 'स्वप्ना-स चुंबन्याचा' असेही करता येइल... >>> एकमेका दगड मारण्याची प्रचंड येथे हौस आहे... खत्री हाय हा धागा येथे प्रतिक्रीयांचा पाऊस आहे...

सुहास.. 08/03/2012 - 20:16
गच्चीत कोपर्‍याला , ती आज येत आहे. तो खास बेत आहे, स्वप्नात चिंबण्याचा.. गच्चीत कोपर्‍याला , ती आज येत आहे. तो खास तास आहे, बाहुत चेंबण्याचा.. असे ही चालले असते ;)

चौकटराजा 09/03/2012 - 16:40
स्वप्नास बाप आहे , बापास शाप आहे शापास धाक आहे धाकास आस आहे आसास चाक आहे चाकास दाब आहे दाबास माप आहे मापास टेप आहे टेपास ....... चायला आम्ही कुठे आताशी सांजसंध्या यांच्याकडून गजल शिकत आहोत . त्यामुळे पुढे काहीच येत नाही !

In reply to by चौकटराजा

@चायला आम्ही कुठे आताशी सांजसंध्या यांच्याकडून गजल शिकत आहोत . त्यामुळे पुढे काहीच येत नाही ! >>> खपल्या गेलो हाय

In reply to by चौकटराजा

सांजसंध्या 10/03/2012 - 07:59
चायला आम्ही कुठे आताशी सांजसंध्या यांच्याकडून गजल शिकत आहोत . त्यामुळे पुढे काहीच येत नाही ! :D काका मी काय तुम्हाला शिकवणार ? तुम्हीच मिपाला हातात बॅट घेऊन कविता शिकवताय कि ... हलकेच घ्या प्लीज :innocent:

यकु 10/03/2012 - 20:17
बाजार आज माझा, उठणार तातडीने.. कंपूस दे हाकारा , मदतीस धावण्याचा..
या कडव्यावर भाडकन फुटलो..! आणि मला तिकीट देणारा कंडक्टर उडाला.. ;-)

In reply to by विजुभाऊ

सुहास.. 08/03/2012 - 21:11
भलतीच मंद आहे, कशाकडे पहाणे.. डोक्यास ताप आहे, शिशुवर्गाच्या धाग्यांचा.. गुतले वरी नि माथी, ते साखर फुटाणे.. झाला वैताग आता, काव्यते वाचण्याचा.. आंजास रोग आहे, कात्री चालवण्याचा.. संमस शाप आहे, अंततो पाहण्याचा.. गेल्या कितीक बाय्टी, पलटून वाचताना. आला कंटाळा आता, बूध्यांक चाळण्याचा.. येड चापसास वाटे, तो कंड मीच आहे. वाचकांस ऊब येतो,जिलबीच टाकण्याचा.. काव्यातील नखरे, जेरि आणिले तिच्या मी. आहे खडा मिठाचा, लेखणीत दर्जाचा गच्चीत कोपर्‍याला , ती आज येत आहे. म्हणे गच्चीला कोपरा, तोटा स्वप्नात राबण्याचा. लेखनास कफ , स्क्रीनच का मी झाकू बोटात कंड आहे, अन ध्यास बडवण्याचा बाजार करी वाश्या, विडंबणार तातडीने.. कंपूस दे हाकारा , काव्यकंड शमवण्याचा ..

पैसा 08/03/2012 - 17:54
लिहाव्या अश्याच तुम्ही, छान-छान कविता... वाहुदे तुम्ह्च्याच कविंतेनी , मि.पा वरील कवितेंची सरिता....! लै झाक.... भुण भुण भामा

In reply to by जेनी...

वपाडाव 08/03/2012 - 20:35
गच्चीत कोपर्‍याला , ती आज येत आहे. तो खास बेत आहे, स्वप्नात चिंबण्याचा...
त्या ऐवजी " बेधुंद* चुंबनाचा " आला तरी आपली काही हरकत नाय... हा का ना का !!! *मदहोश, रसिक हे सुद्धा चालुन जाइल... (फ्रेंचबद्दल काय विचार आहे???) ;)

In reply to by रेवती

अन्या दातार 09/03/2012 - 03:15
ताक, भांडे इ. इ. आठवले ;) पोरगा अगदी पटकन शिकला हो! (वप्या, सांभाळून रे! श्रीमुखात भडकेपर्यंत ठिक आहे, पोलिस केस-बिस नको)

In reply to by वपाडाव

जेनी... 09/03/2012 - 00:01
'बेधुंद ' नको , तिथे ' स्वप्नात ' हाच शब्द हवाय कारन कवितेच नाव स्वप्नास बाप आहे अस आहे म्हनुन स्वप्न शब्द हवाच .......बाकी एक्दम पर्फेक्ट.:P ( फक्त ५० ह्यानच्या सुध लेखनावरच्या पिरमानं घात केला राव हित , आन तस नसल ,तिथ त्योच शबुध पाहिजि आसल तर्र मन्ग त्यानीच हिथ येवुन सांगाव ,इनन्ति हाये ;)..)

In reply to by जेनी...

धन्या 09/03/2012 - 03:55
( फक्त ५० ह्यानच्या सुध लेखनावरच्या पिरमानं घात केला राव हित , आन तस नसल ,तिथ त्योच शबुध पाहिजि आसल तर्र मन्ग त्यानीच हिथ येवुन सांगाव ,इनन्ति हाये ..)
शहरातील सुशिक्षीतांनी "इफेक्ट" आणण्याच्या नादात अस्तित्वात नसलेल्या बोली भाषेत लिहिलेले वाक्य वाचून अंमळ मौज वाटली.

In reply to by जेनी...

वपाडाव 09/03/2012 - 14:25
'बेधुंद ' नको , तिथे ' स्वप्नात ' हाच शब्द हवाय कारन कवितेच नाव स्वप्नास बाप आहे अस आहे म्हनुन स्वप्न शब्द हवाच .......बाकी एक्दम पर्फेक्ट.
मग 'स्वप्ना-स चुंबन्याचा' असेही करता येइल... गिव्ह इट अ थॉट... इथे स्वप्ना(व्यक्ती) आहे...

In reply to by वपाडाव

@मग 'स्वप्ना-स चुंबन्याचा' असेही करता येइल... >>> एकमेका दगड मारण्याची प्रचंड येथे हौस आहे... खत्री हाय हा धागा येथे प्रतिक्रीयांचा पाऊस आहे...

सुहास.. 08/03/2012 - 20:16
गच्चीत कोपर्‍याला , ती आज येत आहे. तो खास बेत आहे, स्वप्नात चिंबण्याचा.. गच्चीत कोपर्‍याला , ती आज येत आहे. तो खास तास आहे, बाहुत चेंबण्याचा.. असे ही चालले असते ;)

चौकटराजा 09/03/2012 - 16:40
स्वप्नास बाप आहे , बापास शाप आहे शापास धाक आहे धाकास आस आहे आसास चाक आहे चाकास दाब आहे दाबास माप आहे मापास टेप आहे टेपास ....... चायला आम्ही कुठे आताशी सांजसंध्या यांच्याकडून गजल शिकत आहोत . त्यामुळे पुढे काहीच येत नाही !

In reply to by चौकटराजा

@चायला आम्ही कुठे आताशी सांजसंध्या यांच्याकडून गजल शिकत आहोत . त्यामुळे पुढे काहीच येत नाही ! >>> खपल्या गेलो हाय

In reply to by चौकटराजा

सांजसंध्या 10/03/2012 - 07:59
चायला आम्ही कुठे आताशी सांजसंध्या यांच्याकडून गजल शिकत आहोत . त्यामुळे पुढे काहीच येत नाही ! :D काका मी काय तुम्हाला शिकवणार ? तुम्हीच मिपाला हातात बॅट घेऊन कविता शिकवताय कि ... हलकेच घ्या प्लीज :innocent:

यकु 10/03/2012 - 20:17
बाजार आज माझा, उठणार तातडीने.. कंपूस दे हाकारा , मदतीस धावण्याचा..
या कडव्यावर भाडकन फुटलो..! आणि मला तिकीट देणारा कंडक्टर उडाला.. ;-)
नमस्कार मंडळी, ही आमची प्रेरणा misalpav.com/node/20935 अन ही आमची प्रतिभा (इथं आमची आदरार्थी नसुन अनेकवचनी आहे ) अवलीच छंद आहे, स्वप्नाकडे पहाणे.. स्वप्नास बाप आहे, घनदाटशा मिशांचा.. रुतले उरी नि पार्श्वी, ते रात्री मार खाणे. झाला सराव आता, बांबूस सारण्याचा.. स्वप्नास रोग आहे, झोपेत चालण्याचा.. बापास शाप आहे, रात्रीस जागण्याचा.. गेल्या कितीक रात्री, उलटून जागताना. झाला सराव आता, झोपेस टाळण्याचा.. त्या बापसास वाटे, तो यार मीच आहे. स्वप्नास धाक देतो, आवशीस सांगण्याचा.. नजरेतले इशारे, जरि जाणिले तिच्या मी. आहे खडा पहारा, गल्लीत सासर्‍याचा.. गच्चीत कोपर्‍याला , ती आज येत आहे. तो खास बेत

आकाश उजळले होते,,,

अन्नू ·

व्वा...व्वा...अन्नू जी,आज अगदी जुन्या अठवणी(आम्च्या बरोबर ;-) ) जाग्याच होण्याचा योग दिसतोय...ज्या मैत्रांच्या कोंडाळ्यात सुरेश भट,ग्रेस यांच्या वरुन रात्र/रात्र जुगलबंदी चालायची त्या मैफिलितली ही पण १गझल आहे... खाली दिलेल्या लिंक बद्दलही धन्यवाद.

