मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोजगिरीचा चंद्र

झकासराव ·

जुना अभिजित Fri, 10/26/2007 - 17:55
संध्याकाळी ६ वाजताच्या चंद्राचे चित्र अप्रतिम आहे. मुळात तुमच्याकडे चंद्राचा त्यावरील डागांसहीत शार्प फोटो काढण्याचे उत्तम स्किल आहे. तुमचा कॅमेरा कोणता आहे? कोजागिरीला मस्तानी चापून आलेला अभिजित

जुना अभिजित Fri, 10/26/2007 - 17:55
संध्याकाळी ६ वाजताच्या चंद्राचे चित्र अप्रतिम आहे. मुळात तुमच्याकडे चंद्राचा त्यावरील डागांसहीत शार्प फोटो काढण्याचे उत्तम स्किल आहे. तुमचा कॅमेरा कोणता आहे? कोजागिरीला मस्तानी चापून आलेला अभिजित
लेखनविषय:
लेखनप्रकार
कोजागिरीचा चंद्राला बंदिस्त करण्याचा एक प्रयत्न माझाही :) http://www.esnips.com/web/zakasraosPhotos इथे तुम्हाला रजिस्टर करावे लागेल मग पाहु शकाल. अवांतर :- फोटोंसाठी वेगळा विभाग नाही का?? हे कुठे टाकावे हेच कळत नव्हते. :(

तहलका!

दिनेश५७ ·

देवदत्त Fri, 10/26/2007 - 10:52
संदर्भ मिळेल का? माझ्या घरी दूरदर्शन (संच) नाही. घरी वॄत्तपत्रही येत नाही. आणि कार्यालयात बहुतेक संकेतस्थळांना मज्जाव आहे. देवदत्त (अर्जुनाचा शंख)

In reply to by देवदत्त

नवी दिल्ली, ता. २५ - गुजरातच्या दंगलींमागील खरे खलनायक मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हेच होते आणि तीन दिवसांपर्यंत "वाटेल ते करण्याची' खुली सूट त्यांनी दंगलखोरांना दिली होती; शिवाय वंशसंहारानंतर "आप धन्य हो' असे म्हणत त्यांना शाबासकीही दिली, अशी धक्कादायक माहिती "तहलका' नियतकालिकाने आज येथे दिली. ....... बातमी दै. सकाळ दि, २६ अक्टोंबर २००७ खाली वाच http://esakal.com/esakal/esakal/rightframe.html प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

सागर Fri, 10/26/2007 - 11:35
ज्या विधायकाने तहलकाला मुलाखत दिली त्याने स्वतः कबूल केले की - पंजाबवरुन १ ट्रक भरुन तलवारी दंगलीसाठी मागवल्या होत्या - ६० लोकांना एका गावात ठार केले - गर्भवती स्त्रीचे पोट चिरले - एका मुस्लिमाचे हात पाय तोडून त्याला जिवंत जाळले मानवतेला काळीमा फासणारी कृत्ये आहेत ही ..

In reply to by प्रकाश घाटपांडे

हरिप्रसाद Fri, 10/26/2007 - 19:05
निवडणुकिच्या तोंडावर आलेल्या या तेहलका मध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. वेळोवेळी या गोष्टि प्रकाशाला आल्या आहेत. धक्कादायक, क्रुर, र्निधुण असे शब्द ऐकायला बरे वाटतात. पण ज्यां लोकांनी हे भोगले आहे त्यांनाच खरे काय ते माहित. आज काल गुजरातमध्य काहिही झाले तर लगेच "मोदींच्या" नावाने ठणाणा करण्याची फॅशन आली आहे. मला वाटते की गुजरात दंगली सोडुन दुसरा कोणताही मुद्दा यावेळी विरोधकांकडे नाही कारन विकास या मुद्द्यावर मोदींनी केव्हाच विरोधकांची तोंडे बंद केली आहेत. जे काही दंगली मध्य झाले ते निश्चीतच अमानवीय होते पण यात मोदींचा प्रत्यक्ष हात आहे असे कसे म्हणता येईल. आणि कुठल्या मोदी विरोधकाने दिलेल्या जबानीवर विश्वास न ठेवण्यातच "मिसळपावच्या सुज्ञ वाचकांचे " शहाणपण आहे. कारण हे किती फोल आहे हे खुप वेळा सिध्ध झाले आहे. तसे "सकाळ व तेहलका " चा पारदर्शीपण जगविख्यात आहेच.............. चालयचेच निवडणुका म्हटल्यावर असा धुराळा तर उडायचाच........... पण शेवटी विजयाची माळ मोदिंच्याच गळ्यात पडणार आहे.

In reply to by हरिप्रसाद

राजे Sat, 10/27/2007 - 00:03
"तेहलका " असे नसून तहलका असे असे आहे. सुध्द लेखन कसा असावे हे सागण्याच्या विनम्र प्रतीसाद नही आहे आहे सांगणे ग्रजेचे आहे. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

देवदत्त Fri, 10/26/2007 - 22:06
अशा गोष्टी बाहेर काढण्यात (?) प्रसार माध्यमे आणि तहलका सारखे बॉम्बर ह्यांनी आपली विश्वासार्हता कधीच गमाविली आहे . आता हे प्रकार फक्त स्वतःची लोकप्रियता वाढविण्याकरिता शोधले (की तयार केले?) जातात असे मला वाटते. आणि मग निवडणुकीचा काळ म्हणजे पर्वणीच. आता ज्या माणसाने तो कबुलीजवाब दिला तो मोदींच्याच पक्षातील ना? मग आता ५ वर्षांनी त्यांनी हे बाहेर का काढले? एक तर त्यांना दुसरर्‍या पक्षात जागा मिळाली असेल नाहीतर काही व्यक्तिगत वाद. जर त्याला मोदींचा विरोध करायचाच होता तर मग आताच का? असेच प्रकार आधीही भरपूर लोकांनी केले आहेत. पक्षात राहून त्यांना खरे/खोटे चांगले/वाईट कळत नसते का? तिथे असतो फक्त स्वार्थ.. आणि त्याला बळी पडतो आपण सामान्य लोक... हो... अशा माध्यमांची चौकशी व्हायलाच पाहिजे. देवदत्त (अर्जुनाचा शंख)

In reply to by देवदत्त

कोलबेर Sat, 10/27/2007 - 23:00
- पंजाबवरुन १ ट्रक भरुन तलवारी दंगलीसाठी मागवल्या होत्या - ६० लोकांना एका गावात ठार केले - गर्भवती स्त्रीचे पोट चिरले - एका मुस्लिमाचे हात पाय तोडून त्याला जिवंत जाळले सागर ह्यांनी दिलेल्या घटनांकडे पाहिले असता, ५ वर्ष काय ५० वर्ष काय निवडणुकीआधी की निवडणुकीनंतर ह्या गोष्टी बाहेर आल्याच पाहिजेत. 'निवडणुकीच्या तोंडावर स्वार्थ साधणे' ह्यातले गांभिर्य वर दिलेल्या घटनांसमोर मलातरी नगण्य वाटते. आपला स्वार्थ साधण्याच्या हेतूने का असेना ही माणुसकीला काळीमा फासणारी कॄत्ये बाहेर आली तर त्यात काय वावगे आहे?

