मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भय इथले संपत नाही.. रसग्रहण

गणेशा ·

सांजसंध्या 28/03/2012 - 05:25
ग्रेसजींची ही कविता पंडितजींमुळे सर्वांना माहिती झाली. कोलाज पेंटिंग प्रत्येकाला वेगवेगळं दिसतं. रसग्रहण म्हणजे अर्थ सांगणे नाही. त्या काव्यातल्या रसाचे ग्रहण करणे म्हणजे रसग्रहण.. या कवितेत अनेक सौंदर्यस्थळं आहेत. त्या सौंदर्यस्थळांच्या दर्शनाने रसिक दिपून जातो. तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला तो बोल आयुष्य कसा स्पर्शून गेला हे सांगताना कवी प्राचीन प्रतिमांचा आधार घेतो. त्या बोलाचं महत्व कवीच्या आयुष्यात किती आहे हे तुलनेने सांगताना सीतेला वनवासात रामाच्या शेल्याचं जे महत्व असेल तितकं.. प्रतिमांच्या अशा तुलनेतून भावनांची तीव्रता आपल्यापर्यंत पोहोचत राहते हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य अनुभवायचं.. अर्थ शोधत बसण्याने त्यातली गंमत कमी होते असं मला वाटतं.

In reply to by सांजसंध्या

शैलेन्द्र 28/03/2012 - 08:13
बरोब्बर.. तुम्हांला तो शब्द, ती ओळ, ती कविता कुठे भिडतेय हे तुम्हीच ठरवा, तुम्हीच अनुभवा.. आणी तुम्हीच धुंद व्हा त्या कैफात.. तुमचा अनुभव हा फक्त तुमचा.. युनीक.. म्हणुन ति कविताही फक्त तुमच्यापुरतीच.. वेगळी.. दोन-चार सौंदर्यस्थळ सुटली तरी हरकत नाही.. तुमची स्वतःची दोन चार नविन तुम्हाला सापडतातच.. जी इतर कुणालाही दिसत नाही.. कधिकधी तर तुम्हाला सगळ्या कवितेचा अर्थच वेगळा लागतो.. तो तुमच्या पुरता खराही असतो.. :) बाकी लेख छान..

In reply to by शैलेन्द्र

गणेशा 28/03/2012 - 13:42
धन्यवाद सर्वांचे ! शैलेंद्र, अगदी बरोबर.. प्रत्येकास अर्थ वेगळा लागतो.. पण प्रत्येकाचे अर्थ जर जाणुन घेतले तर खुप छान वाटते. कोणाचे ही अर्थ चुकीचे नसतात. प्रत्येकाच्या विचारांची झेप.. परिघ आणि अनुभव यावर ते अवलंबुन असतात. आणि म्हणुन रसग्रहण एकाने नाहि तर अनेकांनी करुन त्याचा अर्थ सांगितला तर मस्त वाटेल.

तर्री 28/03/2012 - 10:23
त्यांची कविता त्यांचे अनुभव घेवून ऊभी राहिली आहे. ती अनुभव सिध्द कविता! कोणता ही महान कलावंत आयुष्याकडे कसा पहातो , त्याची अनुभव घेण्याची मानसिकता कशी आहे आणि त्याचे व्यक्त होण्याचे साधन कोणते आहे ह्या वर त्याच्या कलाकृतीचा पोत ठरतो असे माझे मत आहे. आयुष्यात अनेक दु:खे भोगुन "पु.ल." सदैव प्रसन्न लिहित राहिले. तर काही अती प्रसिध्द श्रीमंत खासदार की वगैरे लाभलेले लेखक सदा "रडके , सडके लिहित राहिले " कवीराज ग्रेस आपले अनुभव अत्यंत प्रामाणिकपणे कवितेमध्ये गुंफत राहिले. कोणताही आवेश , अभिनिवेश वगळून त्यांची कविता घडत गेली. आणि म्हणुनच ती आपल्या सारख्या खंबीर रसिकांना भावली. कवी ग्रेस अत्यंत दुर्बोध कवी होते तरिही ही दुर्बोधता क्लिष्ट नाही. त्यांचे अनुभव आपल्या पर्यंत पोहोचले. आपण कवितेला पूर्ण "भोगु" शकलो, आणि तेच महत्वाचे. परत महाकविला प्रणाम. अजुन काही कवितांचे परिक्षण करायला हरकत नाही.

मृत्युन्जय 28/03/2012 - 11:30
गणेशा तुच रे तुच. मला खात्री आहे की ग्रेसांच्या एका कवितेतल्या एका वाक्याचा अर्थ तुच समजावुन सांगु शकशीलः वस्त्रांत द्रौपदीच्या तो कृष्ण नागडा होता (संदर्भ ती गेली तेव्हा रिमझिम...)

In reply to by मृत्युन्जय

गणेशा 28/03/2012 - 14:14
मृत्युंजय साहेब, " ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता" ही माझी (बर्‍याच जनांची पण असेनच) खुप आवडती कविता. अर्थ प्रत्येकाचे खरेच वेगवेगळे असतात, प्रत्यकाचे परिमान वेगळे. मी माझ्यापरिने बोलतो, पण येथे अनेक लोक आहेत ते त्यांच्या परिने पण सांगतील. तुम्हाला कविता वाचताना, किंवा अर्थ पाहताना जो अर्थ आवडेल तेच त्या शब्दांचे मोल. अर्थ सांगायला आवडत नव्हते ग्रेस यांना. पण वाचकाने अर्थ त्याच्या म्हणण्याने घेवून वाचल्याने त्यांना नक्कीच आनंद होत असणार.
ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता ..... ..... हे रक्त वाढताना ही मज आता गहिवर नाही वस्त्रात द्रौपदिच्याही तो क्रृष्ण नागडा होता
आई आता या जगातुन गेली आहे, तेंव्हाचे वर्णन कवी अत्यंत करुन पणे या कवितेत करतात. ... आता माझ्या आयुष्यात जे काही आहे त्याला तु नसल्याने माझ्याठायी काहीच मुल्य नाहि.. तु नाहिस तर माझे सर्व संपले आहे जनु. परंतु तरीही तुझ्यामागे, मला जगण्याचा तु जो रस्ता दाखवला आहे ( 'कंदील एकटा होता' या आधीच्या ओळीतुन येणारा अर्थ) त्या रस्त्यावर आता मी चालणार आहे. धुरकट का असेना पण मला तु दाखवलेला रस्ता दिसतो आहे आई. आणि त्यावर चालताना माझे रक्त कोणाला वाढायला लागले तरी मला त्याचा काही गहिवर नाही. मी योगी आहे आता, माझ्याकडे माझे असे काहीच नाही.. जे आहे ते इतरांना देण्यासाठीच माझ्याकडे आले आहे, ह्या सृष्टीत मी जसा आलोय तेव्हडाच मी आहे, बाकी माझे सर्व काही मी दान करणार आहे. स्वताला योगी, निस्वार्थ सेवा करणारा सांगताना कवी म्हणतात .. आपले असे काय असते.. आपण नागडे या जगात येतो आणि नागडेच जातो. येथलेच सर्व आहे.. येथेच द्यावयाचे आहे. द्रौपदिला वस्त्र पुरवणारा कृष्ण ही असाच नागडा होता.

In reply to by गणेशा

मृत्युन्जय 28/03/2012 - 14:37
गणेशा साहेब जसे तुम्ही आणि शैलेंद्र म्हणालात तसे , या वाक्याचा अर्थ अनेकांनी अनेक प्रकारे लावला आहे. मी माझ्यापरीने तो वेगळा लावला होता. वस्त्रांत द्रौपदीचा तो कृष्ण नागडा होता: द्रौपदीला अक्षय वस्त्र पुरवले त्याने. तसेच अक्षय संचित आहे माझ्याकडे. पण एक तु निघुन गेलीस आणि अक्षय वसदेखील्(म्हणजे सुख संपत्ती) असुन देखील आता मला ती काही उपयोगाची नाही. वस्त्र असुनसुद्धा मी नग्न झालो कारण काय तर एक तु आयुष्यातुन निघुन गेलीस. आता अजुन उरलय तरी काय? आणि उरलेल्याची किंमत तरी काय? बादवे, ऐकीव माहितीनुसार हे काव्य ग्रेसांनी त्यांच्या आईच्या मृत्युवर नव्हे तर आईने त्यांना सोडुन जाण्यावर लिहिले आहे. कळत्या न कळत्या वयात त्यांची आई त्यांना सोडुन निघुन गेली. त्याचे शल्य ग्रेसांच्या मनात आयुष्यभर राहिले. अर्थात पुनरुच्चार करु इच्छितो की माहिती ऐकीव आहे.

In reply to by मृत्युन्जय

सांजसंध्या 28/03/2012 - 14:47
ऑर्कुटावर त्यांना भेटून आलेल्या एका कवयित्रीने लिहीलंय तसं.. ग्रेस या नावाने कम्युनिटी आहे तिथं. ते महत्वाचं नसायला पाहीजे असं वाटतं

In reply to by सांजसंध्या

मृत्युन्जय 28/03/2012 - 14:54
महत्वाचे आहे. कवितेचा संपुर्ण अर्थ बदलुन जातो. कविता अजुन आर्त होते असे माझे तरी मत आहे.

सांजसंध्या 28/03/2012 - 05:25
ग्रेसजींची ही कविता पंडितजींमुळे सर्वांना माहिती झाली. कोलाज पेंटिंग प्रत्येकाला वेगवेगळं दिसतं. रसग्रहण म्हणजे अर्थ सांगणे नाही. त्या काव्यातल्या रसाचे ग्रहण करणे म्हणजे रसग्रहण.. या कवितेत अनेक सौंदर्यस्थळं आहेत. त्या सौंदर्यस्थळांच्या दर्शनाने रसिक दिपून जातो. तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला तो बोल आयुष्य कसा स्पर्शून गेला हे सांगताना कवी प्राचीन प्रतिमांचा आधार घेतो. त्या बोलाचं महत्व कवीच्या आयुष्यात किती आहे हे तुलनेने सांगताना सीतेला वनवासात रामाच्या शेल्याचं जे महत्व असेल तितकं.. प्रतिमांच्या अशा तुलनेतून भावनांची तीव्रता आपल्यापर्यंत पोहोचत राहते हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य अनुभवायचं.. अर्थ शोधत बसण्याने त्यातली गंमत कमी होते असं मला वाटतं.

In reply to by सांजसंध्या

शैलेन्द्र 28/03/2012 - 08:13
बरोब्बर.. तुम्हांला तो शब्द, ती ओळ, ती कविता कुठे भिडतेय हे तुम्हीच ठरवा, तुम्हीच अनुभवा.. आणी तुम्हीच धुंद व्हा त्या कैफात.. तुमचा अनुभव हा फक्त तुमचा.. युनीक.. म्हणुन ति कविताही फक्त तुमच्यापुरतीच.. वेगळी.. दोन-चार सौंदर्यस्थळ सुटली तरी हरकत नाही.. तुमची स्वतःची दोन चार नविन तुम्हाला सापडतातच.. जी इतर कुणालाही दिसत नाही.. कधिकधी तर तुम्हाला सगळ्या कवितेचा अर्थच वेगळा लागतो.. तो तुमच्या पुरता खराही असतो.. :) बाकी लेख छान..

In reply to by शैलेन्द्र

गणेशा 28/03/2012 - 13:42
धन्यवाद सर्वांचे ! शैलेंद्र, अगदी बरोबर.. प्रत्येकास अर्थ वेगळा लागतो.. पण प्रत्येकाचे अर्थ जर जाणुन घेतले तर खुप छान वाटते. कोणाचे ही अर्थ चुकीचे नसतात. प्रत्येकाच्या विचारांची झेप.. परिघ आणि अनुभव यावर ते अवलंबुन असतात. आणि म्हणुन रसग्रहण एकाने नाहि तर अनेकांनी करुन त्याचा अर्थ सांगितला तर मस्त वाटेल.

तर्री 28/03/2012 - 10:23
त्यांची कविता त्यांचे अनुभव घेवून ऊभी राहिली आहे. ती अनुभव सिध्द कविता! कोणता ही महान कलावंत आयुष्याकडे कसा पहातो , त्याची अनुभव घेण्याची मानसिकता कशी आहे आणि त्याचे व्यक्त होण्याचे साधन कोणते आहे ह्या वर त्याच्या कलाकृतीचा पोत ठरतो असे माझे मत आहे. आयुष्यात अनेक दु:खे भोगुन "पु.ल." सदैव प्रसन्न लिहित राहिले. तर काही अती प्रसिध्द श्रीमंत खासदार की वगैरे लाभलेले लेखक सदा "रडके , सडके लिहित राहिले " कवीराज ग्रेस आपले अनुभव अत्यंत प्रामाणिकपणे कवितेमध्ये गुंफत राहिले. कोणताही आवेश , अभिनिवेश वगळून त्यांची कविता घडत गेली. आणि म्हणुनच ती आपल्या सारख्या खंबीर रसिकांना भावली. कवी ग्रेस अत्यंत दुर्बोध कवी होते तरिही ही दुर्बोधता क्लिष्ट नाही. त्यांचे अनुभव आपल्या पर्यंत पोहोचले. आपण कवितेला पूर्ण "भोगु" शकलो, आणि तेच महत्वाचे. परत महाकविला प्रणाम. अजुन काही कवितांचे परिक्षण करायला हरकत नाही.

मृत्युन्जय 28/03/2012 - 11:30
गणेशा तुच रे तुच. मला खात्री आहे की ग्रेसांच्या एका कवितेतल्या एका वाक्याचा अर्थ तुच समजावुन सांगु शकशीलः वस्त्रांत द्रौपदीच्या तो कृष्ण नागडा होता (संदर्भ ती गेली तेव्हा रिमझिम...)