वपाडाव 08/03/2012 - 18:27
अन्नु, माफ करा पण एवढ्यासाठी धागा का काढलात हा प्रश्न विचारावा वाटतो? आठवण आली तर आत्म्यांच्या खवत जाउन लिहा... त्यांच्या प्रतिसादाला प्रत्त्युत्तर द्या... पण वेगळा धागा काढणे रुचले नाही, हे सांगतो. हे सर्व इतरत्रही करता आले असते. असो, आपल्या भावनांचा आदर करतो अन थांबतो.

In reply to by वपाडाव

अन्नू 08/03/2012 - 18:49
मी त्यांना व्यक्तीशः खरडवहीत हि लिंक देऊ शकत होतो. पण या धाग्याचा अर्थ फक्त त्यांची आठवण काढणे असा नसून त्यांच्या गझलची लिंक इतरही (म्हणजेच ज्यांना त्याची आवड आहे, किंवा आमच्यासारखे ज्यांना ऑनलाईन साहित्य वाचण्याचे वेड आहे अशा) मान्यवरांना देण्याचा होता. :)

व्वा...व्वा...अन्नू जी,आज अगदी जुन्या अठवणी(आम्च्या बरोबर ;-) ) जाग्याच होण्याचा योग दिसतोय...ज्या मैत्रांच्या कोंडाळ्यात सुरेश भट,ग्रेस यांच्या वरुन रात्र/रात्र जुगलबंदी चालायची त्या मैफिलितली ही पण १गझल आहे... खाली दिलेल्या लिंक बद्दलही धन्यवाद.

वपाडाव 08/03/2012 - 18:27
अन्नु, माफ करा पण एवढ्यासाठी धागा का काढलात हा प्रश्न विचारावा वाटतो? आठवण आली तर आत्म्यांच्या खवत जाउन लिहा... त्यांच्या प्रतिसादाला प्रत्त्युत्तर द्या... पण वेगळा धागा काढणे रुचले नाही, हे सांगतो. हे सर्व इतरत्रही करता आले असते. असो, आपल्या भावनांचा आदर करतो अन थांबतो.

In reply to by वपाडाव

अन्नू 08/03/2012 - 18:49
मी त्यांना व्यक्तीशः खरडवहीत हि लिंक देऊ शकत होतो. पण या धाग्याचा अर्थ फक्त त्यांची आठवण काढणे असा नसून त्यांच्या गझलची लिंक इतरही (म्हणजेच ज्यांना त्याची आवड आहे, किंवा आमच्यासारखे ज्यांना ऑनलाईन साहित्य वाचण्याचे वेड आहे अशा) मान्यवरांना देण्याचा होता. :)
काव्यरस
आत्ताच आपल्या गुर्जींनी म्हणजेच अतृप्त आत्म्यांनी एका प्रतिसादात त्यांना सुरेश भटांच्या 'एल्गार'ची आठवण आली म्हणून सांगितले आणि आमच्याही मनात त्यासरशी त्यांची आठवण ताजी झाली. s.y ला असताना सुरेश भटांच्या गजला आमच्या अभ्यासक्रमात होत्या. खरं तर त्या वेळीच आमची आणि सुरेशभटांच्या गझलांची खरी ओळख झाली म्हणायची. त्यांच्या प्रत्येक गझलेमध्ये जणू एकप्रकारचा जादूच होता. आजही ती गझल वाचताना किंवा ऐकताना त्यातील श्ब्द न् शब्द मनाच्या खोल गाभार्‍यात कुठेतरी चर्रर्र करुन जातो. त्यातीलच गुगलमध्ये सापडलेली ही एक गझल=>

गझल

हारुन शेख ·

वाह...व्वा...व्वा..व्वा...! प्रत्येक शेराला सलाम... ---^--- अता कसं बरं वाट्टय...बरेच दिवसानी सुकामेवा तरी मिळाला... अजुन येऊ द्या हो..., (आंम्हाला)जिंकलेले शेख :-) अवांतर- @मागच्या काही दिवसांतील कवींचा उठलेला बाजार बघता हि गझल इथे टाकतांना मनामध्ये भीती आहेच.-अरे शेखसाहब, जिंदादिल को डर कैसा..? वो तो खुले आम जिता है..। पानी हो या शराब,सबके सामने पिता है..॥

In reply to by अत्रुप्त आत्मा

हारुन शेख 03/03/2012 - 09:35
तुम्हाला जिंकून खरच खूप आनंद झाला. पुढची कविता याच्याहून चांगली लिहीन. तुमचीच भीती वाटली होती. आता नाही भिणार. धन्यवाद. ------------------------------------------------------------------------------------------------------------------

ajay wankhede 03/03/2012 - 04:35
">डर ना नही...Facebook smileys ........................................................................................................................... ''तू मुझे विरासत मे मिली है ऐ जिंदगी मै तुझे रेल कि पटरी पर कैसे लिटा दुं ऐ जिंदगी '' अजय

In reply to by ajay wankhede

हारुन शेख 03/03/2012 - 09:30
धन्यवाद , आता नाही डरनार. चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्याने भीड चेपली. आणि हो तुमच्या स्वाक्षरीतला शेर अव्वल आहे ! -------------------------------------------------------------------------------------------------

सांजसंध्या 03/03/2012 - 05:28
चाफेकळी नाक होते, गालावर श्वास होते डोळे मिटुनीया तेंव्हा, ओठ हे पहात होते चैत्र होता अंगामध्ये, सूर त्यात रंगलेले ऊर त्यात रंगलेले, प्रीतगाणे गात होते उष्ण होती संध्याकाळ, सोनेरी त्या प्रकाशात प्राजक्ताच्या देठापरी, रंगलेले हात होते स्वप्नांच्या सोपेपणात, गुंतलेलो होतो मग वास्तवाचे भान तेंव्हा, कुणाला रहात होते कुठे गेले वेडे पक्षी, स्मरणांची उरे नक्षी भग्न झाल्या देवालयी, अंधारून रात होते तारकांच्या देशाकडे, उन्हांतून जाणे झाले गवसल्या उल्का काही, हेच नशिबात होते माफ करा. पण गझल अशा आकृतिबंधात वाचायची सवय आहे. मात्रावृत्त आहे का हे ? मला फारसं कळत नाही , जाणून घ्यायला आवडेल. लहान तोंडी मोठा घास आहे पण स्वप्नांच्या सोपेपणात इथे सोपेपणी हा शब्द लयीत येईल असं वाटतंय. गझलेतला भाव पोहोचला.

In reply to by सांजसंध्या

हारुन शेख 03/03/2012 - 09:25
तुमची सूचना योग्य आहे आणि पुढील वेळेस काळजी घेईन. वृत्त मलाही माहित नाही, पहिला शेर सुचल्यावर पुढचं आपोआप सुचत गेलं. 'सोपेपणात' हा शब्द त्यावेळेस जसा आला तसा लिहिला आहे. शब्द काजव्यान्सारखे चमकत असतात, पुसटशी ओळींची दर्शने होत असतात , आता आहे आता नाही असा सगळा मामला, तेव्हा जे सुचतंय ते उतरवण्याची घाई जास्त असते. आणि आता त्यात बदल करावासा वाटत नाही. ---------------------------------------------------------------------------------------------------------------------

गवि 03/03/2012 - 09:57
मस्त आहे गझल. आणखी उत्तमोत्तम गझला वाचायला मिळतील ही अपेक्षा. ताजा कलम : आम्ही येथे केलेल्या लेले नामक गझलेची दखल फ़ारशी (किंवा अरबी) कोणी घेतली नाही याचा खेद वाटतो. :(

वाह...व्वा...व्वा..व्वा...! प्रत्येक शेराला सलाम... ---^--- अता कसं बरं वाट्टय...बरेच दिवसानी सुकामेवा तरी मिळाला... अजुन येऊ द्या हो..., (आंम्हाला)जिंकलेले शेख :-) अवांतर- @मागच्या काही दिवसांतील कवींचा उठलेला बाजार बघता हि गझल इथे टाकतांना मनामध्ये भीती आहेच.-अरे शेखसाहब, जिंदादिल को डर कैसा..? वो तो खुले आम जिता है..। पानी हो या शराब,सबके सामने पिता है..॥

In reply to by अत्रुप्त आत्मा

हारुन शेख 03/03/2012 - 09:35
तुम्हाला जिंकून खरच खूप आनंद झाला. पुढची कविता याच्याहून चांगली लिहीन. तुमचीच भीती वाटली होती. आता नाही भिणार. धन्यवाद. ------------------------------------------------------------------------------------------------------------------

ajay wankhede 03/03/2012 - 04:35
">डर ना नही...Facebook smileys ........................................................................................................................... ''तू मुझे विरासत मे मिली है ऐ जिंदगी मै तुझे रेल कि पटरी पर कैसे लिटा दुं ऐ जिंदगी '' अजय