In reply to by कोलबेर

देवदत्त Sun, 10/28/2007 - 00:04
माणुसकीला काळीमा फासणारी कॄत्ये बाहेर आली तर त्यात काय वावगे आहे? ह्यात वावगे काहीच नाही. वरील मुद्दयात ... - ६० लोकांना एका गावात ठार केले - गर्भवती स्त्रीचे पोट चिरले - एका मुस्लिमाचे हात पाय तोडून त्याला जिवंत जाळले हे झाले ह्याचा अत्यंत खेद वाटतो. नेहमीचेच म्हणून टाळू इच्छित नाही. हे प्रकार करणारे नराधमच आहेत. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. बहुतेक प्रकार पूर्वनियोजीत असू शकतात, किंवा प्रक्षोभित जमाव हेही कारण असू शकते. म्हणतात ना गर्दीला अक्कल नसते. माझे म्हणणे आहे की प्रथमतः ह्या सर्व प्रकाराची नीट चौकशी झाली पाहिजे. मग त्या माणसाने तसला कबुलीजवाब का दिला ते शोधले पाहिजे. संपुर्ण प्रकरणात विश्वासार्ह गोष्टी किती आहेत त्या बाहेर आल्या पाहिजेत. आणि गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. परंतु, हे असे लिहिण्याचे कारण की, ह्या आधीही असली प्रकरणे बाहेर आलीत (की काढलीत) त्यांचे काय झाले? किती लोकांना शिक्षा झाली? मागील महिन्यात एका दूरदर्शन वाहिनीवर बंदी घालण्यात आली, कारण एका बनावट स्टिंग ऑपरेशन मध्ये त्यांनी काही प्रकरण सांगितले होते. त्याआधी, बहुधा मागील वर्षी, एका माणसाने सरकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याची धमकी दिली होती. त्याची खबर एका (की बहुतेक?) वॄत्तवाहिन्यांना होती परंतु त्या लोकांनी ही माहिती पोलिसांना दिली नाही, ह्यामागे त्यांचा स्वार्थच दिसतो. मग भले एखादा माणूस त्यांच्यासमोर आत्महत्या करू देत. त्यांना मसाला मिळाला ना? वास्तविक पाहता ह्या वेळी आपण जी माणुसकी म्हणतो त्याप्रमाणे त्या वॄत्तवाहिनीच्या लोकांनी त्याला समजावले पाहिजे की तू असला प्रकार करू नकोस. आम्ही तुझे गार्‍हाणे सरकार कडे पोहोचवू. पण तसे नाही झाले. म्हणूनच मी लिहिले होते ... ह्यांनी आपली विश्वासार्हता कधीच गमाविली आहे आता ह्या प्रकरणात आपण इथे बसून काथ्याकूट करत बसलोय. पण एक वाटतं, प्रसारमाध्यमांनी एखाद्या प्रकरणावर जोर दिला की आपण त्यावर चर्चा करत बसतो. त्यात बहुतेक वेळा नामवंताचेच ते प्रकरण असते. परंतु आपल्या समोर रस्त्यावर एखाद्या माणसाला एखादा गाडीवाला टक्कर मारून गेला तर किती लोक त्या गाडीवाल्याला शिक्षा झाली पाहिजे म्हणून दाद मागतात? मोजकेच लोक. तसले फक्त मी जेसिका लाल हत्याकांड प्रकरणातच लोकांना जागृत झालेले (की एकत्र पुढे आलेले) पाहिले. (त्यात रंग दे बसंती ने ही थोडाफार हातभार लावला असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.) (निर्विकार) देवदत्त

In reply to by देवदत्त

सागर Tue, 10/30/2007 - 12:42
अगदी बरोबर बोललात देवदत्त, अत्याचार होतात आणि होतच राहतात. रस्त्यावरचा छोटासा अपघात करणारा ड्रायव्हर असो, वा सफेद वर्दीवाले राजकारणी असो. कोणताही अपराधी सुटला नाही पाहीजे, तरच या देशात कायद्याला मानाचे स्थान राहील. तसेही कायद्याला लोकांच्या नजरेत किंमत राहिलेली नाही, म्हणूनच लोक स्वतःच कायदा हातात घेऊ लागले आहेत मग ते ब्लू-लाईन बसवर दगडफेक करुन प्रक्षोभ व्यक्त करणे असो, वा पकडलेल्या चोराला जागेवरच बेदम चोप देऊन ठार मारणे असो. हे सरकारचे आणि कायदा आणि सु-व्यवस्था सांभाळणार्‍या शासकांचे अपयश आहे. त्याबद्दल अर्थातच यांतील कोणालाही एका कवडीचीही शरम वाटत नाही. सरकारकडून दरमहा पगार घेऊन, सरकारी सुविधांचा लाभ घेऊन सुद्धा ह्या खोगीरभरताडांच्या निष्ठा सामान्य जनतेच्या हितांपेक्षा हफ्ता देणार्‍या पुंडांवर जास्त. सामान्य जनतेने काय करावे? हा प्रश्न आहेच. पण येथे एकच सांगावेसे वाटते की एका कोणत्या पक्षाला मत देऊन ही परिस्थिती बदलेल असे वाटत नाही. जनतेने स्वतः जाऊन या शासकांना त्यांच्या प्रत्येक कामाचा जाब विचारला पाहीजे. हवं तर जनजागृतीच्या समित्या स्थापन करुन त्याद्वारे या लोकांना धारेवर धरावे तरच कामे होतील. असो विषय थोडा भरकटतोय, पण मूळ हेच आहे. राज्यकर्ते सरळ झाले तर राज्य पण सरळ चालेल. गरिबाला मीठ-भाकर देखील खर्चिक होऊ लागली आहे हेच खरे... या राज्यकर्त्यांनी प्रत्येक विकासकामात ३०% पैसे खाल्ले तरी देशाचा विकास हळू हळू का होईना पण होईल. पण या पुंडांना त्यांच्या स्विस बॅंकेच्या खात्यात किती कोटी जमा होत आहेत याचीच चिंता असते. त्यामुळे विकासकामासाठीचे ८०-९०% पैसे कसे अदृष्य होतात हेच भाबड्या जनतेला कळत नाही.. असो, यदा यदा ही धर्मस्य म्हणणार्‍या भगवान श्रीकृष्णांची आठवण प्रकर्षाने होत आहे. भगवंता सामान्य जनांच्या सुखासाठी जन्म घे रे बाबा.... (नेभळट राज्यकर्त्यांच्या मतलबीपणामुळे खिन्न झालेला) सागर

प्राजु Sat, 10/27/2007 - 08:59
आता ज्या माणसाने तो कबुलीजवाब दिला तो मोदींच्याच पक्षातील ना? मग आता ५ वर्षांनी त्यांनी हे बाहेर का काढले? एक तर त्यांना दुसरर्‍या पक्षात जागा मिळाली असेल नाहीतर काही व्यक्तिगत वाद. जर त्याला मोदींचा विरोध करायचाच होता तर मग आताच का? असेच प्रकार आधीही भरपूर लोकांनी केले आहेत. पक्षात राहून त्यांना खरे/खोटे चांगले/वाईट कळत नसते का? तिथे असतो फक्त स्वार्थ.. आणि त्याला बळी पडतो आपण सामान्य लोक... हो... अशा माध्यमांची चौकशी व्हायलाच पाहिजे. देवदत्त यांच्याशी पूर्णपणे सहमत. - प्राजु.