In reply to by मृत्युन्जय

गणेशा 28/03/2012 - 14:14
मृत्युंजय साहेब, " ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता" ही माझी (बर्‍याच जनांची पण असेनच) खुप आवडती कविता. अर्थ प्रत्येकाचे खरेच वेगवेगळे असतात, प्रत्यकाचे परिमान वेगळे. मी माझ्यापरिने बोलतो, पण येथे अनेक लोक आहेत ते त्यांच्या परिने पण सांगतील. तुम्हाला कविता वाचताना, किंवा अर्थ पाहताना जो अर्थ आवडेल तेच त्या शब्दांचे मोल. अर्थ सांगायला आवडत नव्हते ग्रेस यांना. पण वाचकाने अर्थ त्याच्या म्हणण्याने घेवून वाचल्याने त्यांना नक्कीच आनंद होत असणार.
ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता ..... ..... हे रक्त वाढताना ही मज आता गहिवर नाही वस्त्रात द्रौपदिच्याही तो क्रृष्ण नागडा होता
आई आता या जगातुन गेली आहे, तेंव्हाचे वर्णन कवी अत्यंत करुन पणे या कवितेत करतात. ... आता माझ्या आयुष्यात जे काही आहे त्याला तु नसल्याने माझ्याठायी काहीच मुल्य नाहि.. तु नाहिस तर माझे सर्व संपले आहे जनु. परंतु तरीही तुझ्यामागे, मला जगण्याचा तु जो रस्ता दाखवला आहे ( 'कंदील एकटा होता' या आधीच्या ओळीतुन येणारा अर्थ) त्या रस्त्यावर आता मी चालणार आहे. धुरकट का असेना पण मला तु दाखवलेला रस्ता दिसतो आहे आई. आणि त्यावर चालताना माझे रक्त कोणाला वाढायला लागले तरी मला त्याचा काही गहिवर नाही. मी योगी आहे आता, माझ्याकडे माझे असे काहीच नाही.. जे आहे ते इतरांना देण्यासाठीच माझ्याकडे आले आहे, ह्या सृष्टीत मी जसा आलोय तेव्हडाच मी आहे, बाकी माझे सर्व काही मी दान करणार आहे. स्वताला योगी, निस्वार्थ सेवा करणारा सांगताना कवी म्हणतात .. आपले असे काय असते.. आपण नागडे या जगात येतो आणि नागडेच जातो. येथलेच सर्व आहे.. येथेच द्यावयाचे आहे. द्रौपदिला वस्त्र पुरवणारा कृष्ण ही असाच नागडा होता.

In reply to by गणेशा

मृत्युन्जय 28/03/2012 - 14:37
गणेशा साहेब जसे तुम्ही आणि शैलेंद्र म्हणालात तसे , या वाक्याचा अर्थ अनेकांनी अनेक प्रकारे लावला आहे. मी माझ्यापरीने तो वेगळा लावला होता. वस्त्रांत द्रौपदीचा तो कृष्ण नागडा होता: द्रौपदीला अक्षय वस्त्र पुरवले त्याने. तसेच अक्षय संचित आहे माझ्याकडे. पण एक तु निघुन गेलीस आणि अक्षय वसदेखील्(म्हणजे सुख संपत्ती) असुन देखील आता मला ती काही उपयोगाची नाही. वस्त्र असुनसुद्धा मी नग्न झालो कारण काय तर एक तु आयुष्यातुन निघुन गेलीस. आता अजुन उरलय तरी काय? आणि उरलेल्याची किंमत तरी काय? बादवे, ऐकीव माहितीनुसार हे काव्य ग्रेसांनी त्यांच्या आईच्या मृत्युवर नव्हे तर आईने त्यांना सोडुन जाण्यावर लिहिले आहे. कळत्या न कळत्या वयात त्यांची आई त्यांना सोडुन निघुन गेली. त्याचे शल्य ग्रेसांच्या मनात आयुष्यभर राहिले. अर्थात पुनरुच्चार करु इच्छितो की माहिती ऐकीव आहे.

In reply to by मृत्युन्जय

सांजसंध्या 28/03/2012 - 14:47
ऑर्कुटावर त्यांना भेटून आलेल्या एका कवयित्रीने लिहीलंय तसं.. ग्रेस या नावाने कम्युनिटी आहे तिथं. ते महत्वाचं नसायला पाहीजे असं वाटतं

In reply to by सांजसंध्या

मृत्युन्जय 28/03/2012 - 14:54
महत्वाचे आहे. कवितेचा संपुर्ण अर्थ बदलुन जातो. कविता अजुन आर्त होते असे माझे तरी मत आहे.
ग्रेससारख्या श्रेष्ठ कविच्या कवितेचा अर्थ आपण आपल्या सामान्य सीमित जीवनाच्या अनुभवांच्या चौकटीतच शोधायला निघतो..... तिथे अर्थ अपुरा राहू शकतो कारण कदाचित अशा कविच्या अनुभवाचे, कल्पनेचे आणि प्रतिभेचे क्षितिज नक्कीच आपल्यापेक्षा अधिक विस्तृत असतं.... !!!

मी वळूनी हासले - चुकले जरासे

सांजसंध्या ·

चौकटराजा 27/03/2012 - 12:58
माझेच गाणे ऐकविले तव स्वरानी मी तुवा उगाच छळले - चुकले जरासे किंचित कवि - चौकट राजा

In reply to by चौकटराजा

चौकटराजा 27/03/2012 - 13:53
मस्त ! वा! होते हवे म्हणणेच माझे रस्ग्रन करू गेलो , चुकले जरासे आता कशाला टाकायचे ते उसासे वल्ली पर्याच्या जालातआता फसलो जरासे

In reply to by यकु

शैलेन्द्र 27/03/2012 - 13:14
स्पावडा? ते बेनं गात का? बोलल नाही कधी.. बाकी गायला थोडी हवा ठेवावी लागते, ती कुठे ठेवत असेल कोण जाणे..

In reply to by मोहनराव

@तुम्हाला विडम्बनाला पण झ्याक माल मिळाला असंल!! >>>तुमच्या म्हणण्याप्रमाणे ही कविता म्हणजे झ्याक माल असता,तर मग प्रतिक्रीया आलीच नसती,डायरेक्ट विडंबन आलं असतं... ------------------------------------------------- भागो मोह- न -मारे ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 27/03/2012 - 13:53
रचना झ्याक जमली आहे... Smile
आणि हे दुसरे विधान
तुमच्या म्हणण्याप्रमाणे ही कविता म्हणजे झ्याक माल असता,तर मग प्रतिक्रीया आलीच नसती,
किती विसंगत विधाने करता हो भटजी तुम्ही.

In reply to by प्रचेतस

@किती विसंगत विधाने करता हो भटजी तुम्ही...? >>> :shock: यात विसंगती काय आहे...? प्रथम मी कविता व तीची रचना झ्याक-म्हणजे चांगली जमल्याचे म्हटले आहे...आणी एकदा जर का चांगली झाली आहे,तर तीचे विडंबन घडावे असे कहिही त्यात कच्चे राहिलेले नाही... हे पुन्हा स्पष्ट करणे विसंगत नसुन,कमालीचे सुसंगत आहे... असो... हे सहज कळणारे असल्यानी,इतके स्पष्टीकरण देऊन मी थांबतो... :-)

गणेशा 27/03/2012 - 13:33
मस्त .. अप्रतिम ..
भावनांना बांधले त्या, धुंद राती आज का सैलावले चुकले जरासे सोडतांना गांव जे मन घट्ट केले त्या तिथे रेंगाळले चुकले जरासे सांजछाया दाटल्या या अंगणाशी मी पुन्हा भांबावले, चुकले जरासे
विशेष आवडले..

निनाद 31/03/2012 - 12:42
सोडतांना गांव जे मन घट्ट केले त्या तिथे रेंगाळले चुकले जरासे सांजछाया दाटल्या या अंगणाशी मी पुन्हा भांबावले, चुकले जरासे
हे फार आवडले... मन कुठे तरी रेंगाळतेच. या शब्दात ही रेंगाळावेसे वाटते. आयुष्याच्या निरनिराळ्या प्रदेशांना घेऊन जाणारी ही कविता आवडली. चाल लाऊन ऐकायला आवडेल कृपया तूनळीवर टाकावी हे विनंती. (वर दिलेल्या दुव्यावर जायला माझा म्याकफी नाही म्हण्तो.)

चौकटराजा 27/03/2012 - 12:58
माझेच गाणे ऐकविले तव स्वरानी मी तुवा उगाच छळले - चुकले जरासे किंचित कवि - चौकट राजा

In reply to by चौकटराजा

चौकटराजा 27/03/2012 - 13:53
मस्त ! वा! होते हवे म्हणणेच माझे रस्ग्रन करू गेलो , चुकले जरासे आता कशाला टाकायचे ते उसासे वल्ली पर्याच्या जालातआता फसलो जरासे

In reply to by यकु

शैलेन्द्र 27/03/2012 - 13:14
स्पावडा? ते बेनं गात का? बोलल नाही कधी.. बाकी गायला थोडी हवा ठेवावी लागते, ती कुठे ठेवत असेल कोण जाणे..

In reply to by मोहनराव

@तुम्हाला विडम्बनाला पण झ्याक माल मिळाला असंल!! >>>तुमच्या म्हणण्याप्रमाणे ही कविता म्हणजे झ्याक माल असता,तर मग प्रतिक्रीया आलीच नसती,डायरेक्ट विडंबन आलं असतं... ------------------------------------------------- भागो मोह- न -मारे ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 27/03/2012 - 13:53
रचना झ्याक जमली आहे... Smile
आणि हे दुसरे विधान
तुमच्या म्हणण्याप्रमाणे ही कविता म्हणजे झ्याक माल असता,तर मग प्रतिक्रीया आलीच नसती,
किती विसंगत विधाने करता हो भटजी तुम्ही.

In reply to by प्रचेतस

@किती विसंगत विधाने करता हो भटजी तुम्ही...? >>> :shock: यात विसंगती काय आहे...? प्रथम मी कविता व तीची रचना झ्याक-म्हणजे चांगली जमल्याचे म्हटले आहे...आणी एकदा जर का चांगली झाली आहे,तर तीचे विडंबन घडावे असे कहिही त्यात कच्चे राहिलेले नाही... हे पुन्हा स्पष्ट करणे विसंगत नसुन,कमालीचे सुसंगत आहे... असो... हे सहज कळणारे असल्यानी,इतके स्पष्टीकरण देऊन मी थांबतो... :-)

गणेशा 27/03/2012 - 13:33
मस्त .. अप्रतिम ..
भावनांना बांधले त्या, धुंद राती आज का सैलावले चुकले जरासे सोडतांना गांव जे मन घट्ट केले त्या तिथे रेंगाळले चुकले जरासे सांजछाया दाटल्या या अंगणाशी मी पुन्हा भांबावले, चुकले जरासे
विशेष आवडले..

निनाद 31/03/2012 - 12:42
सोडतांना गांव जे मन घट्ट केले त्या तिथे रेंगाळले चुकले जरासे सांजछाया दाटल्या या अंगणाशी मी पुन्हा भांबावले, चुकले जरासे
हे फार आवडले... मन कुठे तरी रेंगाळतेच. या शब्दात ही रेंगाळावेसे वाटते. आयुष्याच्या निरनिराळ्या प्रदेशांना घेऊन जाणारी ही कविता आवडली. चाल लाऊन ऐकायला आवडेल कृपया तूनळीवर टाकावी हे विनंती. (वर दिलेल्या दुव्यावर जायला माझा म्याकफी नाही म्हण्तो.)
मी वळूनी हासले - चुकले जरासे प्रश्न त्याचे टाळले, चुकले जरासे उत्तराशी थांबले, चुकले जरासे शीळ त्याची ओळखीची रानभूली मी वळूनी हासले - चुकले जरासे पाळले ना भान तू मज छेडतांना लाजले मी लाजले, चुकले जरासे भावनांना बांधले त्या, धुंद राती आज का सैलावले चुकले जरासे बंद होते द्वार माझे तव सुरांना का कशी नादावले - चुकले जरासे रोखले मी आसवांच्या आठवांना शेवटी रागावले - चुकले जरासे सोडतांना गांव जे मन घट्ट केले त्या तिथे रेंगाळले चुकले जरासे सांजछाया दाटल्या या अंगणाशी मी पुन्हा भांबावले, चुकले जरासे संध्या २६.११.२०१० रद्दीफ : एक शेर कुणीतरी एसेमेस केला होता. त्यातला चुकलो का ...

अलखपैंजणी परखडमोती

शरदिनी ·

In reply to by नंदन

पैसा 27/03/2012 - 08:11
काल शरदिनीतैंना ऑनलाईन पाहिल्याबरोबर त्यांच्या खवमधलं कॉपी करून ठेवलं होतं, पण कविता व्हायला उशीर झाल्यामुळे नंदोबांनी माझ्या आधी नंबर लावला. आता फक्त +१. छान गं. मस्त गं कसं जमतं गं डोळे पाणावले गं

In reply to by पिवळा डांबिस

नंदन 28/03/2012 - 01:13
>>> साहित्यिक रूट-कॅनालच हे!!! अंत'र्मुख' करणारी 'दर्दी' प्रतिक्रिया ;)

यकु 27/03/2012 - 02:03
छ्या! दर्जा गंडला शरूतै. तुम्हाला कधीपासून कथाकारी स्टान्स घावा लागतोय? तुम्ही तर नुसते वाट्टेल तसे शब्द मांडत सुटायचे आणि त्यातून अर्थ, प्रतिमा, गेयता, कथा बाहेर पडायची असे पूर्वी होत होते ब्वॉ.

तर्री 27/03/2012 - 02:29
चिवित्रसंध्या गरळगोजिरे मलम विषारी खलतो अलखपैंजणी परखडमोती निरोप दुर्लभ सलतो. कविता पूर्ण समजली नाही , पण ह्या दोन ओळी मनात रुतल्या गेलेल्या आहेत.

सहज 27/03/2012 - 06:24
"पुरुषांची" खरच गरज आहे का? हा धागा अथवा कवी ग्रेस यांचे निधन किंवा या दोन्हीही या कवितेच्या प्रेरणा आहेत का? :-)

गवि 27/03/2012 - 10:10
शृंगाराचे सूचक वर्णन आवडले.. त्यातल्या काही ओळींना विशेष खोली आणि अन्य ओळींना लखलखती धार आहे..

In reply to by मी-सौरभ

गवि 27/03/2012 - 15:10
तू गप रे.. तुला रे मेल्या कशाला नसत्या चवकशा.. वशाड मेलो.

सुकल्या ओष्ठी निबंधतस्कर मारे वारे स्त्रवतो रुधिर धाबळी साजणलपलप आस्वादातून डुबतो
मंडई झाली पार डोक्याची ! लै भारी. कशी आहेस गं ? आजकाल दिसत नाहीस जास्ती ऑनलाईन ?

विसुनाना 27/03/2012 - 11:31
विझल्या पणतीवरी धुराच्या नक्षीलाही गिळतो त्या वातीवर त्या गंधावर शतखंडाने जळतो
-या ओळी स्पष्टपणे कळण्यासारख्या आहेत. गल्ली चुकलं काय व्हो ते, पीएल्ल? ;) बाकी ग्रेसफुल कविता, बर्का! शरदिनीबाई.