In reply to by ajay wankhede

हारुन शेख 03/03/2012 - 09:30
धन्यवाद , आता नाही डरनार. चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्याने भीड चेपली. आणि हो तुमच्या स्वाक्षरीतला शेर अव्वल आहे ! -------------------------------------------------------------------------------------------------

सांजसंध्या 03/03/2012 - 05:28
चाफेकळी नाक होते, गालावर श्वास होते डोळे मिटुनीया तेंव्हा, ओठ हे पहात होते चैत्र होता अंगामध्ये, सूर त्यात रंगलेले ऊर त्यात रंगलेले, प्रीतगाणे गात होते उष्ण होती संध्याकाळ, सोनेरी त्या प्रकाशात प्राजक्ताच्या देठापरी, रंगलेले हात होते स्वप्नांच्या सोपेपणात, गुंतलेलो होतो मग वास्तवाचे भान तेंव्हा, कुणाला रहात होते कुठे गेले वेडे पक्षी, स्मरणांची उरे नक्षी भग्न झाल्या देवालयी, अंधारून रात होते तारकांच्या देशाकडे, उन्हांतून जाणे झाले गवसल्या उल्का काही, हेच नशिबात होते माफ करा. पण गझल अशा आकृतिबंधात वाचायची सवय आहे. मात्रावृत्त आहे का हे ? मला फारसं कळत नाही , जाणून घ्यायला आवडेल. लहान तोंडी मोठा घास आहे पण स्वप्नांच्या सोपेपणात इथे सोपेपणी हा शब्द लयीत येईल असं वाटतंय. गझलेतला भाव पोहोचला.

In reply to by सांजसंध्या

हारुन शेख 03/03/2012 - 09:25
तुमची सूचना योग्य आहे आणि पुढील वेळेस काळजी घेईन. वृत्त मलाही माहित नाही, पहिला शेर सुचल्यावर पुढचं आपोआप सुचत गेलं. 'सोपेपणात' हा शब्द त्यावेळेस जसा आला तसा लिहिला आहे. शब्द काजव्यान्सारखे चमकत असतात, पुसटशी ओळींची दर्शने होत असतात , आता आहे आता नाही असा सगळा मामला, तेव्हा जे सुचतंय ते उतरवण्याची घाई जास्त असते. आणि आता त्यात बदल करावासा वाटत नाही. ---------------------------------------------------------------------------------------------------------------------

गवि 03/03/2012 - 09:57
मस्त आहे गझल. आणखी उत्तमोत्तम गझला वाचायला मिळतील ही अपेक्षा. ताजा कलम : आम्ही येथे केलेल्या लेले नामक गझलेची दखल फ़ारशी (किंवा अरबी) कोणी घेतली नाही याचा खेद वाटतो. :(
लेखनविषय:
काव्यरस
चाफेकळी नाक होते गालावर श्वास होते डोळे मिटुनीया तेंव्हा ओठ हे पहात होते चैत्र होता अंगामध्ये सूर त्यात रंगलेले ऊर त्यात रंगलेले प्रीतगाणे गात होते उष्ण होती संध्याकाळ सोनेरी त्या प्रकाशात प्राजक्ताच्या देठापरी रंगलेले हात होते स्वप्नांच्या सोपेपणात गुंतलेलो होतो मग वास्तवाचे भान तेंव्हा कुणाला रहात होते कुठे गेले वेडे पक्षी स्मरणांची उरे नक्षी भग्न झाल्या देवालयी अंधारून रात होते तारकांच्या देशाकडे उन्हांतून जाणे झाले गवसल्या उल्का काही हेच नशिबात होते (मि.पा.

राजकारणी अन आपण.......... बरोबर ना ??

अमितसांगली ·

प्रचेतस 28/02/2012 - 22:27
धाग्याचे रोज नवे कारण.. मिपा बोर्डावर आगमन | लेखांचे अनेक प्रकरण..धागे भराभर पाडण | बँडविड्थचे लचके तोडण..चालू आहे ताठ मानेन | हे सर्वच मजला कळी..पण अळी मिळी गुपचिळी | रसिक वाचक जणू उपाशी.. देई त्यांना धागे अधाशी | अशुद्दलेखनाला धरलय हाताशी...वैर याचं शुद्धलेखनाशी | घुसवलेत अनेक धागे जोराशी..परी थांबवणे ना धरले मनाशी | हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी | मिपाकर वार्‍यावर...संपादक कुंठित | जिलब्या तेजीत..मिपा झाले रूग्णाईत | वाचकांना कंपवत..हलवाई चालले धागे पाडत | हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी | दिवसातून अनेकदा धागे काढी..समजतात स्वत:ला रसिकांचे कैवारी | राजकारण,व्यसनांचे विचारी..धागे पाडून घेई उभारी | मिपाकरांच्या पूर्ण उरावरी...घ्यायला हवी रजा जरी | हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी ||

In reply to by प्रचेतस

मेलो...मेलो...वल्ली ब्बेक्कार फुटलोय वाचताना @हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी ||>>> बाकी काहिही असो...पण मिपावर सध्या आपटीधागे विरुद्ध विडंबनकार वल्ली= जोरदार म्याच असं समिकरण रुजलेलं आहे.

In reply to by प्रचेतस

अमितसांगली 29/02/2012 - 08:54
दुसऱ्याच्या लिखाणावर धागे काढण्यापेक्षा प्रतिक्रिया नाही दिली तरी चालेल. विडंबन करणे कधीही सोपे असते त्यासाठी जास्त तारे तोडावे लागत नाहीत.

In reply to by अमितसांगली

प्रचेतस 29/02/2012 - 08:56
ओपन फोरम आहे. ज्या तन्मयतेने तुम्ही धागा टाकला आहे त्याच तन्मयतेने आम्ही प्रतिसाद दिला आहे. शिवाय आम्हाला तारे तोडण्याची हौस नसल्याने सोपेच प्रकार जास्त आवडतात.

In reply to by प्रचेतस

अमितसांगली 29/02/2012 - 10:34
ओपन फोरम आहे ना.. मी काय लिहावे नि किती लिहावे यासाठी मला तुमच्या परवानगीची गरज नाही. तुम्हाला जे आवडेल तसेच लिहावे असेही काही नाही. तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही तर ती वाईटच आहे, असा समाज किमान मी तरी करून घेणार नाही.

In reply to by अमितसांगली

प्रचेतस 29/02/2012 - 10:40
अरे, परवानगीचा काय संबंध आला इथे? मी तुम्हाला लिहू नका असे बोललोय का कुठे? मला आवडेल तेच लिहा असेही मी कुठेही म्हटले नाही. तुम्हाला आवडणारेच प्रतिसाद यावेत अशी तुमची अपेक्षा आहे का? प्रतिसाद वाईट असल्यास ते उडवण्यास संपादक समर्थ आहेतच. तेव्हा तुम्हीही लिहित राहा, आम्हीही लिहित राहूच. वाढदिवसाच्या शुभेच्छा.

In reply to by प्रचेतस

अमितसांगली 29/02/2012 - 11:43
लिहू नका हाच एक धागा पकडून तुम्ही लिखान केले आहे. प्रतिसाद चांगलाच हवा अशी अपेक्षा मी कधीच केली नाही. दुसऱ्यावर हसणे सोप असत पण त्रुटी दाखविण अवघड. शुभेच्छांसाठी धन्यवाद.

In reply to by अमितसांगली

प्रचेतस 29/02/2012 - 11:49
लिहू नका असे मी कुठे म्हणालोय? उलट लिहित रहा असेच म्हणतोय. आमचे एक मित्र म्हणतात की एकदा धागा टाकल्यानंतर गंगार्पणमस्तु म्हणायचे. मी तर साधं सोपं एक विडंबन टाकलय(फारसे तारे न तोडता). तुम्ही कशाला मनाला लावून घेताय उगाच. पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या.