धनंजय Sat, 10/27/2007 - 23:36
लोकशाहीत पुढार्‍यांना जबाब विचारण्याचे प्रमुख मार्ग तीन - न्यायालय आणि निवडणूक हे सर्वांना उपलब्ध असतात, आणि चौकशी हा तिसरा मार्ग अन्य लोकप्रतिनिधींना उपलब्ध असतो. हे तीन मार्ग एकमेकांना बाधक नव्हेत. पुढार्‍याविषयी महत्त्वाची माहितीची निवडणुकीपूर्वी उजळणी करणे हा संधिसाधूपणा नाही - निवडणूक नसतानासुद्धा माहिती दिली पाहिजे, हे खरे, पण त्यावेळी त्या माहितीचा मतदाराला लगेच उपयोग करून घेता येत नाही. त्यामुळे निवडणुकीजवळ ही माहिती पुन्हा मिळावी.

In reply to by धनंजय

पुढार्‍याविषयी महत्त्वाची माहितीची निवडणुकीपूर्वी उजळणी करणे हा संधिसाधूपणा नाही - निवडणूक नसतानासुद्धा माहिती दिली पाहिजे, हे खरे, पण त्यावेळी त्या माहितीचा मतदाराला लगेच उपयोग करून घेता येत नाही. त्यामुळे निवडणुकीजवळ ही माहिती पुन्हा मिळावी. पुर्णपणे सहमत आहे. इतर वेळी मतदाराला विचारतो कोण? एक समाजवादी पुढारी लोकशाहीत एका मताला सुद्धा किती महत्व असतं, मत विकाउ नाही, मतदार खरा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे, लोकप्रतिनिधी हा फक्त विश्वस्त आहे, वगैरे वगैरे ... हे सांगायला नगर जिल्ह्यातील खेड्यात खाजगीत प्रबोधन करत होते, एक गरीब शेतक-याने सगळे ऐकले. तो म्हणाला ते सगळ ठीक आहे , आत्ता पाच वाजेपर्यंत मत दिलं तर एक गांधीबाबा तरी भेटतोय. नंतर तो बी भेटणार नाही. ( गांधीबाबा म्हणजे पाचशे ची नोट हे सांगणे न लगे) प्रकाश घाटपांडे

In reply to by धनंजय

आजानुकर्ण Mon, 10/29/2007 - 22:11
सहमत आहे. तहलकाचे काय निष्कर्ष आहेत हे पहा. त्यांनी १० महिन्यापूर्वी जरी हे संशोधन(?) केले असते तरी हेच निष्कर्ष निघाले नसते का? उगाच वेळ चुकली वगैरे फाटे फोडण्यात काही पॉइंट नाही. त्यांचे निष्कर्ष खरे असतील तर मोदी हे दुसरे हिटलर आहेत असे म्हणावे लागेल.

In reply to by आजानुकर्ण

देवदत्त Mon, 10/29/2007 - 22:33
५ वर्षांपुर्वीच्या घटनेचे संशोधन १० महिन्यांपुर्वी केले. मग ह्या दहा महिन्यात ते काय कुंडली मांडून मुहुर्त शोधत होते? जर त्या सगळ्या गोष्टींचा निष्कर्ष ५ वर्षांपुर्वी किंवा १० महिन्यांपुर्वी तोच निघणार होता, तर मग सांगण्यात ही दिरंगाई का? जर एखादे सत्य बाहेर आले किंवा कळले, आणि मग त्याने कोणाला शिक्षा होउ शकते, लाखो लोकांना फायदा मिळत असेल तर मग ते तेव्हाच बाहेर पडले पाहिजे. बाकी, त्यांचे निष्कर्ष खरे असतील तर मोदी हे दुसरे हिटलर आहेत असे म्हणावे लागेल. ह्याच्याशी सहमत. पण ते ह्या सर्वाची नीट चौकशी झाल्यावर. ह्यात मी कोणत्याही पक्षाकडून मत मांडत नाही आहे. (सत्याच्या शोधातील) देवदत्त

आनंद पटवर्धन यांचे " राम के नाम" व " पिता पुत्र और धर्मयुद्ध" हे लघुपट या पार्श्वभुमीवर पहाण्यासारखे आहेत. हे लघुपट किती लोकांपर्यंत पोचले आहेत ते माहीत नाही. प्रकाश घाटपांडे

----अशा गोष्टी बाहेर काढण्यात (?) प्रसार माध्यमे आणि तहलका सारखे बॉम्बर ह्यांनी आपली विश्वासार्हता कधीच गमाविली आहे . देवदत्त यांच्याशी पूर्णपणे सहमत. व्रुत्तपत्रे आणि न्युज चॅनेल यांनी आपली विश्वासार्हता गमावणे म्हणजे, कुंपणानेच शेत खाण्यासारखे आहे.

देवदत्त Fri, 10/26/2007 - 10:52
संदर्भ मिळेल का? माझ्या घरी दूरदर्शन (संच) नाही. घरी वॄत्तपत्रही येत नाही. आणि कार्यालयात बहुतेक संकेतस्थळांना मज्जाव आहे. देवदत्त (अर्जुनाचा शंख)

In reply to by देवदत्त

नवी दिल्ली, ता. २५ - गुजरातच्या दंगलींमागील खरे खलनायक मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हेच होते आणि तीन दिवसांपर्यंत "वाटेल ते करण्याची' खुली सूट त्यांनी दंगलखोरांना दिली होती; शिवाय वंशसंहारानंतर "आप धन्य हो' असे म्हणत त्यांना शाबासकीही दिली, अशी धक्कादायक माहिती "तहलका' नियतकालिकाने आज येथे दिली. ....... बातमी दै. सकाळ दि, २६ अक्टोंबर २००७ खाली वाच http://esakal.com/esakal/esakal/rightframe.html प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

सागर Fri, 10/26/2007 - 11:35
ज्या विधायकाने तहलकाला मुलाखत दिली त्याने स्वतः कबूल केले की - पंजाबवरुन १ ट्रक भरुन तलवारी दंगलीसाठी मागवल्या होत्या - ६० लोकांना एका गावात ठार केले - गर्भवती स्त्रीचे पोट चिरले - एका मुस्लिमाचे हात पाय तोडून त्याला जिवंत जाळले मानवतेला काळीमा फासणारी कृत्ये आहेत ही ..

In reply to by प्रकाश घाटपांडे

हरिप्रसाद Fri, 10/26/2007 - 19:05
निवडणुकिच्या तोंडावर आलेल्या या तेहलका मध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. वेळोवेळी या गोष्टि प्रकाशाला आल्या आहेत. धक्कादायक, क्रुर, र्निधुण असे शब्द ऐकायला बरे वाटतात. पण ज्यां लोकांनी हे भोगले आहे त्यांनाच खरे काय ते माहित. आज काल गुजरातमध्य काहिही झाले तर लगेच "मोदींच्या" नावाने ठणाणा करण्याची फॅशन आली आहे. मला वाटते की गुजरात दंगली सोडुन दुसरा कोणताही मुद्दा यावेळी विरोधकांकडे नाही कारन विकास या मुद्द्यावर मोदींनी केव्हाच विरोधकांची तोंडे बंद केली आहेत. जे काही दंगली मध्य झाले ते निश्चीतच अमानवीय होते पण यात मोदींचा प्रत्यक्ष हात आहे असे कसे म्हणता येईल. आणि कुठल्या मोदी विरोधकाने दिलेल्या जबानीवर विश्वास न ठेवण्यातच "मिसळपावच्या सुज्ञ वाचकांचे " शहाणपण आहे. कारण हे किती फोल आहे हे खुप वेळा सिध्ध झाले आहे. तसे "सकाळ व तेहलका " चा पारदर्शीपण जगविख्यात आहेच.............. चालयचेच निवडणुका म्हटल्यावर असा धुराळा तर उडायचाच........... पण शेवटी विजयाची माळ मोदिंच्याच गळ्यात पडणार आहे.