शैलेन्द्र 27/03/2012 - 11:49
या कवितेतील शब्दांचे, अर्थांचे.. आणी इतरही कसले कसले समीक्षण करण्यासाठी चौकट राजा यांना सादर आमंत्रीत केले जात आहे.. कॉलींग चौरा काका कॉलींग कॉलींग..

शरदिनी, डोळे पाणावले गं :) आपल्या रचना विशेषतः कवितेत येणार्‍या शब्दांची जी योजना असते ती पाहता अनेकदा दुर्बोध वाटावी अशी वाटत असली तरी आपल्या कवितेतून येणार्‍या शब्दाची जी सहजता आहे ती दोन बोटातून निसटणार्‍या रांगोळीसारखी आहे. आपल्या कवितेतील कोणत्याही ओळींचा कोणत्याही ओळीशी परस्पर संबंध नाही असे वाटते परंतु ती आस्वादकाची मर्यादा आहे, हे स्पष्ट जाणवते ते नम्रपणे नमूद करतो. उदाहरण म्हणून आपल्या वरील कवितेतील 'सुकल्या ओष्टी' 'डुबणे' 'विझलेल्या पणत्या' 'जळत्या वाती' अशा शब्दातून जी दु:खाची भावना व्यक्त होते त्याला मराठी साहित्यविश्वात तोड नाही. आपली कविता वाचल्यानंतर कप्पाळाला हात मारुन घेतल्यानंतर जे हलकेच 'हसू फूलतं' अशी निर्मिती काही मोजक्याच साहित्यरत्नांना जमली आहे. अशी जाणीव व्यक्त करण्याची आपली जी अद्भूत शक्ती ती मराठी काव्यपरंपरेत कुठेही दिसत नाही. आपल्या कवितेची निर्मितीप्रक्रिया आणि आपल्या काव्यप्रकृतीवर वेग-वेगळ्या अंगाने संशोधन होणे गरजेचे आहे, यात काही वाद नाही. ;) -दिलीप बिरुटे (शरदिनीच्या कवितेचा समीक्षक)

प्राजु 27/03/2012 - 23:40
भडभडून आले आहे... कित्येक महिन्यांनी शरदिनी ताईंच्या नविन काव्याचा लाभ घेता आला..! लिहित जा शरदिनी बै!.. बरं असतं अधून मधून कर्रकट्ट.. कर्रकट्ट!!

हारुन शेख 28/03/2012 - 20:59
खूपच शब्दबंबाळ कविता. वाचून भोवंड आली. तुम्ही मोरोपंतांच्या फ्यान आहात का? असल्यास 'निरोष्ठ रामायणाप्रमाणे' 'निरोष्ठ कामसुत्रही' लिहिता येऊ शकेल अशी आशा वाटायला लागलीय. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शैलेन्द्र 28/03/2012 - 23:09
काय बुवा लोकांना प्रतिभेची कदरच नाही.. बघा आता हे कडव, किती गहीरा अर्थ दडलाय त्यात.. "चिवित्रसंध्या गरळगोजिरे मलम विषारी खलतो अलखपैंजणी परखडमोती निरोप दुर्लभ सलतो" इथे संध्या म्हणजे संध्याकाळची वेळ नाही तर "संध्या" हा दैनीक परिपाठ अपेक्षीत आहे.. हा विचित्र परिपाठ आहे, गोजीरेसे विष खलण्याचा.. म्हणजे विषारी आठवणी ज्या मलमासारख्या लावल्या की अनुनुभुत सुख देतात त्या आठवण्याचा दैनीक परिपाठ..पण हे उद्योग का करायचे? त्याच उत्तर दुसर्‍या चरणात.. अलख पैंजनी म्हणजे न बोलावता येणार्‍या याचकाचा नाद, हा याचक एक परखडसा निरोप घेवुन येतो .. आणी तो निरोप जी जखम करुन जातो त्यावर लावण्यासाठी हा आठवणींचा विखारी मलम.. ही दुखा:ची जात तर बघा.. विषाने विषाचा उतारा.. चला बर आता सगळ्यांनी एक एक कडव सोडवायला घ्या..

अजया 12/11/2014 - 09:14
शरदिनी, छान गं. मस्त गं कसं जमतं गं डोळे पाणावले गं (प्र १ व सा) परत ये गं तुझी झनन झांजरी शब्दकळा घेऊन, रुटकॅनाल काय आम्ही पण करतो!!

अजया 12/11/2014 - 10:53
असू द्या! कोणासाठी जुनं ते सोनं! कोणासाठी दगड! पसंद अपनी अपनी खयाल अपना अपना!!

पहाटवारा 14/11/2014 - 06:50
हि आर्त हाक ..तुझ्याच्साठी . मंत्रनिळाई सत्रपकाठा, खंडरात्रीला झरून ये | झडझड्कारी किनारपंखी, वानलवारा तरून ये || चिंबमिठाई गोड्मस्करे,लाळरकंदी स्मरून ये | मीनलपंखी स्वत्वमिनारे, माईनमूळी लवून ये || -पहाटवारा

In reply to by चित्रगुप्त

मूळ कविता सुबोध अन् चित्रदर्शी. हे चित्र अर्थसंपृक्त अन् व्यामिश्रतेचा लवलेश नसलेले. मूळ कविता कुठूनही वाचायला सुरुवात केली तरी तीच दिव्यानुभूती देणारी. हे चित्रही कोणत्याही बाजूने टांगले तरी रसनिष्पत्तीत बाधा येणार नाही याची हमी देणारे. असा समसमासंयोग पुन्हा न होणे.

लहानपणी वहीच्या पृष्ठभागावर एक चित्र असायचे. सरळ बघीतले की दाढीवाला आणी उलटे केले की सरदारजी दिसायचा. वडिलांकडे तशीच वही घेऊन देण्याचा हट्ट सर्व बाळक करायचे. असेच काहिसे नवचित्राचे असावे. फक्त शब्द संग्रह भरपुर असायला हवा म्हणजे समर्पक व्याख्या करण्यास कठीण वाटत नाही. आमची समजदाणी छोटी असल्याने शारदिनी तैंच्या कवीता आणी गुगली गोलंदाजी समसमान वाटतात.

In reply to by नंदन

पैसा 27/03/2012 - 08:11
काल शरदिनीतैंना ऑनलाईन पाहिल्याबरोबर त्यांच्या खवमधलं कॉपी करून ठेवलं होतं, पण कविता व्हायला उशीर झाल्यामुळे नंदोबांनी माझ्या आधी नंबर लावला. आता फक्त +१. छान गं. मस्त गं कसं जमतं गं डोळे पाणावले गं

In reply to by पिवळा डांबिस

नंदन 28/03/2012 - 01:13
>>> साहित्यिक रूट-कॅनालच हे!!! अंत'र्मुख' करणारी 'दर्दी' प्रतिक्रिया ;)

यकु 27/03/2012 - 02:03
छ्या! दर्जा गंडला शरूतै. तुम्हाला कधीपासून कथाकारी स्टान्स घावा लागतोय? तुम्ही तर नुसते वाट्टेल तसे शब्द मांडत सुटायचे आणि त्यातून अर्थ, प्रतिमा, गेयता, कथा बाहेर पडायची असे पूर्वी होत होते ब्वॉ.

तर्री 27/03/2012 - 02:29
चिवित्रसंध्या गरळगोजिरे मलम विषारी खलतो अलखपैंजणी परखडमोती निरोप दुर्लभ सलतो. कविता पूर्ण समजली नाही , पण ह्या दोन ओळी मनात रुतल्या गेलेल्या आहेत.

सहज 27/03/2012 - 06:24
"पुरुषांची" खरच गरज आहे का? हा धागा अथवा कवी ग्रेस यांचे निधन किंवा या दोन्हीही या कवितेच्या प्रेरणा आहेत का? :-)

गवि 27/03/2012 - 10:10
शृंगाराचे सूचक वर्णन आवडले.. त्यातल्या काही ओळींना विशेष खोली आणि अन्य ओळींना लखलखती धार आहे..

In reply to by मी-सौरभ

गवि 27/03/2012 - 15:10
तू गप रे.. तुला रे मेल्या कशाला नसत्या चवकशा.. वशाड मेलो.

सुकल्या ओष्ठी निबंधतस्कर मारे वारे स्त्रवतो रुधिर धाबळी साजणलपलप आस्वादातून डुबतो
मंडई झाली पार डोक्याची ! लै भारी. कशी आहेस गं ? आजकाल दिसत नाहीस जास्ती ऑनलाईन ?

विसुनाना 27/03/2012 - 11:31
विझल्या पणतीवरी धुराच्या नक्षीलाही गिळतो त्या वातीवर त्या गंधावर शतखंडाने जळतो
-या ओळी स्पष्टपणे कळण्यासारख्या आहेत. गल्ली चुकलं काय व्हो ते, पीएल्ल? ;) बाकी ग्रेसफुल कविता, बर्का! शरदिनीबाई.

शैलेन्द्र 27/03/2012 - 11:49
या कवितेतील शब्दांचे, अर्थांचे.. आणी इतरही कसले कसले समीक्षण करण्यासाठी चौकट राजा यांना सादर आमंत्रीत केले जात आहे.. कॉलींग चौरा काका कॉलींग कॉलींग..

शरदिनी, डोळे पाणावले गं :) आपल्या रचना विशेषतः कवितेत येणार्‍या शब्दांची जी योजना असते ती पाहता अनेकदा दुर्बोध वाटावी अशी वाटत असली तरी आपल्या कवितेतून येणार्‍या शब्दाची जी सहजता आहे ती दोन बोटातून निसटणार्‍या रांगोळीसारखी आहे. आपल्या कवितेतील कोणत्याही ओळींचा कोणत्याही ओळीशी परस्पर संबंध नाही असे वाटते परंतु ती आस्वादकाची मर्यादा आहे, हे स्पष्ट जाणवते ते नम्रपणे नमूद करतो. उदाहरण म्हणून आपल्या वरील कवितेतील 'सुकल्या ओष्टी' 'डुबणे' 'विझलेल्या पणत्या' 'जळत्या वाती' अशा शब्दातून जी दु:खाची भावना व्यक्त होते त्याला मराठी साहित्यविश्वात तोड नाही. आपली कविता वाचल्यानंतर कप्पाळाला हात मारुन घेतल्यानंतर जे हलकेच 'हसू फूलतं' अशी निर्मिती काही मोजक्याच साहित्यरत्नांना जमली आहे. अशी जाणीव व्यक्त करण्याची आपली जी अद्भूत शक्ती ती मराठी काव्यपरंपरेत कुठेही दिसत नाही. आपल्या कवितेची निर्मितीप्रक्रिया आणि आपल्या काव्यप्रकृतीवर वेग-वेगळ्या अंगाने संशोधन होणे गरजेचे आहे, यात काही वाद नाही. ;) -दिलीप बिरुटे (शरदिनीच्या कवितेचा समीक्षक)

प्राजु 27/03/2012 - 23:40
भडभडून आले आहे... कित्येक महिन्यांनी शरदिनी ताईंच्या नविन काव्याचा लाभ घेता आला..! लिहित जा शरदिनी बै!.. बरं असतं अधून मधून कर्रकट्ट.. कर्रकट्ट!!

हारुन शेख 28/03/2012 - 20:59
खूपच शब्दबंबाळ कविता. वाचून भोवंड आली. तुम्ही मोरोपंतांच्या फ्यान आहात का? असल्यास 'निरोष्ठ रामायणाप्रमाणे' 'निरोष्ठ कामसुत्रही' लिहिता येऊ शकेल अशी आशा वाटायला लागलीय. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शैलेन्द्र 28/03/2012 - 23:09
काय बुवा लोकांना प्रतिभेची कदरच नाही.. बघा आता हे कडव, किती गहीरा अर्थ दडलाय त्यात.. "चिवित्रसंध्या गरळगोजिरे मलम विषारी खलतो अलखपैंजणी परखडमोती निरोप दुर्लभ सलतो" इथे संध्या म्हणजे संध्याकाळची वेळ नाही तर "संध्या" हा दैनीक परिपाठ अपेक्षीत आहे.. हा विचित्र परिपाठ आहे, गोजीरेसे विष खलण्याचा.. म्हणजे विषारी आठवणी ज्या मलमासारख्या लावल्या की अनुनुभुत सुख देतात त्या आठवण्याचा दैनीक परिपाठ..पण हे उद्योग का करायचे? त्याच उत्तर दुसर्‍या चरणात.. अलख पैंजनी म्हणजे न बोलावता येणार्‍या याचकाचा नाद, हा याचक एक परखडसा निरोप घेवुन येतो .. आणी तो निरोप जी जखम करुन जातो त्यावर लावण्यासाठी हा आठवणींचा विखारी मलम.. ही दुखा:ची जात तर बघा.. विषाने विषाचा उतारा.. चला बर आता सगळ्यांनी एक एक कडव सोडवायला घ्या..

अजया 12/11/2014 - 09:14
शरदिनी, छान गं. मस्त गं कसं जमतं गं डोळे पाणावले गं (प्र १ व सा) परत ये गं तुझी झनन झांजरी शब्दकळा घेऊन, रुटकॅनाल काय आम्ही पण करतो!!

अजया 12/11/2014 - 10:53
असू द्या! कोणासाठी जुनं ते सोनं! कोणासाठी दगड! पसंद अपनी अपनी खयाल अपना अपना!!

पहाटवारा 14/11/2014 - 06:50
हि आर्त हाक ..तुझ्याच्साठी . मंत्रनिळाई सत्रपकाठा, खंडरात्रीला झरून ये | झडझड्कारी किनारपंखी, वानलवारा तरून ये || चिंबमिठाई गोड्मस्करे,लाळरकंदी स्मरून ये | मीनलपंखी स्वत्वमिनारे, माईनमूळी लवून ये || -पहाटवारा

In reply to by चित्रगुप्त

मूळ कविता सुबोध अन् चित्रदर्शी. हे चित्र अर्थसंपृक्त अन् व्यामिश्रतेचा लवलेश नसलेले. मूळ कविता कुठूनही वाचायला सुरुवात केली तरी तीच दिव्यानुभूती देणारी. हे चित्रही कोणत्याही बाजूने टांगले तरी रसनिष्पत्तीत बाधा येणार नाही याची हमी देणारे. असा समसमासंयोग पुन्हा न होणे.