In reply to by अमितसांगली

@पण त्रुटी दाखविण अवघड.>>> छे...! तुमच्या या कवितेत त्रुटी दाखवणे अत्यंत सोप्पे आहे... पिठ कसदार नसल्याने जिलबी जोमदार पडलेली नाही... उदा-सामाजिकतेचा नुसता विषय आलाय,आणी तोही नुसता यमकं धरुन इन्सर्ट केलेला आहे...स्वतःची अभिव्यक्ती त्यात कुठेही नाही. सामाजिक विषयावर काहिही लिहिताना नुसती मांडणी करुन चालत नाही,त्यातुन आपलं स्वतःच गंभीर चिंतन बाहेर पडलं पाहिजे.वाचकांसमोर प्रश्न नीट निर्माण करता आला पाहिजे.तुमची अख्खी कविता म्हणजे फक्त यमक बांधणी झालेली आहे.आपण नविन लिहित असाल तर आपल्या भावुक बाल्यावस्थेला हे साजेसंच आहे,पण त्याचे कोणी विडंबन केले तर त्यावर उखडण्याचा हक्क असला,तरी चिडण्यामागे कारण काहिच असू शकत नाही...विडंबनावर उखडतो,तो कवी नव्हेच... १)प्रकरण >> लांगुलचालन करण >> भरण तोडण >> मानेन कळी >> गुपचिळी २)तुपाशी >> जीवाशी हाताशी >> भारतामातेशी बांगलादेशी >> मनाशी कळी >> गुपचिळी ३)असुरक्षित >> कुपोषित तेजीत >> खाईत कापत >> लुटत कळी >> गुपचिळी ४)वारी >> कैवारी पुजारी >> मार्गावरी आहारी >> फासावरी कळी >> गुपचिळी यात ''काव्य'' म्हणावे असे काय आहे..? या यमक सेतूच्या टोकांमधे तुंम्ही ठराविक मापाच्या पट्ट्या ठोकुन बसवल्या आहेत... म्हणुन याचं वल्लींनी विडंबन केलय,आणी त्या विडंबनातही मी जे काही म्हणतोय त्याबद्दलचा व्यापक आशय सामावलेला आहे... तो तुंम्हाला समजला तर तुमचा राग खरच जाइल :-) अवांतर-येथील एक नवमिपा सदस्य च.चा.यांचे आपण अगदी जुळे भाऊ शोभाल अश्या दर्जाची आपली (सध्याची) काव्यप्रतिभा आहे...त्यांनाही ही यमक जुळी काव्य करण्याचा नाद आहे... या त्यांच्या काही लिंक्स--- http://www.misalpav.com/node/20317 http://www.misalpav.com/node/19658 http://www.misalpav.com/node/19732 http://www.misalpav.com/node/19908 http://www.misalpav.com/node/19535 http://www.misalpav.com/node/19545 http://www.misalpav.com/node/19709

In reply to by अत्रुप्त आत्मा

अमितसांगली 29/02/2012 - 13:33
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.. यमक जुळविण्यासाठी कसरत केली आहे, हे मान्य. पण राजकारणी लोक आज जे काही करत आहे ते मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. भ्रष्टाचार, घुसखोरी, शेतकऱ्यांची लुट, बेरोजगारी, स्त्री सुरक्षा, गर्भहत्या आणि एकूणच सामान्य जनतेला देशोधडीला लावण्याचे त्यांचे उद्योग हे मी मांडलय. तरीही हि फक्त यमक बांधणीच आहे का? भावनिक होऊन मी काही मनात राग धरला नाही.

In reply to by अमितसांगली

@यमक जुळविण्यासाठी कसरत केली आहे, हे मान्य.>>> आपल्याला मान्य झालं,ही एक जमेची बाजू आहे,अता त्याचा स्विकार करा,म्हणजे जमा हिशोबात लागेल.. @तरीही हि फक्त यमक बांधणीच आहे का? >>> होय.यमक बांधणीच आहे... सामाजिक काव्य आशयगर्भ हवं,हा नुसताच गर्भाशय आहे.. ;-) @भावनिक होऊन मी काही मनात राग धरला नाही.>>> उत्तम... :-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

चिगो 01/03/2012 - 16:22
वल्लीचं विडंबण खंग्री आहेच, त्याला टाळ्या.. पण >>सामाजिक काव्य आशयगर्भ हवं,हा नुसताच गर्भाशय आहे.. ह्याने मी पुरता वारलोय. अतृप्ता, सॉलिड यार..

In reply to by अमितसांगली

अन्या दातार 29/02/2012 - 10:49
तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही तर ती वाईटच आहे, असा समाज किमान मी तरी करून घेणार नाही.
हे जितक्या सहजतेनं लिहिताय तितके सहजशक्य नाहीये हेच तुम्ही प्रतिसादातून दिसतंय. बाकी चालूद्यात.

In reply to by अमितसांगली

मी-सौरभ 29/02/2012 - 13:11
विडंबन करणे कधीही सोपे असते त्यासाठी जास्त तारे तोडावे लागत नाहीत. कळावे ...
चांगल्या विडंबनाचे सोपे काम आपण कधीतरी करुन दाखवावे. मगच ते सोपे आहे हे आम्हा साध्या सरळ लोकांना कळू शकेल ना?

In reply to by मी-सौरभ

@चांगल्या विडंबनाचे सोपे काम आपण कधीतरी करुन दाखवावे. मगच ते सोपे आहे हे आम्हा साध्या सरळ लोकांना कळू शकेल ना?>>> ++++++++११११११११११११११

In reply to by गणामास्तर

@पाणी वाहते करण्याची गरज आहे असे वाटते.>>> अमच्या मते अजुन खरं पाणी पडायलाच लागलं नाहीये... ;-)

प्यारे१ 29/02/2012 - 12:41
अरे त्याचं कसंय ना पोरांनो, आपलं लफडं सॉरी- आपलं प्रेम असतं -तर ते नवीन नवीन असलं की नै आपल्या लव्हर कडं कुणी बघितलं ना तरी लय तरास होतो... मग त्यावर कुणी काही बोलणं तर लांबच. भावनाओंको समझो यार...!

५० फक्त 29/02/2012 - 13:30
शिफ्ट +एम दाबुन अनुस्वार देता येतो, अर्थात शेवटचं अक्षर ए टाईप करुन पुर्ण करायच्या आधी. हे सर्वच मजला कळी, - यातला कळी हे क्रियापद म्हणुन योग्य वाटत नाही, कळे, कळाले असे होउ शकते ,पण कळी फार विचित्र वाटतंय. गर्भहत्या तेजीत.....तरुण बेरोजगारीच्या खाईत | - गर्भहत्या तेजीत, इथं फक्त भावना व्यक्त केल्यात की कसे, कारण मिडिया किंवा इतर माध्यमातुन देखील आपल्या देशात सर्रास गर्भहत्या होतात असा विदा मिळत नाही कुठे. तुम्हाला स्त्री भ्रूणहत्या असं अपेक्षित असेल तर तो अर्थ इथं येत नाही. बाकी असंतोषित जनतेचं मनोगत मांडण्याचा छान प्रयत्न आहे, पण खरंच मला सांगा तुम्हाला असंच वाटतं का मनापासुन, काय आहे, माझं तरी मन वगैरे जे असतं ना ते सुन्न झालंय किंवा नाहीसं झालंय. सध्या वाट पाहतोय ती वार्षिक पगारवाढीची अन घरांच्या किमती कमी होण्याची, बाकी जोपर्यंत माझ्या गळ्याला नख लागत नाही तोवर सुखानं किंवा सुखात जगायचं ठरवलंय मी. तुम्ही पण करा प्रयत्न जमेल हळु हळु.

In reply to by ५० फक्त

धन्या 29/02/2012 - 17:02
माझं तरी मन वगैरे जे असतं ना ते सुन्न झालंय किंवा नाहीसं झालंय. सध्या वाट पाहतोय ती वार्षिक पगारवाढीची अन घरांच्या किमती कमी होण्याची, बाकी जोपर्यंत माझ्या गळ्याला नख लागत नाही तोवर सुखानं किंवा सुखात जगायचं ठरवलंय मी. तुम्ही पण करा प्रयत्न जमेल हळु हळु.
अगदी अगदी. जौद्या हो पन्नासराव. त्यांना हल्ली हल्लीच कविता आणि लेख होऊ लागलेले दिसत आहेत. ज्यांना खरंच कळकळ असते ते अश्या कविता पाडत बसत नाहीत. कळी का तुम्हाला? ;)

In reply to by धन्या

ज्यांना खरंच कळकळ असते ते अश्या कविता पाडत बसत नाहीत.
हा साक्षात्कार कुठे झाला म्हणायचा तुम्हाला ? कविता करणाऱ्याची कळकळ खरी नसते असे तुमच्या विधानातून प्रतीत होते आहे. आणि वरून हे अत्यंत सरसकट विधान आहे म्हणून विचारतो आहे.

गवि 29/02/2012 - 14:05
तुम्ही लिहा हो.. हटू नका प्रतिक्रियांमुळे. मिपाकर हलकट आहेत.. तुम्ही लिहीत रहा.. तुम्हीही व्हाल. मीही सुरुवातीला रतीब लावला होता. नंतर हळूहळू लक्षात आल्यावर कमी केली वारंवारिता. नंतर मजा येईल खूप, इथे सगळेच मित्र होतील तेव्हा. चांगलं लिहिताय.. "चला लिखाणाची वेळ झाली.. हातपाय धुवून लिहायला बसूया.. ", किंवा "दिसामांजी काही तरी ते लिहावें" असं तत्व न ठेवता, "आयला हे लिहिलं तर काय धमाल येईल" अशी जोरदार इच्छा उसळली तरच आणि तेव्हाच लिहा.. मग सगळं लाईनीवर येईल. मग दोन लेखांत एक वर्षाचं अंतर असो, किंवा एक तासाचं.. बहुतेकांना ते आवडेलच.

In reply to by गवि

सूड 29/02/2012 - 16:33
"चला लिखाणाची वेळ झाली.. हातपाय धुवून लिहायला बसूया.. ", किंवा "दिसामांजी काही तरी ते लिहावें" तुमचं हे मत पुर्णपणे मान्य. पण ज्यांना कविता होते(पक्षी: येते) त्यांनी ती कशी बरं थांबवावी ?? अशावेळी मिळेल त्या कागदावर ती करुन (पक्षी: उतरवून) मोकळं होणं सोयीचं नाही का. कवीच्या प्रतिभेच्या मटकीला आलेला कवितेचा मोड त्याच्या मनाच्या मातीतून वर येणं हे एका सृजनाचं प्रतीक आहे हे या सामान्य माणसांना कसं बरं कळावं. असो.