In reply to by हरिप्रसाद

राजे Sat, 10/27/2007 - 00:03
"तेहलका " असे नसून तहलका असे असे आहे. सुध्द लेखन कसा असावे हे सागण्याच्या विनम्र प्रतीसाद नही आहे आहे सांगणे ग्रजेचे आहे. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

देवदत्त Fri, 10/26/2007 - 22:06
अशा गोष्टी बाहेर काढण्यात (?) प्रसार माध्यमे आणि तहलका सारखे बॉम्बर ह्यांनी आपली विश्वासार्हता कधीच गमाविली आहे . आता हे प्रकार फक्त स्वतःची लोकप्रियता वाढविण्याकरिता शोधले (की तयार केले?) जातात असे मला वाटते. आणि मग निवडणुकीचा काळ म्हणजे पर्वणीच. आता ज्या माणसाने तो कबुलीजवाब दिला तो मोदींच्याच पक्षातील ना? मग आता ५ वर्षांनी त्यांनी हे बाहेर का काढले? एक तर त्यांना दुसरर्‍या पक्षात जागा मिळाली असेल नाहीतर काही व्यक्तिगत वाद. जर त्याला मोदींचा विरोध करायचाच होता तर मग आताच का? असेच प्रकार आधीही भरपूर लोकांनी केले आहेत. पक्षात राहून त्यांना खरे/खोटे चांगले/वाईट कळत नसते का? तिथे असतो फक्त स्वार्थ.. आणि त्याला बळी पडतो आपण सामान्य लोक... हो... अशा माध्यमांची चौकशी व्हायलाच पाहिजे. देवदत्त (अर्जुनाचा शंख)

In reply to by देवदत्त

कोलबेर Sat, 10/27/2007 - 23:00
- पंजाबवरुन १ ट्रक भरुन तलवारी दंगलीसाठी मागवल्या होत्या - ६० लोकांना एका गावात ठार केले - गर्भवती स्त्रीचे पोट चिरले - एका मुस्लिमाचे हात पाय तोडून त्याला जिवंत जाळले सागर ह्यांनी दिलेल्या घटनांकडे पाहिले असता, ५ वर्ष काय ५० वर्ष काय निवडणुकीआधी की निवडणुकीनंतर ह्या गोष्टी बाहेर आल्याच पाहिजेत. 'निवडणुकीच्या तोंडावर स्वार्थ साधणे' ह्यातले गांभिर्य वर दिलेल्या घटनांसमोर मलातरी नगण्य वाटते. आपला स्वार्थ साधण्याच्या हेतूने का असेना ही माणुसकीला काळीमा फासणारी कॄत्ये बाहेर आली तर त्यात काय वावगे आहे?

In reply to by कोलबेर

देवदत्त Sun, 10/28/2007 - 00:04
माणुसकीला काळीमा फासणारी कॄत्ये बाहेर आली तर त्यात काय वावगे आहे? ह्यात वावगे काहीच नाही. वरील मुद्दयात ... - ६० लोकांना एका गावात ठार केले - गर्भवती स्त्रीचे पोट चिरले - एका मुस्लिमाचे हात पाय तोडून त्याला जिवंत जाळले हे झाले ह्याचा अत्यंत खेद वाटतो. नेहमीचेच म्हणून टाळू इच्छित नाही. हे प्रकार करणारे नराधमच आहेत. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. बहुतेक प्रकार पूर्वनियोजीत असू शकतात, किंवा प्रक्षोभित जमाव हेही कारण असू शकते. म्हणतात ना गर्दीला अक्कल नसते. माझे म्हणणे आहे की प्रथमतः ह्या सर्व प्रकाराची नीट चौकशी झाली पाहिजे. मग त्या माणसाने तसला कबुलीजवाब का दिला ते शोधले पाहिजे. संपुर्ण प्रकरणात विश्वासार्ह गोष्टी किती आहेत त्या बाहेर आल्या पाहिजेत. आणि गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. परंतु, हे असे लिहिण्याचे कारण की, ह्या आधीही असली प्रकरणे बाहेर आलीत (की काढलीत) त्यांचे काय झाले? किती लोकांना शिक्षा झाली? मागील महिन्यात एका दूरदर्शन वाहिनीवर बंदी घालण्यात आली, कारण एका बनावट स्टिंग ऑपरेशन मध्ये त्यांनी काही प्रकरण सांगितले होते. त्याआधी, बहुधा मागील वर्षी, एका माणसाने सरकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याची धमकी दिली होती. त्याची खबर एका (की बहुतेक?) वॄत्तवाहिन्यांना होती परंतु त्या लोकांनी ही माहिती पोलिसांना दिली नाही, ह्यामागे त्यांचा स्वार्थच दिसतो. मग भले एखादा माणूस त्यांच्यासमोर आत्महत्या करू देत. त्यांना मसाला मिळाला ना? वास्तविक पाहता ह्या वेळी आपण जी माणुसकी म्हणतो त्याप्रमाणे त्या वॄत्तवाहिनीच्या लोकांनी त्याला समजावले पाहिजे की तू असला प्रकार करू नकोस. आम्ही तुझे गार्‍हाणे सरकार कडे पोहोचवू. पण तसे नाही झाले. म्हणूनच मी लिहिले होते ... ह्यांनी आपली विश्वासार्हता कधीच गमाविली आहे आता ह्या प्रकरणात आपण इथे बसून काथ्याकूट करत बसलोय. पण एक वाटतं, प्रसारमाध्यमांनी एखाद्या प्रकरणावर जोर दिला की आपण त्यावर चर्चा करत बसतो. त्यात बहुतेक वेळा नामवंताचेच ते प्रकरण असते. परंतु आपल्या समोर रस्त्यावर एखाद्या माणसाला एखादा गाडीवाला टक्कर मारून गेला तर किती लोक त्या गाडीवाल्याला शिक्षा झाली पाहिजे म्हणून दाद मागतात? मोजकेच लोक. तसले फक्त मी जेसिका लाल हत्याकांड प्रकरणातच लोकांना जागृत झालेले (की एकत्र पुढे आलेले) पाहिले. (त्यात रंग दे बसंती ने ही थोडाफार हातभार लावला असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.) (निर्विकार) देवदत्त