लहानपणी वहीच्या पृष्ठभागावर एक चित्र असायचे. सरळ बघीतले की दाढीवाला आणी उलटे केले की सरदारजी दिसायचा. वडिलांकडे तशीच वही घेऊन देण्याचा हट्ट सर्व बाळक करायचे. असेच काहिसे नवचित्राचे असावे. फक्त शब्द संग्रह भरपुर असायला हवा म्हणजे समर्पक व्याख्या करण्यास कठीण वाटत नाही. आमची समजदाणी छोटी असल्याने शारदिनी तैंच्या कवीता आणी गुगली गोलंदाजी समसमान वाटतात.
सुशिरनभाले चरित्रक्रांता लखलख दर्जा झुरतो दर्द शिरशिरी बाधा व्याकूळ साहित्याला लुचतो नवगेयाच्या शिंकाळ्यावर तीर्थ दुपारी झडतो झळझळ जिव्हा हरित भुसनळे सम्यकधावन करतो सुकल्या ओष्ठी निबंधतस्कर मारे वारे स्त्रवतो रुधिर धाबळी साजणलपलप आस्वादातून डुबतो विझल्या पणतीवरी धुराच्या नक्षीलाही गिळतो त्या वातीवर त्या गंधावर शतखंडाने जळतो चिवित्रसंध्या गरळगोजिरे मलम विषारी खलतो अलखपैंजणी परखडमोती निरोप दुर्लभ सलतो शरदिनी.... पुणे २६ मार्च २०१२

ग्रेस!!

शैलेन्द्र ·

गणेशा 26/03/2012 - 21:35
अति सुंदर कविता .. मनापासुन आवडली.. ग्रेस यांना योग्य मानवंदना !
रक्तातील गहरी त्याने, काजळी लपवली नाही , नक्षीत कवडश्यांच्या, कधी प्रकाश चोरला नाही..
मस्त शब्द

चौकटराजा 26/03/2012 - 22:27
अस्फुट वेदना जाते, मग वाहे उदास वारा.. वेदना जाते की उमटते . जाते म्हणजे द पेन हॅज गॉन असे म्हणायचे आहे का ? की वेदना डसते, सलते, असे काही म्हणायचे आहे ? बाकी ही कविता ग्रेस यांचे लाईफ साईज चित्र असेल तर फारच आत खोल शिरले . मला वाटते या विधात्याने प्रत्येकाला अपुरे ताट दिले आहे. मोराला नाच आहे रूप आहे पण भरारी नाही. घारीला भरारी आहे पण रूप ,,,,,,, ?

In reply to by चौकटराजा

वेदना जाते की उमटते . जाते म्हणजे द पेन हॅज गॉन असे म्हणायचे आहे का ? की वेदना डसते, सलते, असे काही म्हणायचे आहे ? वेदना जाते किंवा उमटते, डसते किंवा सलते, जे काही लिहायचं ते कवीनं लिहून झालं आहे. आपण काय अर्थ लावायचा तो लावावा. साक्षी पुराव्यासाठी कवी हवाच का ? -दिलीप बिरुटे (खडूस)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौकटराजा 27/03/2012 - 08:30
@दिलीप कक्का , कविराजानी ही काव्य रूपी श्रद्धांजली वाहिली आहे. ती आमच्या ह्र्दयात खोल जाणवली आहे. हे नमूद झालेच आहे. त्याच वेळी ती एक काव्यकृति आहे ना ? तिच्यात जे प्रश्न आस्वादकाला उभे राहिले ते त्याने विचारले . खूप चित्रपट पाहिल्याने ( १९६५ ते २०१२ सुमारे ४०००) कथावस्तू बरोबर संकलन,सिनएमॅटोग्राफी, बॅग्रामुझिक ई ची संवय झाल्याने हा खडूसपणा आला आहे. आता मिपा वर तो आमचा मार्क होउ पहात आहे. पण आपण "भारी समर्थ" यांच्या कविता वरचा आमचा प्रतिसाद पहा. त्यानी प्रेमात पडायला लावलंय ! दरम्यान आपल्या कंसात आपण एक बिरू( टे) दावली लावल्याने " आमची कोठेही शाखा नाही ही आमची " वेदना " आता गेली आहे. हे उदास वार्‍या तू निघ कसा . चौ रा.

In reply to by चौकटराजा

चौकटराजा 27/03/2012 - 07:05
सांगायचा मुद्दा एवढाच की वेदना हा जीविताचा अपरिहार्य भाग आहे .कुणाच्याही वाट्याला येउ नयेत अशी दु: खे माझ्याही वाट्याला आली. तरीही शिशिरामागुन वसंत असतोच. याचे भान ठेवले की वेदना सहन करता येते. है रात अंधेरी पर दिया जलाना कब मना है - नीरज

शैलेन्द्र 26/03/2012 - 22:38
"वेदना जाते की उमटते . जाते म्हणजे द पेन हॅज गॉन असे म्हणायचे आहे का ?" काही आयुष्य हीच एक वेदना असतात.. ग्रेस मला तसेच वाटले.. व्हॅन गॉग, आरती प्रभु, बालकवींसारखे.. ही वेदना ठणकणारी नाही, तर फक्त सलणारी, हुळहुळती.. खरंतर, वेदना गेली की आनंद व्हावा पण आज तसाही होत नाही.. म्हणुन उदास वारा... "बाकी ही कविता ग्रेस यांचे लाईफ साईज चित्र असेल तर फारच आत खोल शिरले . " काय आहे ते मलातरी कुठे माहित आहे? काही योजुन लिहायला बसलोच नव्हतो.. ग्रेस गेले या बातमीशी मनाला थोड मोकळ केल.. थोडा गाफील झालो आणी जे आल ते पुढे मांडल.. इतकच.. "मला वाटते या विधात्याने प्रत्येकाला अपुरे ताट दिले आहे. मोराला नाच आहे रूप आहे पण भरारी नाही. घारीला भरारी आहे पण रूप ,,,,,,, ?" पोट तर दोघही भरतात ना.. पिल्ल तर दोघांनाही होतातच ना.. ;)

In reply to by चौकटराजा

शैलेन्द्र 27/03/2012 - 07:42
सांगायचा मुद्दा असा की दिसण हा असण्याचा अपरीहार्य भाग आहे.. जोवर घारोबा- घारीनी---- व लांडोर-मोर एकमेकांना आवडतात तोवर आपल्याला प्रोब्लेम असायचं कारण नाही. हो की नाही? :)

//टीचली काच बिलोरी, दुखा:चा हलला पारा, अस्फुट वेदना जाते, मग वाहे उदास वारा//// उच्च दर्जाच्या आरशात आपली प्रतिमा स्वच्छ दिसते. पण येथे याच काचेला तडे गेल्यामुळे (ही काच म्हणजे स्वतःच आहे - थोडक्यात मी माझ्यात जेव्हा डोकावून बघतो ) तेव्हा हे जाणवते की ही काच टीचली आहे...प्रतिमा धुसर झाली आहे... जेव्हा असे होते तेव्हा काय होणार अर्थातच दु:ख... त्याच्या मापकाचा पाराही वर चालला आहे. सुरवातीला हा पारा खाली होता कारण वेदना अस्फुट अशीच होती. ही अस्फुट वेदना गेली आणि तिची जागा तीव्र वेदनेने घेतली आणि मग आजुबाजुचे वातावरणही बदलून गेले.... भयाण उदास वारे वाहू लागले..... असे काहितरी कविला भावले असावे... उत्तम आणि बिलोरी कविता.

चौकटराजा 27/03/2012 - 09:50
जयंत राव ! यू मेड ईट ! धोबी होता म्हणून राम आणखीनच दिव्य पुरूष ठरला अन सीता ही दिव्य ठरली ! शैलू पहा रे जरा इक्डे !

In reply to by चौकटराजा

शैलेन्द्र 27/03/2012 - 11:59
"शैलू पहा रे जरा इक्डे !" काका, मी मागे जे म्हणालेलो तेच परत म्हणतो.. "पण मला म्हणायच अस की कवितेतल्या एका एका शब्दाला पारखुन त्याचे वजन करु गेले तर कविता हे एक शास्त्र होइल, किंबहुना बांधेसुद कविता पाडणे हे तांत्रीक काम ठरेल, कविच्या मनस्वितेला, जो माझ्या मते तरी कवितेचा प्राण आहे, जागा राहणार नाही. कविने ही कविता कोणत्या मुडमध्ये लिहीली ते आपल्याला माहीत नाही, पण ती माझ्या एका विशीष्ट संवेदनांना हलवुन गेली, आता जिथे ती मला भिडली, तिथे"च" इतरांना भिडावी, किंवा कविला जे म्हणायचेय, ते अगदी तसेच मला आकळावे असेही काही नाही. त्याअर्थी प्रत्येक कविता प्रत्येकापुर्ती वेगळी असते अस मला वाटत. शब्द्प्रामाण्यापेक्षा कवितेचा कोलाज, मनावर कोणते चित्र काढतोय ते अनुभवा असं मी जे म्हणतो ते त्या अर्थाने."

In reply to by शैलेन्द्र

चौकटराजा 27/03/2012 - 12:47
पुण्यात गानवर्धन नावाची एक भारतीय संगीताला ( खरेतर संगीतात भारतीय वगैरे असे काही नसतेच ) वाहिलेली संस्था आहे. त्यानी संगीत सुखसंवाद नावाचे ५२ लेख असलेले पुस्तक प्रसिद्ध केले होते व त्यात ५२ महाकलाकारांचे लेख होते. पार गायकाने कोणता व्यायाम करावा , दमसास कसा वाढवाना, राग, थाट ,रागांगे, रियाझ, ई. वर सुरेख प्रबोधन त्यात होते. कोणतेही सादरीकरण मग ते साहित्याचे असो वा स्वरांचे वा रंगाचे वा पोताचे व रेषांचे त्यात सृजनशीलता ही नियमातच फिरत असते. कारण तो एक देणारा व घेणारा यांचा काही ठरलेल्या संकल्पना धरून केलेला संवाद असतो .त्याच पुस्तकात एका जागी म्ह्टलेले एक वाक्य येथे देतो गायक हा रागाच्या नियमात परतंत्र होऊन स्वता: च्या उपजांचे अनिरर्बंध स्वातंत्र्य उपभोगित असतो. म्हनूनच तर कालचा भैरव व आजचा भैरव हे नियमबदद्ध असूनही वेगळे वाटतात. साहित्यात तर हे बंधन तीव्र होते कारण स्वर रंग किंवा रेखां सारखे शब्द हे अमूर्त नाहीत की त्यातून कोणताही अर्थ निघू शकतो. प्रसिदद्ध कादंबरीकार आयरविंग वॅलेस यानी एकेका कादंबरीचे चार चार वेळा पुनलेखन केल्याचे प्रकत केले आहे. कच्चे लेखन अनेक तज्ञ लोकाना मित्राना दाखवून दुरूस्त करतो असे त्यानी म्हटले आहे. काही कादंबरीची बीजे सोळा वर्षे तशीच प्रसूति वेदना देत होती. असेही त्यानी म्हटले आहे. मेड टू ऑर्डर करणारा कमर्शिअल चित्रकार देखील नियम व सर्जनशीलता यांचे मिश्रणच असते.

In reply to by चौकटराजा

शैलेन्द्र 27/03/2012 - 13:05
काका, तुमच्या मताचा आदर आहेच.. पण कमित कमी ग्रेससाठी काढलेल्या या धाग्यावर तरी मी त्याचे समर्थन करणार नाही, मान्यताही देणार नाही. तुम्ही दिलेली सगळी उदाहरणे कवितेच्या बाहेरची आहेत इतकेच म्हणेन. ग्रेसची एखादी कविता घेवुन, शब्दांच्या माध्यमातुन आपण तिचा अर्थ शोधायचा प्रयत्न करुयात का? :)

In reply to by चौकटराजा

गणेशा 27/03/2012 - 13:52
@ राजाजी , कविता ही आत्मकेंद्रीत असते तर गाणे हे सार्वभौम असते. कविता.. त्यातील भाव.. शब्दांची ठेवण हे फक्त आणि फक्त कवीशी निगडीत असते.. कविता ही त्या कवीची नवनिर्मीती त्याच्या मनाचे.. विचारांचे प्रतिबिंब असते... तुम्ही म्हणता तसे गाण्यात असते.. गाणे हे सर्व लोकांना केंद्रित धरुन लिहिले/गायले जाते... त्याला सार्वभौमत्व मिळावे हीच त्या मागची इच्छा असते.. त्यामुळे कविता आणि गाणे यात मुलभुत फरक राहतोच.. मला तरी गाणी श्रवणीय वाटली तरी, कवितेच्या शब्दांना गाण्यात रुपांतर करुन उगा यमकी गेयता आणायची नाहि आवडत.. आणि कुठल्याच कवीला त्याच्या मुळ भावनांशी फारकत घेणारे शब्द लवकर आवडणार नाही ... सुरेश भटांसारखे खुप कमी जन आहेत ज्यांच्या लेखणीतुन गझल/ गाणे जन्माला येत होते( पण त्यासाठी संपुर्ण आयुष्य त्यांना तपश्यर्या करावी लागली, आयुष्यात ५ पुस्तकांच्या पलिकडे त्यांना जाता आले नाही. कारण उत्कृष्टतेसाठी मुबलक असणे गरजेचे नव्हते) सुधीर मोघ्यांची एक कविता .. 'दयाघना' आठवते आहे .. व्वा .. गाणे व्हावे तर असे .. कवितेसाठी संगित बदलायला लावणे., गाणे वेगळ्या पद्धतीने गायला लावले पाहिजे.. ------------------------------ @ शैलेंद्र : ग्रेस यांना त्यांच्या कवितेचे स्वता रसग्रहन केलेले आवडत नव्हते.. पण आपण करुया.. प्रत्येक वाचकाला वेगळा भाव दिसतो त्यांच्या कवितेत .. मागे एकदा ' भय ईथले संपत नाहि" चे रसग्रहण केले होते.. सापडवून आज रात्री देतो येथे. - तरीही या रिप्लाया निमित्त पुन्हा एकदा कविता वाचली.. सुंदर लिहिता तुम्ही.

In reply to by गणेशा

चौकटराजा 27/03/2012 - 14:08
कविता ही आत्मकेंद्री असते अन कादंबरी ती नसते ? मी स्वत: एका लेखकाच्या कादंबर्‍या शब्दांच्या लेवल वर दुरूस्त करून दिल्या आहेत. पण त्यातील थीम त्याचीच, प्लॉट त्याच्याच , पात्रे त्याचीच , त्या पात्रांचे परस्पर संबध त्याचेच, शैली त्याचीच मी इथे एकाही कवि च्या व्यक्त थीमला दे धक्का केलेला नाही. सारे प्रतिसाद फक्त शब्दाभोवती फिरलेले आहेत. कारण अचुक शब्द हे तर संवादाचे प्रमुख साधन आहे. तसे व्यक्त होण्याचेही.