In reply to by सूड

@कवीच्या प्रतिभेच्या मटकीला आलेला कवितेचा मोड त्याच्या मनाच्या मातीतून वर येणं हे एका सृजनाचं प्रतीक आहे हे या सामान्य माणसांना कसं बरं कळावं. असो.> मेलो मेलो सुडुक,काय मारलीये कचकून धडुक..!देवा मला उचल

In reply to by सूड

मोदक 29/02/2012 - 18:31
>>> कवीच्या प्रतिभेच्या मटकीला आलेला कवितेचा मोड त्याच्या मनाच्या मातीतून वर येणं हे एका सृजनाचं प्रतीक आहे जोरदार आक्षेप..!!! एकतर हे वाक्य दवणेंच्या कोणत्यातरी पुस्तकातून ढापले आहे असे वाटते आहे. (विदा मागू नये - मिळणार नाही) आणि कवीच्या मनात माती आहे .. कवीचे मन म्हणजे माती वगैरे प्रकार वाचून एक मिपाकर असल्याची शरम वाटली.

In reply to by वपाडाव

मोदक 29/02/2012 - 20:25
युवा पिढी ही किती अनाडी... करीते पाण्याची नासाडी | घरबसल्या येते पाणी ... किंमत नाही कळणार कधीकाळी | बिचारा कवी गोंधळलेला... प्रतिसादांनी त्रासलेला | हे सर्वच मजला कळी ....पण नाही अळी मिळी गुपचिळी |

सुहास.. 29/02/2012 - 14:13
व्यक्त व्हायला सगळ्यांनाचा आवडत ओ गविकाका !! अर्थात, ज्याने-त्याने आप-आपली सीमा ओळखुन व्यक्त व्हावे असे वाटते, उगा मनी वाटेल ते काही ही ( काहीच्या काही नव्हे !) टकांवे आणि वर ते रेटुन न्यायचे हे चांगले नव्हे. वरील चर्चेने आम्हाला " मी " ची रेटुन जाहीरात करणार्‍या एका 'नातलगा' ची आठवण झाली ;)

In reply to by सुहास..

गवि 29/02/2012 - 14:20
म्हणून तर
"चला लिखाणाची वेळ झाली.. हातपाय धुवून लिहायला बसूया.. ", किंवा "दिसामांजी काही तरी ते लिहावें" असं तत्व न ठेवता, "आयला हे लिहिलं तर काय धमाल येईल" अशी जोरदार इच्छा उसळली तरच आणि तेव्हाच लिहा.. मग सगळं लाईनीवर येईल. मग दोन लेखांत एक वर्षाचं अंतर असो, किंवा एक तासाचं.. बहुतेकांना ते आवडेलच.
हे सांगितलं... गविकाकांचा सल्ला सदर सुरु करता येत नसल्याने असे जागोजागी सल्ले देत बसावं लागतंय. काय करणार. ;)

In reply to by सुहास..

धन्या 01/03/2012 - 02:08
वरील चर्चेने आम्हाला " मी " ची रेटुन जाहीरात करणार्‍या एका 'नातलगा' ची आठवण झाली
तू गणनायक नातलग बद्दल काही बोलत आहेस का? ;)

ajay wankhede 29/02/2012 - 22:59
मित्रांनो , मी आपल्या सार्र्यांचे कपडे सांभाळू का? सध्या माझ्याकडे भरपुर वेळ आहे.popaay the s
ailer ............................................................................................................................

In reply to by अत्रुप्त आत्मा

धन्या 01/03/2012 - 02:12
नको,आपलेही काढा,आणी आमच्यात या...!
भटजीबूवा, "बघताय काय? सामिल व्हा. " असं म्हणायचंय काय तुम्हाला? :P

In reply to by धन्या

@"बघताय काय? सामिल व्हा. " असं म्हणायचंय काय तुम्हाला?>>> मग काय पारावर बसुन मजा पाहू द्यावी म्हणताय की काय...? इथे काल पासुन केवढं गंभीर चिंतन चाललंय ;-) ,आंम्ही गंभीर विषयात टवाळी अजाबात खपवुन घेणार नाय... :-p

In reply to by सूड

धन्या 01/03/2012 - 00:36
पण यमकासाठी थोडं स्वातंत्र्य घेतलंय.
यमकासाठी थोडं स्वातंत्र्य ??? धन्य तो कवी !!! र ला र आणि ट ला ट जोडणारे रटरट कवी तसे खुप पाहिले होते चुकीच्या शब्दाने यमक जुळवणारे हे कवी शिरोमणी कुठे राहीले होते

प्रचेतस 28/02/2012 - 22:27
धाग्याचे रोज नवे कारण.. मिपा बोर्डावर आगमन | लेखांचे अनेक प्रकरण..धागे भराभर पाडण | बँडविड्थचे लचके तोडण..चालू आहे ताठ मानेन | हे सर्वच मजला कळी..पण अळी मिळी गुपचिळी | रसिक वाचक जणू उपाशी.. देई त्यांना धागे अधाशी | अशुद्दलेखनाला धरलय हाताशी...वैर याचं शुद्धलेखनाशी | घुसवलेत अनेक धागे जोराशी..परी थांबवणे ना धरले मनाशी | हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी | मिपाकर वार्‍यावर...संपादक कुंठित | जिलब्या तेजीत..मिपा झाले रूग्णाईत | वाचकांना कंपवत..हलवाई चालले धागे पाडत | हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी | दिवसातून अनेकदा धागे काढी..समजतात स्वत:ला रसिकांचे कैवारी | राजकारण,व्यसनांचे विचारी..धागे पाडून घेई उभारी | मिपाकरांच्या पूर्ण उरावरी...घ्यायला हवी रजा जरी | हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी ||

In reply to by प्रचेतस

मेलो...मेलो...वल्ली ब्बेक्कार फुटलोय वाचताना @हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी ||>>> बाकी काहिही असो...पण मिपावर सध्या आपटीधागे विरुद्ध विडंबनकार वल्ली= जोरदार म्याच असं समिकरण रुजलेलं आहे.

In reply to by प्रचेतस

अमितसांगली 29/02/2012 - 08:54
दुसऱ्याच्या लिखाणावर धागे काढण्यापेक्षा प्रतिक्रिया नाही दिली तरी चालेल. विडंबन करणे कधीही सोपे असते त्यासाठी जास्त तारे तोडावे लागत नाहीत.

In reply to by अमितसांगली

प्रचेतस 29/02/2012 - 08:56
ओपन फोरम आहे. ज्या तन्मयतेने तुम्ही धागा टाकला आहे त्याच तन्मयतेने आम्ही प्रतिसाद दिला आहे. शिवाय आम्हाला तारे तोडण्याची हौस नसल्याने सोपेच प्रकार जास्त आवडतात.

In reply to by प्रचेतस

अमितसांगली 29/02/2012 - 10:34
ओपन फोरम आहे ना.. मी काय लिहावे नि किती लिहावे यासाठी मला तुमच्या परवानगीची गरज नाही. तुम्हाला जे आवडेल तसेच लिहावे असेही काही नाही. तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही तर ती वाईटच आहे, असा समाज किमान मी तरी करून घेणार नाही.

In reply to by अमितसांगली

प्रचेतस 29/02/2012 - 10:40
अरे, परवानगीचा काय संबंध आला इथे? मी तुम्हाला लिहू नका असे बोललोय का कुठे? मला आवडेल तेच लिहा असेही मी कुठेही म्हटले नाही. तुम्हाला आवडणारेच प्रतिसाद यावेत अशी तुमची अपेक्षा आहे का? प्रतिसाद वाईट असल्यास ते उडवण्यास संपादक समर्थ आहेतच. तेव्हा तुम्हीही लिहित राहा, आम्हीही लिहित राहूच. वाढदिवसाच्या शुभेच्छा.

In reply to by प्रचेतस

अमितसांगली 29/02/2012 - 11:43
लिहू नका हाच एक धागा पकडून तुम्ही लिखान केले आहे. प्रतिसाद चांगलाच हवा अशी अपेक्षा मी कधीच केली नाही. दुसऱ्यावर हसणे सोप असत पण त्रुटी दाखविण अवघड. शुभेच्छांसाठी धन्यवाद.

In reply to by अमितसांगली

प्रचेतस 29/02/2012 - 11:49
लिहू नका असे मी कुठे म्हणालोय? उलट लिहित रहा असेच म्हणतोय. आमचे एक मित्र म्हणतात की एकदा धागा टाकल्यानंतर गंगार्पणमस्तु म्हणायचे. मी तर साधं सोपं एक विडंबन टाकलय(फारसे तारे न तोडता). तुम्ही कशाला मनाला लावून घेताय उगाच. पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या.