In reply to by देवदत्त

सागर Tue, 10/30/2007 - 12:42
अगदी बरोबर बोललात देवदत्त, अत्याचार होतात आणि होतच राहतात. रस्त्यावरचा छोटासा अपघात करणारा ड्रायव्हर असो, वा सफेद वर्दीवाले राजकारणी असो. कोणताही अपराधी सुटला नाही पाहीजे, तरच या देशात कायद्याला मानाचे स्थान राहील. तसेही कायद्याला लोकांच्या नजरेत किंमत राहिलेली नाही, म्हणूनच लोक स्वतःच कायदा हातात घेऊ लागले आहेत मग ते ब्लू-लाईन बसवर दगडफेक करुन प्रक्षोभ व्यक्त करणे असो, वा पकडलेल्या चोराला जागेवरच बेदम चोप देऊन ठार मारणे असो. हे सरकारचे आणि कायदा आणि सु-व्यवस्था सांभाळणार्‍या शासकांचे अपयश आहे. त्याबद्दल अर्थातच यांतील कोणालाही एका कवडीचीही शरम वाटत नाही. सरकारकडून दरमहा पगार घेऊन, सरकारी सुविधांचा लाभ घेऊन सुद्धा ह्या खोगीरभरताडांच्या निष्ठा सामान्य जनतेच्या हितांपेक्षा हफ्ता देणार्‍या पुंडांवर जास्त. सामान्य जनतेने काय करावे? हा प्रश्न आहेच. पण येथे एकच सांगावेसे वाटते की एका कोणत्या पक्षाला मत देऊन ही परिस्थिती बदलेल असे वाटत नाही. जनतेने स्वतः जाऊन या शासकांना त्यांच्या प्रत्येक कामाचा जाब विचारला पाहीजे. हवं तर जनजागृतीच्या समित्या स्थापन करुन त्याद्वारे या लोकांना धारेवर धरावे तरच कामे होतील. असो विषय थोडा भरकटतोय, पण मूळ हेच आहे. राज्यकर्ते सरळ झाले तर राज्य पण सरळ चालेल. गरिबाला मीठ-भाकर देखील खर्चिक होऊ लागली आहे हेच खरे... या राज्यकर्त्यांनी प्रत्येक विकासकामात ३०% पैसे खाल्ले तरी देशाचा विकास हळू हळू का होईना पण होईल. पण या पुंडांना त्यांच्या स्विस बॅंकेच्या खात्यात किती कोटी जमा होत आहेत याचीच चिंता असते. त्यामुळे विकासकामासाठीचे ८०-९०% पैसे कसे अदृष्य होतात हेच भाबड्या जनतेला कळत नाही.. असो, यदा यदा ही धर्मस्य म्हणणार्‍या भगवान श्रीकृष्णांची आठवण प्रकर्षाने होत आहे. भगवंता सामान्य जनांच्या सुखासाठी जन्म घे रे बाबा.... (नेभळट राज्यकर्त्यांच्या मतलबीपणामुळे खिन्न झालेला) सागर

प्राजु Sat, 10/27/2007 - 08:59
आता ज्या माणसाने तो कबुलीजवाब दिला तो मोदींच्याच पक्षातील ना? मग आता ५ वर्षांनी त्यांनी हे बाहेर का काढले? एक तर त्यांना दुसरर्‍या पक्षात जागा मिळाली असेल नाहीतर काही व्यक्तिगत वाद. जर त्याला मोदींचा विरोध करायचाच होता तर मग आताच का? असेच प्रकार आधीही भरपूर लोकांनी केले आहेत. पक्षात राहून त्यांना खरे/खोटे चांगले/वाईट कळत नसते का? तिथे असतो फक्त स्वार्थ.. आणि त्याला बळी पडतो आपण सामान्य लोक... हो... अशा माध्यमांची चौकशी व्हायलाच पाहिजे. देवदत्त यांच्याशी पूर्णपणे सहमत. - प्राजु.

धनंजय Sat, 10/27/2007 - 23:36
लोकशाहीत पुढार्‍यांना जबाब विचारण्याचे प्रमुख मार्ग तीन - न्यायालय आणि निवडणूक हे सर्वांना उपलब्ध असतात, आणि चौकशी हा तिसरा मार्ग अन्य लोकप्रतिनिधींना उपलब्ध असतो. हे तीन मार्ग एकमेकांना बाधक नव्हेत. पुढार्‍याविषयी महत्त्वाची माहितीची निवडणुकीपूर्वी उजळणी करणे हा संधिसाधूपणा नाही - निवडणूक नसतानासुद्धा माहिती दिली पाहिजे, हे खरे, पण त्यावेळी त्या माहितीचा मतदाराला लगेच उपयोग करून घेता येत नाही. त्यामुळे निवडणुकीजवळ ही माहिती पुन्हा मिळावी.

In reply to by धनंजय

पुढार्‍याविषयी महत्त्वाची माहितीची निवडणुकीपूर्वी उजळणी करणे हा संधिसाधूपणा नाही - निवडणूक नसतानासुद्धा माहिती दिली पाहिजे, हे खरे, पण त्यावेळी त्या माहितीचा मतदाराला लगेच उपयोग करून घेता येत नाही. त्यामुळे निवडणुकीजवळ ही माहिती पुन्हा मिळावी. पुर्णपणे सहमत आहे. इतर वेळी मतदाराला विचारतो कोण? एक समाजवादी पुढारी लोकशाहीत एका मताला सुद्धा किती महत्व असतं, मत विकाउ नाही, मतदार खरा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे, लोकप्रतिनिधी हा फक्त विश्वस्त आहे, वगैरे वगैरे ... हे सांगायला नगर जिल्ह्यातील खेड्यात खाजगीत प्रबोधन करत होते, एक गरीब शेतक-याने सगळे ऐकले. तो म्हणाला ते सगळ ठीक आहे , आत्ता पाच वाजेपर्यंत मत दिलं तर एक गांधीबाबा तरी भेटतोय. नंतर तो बी भेटणार नाही. ( गांधीबाबा म्हणजे पाचशे ची नोट हे सांगणे न लगे) प्रकाश घाटपांडे

In reply to by धनंजय

आजानुकर्ण Mon, 10/29/2007 - 22:11
सहमत आहे. तहलकाचे काय निष्कर्ष आहेत हे पहा. त्यांनी १० महिन्यापूर्वी जरी हे संशोधन(?) केले असते तरी हेच निष्कर्ष निघाले नसते का? उगाच वेळ चुकली वगैरे फाटे फोडण्यात काही पॉइंट नाही. त्यांचे निष्कर्ष खरे असतील तर मोदी हे दुसरे हिटलर आहेत असे म्हणावे लागेल.

In reply to by आजानुकर्ण

देवदत्त Mon, 10/29/2007 - 22:33
५ वर्षांपुर्वीच्या घटनेचे संशोधन १० महिन्यांपुर्वी केले. मग ह्या दहा महिन्यात ते काय कुंडली मांडून मुहुर्त शोधत होते? जर त्या सगळ्या गोष्टींचा निष्कर्ष ५ वर्षांपुर्वी किंवा १० महिन्यांपुर्वी तोच निघणार होता, तर मग सांगण्यात ही दिरंगाई का? जर एखादे सत्य बाहेर आले किंवा कळले, आणि मग त्याने कोणाला शिक्षा होउ शकते, लाखो लोकांना फायदा मिळत असेल तर मग ते तेव्हाच बाहेर पडले पाहिजे. बाकी, त्यांचे निष्कर्ष खरे असतील तर मोदी हे दुसरे हिटलर आहेत असे म्हणावे लागेल. ह्याच्याशी सहमत. पण ते ह्या सर्वाची नीट चौकशी झाल्यावर. ह्यात मी कोणत्याही पक्षाकडून मत मांडत नाही आहे. (सत्याच्या शोधातील) देवदत्त

आनंद पटवर्धन यांचे " राम के नाम" व " पिता पुत्र और धर्मयुद्ध" हे लघुपट या पार्श्वभुमीवर पहाण्यासारखे आहेत. हे लघुपट किती लोकांपर्यंत पोचले आहेत ते माहीत नाही. प्रकाश घाटपांडे

----अशा गोष्टी बाहेर काढण्यात (?) प्रसार माध्यमे आणि तहलका सारखे बॉम्बर ह्यांनी आपली विश्वासार्हता कधीच गमाविली आहे . देवदत्त यांच्याशी पूर्णपणे सहमत. व्रुत्तपत्रे आणि न्युज चॅनेल यांनी आपली विश्वासार्हता गमावणे म्हणजे, कुंपणानेच शेत खाण्यासारखे आहे.
आज तहलकाचा नवा बॉम्ब बघितलात? निवडणुकीच्या तोंडवर बरोब्बर कसा फुटतो शोध पत्रकारितेचा टाईम बॉम्ब? अशा माध्यमांना कायमचा चौकशी आयोगाचा दर्जा दिला तर?