In reply to by चौकटराजा

गणेशा 27/03/2012 - 14:29
काका, मी जनरल सांगतो आहे, वयक्तीक अनुभवाच्या लेवल वर तुम्ही मोठे आहातच .. तुम्ही जे सांगता आहात ते योग्य आहे हे निसंकोचपणे मान्य. आपली मते कधी विरुद्ध असली तरी मातर वयक्तीक घेवु नये ही इच्छा !

In reply to by गणेशा

चौकटराजा 27/03/2012 - 17:04
आपण सगळेच प्रवासी घडीचे त्यात वैयक्तिक काय घ्यायचे पारिजातकाचे आयुष किती ते मग लयलूट सुगंधाची करायला का दचकायचे ?

जयवी 27/03/2012 - 11:29
अहा........ क्या बात है........!! उत्तम काव्य !! जयंत.... तुम्ही सांगितलेला अर्थ.......... अगदी थेट पोचला !!

ajay wankhede 27/03/2012 - 11:34
आज नम्रपणे वाट मोकळि करायचा दिवस.. छान लिहलंय.. वेदना हि वेदनाच असते दु:खद असो कि सुखद.. अजय

निश 27/03/2012 - 11:48
शैलेन्द्र साहेब तुमची कविता म्हंजे कवितेतली भैरवी.. खरच मस्त लिहिली आहेत. एखाद्या संगीताची मैफल भैरवी ने समाप्त होते, तशी आयुष्याच्या मैफलीतुन कवी ग्रेस हे तुम्हा आम्हा रसिकाना भरभरुन आनंद देउन ते आपल्यातुन निघुन गेले आणि त्यांच्यावर केलेली तुमची कविता म्हंजे भैरवीच आहे.

५० फक्त 27/03/2012 - 14:22
अतिशय उत्कृष्ट श्रद्धांजली. रक्तातील गहरी त्याने, काजळी लपवली नाही , नक्षीत कवडश्यांच्या, कधी प्रकाश चोरला नाही.. खुप खुप धन्यवाद शैलेंद्र.

गणेशा 26/03/2012 - 21:35
अति सुंदर कविता .. मनापासुन आवडली.. ग्रेस यांना योग्य मानवंदना !
रक्तातील गहरी त्याने, काजळी लपवली नाही , नक्षीत कवडश्यांच्या, कधी प्रकाश चोरला नाही..
मस्त शब्द

चौकटराजा 26/03/2012 - 22:27
अस्फुट वेदना जाते, मग वाहे उदास वारा.. वेदना जाते की उमटते . जाते म्हणजे द पेन हॅज गॉन असे म्हणायचे आहे का ? की वेदना डसते, सलते, असे काही म्हणायचे आहे ? बाकी ही कविता ग्रेस यांचे लाईफ साईज चित्र असेल तर फारच आत खोल शिरले . मला वाटते या विधात्याने प्रत्येकाला अपुरे ताट दिले आहे. मोराला नाच आहे रूप आहे पण भरारी नाही. घारीला भरारी आहे पण रूप ,,,,,,, ?

In reply to by चौकटराजा

वेदना जाते की उमटते . जाते म्हणजे द पेन हॅज गॉन असे म्हणायचे आहे का ? की वेदना डसते, सलते, असे काही म्हणायचे आहे ? वेदना जाते किंवा उमटते, डसते किंवा सलते, जे काही लिहायचं ते कवीनं लिहून झालं आहे. आपण काय अर्थ लावायचा तो लावावा. साक्षी पुराव्यासाठी कवी हवाच का ? -दिलीप बिरुटे (खडूस)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौकटराजा 27/03/2012 - 08:30
@दिलीप कक्का , कविराजानी ही काव्य रूपी श्रद्धांजली वाहिली आहे. ती आमच्या ह्र्दयात खोल जाणवली आहे. हे नमूद झालेच आहे. त्याच वेळी ती एक काव्यकृति आहे ना ? तिच्यात जे प्रश्न आस्वादकाला उभे राहिले ते त्याने विचारले . खूप चित्रपट पाहिल्याने ( १९६५ ते २०१२ सुमारे ४०००) कथावस्तू बरोबर संकलन,सिनएमॅटोग्राफी, बॅग्रामुझिक ई ची संवय झाल्याने हा खडूसपणा आला आहे. आता मिपा वर तो आमचा मार्क होउ पहात आहे. पण आपण "भारी समर्थ" यांच्या कविता वरचा आमचा प्रतिसाद पहा. त्यानी प्रेमात पडायला लावलंय ! दरम्यान आपल्या कंसात आपण एक बिरू( टे) दावली लावल्याने " आमची कोठेही शाखा नाही ही आमची " वेदना " आता गेली आहे. हे उदास वार्‍या तू निघ कसा . चौ रा.

In reply to by चौकटराजा

चौकटराजा 27/03/2012 - 07:05
सांगायचा मुद्दा एवढाच की वेदना हा जीविताचा अपरिहार्य भाग आहे .कुणाच्याही वाट्याला येउ नयेत अशी दु: खे माझ्याही वाट्याला आली. तरीही शिशिरामागुन वसंत असतोच. याचे भान ठेवले की वेदना सहन करता येते. है रात अंधेरी पर दिया जलाना कब मना है - नीरज

शैलेन्द्र 26/03/2012 - 22:38
"वेदना जाते की उमटते . जाते म्हणजे द पेन हॅज गॉन असे म्हणायचे आहे का ?" काही आयुष्य हीच एक वेदना असतात.. ग्रेस मला तसेच वाटले.. व्हॅन गॉग, आरती प्रभु, बालकवींसारखे.. ही वेदना ठणकणारी नाही, तर फक्त सलणारी, हुळहुळती.. खरंतर, वेदना गेली की आनंद व्हावा पण आज तसाही होत नाही.. म्हणुन उदास वारा... "बाकी ही कविता ग्रेस यांचे लाईफ साईज चित्र असेल तर फारच आत खोल शिरले . " काय आहे ते मलातरी कुठे माहित आहे? काही योजुन लिहायला बसलोच नव्हतो.. ग्रेस गेले या बातमीशी मनाला थोड मोकळ केल.. थोडा गाफील झालो आणी जे आल ते पुढे मांडल.. इतकच.. "मला वाटते या विधात्याने प्रत्येकाला अपुरे ताट दिले आहे. मोराला नाच आहे रूप आहे पण भरारी नाही. घारीला भरारी आहे पण रूप ,,,,,,, ?" पोट तर दोघही भरतात ना.. पिल्ल तर दोघांनाही होतातच ना.. ;)

In reply to by चौकटराजा

शैलेन्द्र 27/03/2012 - 07:42
सांगायचा मुद्दा असा की दिसण हा असण्याचा अपरीहार्य भाग आहे.. जोवर घारोबा- घारीनी---- व लांडोर-मोर एकमेकांना आवडतात तोवर आपल्याला प्रोब्लेम असायचं कारण नाही. हो की नाही? :)

//टीचली काच बिलोरी, दुखा:चा हलला पारा, अस्फुट वेदना जाते, मग वाहे उदास वारा//// उच्च दर्जाच्या आरशात आपली प्रतिमा स्वच्छ दिसते. पण येथे याच काचेला तडे गेल्यामुळे (ही काच म्हणजे स्वतःच आहे - थोडक्यात मी माझ्यात जेव्हा डोकावून बघतो ) तेव्हा हे जाणवते की ही काच टीचली आहे...प्रतिमा धुसर झाली आहे... जेव्हा असे होते तेव्हा काय होणार अर्थातच दु:ख... त्याच्या मापकाचा पाराही वर चालला आहे. सुरवातीला हा पारा खाली होता कारण वेदना अस्फुट अशीच होती. ही अस्फुट वेदना गेली आणि तिची जागा तीव्र वेदनेने घेतली आणि मग आजुबाजुचे वातावरणही बदलून गेले.... भयाण उदास वारे वाहू लागले..... असे काहितरी कविला भावले असावे... उत्तम आणि बिलोरी कविता.

चौकटराजा 27/03/2012 - 09:50
जयंत राव ! यू मेड ईट ! धोबी होता म्हणून राम आणखीनच दिव्य पुरूष ठरला अन सीता ही दिव्य ठरली ! शैलू पहा रे जरा इक्डे !

In reply to by चौकटराजा

शैलेन्द्र 27/03/2012 - 11:59
"शैलू पहा रे जरा इक्डे !" काका, मी मागे जे म्हणालेलो तेच परत म्हणतो.. "पण मला म्हणायच अस की कवितेतल्या एका एका शब्दाला पारखुन त्याचे वजन करु गेले तर कविता हे एक शास्त्र होइल, किंबहुना बांधेसुद कविता पाडणे हे तांत्रीक काम ठरेल, कविच्या मनस्वितेला, जो माझ्या मते तरी कवितेचा प्राण आहे, जागा राहणार नाही. कविने ही कविता कोणत्या मुडमध्ये लिहीली ते आपल्याला माहीत नाही, पण ती माझ्या एका विशीष्ट संवेदनांना हलवुन गेली, आता जिथे ती मला भिडली, तिथे"च" इतरांना भिडावी, किंवा कविला जे म्हणायचेय, ते अगदी तसेच मला आकळावे असेही काही नाही. त्याअर्थी प्रत्येक कविता प्रत्येकापुर्ती वेगळी असते अस मला वाटत. शब्द्प्रामाण्यापेक्षा कवितेचा कोलाज, मनावर कोणते चित्र काढतोय ते अनुभवा असं मी जे म्हणतो ते त्या अर्थाने."

In reply to by शैलेन्द्र

चौकटराजा 27/03/2012 - 12:47
पुण्यात गानवर्धन नावाची एक भारतीय संगीताला ( खरेतर संगीतात भारतीय वगैरे असे काही नसतेच ) वाहिलेली संस्था आहे. त्यानी संगीत सुखसंवाद नावाचे ५२ लेख असलेले पुस्तक प्रसिद्ध केले होते व त्यात ५२ महाकलाकारांचे लेख होते. पार गायकाने कोणता व्यायाम करावा , दमसास कसा वाढवाना, राग, थाट ,रागांगे, रियाझ, ई. वर सुरेख प्रबोधन त्यात होते. कोणतेही सादरीकरण मग ते साहित्याचे असो वा स्वरांचे वा रंगाचे वा पोताचे व रेषांचे त्यात सृजनशीलता ही नियमातच फिरत असते. कारण तो एक देणारा व घेणारा यांचा काही ठरलेल्या संकल्पना धरून केलेला संवाद असतो .त्याच पुस्तकात एका जागी म्ह्टलेले एक वाक्य येथे देतो गायक हा रागाच्या नियमात परतंत्र होऊन स्वता: च्या उपजांचे अनिरर्बंध स्वातंत्र्य उपभोगित असतो. म्हनूनच तर कालचा भैरव व आजचा भैरव हे नियमबदद्ध असूनही वेगळे वाटतात. साहित्यात तर हे बंधन तीव्र होते कारण स्वर रंग किंवा रेखां सारखे शब्द हे अमूर्त नाहीत की त्यातून कोणताही अर्थ निघू शकतो. प्रसिदद्ध कादंबरीकार आयरविंग वॅलेस यानी एकेका कादंबरीचे चार चार वेळा पुनलेखन केल्याचे प्रकत केले आहे. कच्चे लेखन अनेक तज्ञ लोकाना मित्राना दाखवून दुरूस्त करतो असे त्यानी म्हटले आहे. काही कादंबरीची बीजे सोळा वर्षे तशीच प्रसूति वेदना देत होती. असेही त्यानी म्हटले आहे. मेड टू ऑर्डर करणारा कमर्शिअल चित्रकार देखील नियम व सर्जनशीलता यांचे मिश्रणच असते.

In reply to by चौकटराजा

शैलेन्द्र 27/03/2012 - 13:05
काका, तुमच्या मताचा आदर आहेच.. पण कमित कमी ग्रेससाठी काढलेल्या या धाग्यावर तरी मी त्याचे समर्थन करणार नाही, मान्यताही देणार नाही. तुम्ही दिलेली सगळी उदाहरणे कवितेच्या बाहेरची आहेत इतकेच म्हणेन. ग्रेसची एखादी कविता घेवुन, शब्दांच्या माध्यमातुन आपण तिचा अर्थ शोधायचा प्रयत्न करुयात का? :)

In reply to by चौकटराजा

गणेशा 27/03/2012 - 13:52
@ राजाजी , कविता ही आत्मकेंद्रीत असते तर गाणे हे सार्वभौम असते. कविता.. त्यातील भाव.. शब्दांची ठेवण हे फक्त आणि फक्त कवीशी निगडीत असते.. कविता ही त्या कवीची नवनिर्मीती त्याच्या मनाचे.. विचारांचे प्रतिबिंब असते... तुम्ही म्हणता तसे गाण्यात असते.. गाणे हे सर्व लोकांना केंद्रित धरुन लिहिले/गायले जाते... त्याला सार्वभौमत्व मिळावे हीच त्या मागची इच्छा असते.. त्यामुळे कविता आणि गाणे यात मुलभुत फरक राहतोच.. मला तरी गाणी श्रवणीय वाटली तरी, कवितेच्या शब्दांना गाण्यात रुपांतर करुन उगा यमकी गेयता आणायची नाहि आवडत.. आणि कुठल्याच कवीला त्याच्या मुळ भावनांशी फारकत घेणारे शब्द लवकर आवडणार नाही ... सुरेश भटांसारखे खुप कमी जन आहेत ज्यांच्या लेखणीतुन गझल/ गाणे जन्माला येत होते( पण त्यासाठी संपुर्ण आयुष्य त्यांना तपश्यर्या करावी लागली, आयुष्यात ५ पुस्तकांच्या पलिकडे त्यांना जाता आले नाही. कारण उत्कृष्टतेसाठी मुबलक असणे गरजेचे नव्हते) सुधीर मोघ्यांची एक कविता .. 'दयाघना' आठवते आहे .. व्वा .. गाणे व्हावे तर असे .. कवितेसाठी संगित बदलायला लावणे., गाणे वेगळ्या पद्धतीने गायला लावले पाहिजे.. ------------------------------ @ शैलेंद्र : ग्रेस यांना त्यांच्या कवितेचे स्वता रसग्रहन केलेले आवडत नव्हते.. पण आपण करुया.. प्रत्येक वाचकाला वेगळा भाव दिसतो त्यांच्या कवितेत .. मागे एकदा ' भय ईथले संपत नाहि" चे रसग्रहण केले होते.. सापडवून आज रात्री देतो येथे. - तरीही या रिप्लाया निमित्त पुन्हा एकदा कविता वाचली.. सुंदर लिहिता तुम्ही.