In reply to by अमितसांगली

@पण त्रुटी दाखविण अवघड.>>> छे...! तुमच्या या कवितेत त्रुटी दाखवणे अत्यंत सोप्पे आहे... पिठ कसदार नसल्याने जिलबी जोमदार पडलेली नाही... उदा-सामाजिकतेचा नुसता विषय आलाय,आणी तोही नुसता यमकं धरुन इन्सर्ट केलेला आहे...स्वतःची अभिव्यक्ती त्यात कुठेही नाही. सामाजिक विषयावर काहिही लिहिताना नुसती मांडणी करुन चालत नाही,त्यातुन आपलं स्वतःच गंभीर चिंतन बाहेर पडलं पाहिजे.वाचकांसमोर प्रश्न नीट निर्माण करता आला पाहिजे.तुमची अख्खी कविता म्हणजे फक्त यमक बांधणी झालेली आहे.आपण नविन लिहित असाल तर आपल्या भावुक बाल्यावस्थेला हे साजेसंच आहे,पण त्याचे कोणी विडंबन केले तर त्यावर उखडण्याचा हक्क असला,तरी चिडण्यामागे कारण काहिच असू शकत नाही...विडंबनावर उखडतो,तो कवी नव्हेच... १)प्रकरण >> लांगुलचालन करण >> भरण तोडण >> मानेन कळी >> गुपचिळी २)तुपाशी >> जीवाशी हाताशी >> भारतामातेशी बांगलादेशी >> मनाशी कळी >> गुपचिळी ३)असुरक्षित >> कुपोषित तेजीत >> खाईत कापत >> लुटत कळी >> गुपचिळी ४)वारी >> कैवारी पुजारी >> मार्गावरी आहारी >> फासावरी कळी >> गुपचिळी यात ''काव्य'' म्हणावे असे काय आहे..? या यमक सेतूच्या टोकांमधे तुंम्ही ठराविक मापाच्या पट्ट्या ठोकुन बसवल्या आहेत... म्हणुन याचं वल्लींनी विडंबन केलय,आणी त्या विडंबनातही मी जे काही म्हणतोय त्याबद्दलचा व्यापक आशय सामावलेला आहे... तो तुंम्हाला समजला तर तुमचा राग खरच जाइल :-) अवांतर-येथील एक नवमिपा सदस्य च.चा.यांचे आपण अगदी जुळे भाऊ शोभाल अश्या दर्जाची आपली (सध्याची) काव्यप्रतिभा आहे...त्यांनाही ही यमक जुळी काव्य करण्याचा नाद आहे... या त्यांच्या काही लिंक्स--- http://www.misalpav.com/node/20317 http://www.misalpav.com/node/19658 http://www.misalpav.com/node/19732 http://www.misalpav.com/node/19908 http://www.misalpav.com/node/19535 http://www.misalpav.com/node/19545 http://www.misalpav.com/node/19709

In reply to by अत्रुप्त आत्मा

अमितसांगली 29/02/2012 - 13:33
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.. यमक जुळविण्यासाठी कसरत केली आहे, हे मान्य. पण राजकारणी लोक आज जे काही करत आहे ते मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. भ्रष्टाचार, घुसखोरी, शेतकऱ्यांची लुट, बेरोजगारी, स्त्री सुरक्षा, गर्भहत्या आणि एकूणच सामान्य जनतेला देशोधडीला लावण्याचे त्यांचे उद्योग हे मी मांडलय. तरीही हि फक्त यमक बांधणीच आहे का? भावनिक होऊन मी काही मनात राग धरला नाही.

In reply to by अमितसांगली

@यमक जुळविण्यासाठी कसरत केली आहे, हे मान्य.>>> आपल्याला मान्य झालं,ही एक जमेची बाजू आहे,अता त्याचा स्विकार करा,म्हणजे जमा हिशोबात लागेल.. @तरीही हि फक्त यमक बांधणीच आहे का? >>> होय.यमक बांधणीच आहे... सामाजिक काव्य आशयगर्भ हवं,हा नुसताच गर्भाशय आहे.. ;-) @भावनिक होऊन मी काही मनात राग धरला नाही.>>> उत्तम... :-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

चिगो 01/03/2012 - 16:22
वल्लीचं विडंबण खंग्री आहेच, त्याला टाळ्या.. पण >>सामाजिक काव्य आशयगर्भ हवं,हा नुसताच गर्भाशय आहे.. ह्याने मी पुरता वारलोय. अतृप्ता, सॉलिड यार..

In reply to by अमितसांगली

अन्या दातार 29/02/2012 - 10:49
तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही तर ती वाईटच आहे, असा समाज किमान मी तरी करून घेणार नाही.
हे जितक्या सहजतेनं लिहिताय तितके सहजशक्य नाहीये हेच तुम्ही प्रतिसादातून दिसतंय. बाकी चालूद्यात.

In reply to by अमितसांगली

मी-सौरभ 29/02/2012 - 13:11
विडंबन करणे कधीही सोपे असते त्यासाठी जास्त तारे तोडावे लागत नाहीत. कळावे ...
चांगल्या विडंबनाचे सोपे काम आपण कधीतरी करुन दाखवावे. मगच ते सोपे आहे हे आम्हा साध्या सरळ लोकांना कळू शकेल ना?

In reply to by मी-सौरभ

@चांगल्या विडंबनाचे सोपे काम आपण कधीतरी करुन दाखवावे. मगच ते सोपे आहे हे आम्हा साध्या सरळ लोकांना कळू शकेल ना?>>> ++++++++११११११११११११११

In reply to by गणामास्तर

@पाणी वाहते करण्याची गरज आहे असे वाटते.>>> अमच्या मते अजुन खरं पाणी पडायलाच लागलं नाहीये... ;-)

प्यारे१ 29/02/2012 - 12:41
अरे त्याचं कसंय ना पोरांनो, आपलं लफडं सॉरी- आपलं प्रेम असतं -तर ते नवीन नवीन असलं की नै आपल्या लव्हर कडं कुणी बघितलं ना तरी लय तरास होतो... मग त्यावर कुणी काही बोलणं तर लांबच. भावनाओंको समझो यार...!

५० फक्त 29/02/2012 - 13:30
शिफ्ट +एम दाबुन अनुस्वार देता येतो, अर्थात शेवटचं अक्षर ए टाईप करुन पुर्ण करायच्या आधी. हे सर्वच मजला कळी, - यातला कळी हे क्रियापद म्हणुन योग्य वाटत नाही, कळे, कळाले असे होउ शकते ,पण कळी फार विचित्र वाटतंय. गर्भहत्या तेजीत.....तरुण बेरोजगारीच्या खाईत | - गर्भहत्या तेजीत, इथं फक्त भावना व्यक्त केल्यात की कसे, कारण मिडिया किंवा इतर माध्यमातुन देखील आपल्या देशात सर्रास गर्भहत्या होतात असा विदा मिळत नाही कुठे. तुम्हाला स्त्री भ्रूणहत्या असं अपेक्षित असेल तर तो अर्थ इथं येत नाही. बाकी असंतोषित जनतेचं मनोगत मांडण्याचा छान प्रयत्न आहे, पण खरंच मला सांगा तुम्हाला असंच वाटतं का मनापासुन, काय आहे, माझं तरी मन वगैरे जे असतं ना ते सुन्न झालंय किंवा नाहीसं झालंय. सध्या वाट पाहतोय ती वार्षिक पगारवाढीची अन घरांच्या किमती कमी होण्याची, बाकी जोपर्यंत माझ्या गळ्याला नख लागत नाही तोवर सुखानं किंवा सुखात जगायचं ठरवलंय मी. तुम्ही पण करा प्रयत्न जमेल हळु हळु.

In reply to by ५० फक्त

धन्या 29/02/2012 - 17:02
माझं तरी मन वगैरे जे असतं ना ते सुन्न झालंय किंवा नाहीसं झालंय. सध्या वाट पाहतोय ती वार्षिक पगारवाढीची अन घरांच्या किमती कमी होण्याची, बाकी जोपर्यंत माझ्या गळ्याला नख लागत नाही तोवर सुखानं किंवा सुखात जगायचं ठरवलंय मी. तुम्ही पण करा प्रयत्न जमेल हळु हळु.
अगदी अगदी. जौद्या हो पन्नासराव. त्यांना हल्ली हल्लीच कविता आणि लेख होऊ लागलेले दिसत आहेत. ज्यांना खरंच कळकळ असते ते अश्या कविता पाडत बसत नाहीत. कळी का तुम्हाला? ;)

In reply to by धन्या

ज्यांना खरंच कळकळ असते ते अश्या कविता पाडत बसत नाहीत.
हा साक्षात्कार कुठे झाला म्हणायचा तुम्हाला ? कविता करणाऱ्याची कळकळ खरी नसते असे तुमच्या विधानातून प्रतीत होते आहे. आणि वरून हे अत्यंत सरसकट विधान आहे म्हणून विचारतो आहे.

गवि 29/02/2012 - 14:05
तुम्ही लिहा हो.. हटू नका प्रतिक्रियांमुळे. मिपाकर हलकट आहेत.. तुम्ही लिहीत रहा.. तुम्हीही व्हाल. मीही सुरुवातीला रतीब लावला होता. नंतर हळूहळू लक्षात आल्यावर कमी केली वारंवारिता. नंतर मजा येईल खूप, इथे सगळेच मित्र होतील तेव्हा. चांगलं लिहिताय.. "चला लिखाणाची वेळ झाली.. हातपाय धुवून लिहायला बसूया.. ", किंवा "दिसामांजी काही तरी ते लिहावें" असं तत्व न ठेवता, "आयला हे लिहिलं तर काय धमाल येईल" अशी जोरदार इच्छा उसळली तरच आणि तेव्हाच लिहा.. मग सगळं लाईनीवर येईल. मग दोन लेखांत एक वर्षाचं अंतर असो, किंवा एक तासाचं.. बहुतेकांना ते आवडेलच.