एका शीघ्र कवीची शीघ्र कविता !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

कोलबेर Fri, 10/26/2007 - 09:34
मस्त कविता! ---------------------------------------------------------------------------------------------------------------- काय बिरुटे सर आज चुकुन शर्ट वगैरे न घालताच बाहेर पडला नाहीत ना? 'प्रा.डॉ.दिलीप बिरुटे' हा उल्लेख नुसता 'दिलीप' असा केलेला पाहुन आम्हालातरि तसेच वाटले बॉ! ह.घ्या :-)

सहज Fri, 10/26/2007 - 09:39
रंग काय, अन भांडण काय सतत रुसणे, फूगणे काय मुक्याच्या बडबडीला तर काही भाव नाय आलो (/आले) काय किंवा गेलो (/गेले) काय कोणाला फरक पडतो काय इकडे पाहीलय तिकडे पाहीलय काय चाललेय कळतच नाय मूड आहे तोवर येणार हाय आल्यावर मग जायचेच हाय काम आले की सगळ्यांचेच पसार होतात पाय लेखनाचा किडा जाळं म्हणून विणलाय प्रतिसाद अडकायची वाट बघतोय ह्या दोन्ही शिवाय खरे काही असतेच काय?

In reply to by सहज

सहजराव, आमच्या कवितेपेक्षा आपलीच कविता आम्हाला अधिक आवडली. अर्थात आपण आपल्या प्रतिभेमुळे कोणत्याही प्रांतात 'सहजपणे' प्रवेश करु शकता, हे काही आम्ही सांगण्याची गरज राहिलेली नाही ! आम्हाला यापुढे आपली कविताही वाचायला आवडेल .
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज Sat, 10/27/2007 - 10:11
आमचं थोड ते केशवसुमारांसारखे आहे, समोर काही असेल त्यावरून सुचते. त्यामुळे आमच्या कवितेसाठी तुम्हाला आधी लिहाव्या लागतील. पण आमच सगळं सहज यशस्वी होत असतं. त्यामूळे कोणाची वाट बघा, हूरहूर, झूरणे, आठवण असे काव्य काही जमायचे सुख आम्हाला नाही. :-(त्याबाबतीत तुम्ही लकी!!! कोणाला काही कोणाला काही. तुम्हास काव्य आम्हास "कवीता" :-)

राजे Fri, 10/26/2007 - 09:52
क्या बात है.... मस्तच "या शहरातून त्या शहरात, माणसाच्या विचारांच्या वणव्यात, त्या संस्थळावरुन या संस्थळावर, मराठी शब्दांच्या भावविश्वात." सुंदर. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

टग्या Fri, 10/26/2007 - 11:15
> मिसळपाववर 'दिलीप' लिहितो काय > उभ्या उभ्या वाचून जा ! यापुढे 'मिसळीत पडली माशी, दिलीप राहिला उपाशी' या दोन ओळी लिहायच्या राहून गेल्या आहेत, असे का कोण जाणे, राहूनराहून वाटत राहिले.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Fri, 10/26/2007 - 11:35
यापुढे 'मिसळीत पडली माशी, दिलीप राहिला उपाशी' या दोन ओळी लिहायच्या राहून गेल्या आहेत, असे का कोण जाणे, राहूनराहून वाटत राहिले. मस्त! :)

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

ट्ग्याराव ! 'मिसळीत पडली माशी, दिलीप राहिला उपाशी' सही ! जमलं असतं राव, या दोन ओळी टाकल्या असत्या तर ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

आमोद शिंदे Fri, 07/23/2010 - 02:05
यापुढे 'मिसळीत पडली माशी, दिलीप राहिला उपाशी' या दोन ओळी लिहायच्या राहून गेल्या आहेत, असे का कोण जाणे, राहूनराहून वाटत राहिले. =)) =)) हे सगळे भन्नाट आयडी कुठे गेले कुणी सांगेल का?

बेसनलाडू Fri, 10/26/2007 - 11:29
म्हणजे मुक्याने बोलणे आणि 'मुक्याने' बोलणेही !! वा प्रोफेसर वा!! आली तशी निघून जा, मिसळपाववर 'दिलीप' लिहितो काय उभ्या उभ्या वाचून जा ! हाहाहा! हे भारी! .. कल्पनाविलास - तात्यांनी ही कविता लिहिली असती तर उभ्या उभ्या वाचून जा नंतर मगरूर-ए-मुहब्बत सारखे मस्तपैकी 'तिच्यायला' किंवा 'च्यामारी' टाकले असते, असे मला उगाच दिसले. सखी, मिसळ आणि ग्लेनफिडिच यांत ते प्रायॉरिटी क्यूइंग / ऑर्डरिंग कसे करत असावेत बॉ? तात्या हघ्याहेवेसांनल!

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर Fri, 10/26/2007 - 11:34
सखी, मिसळ आणि ग्लेनफिडिच यांत ते प्रायॉरिटी क्यूइंग / ऑर्डरिंग कसे करत असावेत बॉ? हम्म प्रायॉरिटी लावणं कठीण आहे बॉ! :) तात्या.

सागर Fri, 10/26/2007 - 11:41
दिलीपराव, लय भारी कविता हाय... खास करुन हे मस्तच हाय ----------------------------- सखे ....! तु एकदा ये ! आली तशी निघून जा, मिसळपाववर 'दिलीप' लिहितो काय उभ्या उभ्या वाचून जा ! ----------------------------- आन् येक सांगावेसे वाटते तुमि म्हन्जे एक छुपे प्रतिभावान कलाकार आहात प्रा.डॉ.दिलीप बिरुटे अजून काय काय बिरुदे मिरवतात देवच जाणे मला तर आत्त्तापर्यंत प्रा. आणि डॉ.हेच माहीत होते त्यात क. आणि ले. ची भर :) लय भारी अशाच फाश्ट ट्रॅक कविता लिहीत जावा (कधीकधी काव्य लिहीणारा) सागर

स्वाती दिनेश Fri, 10/26/2007 - 12:07
छान आहे कविता तुमची प्रोफेसर साहेब आणि सहजरावांचा शिघ्र प्रतिसादही आवडला.:) स्वाती

प्रियाली Fri, 10/26/2007 - 15:11
सर, कालच म्हटलं तुम्हाला की कविता अजाबात कळत नाहीत पण ही कळली हो! मस्त आहे. तु एकदा ये ! आली तशी निघून जा, मिसळपाववर 'दिलीप' लिहितो काय उभ्या उभ्या वाचून जा ! हे म्हणजे रंजीशही सही दिलही दुखाने के लिये आ| आ फिरसे मुझे छोडके जाने के लिये आ| सारखे.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर Fri, 10/26/2007 - 19:05
एकदा ये ! आली तशी निघून जा, मिसळपाववर 'दिलीप' लिहितो काय उभ्या उभ्या वाचून जा ! हे म्हणजे रंजीशही सही दिलही दुखाने के लिये आ| आ फिरसे मुझे छोडके जाने के लिये आ| सारखे. क्या बात है....:) आपला, (दिल दुखावलेला) तात्या.