In reply to by गणेशा

चौकटराजा 27/03/2012 - 14:08
कविता ही आत्मकेंद्री असते अन कादंबरी ती नसते ? मी स्वत: एका लेखकाच्या कादंबर्‍या शब्दांच्या लेवल वर दुरूस्त करून दिल्या आहेत. पण त्यातील थीम त्याचीच, प्लॉट त्याच्याच , पात्रे त्याचीच , त्या पात्रांचे परस्पर संबध त्याचेच, शैली त्याचीच मी इथे एकाही कवि च्या व्यक्त थीमला दे धक्का केलेला नाही. सारे प्रतिसाद फक्त शब्दाभोवती फिरलेले आहेत. कारण अचुक शब्द हे तर संवादाचे प्रमुख साधन आहे. तसे व्यक्त होण्याचेही.

In reply to by चौकटराजा

गणेशा 27/03/2012 - 14:29
काका, मी जनरल सांगतो आहे, वयक्तीक अनुभवाच्या लेवल वर तुम्ही मोठे आहातच .. तुम्ही जे सांगता आहात ते योग्य आहे हे निसंकोचपणे मान्य. आपली मते कधी विरुद्ध असली तरी मातर वयक्तीक घेवु नये ही इच्छा !

In reply to by गणेशा

चौकटराजा 27/03/2012 - 17:04
आपण सगळेच प्रवासी घडीचे त्यात वैयक्तिक काय घ्यायचे पारिजातकाचे आयुष किती ते मग लयलूट सुगंधाची करायला का दचकायचे ?

जयवी 27/03/2012 - 11:29
अहा........ क्या बात है........!! उत्तम काव्य !! जयंत.... तुम्ही सांगितलेला अर्थ.......... अगदी थेट पोचला !!

ajay wankhede 27/03/2012 - 11:34
आज नम्रपणे वाट मोकळि करायचा दिवस.. छान लिहलंय.. वेदना हि वेदनाच असते दु:खद असो कि सुखद.. अजय

निश 27/03/2012 - 11:48
शैलेन्द्र साहेब तुमची कविता म्हंजे कवितेतली भैरवी.. खरच मस्त लिहिली आहेत. एखाद्या संगीताची मैफल भैरवी ने समाप्त होते, तशी आयुष्याच्या मैफलीतुन कवी ग्रेस हे तुम्हा आम्हा रसिकाना भरभरुन आनंद देउन ते आपल्यातुन निघुन गेले आणि त्यांच्यावर केलेली तुमची कविता म्हंजे भैरवीच आहे.

५० फक्त 27/03/2012 - 14:22
अतिशय उत्कृष्ट श्रद्धांजली. रक्तातील गहरी त्याने, काजळी लपवली नाही , नक्षीत कवडश्यांच्या, कधी प्रकाश चोरला नाही.. खुप खुप धन्यवाद शैलेंद्र.
टीचली काच बिलोरी, दुखा:चा हलला पारा, अस्फुट वेदना जाते, मग वाहे उदास वारा.. एकाकी होता कोणी, रिचवित विषाचे प्याले, हळुवार तरल जखमांचे, गुंफीत मोती ओले.. शब्दांतुन द्यावे त्याने, चरचरीत तलम हुळहुळते, अन जग शोधित बसते, त्याच्याशी आपुले नाते.. रक्तातील गहरी त्याने, काजळी लपवली नाही , नक्षीत कवडश्यांच्या, कधी प्रकाश चोरला नाही.. कोंडले आतुन काही, विष्षण्ण नाद निनादे, झुंबर दचकुन हलले, अन लोलक एक उनावे.. -- शैलेंद्र

सांजवात..

सांजसंध्या ·

सांजसंध्या 23/03/2012 - 20:22
तुझे असे झणी येणे तुझे असे झणी जाणे खेळ तुझा गुण गुणा वेड लावी माझ्या मना.. थांब जरा दोन क्षण खोल ना रे तुझे मन वाट पाहे कधीची रे पुन्हा तुझ्या वाटेची रे तुझे येणे हवे मना तुझे जाणे साहवेना.. - संध्या

In reply to by प्रचेतस

चौकटराजा 24/03/2012 - 08:44
आता यानंतर "वल्ली" ही आय डी दुसर्‍याच एका खडूसाने घेतली आहे. वल्ल्ली यानी आग्यावेताळ अशी काहीतरी आयडी घेतल्याचे कळते.

सांजसंध्या 24/03/2012 - 14:09
अविकाका, जयवी... थँक्स ! चौराकाका वल्लींचा प्रतिसाद नेहमी नेमका आणि प्रामाणिक असतो. तसाच आताही आहे. चुका दाखवल्या तर त्यात फायदा माझाच आहे...

In reply to by सांजसंध्या

चौकटराजा 24/03/2012 - 14:25
मी जिंकलो मी हरलो . रसग्रन या प्रकाराचा वसा वल्लीने घेत्ला व तो कुनीतरी मान्ये क्येला याबद्द्द्ल मी वल्लीचे व करनार्‍यांचे आबार मान्तो. च्चो रा .

प्रास 31/03/2012 - 15:11
मी काही फार मोठा काव्य रसिक नाही पण कोणतंही साहित्य वाचायला आवडणारा एक साहित्य प्रेमी जरूर आहे. फारसा काव्याच्या वाटेला जात नाही पण तुमच्या कविता हीच तुमची ओळख असल्याने तुमची आं. जालिय ओळख व्हावी या हेतूने कविता वाचली. शैली आवडली. पण
साद तुझी वादळात याद तुझी काजळात
हा अधोरेखित शब्द काही कळला नाही. इथे काजळ काय करायचंय? मला वाट्टं 'काळजात' हा शब्द योग्य व्हावा. कदाचित 'कातळात' हा शब्दही योग्य होऊ शकेल. माहित नाही. मी कवी नाही. आपल्याच कवितेला आपणच दुसर्‍या कवितेचा प्रतिसाद देणं काही कळलं नाही, हा मिपावर काहीसा नवाच प्रकार वाटला. असो. दुसर्‍या कवितेमध्येही -
वाट पाहे कधीची रे पुन्हा तुझ्या वाटेची रे
इथेही अधोरेखित शब्द खटकला. वाट कुठे जात नाही, येत नाही, ती त्याच जागी असते. तेव्हा दुसरी ओळ, पुन्हा तुझ्या येण्याची रे अशी असती तर शेवटच्या कडव्याशी सुसंगत वाटली असती. हे आपले माझे मत. कवयित्रीला तिचं मत बदलण्याचा आग्रह अजिबात नाही. धन्यवाद!

सांजसंध्या 23/03/2012 - 20:22
तुझे असे झणी येणे तुझे असे झणी जाणे खेळ तुझा गुण गुणा वेड लावी माझ्या मना.. थांब जरा दोन क्षण खोल ना रे तुझे मन वाट पाहे कधीची रे पुन्हा तुझ्या वाटेची रे तुझे येणे हवे मना तुझे जाणे साहवेना.. - संध्या

In reply to by प्रचेतस

चौकटराजा 24/03/2012 - 08:44
आता यानंतर "वल्ली" ही आय डी दुसर्‍याच एका खडूसाने घेतली आहे. वल्ल्ली यानी आग्यावेताळ अशी काहीतरी आयडी घेतल्याचे कळते.

सांजसंध्या 24/03/2012 - 14:09
अविकाका, जयवी... थँक्स ! चौराकाका वल्लींचा प्रतिसाद नेहमी नेमका आणि प्रामाणिक असतो. तसाच आताही आहे. चुका दाखवल्या तर त्यात फायदा माझाच आहे...

In reply to by सांजसंध्या

चौकटराजा 24/03/2012 - 14:25
मी जिंकलो मी हरलो . रसग्रन या प्रकाराचा वसा वल्लीने घेत्ला व तो कुनीतरी मान्ये क्येला याबद्द्द्ल मी वल्लीचे व करनार्‍यांचे आबार मान्तो. च्चो रा .

प्रास 31/03/2012 - 15:11
मी काही फार मोठा काव्य रसिक नाही पण कोणतंही साहित्य वाचायला आवडणारा एक साहित्य प्रेमी जरूर आहे. फारसा काव्याच्या वाटेला जात नाही पण तुमच्या कविता हीच तुमची ओळख असल्याने तुमची आं. जालिय ओळख व्हावी या हेतूने कविता वाचली. शैली आवडली. पण
साद तुझी वादळात याद तुझी काजळात
हा अधोरेखित शब्द काही कळला नाही. इथे काजळ काय करायचंय? मला वाट्टं 'काळजात' हा शब्द योग्य व्हावा. कदाचित 'कातळात' हा शब्दही योग्य होऊ शकेल. माहित नाही. मी कवी नाही. आपल्याच कवितेला आपणच दुसर्‍या कवितेचा प्रतिसाद देणं काही कळलं नाही, हा मिपावर काहीसा नवाच प्रकार वाटला. असो. दुसर्‍या कवितेमध्येही -
वाट पाहे कधीची रे पुन्हा तुझ्या वाटेची रे
इथेही अधोरेखित शब्द खटकला. वाट कुठे जात नाही, येत नाही, ती त्याच जागी असते. तेव्हा दुसरी ओळ, पुन्हा तुझ्या येण्याची रे अशी असती तर शेवटच्या कडव्याशी सुसंगत वाटली असती. हे आपले माझे मत. कवयित्रीला तिचं मत बदलण्याचा आग्रह अजिबात नाही. धन्यवाद!
सांजवात.. शीळ तुझी दरीतली खूण तुझी सरीतली.. ओढ तुझी अंतरात रोज मुकी चांदरात.. ओल तुझी काळजात बोल तिचे आसवात साद तुझी वादळात याद तुझी काजळात आजही तू आठवात तेवते मी सांजवात.. - संध्या

प्रतिशोध

अज्ञातकुल ·

In reply to by सांजसंध्या

यकु 21/03/2012 - 06:34
विडंबनाच्या कामी जेव्हा डोंब आम्ही झालो होती नव्हती लाज तेवढी कोळून का प्यालो असतील अज्ञात जर इथले रिवाज, गोष्‍ट सांगतो ऐका कवितांच्या माथी नित्याचा इथे विडंबनाचा धोका 'जोवरी' होतो विचार तोवरीच कविता होती त्यास्तव तिची ती कद्रु टोनिंग पसंत जीवाला नव्हती असेल चुकलो, क्षमा करावी चरण स्पर्शतो आता काल कंठण्या करीत बसतो इथे फुकाच्या बाता कळसाचे सोने आणिक विठूस का ते बोला विठूच तो जो देतो बुद्धी क्षमेस आपुल्या आला प्रतिशोधाची का ही भाषा पायी येऊन पडतो जेव्हा डोंबाच्या वेशात

In reply to by निश

यकु 21/03/2012 - 13:56
धन्यवाद. :) >>यशवंत साहेब -- साहेब तिकडे मातोश्रीवर, कृष्‍णकुंजमध्‍ये आणि दिल्लीत बसलेत, निशसाहेब! (रावसाहेब) यशवंत

In reply to by अज्ञातकुल

यकु 21/03/2012 - 19:50
>>>तुमची कविता नक्की आवडली. --- धन्यवाद. :) >>>मात्र शेवटचं कडवं नीटसं उमगलं नाही बुवा. --- यावर माझा विश्‍वास नाही. :) धन्यवाद. :)

In reply to by सांजसंध्या

यकु 21/03/2012 - 06:34
विडंबनाच्या कामी जेव्हा डोंब आम्ही झालो होती नव्हती लाज तेवढी कोळून का प्यालो असतील अज्ञात जर इथले रिवाज, गोष्‍ट सांगतो ऐका कवितांच्या माथी नित्याचा इथे विडंबनाचा धोका 'जोवरी' होतो विचार तोवरीच कविता होती त्यास्तव तिची ती कद्रु टोनिंग पसंत जीवाला नव्हती असेल चुकलो, क्षमा करावी चरण स्पर्शतो आता काल कंठण्या करीत बसतो इथे फुकाच्या बाता कळसाचे सोने आणिक विठूस का ते बोला विठूच तो जो देतो बुद्धी क्षमेस आपुल्या आला प्रतिशोधाची का ही भाषा पायी येऊन पडतो जेव्हा डोंबाच्या वेशात

In reply to by निश

यकु 21/03/2012 - 13:56
धन्यवाद. :) >>यशवंत साहेब -- साहेब तिकडे मातोश्रीवर, कृष्‍णकुंजमध्‍ये आणि दिल्लीत बसलेत, निशसाहेब! (रावसाहेब) यशवंत

In reply to by अज्ञातकुल

यकु 21/03/2012 - 19:50
>>>तुमची कविता नक्की आवडली. --- धन्यवाद. :) >>>मात्र शेवटचं कडवं नीटसं उमगलं नाही बुवा. --- यावर माझा विश्‍वास नाही. :) धन्यवाद. :)
काय कायदा काय वायदा कसले पोलिस ठाणे ओलिस आहे मुके रांगणे गुंडच इथे शहाणे डोंबाच्या हाती सत्तेचे उजवे चलनी नाणे डावे पाठी री ओढे गुणगुणे पोरके अन गाणे सारे गनिमी व्याध; अमीषे त्यांची मिठास वाणी माया भरते दारी त्यांच्या अथक कृपेचे पाणी कळसावर लखलखते सोने वार सोसते कोणी आटपाटची नगरी ही तर; ताक चोरते लोणी सांग विठू तू बद्ध करांनी का अजुनी रे मौनी पायाखालिल वीट क्रयास्तव कलली पाहुन चैनी रेत जाळते पाणी रानी चौखुर आणीबाणी आक्रंदे प्रतिशोध; संयमी जनता केविलवाणी ..............................अज्ञात

रे मना ..

सांजसंध्या ·

एकंदरित छान आहे गझल. फक्त- भास होते खास आज कळून गेले इथे- खास आ- जकळून गेले- असे तोडून वाचावे लागले (मला तरी) त्यामुळे वृत्तात/मीटरमधे असूनही थोडं खटकलं. चू. भू. दे. घे.

धन्या 20/03/2012 - 18:39
कुणीतरी रसग्रहण टाका रे. दोन दोन ओळींच्या जोडीतील फक्त पहिल्या ओळीच कळल्या. दुसर्‍या ओळीचा पहिल्या ओळीशी काय संबंध आहे हे आमच्या आधीच अधू असलेल्या मेंदूवर जोर देऊनही कळले नाही. मी अकरावी बारावीला असताना लिहिलेल्या चारोळ्यांची वही खुप शोधली पण सापडतच नाही.