In reply to by गवि

सूड 29/02/2012 - 16:33
"चला लिखाणाची वेळ झाली.. हातपाय धुवून लिहायला बसूया.. ", किंवा "दिसामांजी काही तरी ते लिहावें" तुमचं हे मत पुर्णपणे मान्य. पण ज्यांना कविता होते(पक्षी: येते) त्यांनी ती कशी बरं थांबवावी ?? अशावेळी मिळेल त्या कागदावर ती करुन (पक्षी: उतरवून) मोकळं होणं सोयीचं नाही का. कवीच्या प्रतिभेच्या मटकीला आलेला कवितेचा मोड त्याच्या मनाच्या मातीतून वर येणं हे एका सृजनाचं प्रतीक आहे हे या सामान्य माणसांना कसं बरं कळावं. असो.

In reply to by सूड

@कवीच्या प्रतिभेच्या मटकीला आलेला कवितेचा मोड त्याच्या मनाच्या मातीतून वर येणं हे एका सृजनाचं प्रतीक आहे हे या सामान्य माणसांना कसं बरं कळावं. असो.> मेलो मेलो सुडुक,काय मारलीये कचकून धडुक..!देवा मला उचल

In reply to by सूड

मोदक 29/02/2012 - 18:31
>>> कवीच्या प्रतिभेच्या मटकीला आलेला कवितेचा मोड त्याच्या मनाच्या मातीतून वर येणं हे एका सृजनाचं प्रतीक आहे जोरदार आक्षेप..!!! एकतर हे वाक्य दवणेंच्या कोणत्यातरी पुस्तकातून ढापले आहे असे वाटते आहे. (विदा मागू नये - मिळणार नाही) आणि कवीच्या मनात माती आहे .. कवीचे मन म्हणजे माती वगैरे प्रकार वाचून एक मिपाकर असल्याची शरम वाटली.

In reply to by वपाडाव

मोदक 29/02/2012 - 20:25
युवा पिढी ही किती अनाडी... करीते पाण्याची नासाडी | घरबसल्या येते पाणी ... किंमत नाही कळणार कधीकाळी | बिचारा कवी गोंधळलेला... प्रतिसादांनी त्रासलेला | हे सर्वच मजला कळी ....पण नाही अळी मिळी गुपचिळी |

सुहास.. 29/02/2012 - 14:13
व्यक्त व्हायला सगळ्यांनाचा आवडत ओ गविकाका !! अर्थात, ज्याने-त्याने आप-आपली सीमा ओळखुन व्यक्त व्हावे असे वाटते, उगा मनी वाटेल ते काही ही ( काहीच्या काही नव्हे !) टकांवे आणि वर ते रेटुन न्यायचे हे चांगले नव्हे. वरील चर्चेने आम्हाला " मी " ची रेटुन जाहीरात करणार्‍या एका 'नातलगा' ची आठवण झाली ;)

In reply to by सुहास..

गवि 29/02/2012 - 14:20
म्हणून तर
"चला लिखाणाची वेळ झाली.. हातपाय धुवून लिहायला बसूया.. ", किंवा "दिसामांजी काही तरी ते लिहावें" असं तत्व न ठेवता, "आयला हे लिहिलं तर काय धमाल येईल" अशी जोरदार इच्छा उसळली तरच आणि तेव्हाच लिहा.. मग सगळं लाईनीवर येईल. मग दोन लेखांत एक वर्षाचं अंतर असो, किंवा एक तासाचं.. बहुतेकांना ते आवडेलच.
हे सांगितलं... गविकाकांचा सल्ला सदर सुरु करता येत नसल्याने असे जागोजागी सल्ले देत बसावं लागतंय. काय करणार. ;)

In reply to by सुहास..

धन्या 01/03/2012 - 02:08
वरील चर्चेने आम्हाला " मी " ची रेटुन जाहीरात करणार्‍या एका 'नातलगा' ची आठवण झाली
तू गणनायक नातलग बद्दल काही बोलत आहेस का? ;)

ajay wankhede 29/02/2012 - 22:59
मित्रांनो , मी आपल्या सार्र्यांचे कपडे सांभाळू का? सध्या माझ्याकडे भरपुर वेळ आहे.popaay the s
ailer ............................................................................................................................

In reply to by अत्रुप्त आत्मा

धन्या 01/03/2012 - 02:12
नको,आपलेही काढा,आणी आमच्यात या...!
भटजीबूवा, "बघताय काय? सामिल व्हा. " असं म्हणायचंय काय तुम्हाला? :P

In reply to by धन्या

@"बघताय काय? सामिल व्हा. " असं म्हणायचंय काय तुम्हाला?>>> मग काय पारावर बसुन मजा पाहू द्यावी म्हणताय की काय...? इथे काल पासुन केवढं गंभीर चिंतन चाललंय ;-) ,आंम्ही गंभीर विषयात टवाळी अजाबात खपवुन घेणार नाय... :-p

In reply to by सूड

धन्या 01/03/2012 - 00:36
पण यमकासाठी थोडं स्वातंत्र्य घेतलंय.
यमकासाठी थोडं स्वातंत्र्य ??? धन्य तो कवी !!! र ला र आणि ट ला ट जोडणारे रटरट कवी तसे खुप पाहिले होते चुकीच्या शब्दाने यमक जुळवणारे हे कवी शिरोमणी कुठे राहीले होते
लेखनविषय:
काव्यरस
भ्रष्टाचाराचे रोज नवे प्रकरण ....देशद्रोह्यांचे लांगुलचालन | जातीच राजकारण करण ....झोळी स्वताची भरण | देशाचे लचके तोडण ....चालू आहे ताठ मानेन | हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी | जवान उपाशी-कसाब तुपाशी ....खेळीतात सैनिकांच्या जीवाशी | नक्षलवाद्याना धरलय हाताशी ....वैर याचं भारतामातेशी | घुसलेत अनेक बांगलादेशी....कारवाई न करण्याच ठरवलय मनाशी | हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी | स्त्री असुरक्षित....बालके कुपोषित | गर्भहत्या तेजीत.....तरुण बेरोजगारीच्या खाईत | शेतकऱ्यांना कापत.....स्वारी चालली देश लुटत | हे सर्वच मजला कळी ....पण अळी मिळी गुपचिळी | महिन्यातून एकदा तिहाराची वा

माझा देश

ajay wankhede ·
लेखनविषय:
काव्यरस
माझा देश (१) मी लहान असतांना वाचलय या देशात सोन्याचा धुर निघायचा निर्मळ पाण्याचे झरे दुथडी भरुन वाहनार्‍या नद्या सुरम्य निसर्ग, हिरवेकंच किनारे शेतात भात पिकलेला शेतकरि आनंदाने मधुर गीत गातो एक वितराग मुनि साधनेत मग्न संतुष्ट दोघांच्या हि मनात लवलेष नाही द्वेष भावाचा माझा देश (२) कुठे गेला माझा तो देश मि शोधतोय त्याला आटलेले झरे आटलेल्या नद्यांचे भकास किनारे शेतात भात पिकलेला शेतकरि मनातुन धास्तावलेला एक वितराग मुनि साधनेत मग्न अशांत राग, द्वेष, क्रोध,मत्सर.... कुठे

" आज मराठी भाषा- दीन ! "

विदेश ·

अमृत 27/02/2012 - 11:53
माझ्या मराठी ची काय बोलू कवतीके परी अमृता ते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन - संत ज्ञानेश्वर माऊली अमृत

पक्या 27/02/2012 - 13:29
मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा @विदेश - दिन - दिवस ह्या अर्थी असेल तर पहिली वेलांटी द्यावी. दुसरी वेलांटी (दीन) दिली तर दीन दुबळा , गरीब बिचारा असा अर्थ होतो.

In reply to by अन्या दातार

मृगनयनी 27/02/2012 - 14:44
हाहा.. पक्या'जी आणि अन्या.दा.जी... दीन आणि दिन यातील फरक 'विदेश' यांना माहित असल्यामुळेच मराठीची सध्याची दीनवाणी स्थिती दर्शवण्यासाठीच मुदामहून मराठी 'दिन' ऐवजी "दीन" असे सम्बोधून उपहासात्मक अलन्कार केला आहे... असे वाटते. ...बाकी मराठी दिनाच्या शुभेच्छा!!. . मी मराठी.. झी मराठी.. ई मराठी.... सह्याद्री.... :)

सस्नेह 27/02/2012 - 15:34
काही अभिव्यक्ती इ॑ग्रजीतच परिणाम कारक वाटतात असे वाटते. गुड आयडिया, वॉव फॅंटॅस्टिक वगैरे. पण अशा मराठीतही आहेतच की ज्या॑चे इ॑ग्रजी रुपा॑तर होऊच शकत नाही. यावर एक नवीन धागा बनावावासा वाटतोय...