In reply to by प्रियाली

कविता अजाबात कळत नाहीत पण ही कळली हो! मस्त आहे. रंजीशही सही दिलही दुखाने के लिये आ| आ फिरसे मुझे छोडके जाने के लिये आ| कविता कळत नाही म्हणायचं आणि जखमेवर बरोबर नमक झिडकायचं, लय भारी शेर बरं का ! :) खरे तर तिने आता येऊच नये, हो ! एक गझलकार म्हणतो...... पावसात भिजण्याचे मौसम टळून गेले मैफिलीत आसवांच्या आयुष्य जळून गेले. ती देखणी तिला जडलाय छंद कत्तलीचा अश्रुंच्या फुलांची आता काय खैर आहे ? आपल्याला कविता आवडली, कळली , प्रतिक्रियेबद्दल पुन्हा एकदा आपले आभार !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रमोद देव Fri, 10/26/2007 - 15:25
सखे ....! तु एकदा ये ! आली तशी निघून जा, मिसळपाववर 'दिलीप' लिहितो काय उभ्या उभ्या वाचून जा ! प्रा.डॉ. ना एकेरी हाक मारणारी ही कोण बरे?(प्रेयसी की पत्नी?) दालमे कुछ काला है! पण कुणासाठीही असेना का, कविता आवडली. लै झ्याक है!

नमस्कार, आमच्या थातूर-मातुर शब्दाच्या रचनेतला भाव आपल्याला समजला आणि आपण सर्वांनी जी भरभरुन दाद दिली, त्यामुळे शीघ्र कवी भारावून गेला आहे. आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो !
अंदाजच आला नाही, काय तिच्या मनात आहे. पेटल्यावर कळाले मला, मी विरहाच्या वनात आहे. पापण्यात साठवले , मी सारे तिचे सोहळे तोच आकांत अजून, माझ्या कवितेत आहे. धन्यवाद !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु Sat, 10/27/2007 - 09:31
सखे ....! तु एकदा ये ! आली तशी निघून जा, मिसळपाववर 'दिलीप' लिहितो काय उभ्या उभ्या वाचून जा ! ... असं कसं हो... आली तशी बघून जा.. मिसळपाव सोबत 'दिलीप' आणखी काय खातो उभ्या उभ्या तू ही खाऊन जा! चालेल का हो? - प्राजु.

In reply to by प्राजु

आली तशी बघून जा.. मिसळपाव सोबत 'दिलीप' आणखी काय खातो उभ्या उभ्या तू ही खाऊन जा! हाहाहाहा :)))))))) चालेल चालेल. अन आमचे बील भरुन जा ! अशीही ओळ टाकू तिथे ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्रेमर Fri, 07/23/2010 - 03:38
लई भारी! -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ बाकी चालू द्या.

हर्षद आनंदी Fri, 07/23/2010 - 02:14
सुंदर कवितेला, तात्यांच्या भन्नाट प्रतिसादांनी अजुनच रंग चढलाय.!! शेरो-शायरी जबरा दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

निशांत_खाडे Wed, 02/24/2016 - 22:40
प्रा. डॉ. दिलीप बरुटे परत एकदा म्हणावेसे वाटते, "रिकामी जागा भरून काढण्याकरता केलेले निव्वळ वर्तमानपत्री लिखाण" तसेही आपण संपादन करता असे वाटते त्यामुळे आपनाच्या विरोधात काही बोलावे इतकी आमच्यात हिम्मत नाही. राग येऊ द्या हवे तर आपण बोलायला घाबरत नाही ब्वा!

In reply to by निशांत_खाडे

सतिश गावडे Wed, 02/24/2016 - 23:01
सदस्यकाळ 3 days 23 hours
३ दिवसांचा सदस्यकाळ आणि थेट हल्ला. जरा दमाने तरी घ्यायचे होते. =)) पण अगदी माझ्या मनातले लिहीलेत. प्रा. डॉ. दिलीप बिरुटेंना काय कविता बिविता लिहिता येत नाही. बाकी काय म्हणता? इकडेच आहात की गेलात तिकडे परत?

कोलबेर Fri, 10/26/2007 - 09:34
मस्त कविता! ---------------------------------------------------------------------------------------------------------------- काय बिरुटे सर आज चुकुन शर्ट वगैरे न घालताच बाहेर पडला नाहीत ना? 'प्रा.डॉ.दिलीप बिरुटे' हा उल्लेख नुसता 'दिलीप' असा केलेला पाहुन आम्हालातरि तसेच वाटले बॉ! ह.घ्या :-)

सहज Fri, 10/26/2007 - 09:39
रंग काय, अन भांडण काय सतत रुसणे, फूगणे काय मुक्याच्या बडबडीला तर काही भाव नाय आलो (/आले) काय किंवा गेलो (/गेले) काय कोणाला फरक पडतो काय इकडे पाहीलय तिकडे पाहीलय काय चाललेय कळतच नाय मूड आहे तोवर येणार हाय आल्यावर मग जायचेच हाय काम आले की सगळ्यांचेच पसार होतात पाय लेखनाचा किडा जाळं म्हणून विणलाय प्रतिसाद अडकायची वाट बघतोय ह्या दोन्ही शिवाय खरे काही असतेच काय?

In reply to by सहज

सहजराव, आमच्या कवितेपेक्षा आपलीच कविता आम्हाला अधिक आवडली. अर्थात आपण आपल्या प्रतिभेमुळे कोणत्याही प्रांतात 'सहजपणे' प्रवेश करु शकता, हे काही आम्ही सांगण्याची गरज राहिलेली नाही ! आम्हाला यापुढे आपली कविताही वाचायला आवडेल .
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज Sat, 10/27/2007 - 10:11
आमचं थोड ते केशवसुमारांसारखे आहे, समोर काही असेल त्यावरून सुचते. त्यामुळे आमच्या कवितेसाठी तुम्हाला आधी लिहाव्या लागतील. पण आमच सगळं सहज यशस्वी होत असतं. त्यामूळे कोणाची वाट बघा, हूरहूर, झूरणे, आठवण असे काव्य काही जमायचे सुख आम्हाला नाही. :-(त्याबाबतीत तुम्ही लकी!!! कोणाला काही कोणाला काही. तुम्हास काव्य आम्हास "कवीता" :-)

राजे Fri, 10/26/2007 - 09:52
क्या बात है.... मस्तच "या शहरातून त्या शहरात, माणसाच्या विचारांच्या वणव्यात, त्या संस्थळावरुन या संस्थळावर, मराठी शब्दांच्या भावविश्वात." सुंदर. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

टग्या Fri, 10/26/2007 - 11:15
> मिसळपाववर 'दिलीप' लिहितो काय > उभ्या उभ्या वाचून जा ! यापुढे 'मिसळीत पडली माशी, दिलीप राहिला उपाशी' या दोन ओळी लिहायच्या राहून गेल्या आहेत, असे का कोण जाणे, राहूनराहून वाटत राहिले.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Fri, 10/26/2007 - 11:35
यापुढे 'मिसळीत पडली माशी, दिलीप राहिला उपाशी' या दोन ओळी लिहायच्या राहून गेल्या आहेत, असे का कोण जाणे, राहूनराहून वाटत राहिले. मस्त! :)

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

ट्ग्याराव ! 'मिसळीत पडली माशी, दिलीप राहिला उपाशी' सही ! जमलं असतं राव, या दोन ओळी टाकल्या असत्या तर ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

आमोद शिंदे Fri, 07/23/2010 - 02:05
यापुढे 'मिसळीत पडली माशी, दिलीप राहिला उपाशी' या दोन ओळी लिहायच्या राहून गेल्या आहेत, असे का कोण जाणे, राहूनराहून वाटत राहिले. =)) =)) हे सगळे भन्नाट आयडी कुठे गेले कुणी सांगेल का?