सांजसंध्या 20/03/2012 - 18:55
@ वल्ली फेब्रुवारी आहे तो महिना :) वर्षाचा दुसरा @ धनाजीराव = करा कि बिनधास्त रसग्रहण... मला शिकायलाच मिळेल त्यातून. तुमच्या सूचनेवर विचार करेन नक्किच @ गणेशा - नेकी और पूछ पूछ ? @ चैतन्य दीक्षित - यती भंग म्हणायचंय का ? मान्य आहे. तुम्ही ज्या लयीत वाचली त्यावर अवलंबून आहे. @ अतृप्त आत्मा - :)

हारुन शेख 20/03/2012 - 19:10
'आस होती आठवांना आसवांची मेघ तेव्हां गांव हे वगळून गेले' हा शेर काय जमून आलाय, बहोत उंचे ! या एका शेराने जिंकलेत तुम्ही आम्हाला. तुमची प्रतिभा लखलख करणाऱ्या बिजलीसारखी प्रकट झालीय या कडव्यात ! लिहित राहा. -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

In reply to by हारुन शेख

धन्या 20/03/2012 - 19:58
तुमची प्रतिभा लखलख करणाऱ्या बिजलीसारखी प्रकट झालीय या कडव्यात !
आमच्या पुणे ३० मधल्या एका मित्राने याच कवयित्रीच्या एका कवितेवर दिलेला प्रतिसाद आठवला. :)

सांजसंध्या 20/03/2012 - 19:14
@ धनाजीराव.. बघा बरं पटतं का हे स्पष्टीकरण.. रे मना मोती पुन्हा निखळून गेले थेंब डोळ्य़ांतील हे निथळून गेले आयुष्यातले चांगले क्षण (जे हसू आणू शकतात ) ते निखळून गेलेत... पुढची ओळ कल्पनाविस्तार फक्त.. आस होती आठवांना आसवांची मेघ तेव्हां गांव हे वगळून गेले आठवणी अशा दुं:खद कि अश्रूंचीच आस होती.. पण ( अश्रूंनी भरलेले) मेघ ही ते गाव वगळून गेले.. रडण्याचीही सोय राहिली नाही.

In reply to by सांजसंध्या

धन्या 20/03/2012 - 20:15
आस होती आठवांना आसवांची मेघ तेव्हां गांव हे वगळून गेले आठवणी अशा दुं:खद कि अश्रूंचीच आस होती.. पण ( अश्रूंनी भरलेले) मेघ ही ते गाव वगळून गेले.. रडण्याचीही सोय राहिली नाही.
वरची प्रतिक्रिया पहिल्या वाचनानंतरची होती. काहीशी दुर्बोध वाटली कविता, कदाचित माझी कवितांबद्दलची जाण कमी असेल. :)

In reply to by धन्या

सांजसंध्या 20/03/2012 - 20:19
कदाचित माझी कवितांबद्दलची जाण कमी असेल. अजिबात वाटलं नाही असं :) खरंतर तुमचा मुद्दा रास्त वाटला म्हणूनच स्पष्ट केलं. त्रुटी दाखवतानाही कुणी दुखावला जाणार नाही ही काळजी तुम्ही घेतली .. मनापासून आभार आपले

चौकटराजा 20/03/2012 - 19:51
माला भ्या वाटतीय रसग्रहनाची म्हून म्ह्न्तो माला खालील ओळ्या लई अवाल्ड्या जीव घेणे घाव देही सोसले मी शीतवारे ना कधी जवळून गेले कारन रसग्ग्रहनात माजी अवास्ता आशीच झाली व्हती फक्कस्त " घाव देही" च्या जाग्याव "घाव मणि" ह्ये शबूद टाका .मंग बराबर माजीच आवास्ता कवयित्रीने दर्शविली. म्हंजी साहित्याकाला परकाया पर्वेशाचा वरदहस्त आसतो आसं ज्ये मंगेशमामा पाडगावकर म्हंतात त्ये खरंच हाये म्हनायचं !

यकु 21/03/2012 - 07:37
"आस होती आठवांना आसवांची मेघ तेव्हां गांव हे वगळून गेले"
वरवर चित्रदर्शी, पण खोलवर कृत्रिम. आठवांना आसवांची आस म्हणजे काय? यामध्ये कुठल्याच जीवंत चलनवलनाचे चित्रण दिसत नाही, फक्त शब्दासमोर शब्द दिसतो. मेघातून आठवांच्या अश्रूची अपेक्षा आहे आणि ते गाव वगळून पुढे निघून गेले म्हणजे रडू आले नाही का? आठवण --> रडणे वि. सू. : हा प्रतिसाद एका आजोबांकडून लिहून घेण्यात आला आहे ;-) मला शिव्या देऊ नये. ;-) पळा ऽऽऽ ! ((शब्दांचा खाटीक J-) ) यक्कू क्रूरसिंह

In reply to by सांजसंध्या

चौकटराजा 21/03/2012 - 08:56
रसग्रहनाला पोस्टमारर्टेमची उपमा द्यावी ?याबिगर दुसरा शबूद आपल्या शब्दकळेतून आला का न्हाई ? एकांद दुसरा फाल्ट काल्डा म्हून येकदम संदेश बांद ? आनि आपला ल्हानपनचा ख्योळ आटावतो का? कुनी ग्या हा कुनी ग्या तो . अंग तस्शावानी आमी म्हंतो तुमी घ्या ग्रेस भट आम्ही ग्येतो मंगू आन्ना आन गंपटराव ( हा शबूद पु भा भाव्यांचा बर्का ! ) .

In reply to by सांजसंध्या

चौकटराजा 21/03/2012 - 14:07
ह्यो डायलाग जगाच्या इतिहासामंदी द्वोगंच म्हंगाले . येक म्हंजी दशेरत आनि दुगला म्हंजी गांदीबाबा ! आन दोगं बी बाप्ये व्हते ! संदरब - विकी चा पेड्या

एकंदरित छान आहे गझल. फक्त- भास होते खास आज कळून गेले इथे- खास आ- जकळून गेले- असे तोडून वाचावे लागले (मला तरी) त्यामुळे वृत्तात/मीटरमधे असूनही थोडं खटकलं. चू. भू. दे. घे.

धन्या 20/03/2012 - 18:39
कुणीतरी रसग्रहण टाका रे. दोन दोन ओळींच्या जोडीतील फक्त पहिल्या ओळीच कळल्या. दुसर्‍या ओळीचा पहिल्या ओळीशी काय संबंध आहे हे आमच्या आधीच अधू असलेल्या मेंदूवर जोर देऊनही कळले नाही. मी अकरावी बारावीला असताना लिहिलेल्या चारोळ्यांची वही खुप शोधली पण सापडतच नाही.

सांजसंध्या 20/03/2012 - 18:55
@ वल्ली फेब्रुवारी आहे तो महिना :) वर्षाचा दुसरा @ धनाजीराव = करा कि बिनधास्त रसग्रहण... मला शिकायलाच मिळेल त्यातून. तुमच्या सूचनेवर विचार करेन नक्किच @ गणेशा - नेकी और पूछ पूछ ? @ चैतन्य दीक्षित - यती भंग म्हणायचंय का ? मान्य आहे. तुम्ही ज्या लयीत वाचली त्यावर अवलंबून आहे. @ अतृप्त आत्मा - :)

हारुन शेख 20/03/2012 - 19:10
'आस होती आठवांना आसवांची मेघ तेव्हां गांव हे वगळून गेले' हा शेर काय जमून आलाय, बहोत उंचे ! या एका शेराने जिंकलेत तुम्ही आम्हाला. तुमची प्रतिभा लखलख करणाऱ्या बिजलीसारखी प्रकट झालीय या कडव्यात ! लिहित राहा. -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

In reply to by हारुन शेख

धन्या 20/03/2012 - 19:58
तुमची प्रतिभा लखलख करणाऱ्या बिजलीसारखी प्रकट झालीय या कडव्यात !
आमच्या पुणे ३० मधल्या एका मित्राने याच कवयित्रीच्या एका कवितेवर दिलेला प्रतिसाद आठवला. :)

सांजसंध्या 20/03/2012 - 19:14
@ धनाजीराव.. बघा बरं पटतं का हे स्पष्टीकरण.. रे मना मोती पुन्हा निखळून गेले थेंब डोळ्य़ांतील हे निथळून गेले आयुष्यातले चांगले क्षण (जे हसू आणू शकतात ) ते निखळून गेलेत... पुढची ओळ कल्पनाविस्तार फक्त.. आस होती आठवांना आसवांची मेघ तेव्हां गांव हे वगळून गेले आठवणी अशा दुं:खद कि अश्रूंचीच आस होती.. पण ( अश्रूंनी भरलेले) मेघ ही ते गाव वगळून गेले.. रडण्याचीही सोय राहिली नाही.

In reply to by सांजसंध्या

धन्या 20/03/2012 - 20:15
आस होती आठवांना आसवांची मेघ तेव्हां गांव हे वगळून गेले आठवणी अशा दुं:खद कि अश्रूंचीच आस होती.. पण ( अश्रूंनी भरलेले) मेघ ही ते गाव वगळून गेले.. रडण्याचीही सोय राहिली नाही.
वरची प्रतिक्रिया पहिल्या वाचनानंतरची होती. काहीशी दुर्बोध वाटली कविता, कदाचित माझी कवितांबद्दलची जाण कमी असेल. :)

In reply to by धन्या

सांजसंध्या 20/03/2012 - 20:19
कदाचित माझी कवितांबद्दलची जाण कमी असेल. अजिबात वाटलं नाही असं :) खरंतर तुमचा मुद्दा रास्त वाटला म्हणूनच स्पष्ट केलं. त्रुटी दाखवतानाही कुणी दुखावला जाणार नाही ही काळजी तुम्ही घेतली .. मनापासून आभार आपले

चौकटराजा 20/03/2012 - 19:51
माला भ्या वाटतीय रसग्रहनाची म्हून म्ह्न्तो माला खालील ओळ्या लई अवाल्ड्या जीव घेणे घाव देही सोसले मी शीतवारे ना कधी जवळून गेले कारन रसग्ग्रहनात माजी अवास्ता आशीच झाली व्हती फक्कस्त " घाव देही" च्या जाग्याव "घाव मणि" ह्ये शबूद टाका .मंग बराबर माजीच आवास्ता कवयित्रीने दर्शविली. म्हंजी साहित्याकाला परकाया पर्वेशाचा वरदहस्त आसतो आसं ज्ये मंगेशमामा पाडगावकर म्हंतात त्ये खरंच हाये म्हनायचं !

यकु 21/03/2012 - 07:37
"आस होती आठवांना आसवांची मेघ तेव्हां गांव हे वगळून गेले"
वरवर चित्रदर्शी, पण खोलवर कृत्रिम. आठवांना आसवांची आस म्हणजे काय? यामध्ये कुठल्याच जीवंत चलनवलनाचे चित्रण दिसत नाही, फक्त शब्दासमोर शब्द दिसतो. मेघातून आठवांच्या अश्रूची अपेक्षा आहे आणि ते गाव वगळून पुढे निघून गेले म्हणजे रडू आले नाही का? आठवण --> रडणे वि. सू. : हा प्रतिसाद एका आजोबांकडून लिहून घेण्यात आला आहे ;-) मला शिव्या देऊ नये. ;-) पळा ऽऽऽ ! ((शब्दांचा खाटीक J-) ) यक्कू क्रूरसिंह

In reply to by सांजसंध्या

चौकटराजा 21/03/2012 - 08:56
रसग्रहनाला पोस्टमारर्टेमची उपमा द्यावी ?याबिगर दुसरा शबूद आपल्या शब्दकळेतून आला का न्हाई ? एकांद दुसरा फाल्ट काल्डा म्हून येकदम संदेश बांद ? आनि आपला ल्हानपनचा ख्योळ आटावतो का? कुनी ग्या हा कुनी ग्या तो . अंग तस्शावानी आमी म्हंतो तुमी घ्या ग्रेस भट आम्ही ग्येतो मंगू आन्ना आन गंपटराव ( हा शबूद पु भा भाव्यांचा बर्का ! ) .

In reply to by सांजसंध्या

चौकटराजा 21/03/2012 - 14:07
ह्यो डायलाग जगाच्या इतिहासामंदी द्वोगंच म्हंगाले . येक म्हंजी दशेरत आनि दुगला म्हंजी गांदीबाबा ! आन दोगं बी बाप्ये व्हते ! संदरब - विकी चा पेड्या
रे मना .. रे मना मोती पुन्हा निखळून गेले थेंब डोळ्य़ांतील हे निथळून गेले आस होती आठवांना आसवांची मेघ तेव्हां गांव हे वगळून गेले श्वास होते रोखलेले मी कधीचे भास होते खास आज कळून गेले जीव घेणे घाव देही सोसले मी शीतवारे ना कधी जवळून गेले खेळ जेव्हां जीवनाचे साहवेना शोधते वैरी कुठे वितळून गेले - संध्या (२३.२०.२०१०) गझलसम्राट कै सुरेश भट यांच्या एका गझलेतून प्रेरणा घेऊन

बळी राजाच देण ह्याजन्मि तरी फीटणार नाही.

निश ·

हारुन शेख 20/03/2012 - 19:24
पहिल्या , तिसऱ्या , पाचव्या , सहाव्या कडव्यांमधले आणि शीर्षकातल्या अनुस्वारांचा बळी गेला आहे. 'फीटणार' शब्दाचे शुद्धलेखन कृपया दुरुस्त करा. कवितेचा भाव पोहोचला. -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पैसा 20/03/2012 - 19:39
कविता जरा शुद्ध लिही मरे! तुका काय सांगूचां आसां तां माका कळ्ळां. पण थोडी जास्त सफाईदार व्हयीं. एक सजेस्ट करतां. मालवणीत एखादी कविता लिही बगाया!