धमाल मुलगा 27/02/2012 - 16:39
आज मराठीभदीन''दीन'च म्हणायला हवं. एखाद्या कार्याच्या जेवणावळीकडे पहात दाराशी उभ्या असलेल्या भिकारणीसारखी मंत्रालयाच्या दारात बापुडवाणी मराठी सरकारी उपकाराच्या चार दमड्या पदरी पडाव्या म्हणून उभी असताना तिला श्रीमंत म्हणायला कसं धाजावू? "ए सॉरी हं तुम्हाला, लेटच झाला मला", "मी संडेला तुझ्याकडे येताना ग्रीन कलरचा ड्रेस घेऊन येईन, मग आपण पार्कमध्ये जाऊ" वगैरे अस्स्खलीत मराठी बोलणारी प्रगल्भ पिढी लाभलेल्या आजच्या मराठीला संपन्न कसं म्हणू? वर कवितेत उल्लेखलेल्या निवेदक्/अभिनेते वगैरेंच्या उकिरडा झालेल्या मातृभाषेची गत काय वर्णावी?
भ्रमिष्ट ठरलो मी अभिमानी जगास मराठी शिकवीन - मजला पुरते कळून चुकले, " आज मराठीभाषा- दीन ! "
हेच खरं!

अमृत 27/02/2012 - 11:53
माझ्या मराठी ची काय बोलू कवतीके परी अमृता ते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन - संत ज्ञानेश्वर माऊली अमृत

पक्या 27/02/2012 - 13:29
मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा @विदेश - दिन - दिवस ह्या अर्थी असेल तर पहिली वेलांटी द्यावी. दुसरी वेलांटी (दीन) दिली तर दीन दुबळा , गरीब बिचारा असा अर्थ होतो.

In reply to by अन्या दातार

मृगनयनी 27/02/2012 - 14:44
हाहा.. पक्या'जी आणि अन्या.दा.जी... दीन आणि दिन यातील फरक 'विदेश' यांना माहित असल्यामुळेच मराठीची सध्याची दीनवाणी स्थिती दर्शवण्यासाठीच मुदामहून मराठी 'दिन' ऐवजी "दीन" असे सम्बोधून उपहासात्मक अलन्कार केला आहे... असे वाटते. ...बाकी मराठी दिनाच्या शुभेच्छा!!. . मी मराठी.. झी मराठी.. ई मराठी.... सह्याद्री.... :)

सस्नेह 27/02/2012 - 15:34
काही अभिव्यक्ती इ॑ग्रजीतच परिणाम कारक वाटतात असे वाटते. गुड आयडिया, वॉव फॅंटॅस्टिक वगैरे. पण अशा मराठीतही आहेतच की ज्या॑चे इ॑ग्रजी रुपा॑तर होऊच शकत नाही. यावर एक नवीन धागा बनावावासा वाटतोय...

धमाल मुलगा 27/02/2012 - 16:39
आज मराठीभदीन''दीन'च म्हणायला हवं. एखाद्या कार्याच्या जेवणावळीकडे पहात दाराशी उभ्या असलेल्या भिकारणीसारखी मंत्रालयाच्या दारात बापुडवाणी मराठी सरकारी उपकाराच्या चार दमड्या पदरी पडाव्या म्हणून उभी असताना तिला श्रीमंत म्हणायला कसं धाजावू? "ए सॉरी हं तुम्हाला, लेटच झाला मला", "मी संडेला तुझ्याकडे येताना ग्रीन कलरचा ड्रेस घेऊन येईन, मग आपण पार्कमध्ये जाऊ" वगैरे अस्स्खलीत मराठी बोलणारी प्रगल्भ पिढी लाभलेल्या आजच्या मराठीला संपन्न कसं म्हणू? वर कवितेत उल्लेखलेल्या निवेदक्/अभिनेते वगैरेंच्या उकिरडा झालेल्या मातृभाषेची गत काय वर्णावी?
भ्रमिष्ट ठरलो मी अभिमानी जगास मराठी शिकवीन - मजला पुरते कळून चुकले, " आज मराठीभाषा- दीन ! "
हेच खरं!
काव्यरस
धरला मी अभिमान मनीं "आज मराठीभाषा-दिन " मी मराठी तू मराठी बोलू सारे आज सुदिन ! सुरेख उत्तम वा वा छान म्हणत वाहवा करू - जमेल तेथे मायमराठी आपण जवळ करू ! मराठी निवेदक वदला- हाऊ नाईस ! मराठी अभिनेता कण्हला- गुड आयडिया ! मराठी नटी किंचाळली- वॉव फॅंटॅस्टिक ! मराठी परीक्षक ओरडला- ब्राव्हो सुपर्ब ! मराठी नेता गरजला- व्हेरी गुड ! मराठी जनता म्हणाली- गुड, छान ! भ्रमिष्ट ठरलो मी अभिमानी जगास मराठी शिकवीन - मजला पुरते कळून चुकले, " आज मराठीभाषा- दीन ! "

आठवड्यातून भरनारया बाजारासारखे ..!!

प्रकाश१११ ·

चौकटराजा 28/02/2012 - 14:05
एक काव्यवेडा विक्रमादित्य असतो. त्याचे काव्य कुणी फारसे अप्रीशिएट करत नसते तरी परत परत तो कविता पाडीत असतो.कधी करूणेच्या कधी विद्र्होहाच्या ! तर कधी कशाच्या बरे? .... अशाच कशा तरीच्या .... कारण विक्रमादित्याने हट्ट कधीच सोडायचा नसतो.

चौकटराजा 28/02/2012 - 14:05
एक काव्यवेडा विक्रमादित्य असतो. त्याचे काव्य कुणी फारसे अप्रीशिएट करत नसते तरी परत परत तो कविता पाडीत असतो.कधी करूणेच्या कधी विद्र्होहाच्या ! तर कधी कशाच्या बरे? .... अशाच कशा तरीच्या .... कारण विक्रमादित्याने हट्ट कधीच सोडायचा नसतो.
लेखनविषय:
काव्यरस
तो तुकड्या तुकड्याने फिरत असतो ह्या महानगरात तो राहत असतो कोठेतरी दूर....उपनगरात वसई ,बोरीवली ,कधीकधी विरारला अंबरनाथ ,कसारा ,कधी पुण्याला ,नाशिकला देखील पोटासाठी येत असतो पहाटे उठतो चारला ,पाचला, सहा किंवा सातला डबा भरते त्याची बायको रात्रीच भिजवून ठेवते कणिक पोळ्या भाजी नि कधी चटणी तो निघतो भल्या पहाटे ,सकाळी सकाळी नि स्वप्न बघत असतो उद्याच्या सुखाची पुढच्या महिन्यात असतो बायकोचा वाढदिवस एखादया मुलाचा किंवा मुलीचा देखील छोटा परिवार सुखी परिवार [?] घट्ट डोक्यात असते त्याच्या तरीही वेळ मिळत नसतो क्षणभर....!! किती तरी दिवसात तो बायकोला नाही घेऊन गेला सिनेमाला नाही कधी प्रेमाने बघितले त्याने

निराश तरुणाईचे मनोगत......

अमितसांगली ·
लेखनविषय:
काव्यरस
प्रेम, स्पर्धा नि व्यसनान, झालाय आयुष्याचा बेरंग मन माझ झालंय आज, आत्महत्येत दंग................... प्रेमभंगात होऊनी निराश विचलित झाल अभ्यासातील लक्ष सावरण्यासाठी नाही अजूनही दक्ष जगण्याची आस मारुनी, टाकितो हा प्रेमभंग मन माझ झालंय आज, आत्महत्येत दंग................... प्रत्येक गोष्टीसाठी देवाकडे धाव जलद यशाची लागली हाव कष्ट करण्याचा न राहिला ठाव अपयशाच्या भीतीने, जाहलो मी निसंग मन माझ झालंय आज, आत्महत्येत दंग................... करिअरची वाट खूप अवघड जीवघेण्या स्पर्धेत चालू धडपड प्रत्येक वेळी नवीन गडबड जिद्द अन चिकाटी विकुनी, लावितो आयुष्याला सुरुंग मन माझ झालंय आज, आत्महत्येत दं

एकल घाट

अज्ञातकुल ·

परत एकदा अफाट रचना!!!
बागडे चांदणे; रास खेळती राती कांही न उरे तळहाती सरल्या अंती बहु शंख शिंपले आदळती ओघात कातरला अवघा लाट झेलुनी काठ
व्वाह... सुंदर!!

परत एकदा अफाट रचना!!!
बागडे चांदणे; रास खेळती राती कांही न उरे तळहाती सरल्या अंती बहु शंख शिंपले आदळती ओघात कातरला अवघा लाट झेलुनी काठ
व्वाह... सुंदर!!
लेखनविषय:
काव्यरस
चालते आठवण उतरुन एकल घाट क्षण; विसरुन थांबे उसंत घेइ रहाट जन्मांच्या वेठी भावुकल्या भातुकल्या भेटी येती चंद्रासह उजवे उगवे रमण पहाट बागडे चांदणे; रास खेळती राती कांही न उरे तळहाती सरल्या अंती बहु शंख शिंपले आदळती ओघात कातरला अवघा लाट झेलुनी काठ पलकांतिल गाठी रमल फुलांची माला शमवी हृदयातिल विरही दारुण ज्वाला साकडे घालतो रोज नव्या स्वप्नांसाठी तुम्हि येत रहा नित करुन वाकडी वाट ............................अज्ञात