हारुन शेख 20/03/2012 - 19:24
पहिल्या , तिसऱ्या , पाचव्या , सहाव्या कडव्यांमधले आणि शीर्षकातल्या अनुस्वारांचा बळी गेला आहे. 'फीटणार' शब्दाचे शुद्धलेखन कृपया दुरुस्त करा. कवितेचा भाव पोहोचला. -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पैसा 20/03/2012 - 19:39
कविता जरा शुद्ध लिही मरे! तुका काय सांगूचां आसां तां माका कळ्ळां. पण थोडी जास्त सफाईदार व्हयीं. एक सजेस्ट करतां. मालवणीत एखादी कविता लिही बगाया!
(मराठवाडा, कोकण व इतर जागीही शेतकरी जीव देत आहेत. म्हणुन ही कविता.) आक्री त अस घडल, शेत करपुन गेल सावकारी कर्ज, डोंगरा एव्हढ झाल. वाट अशी खडतर, देव झाला गायब देव भेटला तरी , राक्षस सरकारी साहेब. पेरण्या आणल बी, सरकारवानी बोगस होत. सरकारतरी कस, मा़झ नशिब फुटक होत. विहिरीने घात केला , पाण्याने एकदम तळ गाठला. त्रासामुळे मग संसारही भार वाटला. पाणी आणायच कस? चिंतेत मन विटल जीव संपवायच वादळ, डोक्यात पुन्हा उठल. जीव दिला तरी , उत्तर मिळणार नाही. बळी राजाच देण ह्याजन्मि तरी फीटणार नाही. बळी राजाच देण ह्याजन्मी तरी फीटणार नाही.

<गोवरी>

यकु ·
खोपडीच्या मुळाशी किती जोर देशी उगाच्या उगाची किती कुंथीशी मानवाची नसे कोणतीही स्थिती चूर्णे खा जराशी ठेवी ती उशीशी जात जातीत भेदे अशी ती कशी जळेना कळेना मढी जाळीशी बाबारे कोरडे तरी तेच आहे लिहिशी कविता तू ती कशाने अशी यात ना काही तरी तू तोच आहे पिसारा कशाला उगा दाविशी करावे भरावे उणे तूच पाहे खपावे मरावे गोवरी जाळताहे (कविवर्यांशी ओळख नसल्याने धार मुद्दाम थोडीशी कमी केली आहे. ओळख असती तर लोकशिक्षण, मुक्त अभिव्यक्ती आणि लोकरंजन वगैरै वगैरै वगैरे सर्वव्यापी फालतूपणासाठी काही शब्द बदलता आले असते )

आज कुणी का राम व्हावे

सांजसंध्या ·

In reply to by सांजसंध्या

पक पक पक 14/03/2012 - 19:30
चालतय हो काळ्जी नसावी... एकदम भन्नाट ..जब्बरद्दस्त्..कातिल्...अन काय अन काय ......शब्द संपले... :) खुप खुप आवड्ले... :)

यकु 14/03/2012 - 19:29
अडगळीत फोटो अस्ताव्यस्त पडलेले असतात तसे वाटले. एकेका फोटोकडे पाहून एकएक शब्द लिहून गप्प राहात फोटोंकडे पहात मध्‍येच बोलावं तशी धृवपदं आलीत.. चौरा सही बोल्या था.

सांजसंध्या 15/03/2012 - 06:10
धन्यवाद सर्वांचे आयुष्यभर इतरांसाठी खस्ता खाल्लेल्या, इतरांच्या आनंदासाठी झिजलेल्या पण आता थकलेल्या कित्येकांच्या वाटेला जे काही येतं ते मांडण्याचा हा प्रयत्न. ज्यांच्यासाठी जीवन उधळले त्यांच्या हातून शेवटचे दोन थेंबही मिळण्याचं भाग्य लाभत नाही. शपथा, वचने यांना मोल नसलेल्या या जगात शिळा बनून आयुष्य संपण्याची वाट पहावी लागते. आता कुणी रामही उद्धार करायला येणार नसतो आणि राम तरी आजच्या जगात का यावा जेव्हां भरत देखील तितका निर्मळ राहीलेला नाही असा काहीसा आशय आहे. अर्थात एकदा कविता पोस्ट केल्यानंतर वाचकांना काय वाटतं हे माझ्या लेखी महत्वाचं.. कविता आवडल्याचं कळवणा-या प्रतिक्रियांसोबतच परखड अभिप्राय देखील तितकेच महत्वाचे !!

चौकटराजा 15/03/2012 - 09:18
शब्द 'दाह" शब्द " वाह" शब्द घन रास्त ते शब्द फुले, मनी झुले रेशमीही वस्त्र ते शब्द तारे शब्द वारे भासते जादूगिरी शब्दांच्या टोचणीने जखम होतसे उरी यातील शब्द दाह शब्द वाह ही कामगिरी फक्त माझी बाकी कविता उसनी आहे. व १९७२ च्या दरम्यान लिहिली गेली आहे. कवितेची ही एक पटकथा असली पाहिजे. तशी इथे ती दिसत नाही. दुसरे असे की अस्ताई व अंतरा यांचे वृत्त एक नाही असे दिसते . ही रचना का कवयित्रीने केली असावी ? सहजच आठवण आली . भावार्थ असा नागरिकाने संशयिली, सीता अग्नित प्रवेशली धरती माता आसावली, कन्येला पोटी घेती झाली आजची नारी अशीच परिक्षा देत असते पोटात घ्यायला हजर धरती माता मात्र नसते ! वरील अर्थाची मूळ कविता बहुदा इंदिरा संत यानी लिहिली असावी.

चौकटराजा 15/03/2012 - 09:25
परी की परि ( प्रमाणे ) यात माझा जरा गोंधळ होतोय. पण कवियित्रीचा एक गोंधळ मला कळलेला नाही. कोणत्या मृगासवे तू गेलीस ? तुला मृगाप्रमाणे मी सुगंध वाटीत गेले तरीही माझ्या वाट्याला..... असे म्हणायचे असेल तर मृगापरि असे शब्दयोजन हवे . नको का?

In reply to by चौकटराजा

प्रचेतस 15/03/2012 - 09:40
कवियित्री का कवयित्री यात आमचाही जरा गोंधळच होतो आहे. शब्दाचे योग्य रूप हे कवयित्री असावे असेच शब्द योजन हवे, नाही का?

In reply to by प्रचेतस

यकु 15/03/2012 - 09:43
अहो! अहो!! वल्ली! २०१३ ला ६० वर्षे पूर्ण होणार आहेत चौरांना, हे विसरु नका. इतर शब्द एवढे अचूक तेही स्वतः कॉम्प्युटर टाईप केले आहेत त्याबद्दल धन्यवाद द्या. ;-) एखादी वेलांटी पडली असेल चुकून.

In reply to by यकु

प्रचेतस 15/03/2012 - 09:46
अहो यकुशेठ, चौकटराजांना धन्यवाद आणि त्यांच्या शुद्धलेखनाबद्दल कौतुक आहेच. पण त्यांचा जसा परि का परी असा गोंधळ झाला तसाच आमचाही कवियित्री का कवयित्री यावरून झाला इतकेच. ;)

In reply to by प्रचेतस

परि का परी
साला मी इथे हजर असताना ह्या शब्दावरती चर्चा करण्याचा अधिकार तुम्हा लोकांना दिलाच कोणी ? त्वरीत खुलासा करावा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

पैसा 15/03/2012 - 20:10
काय बरोबर ते सांगून टाक बघू!

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 15/03/2012 - 13:09
काय आहे नक्कि , कवयित्रि कि कवियित्रि?>>> सांगा हो अता लवकर कुणीतरी
कवयित्रि पण नाही आणि कवियित्रि पण नाही. कवयित्री म्हणा. :P

खुप छान रचना:
मृगासवे परिमाळीत गेले, गंधित क्षण या कस्तुरीचे मैफिलीभर उधळित गेले, संचितगाणे जगण्याचे दोन थेंब परि मुखी ना द्यावे, नीर कुणी का प्रेमाचे उडूनी गेली चिमणपाखरे, पानगळीचे ऋतू इथे रे .........|
हे कडवे फाराच आवडले.

चौकटराजा 15/03/2012 - 15:54
हमारा जरा चुक्याच ! घाईत चौका मारताना चौ.का. च्या बोट फळी का बाहरका किनारा ट़ंक़कळीला लागला. पहिल्या स्लीपमधे वल्ली दुसरीत आमचा खोंड नातू येशू मग आजा आउट !

In reply to by सांजसंध्या

पक पक पक 14/03/2012 - 19:30
चालतय हो काळ्जी नसावी... एकदम भन्नाट ..जब्बरद्दस्त्..कातिल्...अन काय अन काय ......शब्द संपले... :) खुप खुप आवड्ले... :)

यकु 14/03/2012 - 19:29
अडगळीत फोटो अस्ताव्यस्त पडलेले असतात तसे वाटले. एकेका फोटोकडे पाहून एकएक शब्द लिहून गप्प राहात फोटोंकडे पहात मध्‍येच बोलावं तशी धृवपदं आलीत.. चौरा सही बोल्या था.

सांजसंध्या 15/03/2012 - 06:10
धन्यवाद सर्वांचे आयुष्यभर इतरांसाठी खस्ता खाल्लेल्या, इतरांच्या आनंदासाठी झिजलेल्या पण आता थकलेल्या कित्येकांच्या वाटेला जे काही येतं ते मांडण्याचा हा प्रयत्न. ज्यांच्यासाठी जीवन उधळले त्यांच्या हातून शेवटचे दोन थेंबही मिळण्याचं भाग्य लाभत नाही. शपथा, वचने यांना मोल नसलेल्या या जगात शिळा बनून आयुष्य संपण्याची वाट पहावी लागते. आता कुणी रामही उद्धार करायला येणार नसतो आणि राम तरी आजच्या जगात का यावा जेव्हां भरत देखील तितका निर्मळ राहीलेला नाही असा काहीसा आशय आहे. अर्थात एकदा कविता पोस्ट केल्यानंतर वाचकांना काय वाटतं हे माझ्या लेखी महत्वाचं.. कविता आवडल्याचं कळवणा-या प्रतिक्रियांसोबतच परखड अभिप्राय देखील तितकेच महत्वाचे !!

चौकटराजा 15/03/2012 - 09:18
शब्द 'दाह" शब्द " वाह" शब्द घन रास्त ते शब्द फुले, मनी झुले रेशमीही वस्त्र ते शब्द तारे शब्द वारे भासते जादूगिरी शब्दांच्या टोचणीने जखम होतसे उरी यातील शब्द दाह शब्द वाह ही कामगिरी फक्त माझी बाकी कविता उसनी आहे. व १९७२ च्या दरम्यान लिहिली गेली आहे. कवितेची ही एक पटकथा असली पाहिजे. तशी इथे ती दिसत नाही. दुसरे असे की अस्ताई व अंतरा यांचे वृत्त एक नाही असे दिसते . ही रचना का कवयित्रीने केली असावी ? सहजच आठवण आली . भावार्थ असा नागरिकाने संशयिली, सीता अग्नित प्रवेशली धरती माता आसावली, कन्येला पोटी घेती झाली आजची नारी अशीच परिक्षा देत असते पोटात घ्यायला हजर धरती माता मात्र नसते ! वरील अर्थाची मूळ कविता बहुदा इंदिरा संत यानी लिहिली असावी.

चौकटराजा 15/03/2012 - 09:25
परी की परि ( प्रमाणे ) यात माझा जरा गोंधळ होतोय. पण कवियित्रीचा एक गोंधळ मला कळलेला नाही. कोणत्या मृगासवे तू गेलीस ? तुला मृगाप्रमाणे मी सुगंध वाटीत गेले तरीही माझ्या वाट्याला..... असे म्हणायचे असेल तर मृगापरि असे शब्दयोजन हवे . नको का?

In reply to by चौकटराजा

प्रचेतस 15/03/2012 - 09:40
कवियित्री का कवयित्री यात आमचाही जरा गोंधळच होतो आहे. शब्दाचे योग्य रूप हे कवयित्री असावे असेच शब्द योजन हवे, नाही का?

In reply to by प्रचेतस

यकु 15/03/2012 - 09:43
अहो! अहो!! वल्ली! २०१३ ला ६० वर्षे पूर्ण होणार आहेत चौरांना, हे विसरु नका. इतर शब्द एवढे अचूक तेही स्वतः कॉम्प्युटर टाईप केले आहेत त्याबद्दल धन्यवाद द्या. ;-) एखादी वेलांटी पडली असेल चुकून.

In reply to by यकु

प्रचेतस 15/03/2012 - 09:46
अहो यकुशेठ, चौकटराजांना धन्यवाद आणि त्यांच्या शुद्धलेखनाबद्दल कौतुक आहेच. पण त्यांचा जसा परि का परी असा गोंधळ झाला तसाच आमचाही कवियित्री का कवयित्री यावरून झाला इतकेच. ;)

In reply to by प्रचेतस

परि का परी
साला मी इथे हजर असताना ह्या शब्दावरती चर्चा करण्याचा अधिकार तुम्हा लोकांना दिलाच कोणी ? त्वरीत खुलासा करावा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

पैसा 15/03/2012 - 20:10
काय बरोबर ते सांगून टाक बघू!

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 15/03/2012 - 13:09
काय आहे नक्कि , कवयित्रि कि कवियित्रि?>>> सांगा हो अता लवकर कुणीतरी
कवयित्रि पण नाही आणि कवियित्रि पण नाही. कवयित्री म्हणा. :P

खुप छान रचना:
मृगासवे परिमाळीत गेले, गंधित क्षण या कस्तुरीचे मैफिलीभर उधळित गेले, संचितगाणे जगण्याचे दोन थेंब परि मुखी ना द्यावे, नीर कुणी का प्रेमाचे उडूनी गेली चिमणपाखरे, पानगळीचे ऋतू इथे रे .........|
हे कडवे फाराच आवडले.

चौकटराजा 15/03/2012 - 15:54
हमारा जरा चुक्याच ! घाईत चौका मारताना चौ.का. च्या बोट फळी का बाहरका किनारा ट़ंक़कळीला लागला. पहिल्या स्लीपमधे वल्ली दुसरीत आमचा खोंड नातू येशू मग आजा आउट !
कलियुगाचे वायदे नि, कायदे ही फोल सारे गीता वचने खरी इथे ना, शपथांना दे, मोल ना रे ........||धृ|| मृगासवे परिमाळीत गेले, गंधित क्षण या कस्तुरीचे मैफिलीभर उधळित गेले, संचितगाणे जगण्याचे दोन थेंब परि मुखी ना द्यावे, नीर कुणी का प्रेमाचे उडूनी गेली चिमणपाखरे, पानगळीचे ऋतू इथे रे .........|१| शापित जरी त्या आणाभाका, जपले बंधही सरणाने करार नामे अती जाहले, पाळले ना मरणाने शिळा बनावे, कसे कुणी ..ना, राम स्पर्शितो चरणाने आज कुणी का राम व्हावे, भरत इथे निर्मळ ना रे......... |२| - संध्या