बेसनलाडू Fri, 10/26/2007 - 11:29
म्हणजे मुक्याने बोलणे आणि 'मुक्याने' बोलणेही !! वा प्रोफेसर वा!! आली तशी निघून जा, मिसळपाववर 'दिलीप' लिहितो काय उभ्या उभ्या वाचून जा ! हाहाहा! हे भारी! .. कल्पनाविलास - तात्यांनी ही कविता लिहिली असती तर उभ्या उभ्या वाचून जा नंतर मगरूर-ए-मुहब्बत सारखे मस्तपैकी 'तिच्यायला' किंवा 'च्यामारी' टाकले असते, असे मला उगाच दिसले. सखी, मिसळ आणि ग्लेनफिडिच यांत ते प्रायॉरिटी क्यूइंग / ऑर्डरिंग कसे करत असावेत बॉ? तात्या हघ्याहेवेसांनल!

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर Fri, 10/26/2007 - 11:34
सखी, मिसळ आणि ग्लेनफिडिच यांत ते प्रायॉरिटी क्यूइंग / ऑर्डरिंग कसे करत असावेत बॉ? हम्म प्रायॉरिटी लावणं कठीण आहे बॉ! :) तात्या.

सागर Fri, 10/26/2007 - 11:41
दिलीपराव, लय भारी कविता हाय... खास करुन हे मस्तच हाय ----------------------------- सखे ....! तु एकदा ये ! आली तशी निघून जा, मिसळपाववर 'दिलीप' लिहितो काय उभ्या उभ्या वाचून जा ! ----------------------------- आन् येक सांगावेसे वाटते तुमि म्हन्जे एक छुपे प्रतिभावान कलाकार आहात प्रा.डॉ.दिलीप बिरुटे अजून काय काय बिरुदे मिरवतात देवच जाणे मला तर आत्त्तापर्यंत प्रा. आणि डॉ.हेच माहीत होते त्यात क. आणि ले. ची भर :) लय भारी अशाच फाश्ट ट्रॅक कविता लिहीत जावा (कधीकधी काव्य लिहीणारा) सागर

स्वाती दिनेश Fri, 10/26/2007 - 12:07
छान आहे कविता तुमची प्रोफेसर साहेब आणि सहजरावांचा शिघ्र प्रतिसादही आवडला.:) स्वाती

प्रियाली Fri, 10/26/2007 - 15:11
सर, कालच म्हटलं तुम्हाला की कविता अजाबात कळत नाहीत पण ही कळली हो! मस्त आहे. तु एकदा ये ! आली तशी निघून जा, मिसळपाववर 'दिलीप' लिहितो काय उभ्या उभ्या वाचून जा ! हे म्हणजे रंजीशही सही दिलही दुखाने के लिये आ| आ फिरसे मुझे छोडके जाने के लिये आ| सारखे.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर Fri, 10/26/2007 - 19:05
एकदा ये ! आली तशी निघून जा, मिसळपाववर 'दिलीप' लिहितो काय उभ्या उभ्या वाचून जा ! हे म्हणजे रंजीशही सही दिलही दुखाने के लिये आ| आ फिरसे मुझे छोडके जाने के लिये आ| सारखे. क्या बात है....:) आपला, (दिल दुखावलेला) तात्या.

In reply to by प्रियाली

कविता अजाबात कळत नाहीत पण ही कळली हो! मस्त आहे. रंजीशही सही दिलही दुखाने के लिये आ| आ फिरसे मुझे छोडके जाने के लिये आ| कविता कळत नाही म्हणायचं आणि जखमेवर बरोबर नमक झिडकायचं, लय भारी शेर बरं का ! :) खरे तर तिने आता येऊच नये, हो ! एक गझलकार म्हणतो...... पावसात भिजण्याचे मौसम टळून गेले मैफिलीत आसवांच्या आयुष्य जळून गेले. ती देखणी तिला जडलाय छंद कत्तलीचा अश्रुंच्या फुलांची आता काय खैर आहे ? आपल्याला कविता आवडली, कळली , प्रतिक्रियेबद्दल पुन्हा एकदा आपले आभार !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रमोद देव Fri, 10/26/2007 - 15:25
सखे ....! तु एकदा ये ! आली तशी निघून जा, मिसळपाववर 'दिलीप' लिहितो काय उभ्या उभ्या वाचून जा ! प्रा.डॉ. ना एकेरी हाक मारणारी ही कोण बरे?(प्रेयसी की पत्नी?) दालमे कुछ काला है! पण कुणासाठीही असेना का, कविता आवडली. लै झ्याक है!

नमस्कार, आमच्या थातूर-मातुर शब्दाच्या रचनेतला भाव आपल्याला समजला आणि आपण सर्वांनी जी भरभरुन दाद दिली, त्यामुळे शीघ्र कवी भारावून गेला आहे. आपले सर्वांचे मनापासून आभार मानतो !
अंदाजच आला नाही, काय तिच्या मनात आहे. पेटल्यावर कळाले मला, मी विरहाच्या वनात आहे. पापण्यात साठवले , मी सारे तिचे सोहळे तोच आकांत अजून, माझ्या कवितेत आहे. धन्यवाद !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु Sat, 10/27/2007 - 09:31
सखे ....! तु एकदा ये ! आली तशी निघून जा, मिसळपाववर 'दिलीप' लिहितो काय उभ्या उभ्या वाचून जा ! ... असं कसं हो... आली तशी बघून जा.. मिसळपाव सोबत 'दिलीप' आणखी काय खातो उभ्या उभ्या तू ही खाऊन जा! चालेल का हो? - प्राजु.

In reply to by प्राजु

आली तशी बघून जा.. मिसळपाव सोबत 'दिलीप' आणखी काय खातो उभ्या उभ्या तू ही खाऊन जा! हाहाहाहा :)))))))) चालेल चालेल. अन आमचे बील भरुन जा ! अशीही ओळ टाकू तिथे ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्रेमर Fri, 07/23/2010 - 03:38
लई भारी! -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ बाकी चालू द्या.

हर्षद आनंदी Fri, 07/23/2010 - 02:14
सुंदर कवितेला, तात्यांच्या भन्नाट प्रतिसादांनी अजुनच रंग चढलाय.!! शेरो-शायरी जबरा दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

निशांत_खाडे Wed, 02/24/2016 - 22:40
प्रा. डॉ. दिलीप बरुटे परत एकदा म्हणावेसे वाटते, "रिकामी जागा भरून काढण्याकरता केलेले निव्वळ वर्तमानपत्री लिखाण" तसेही आपण संपादन करता असे वाटते त्यामुळे आपनाच्या विरोधात काही बोलावे इतकी आमच्यात हिम्मत नाही. राग येऊ द्या हवे तर आपण बोलायला घाबरत नाही ब्वा!

In reply to by निशांत_खाडे

सतिश गावडे Wed, 02/24/2016 - 23:01
सदस्यकाळ 3 days 23 hours
३ दिवसांचा सदस्यकाळ आणि थेट हल्ला. जरा दमाने तरी घ्यायचे होते. =)) पण अगदी माझ्या मनातले लिहीलेत. प्रा. डॉ. दिलीप बिरुटेंना काय कविता बिविता लिहिता येत नाही. बाकी काय म्हणता? इकडेच आहात की गेलात तिकडे परत?
लेखनविषय:
सखे........!
आज आपले काय बिनसले
प्रेमाला रंग चढेना,
भांडण आपले रंगेना !
कधी तरी मुक्याने हे बोलणारच होतो,
वेदनेला अश्रुत जाळणार होतो.
या शहरातून त्या शहरात,
माणसाच्या विचारांच्या वणव्यात,
त्या संस्थळावरुन या संस्थळावर,
मराठी शब्दांच्या भावविश्वात.
सखे ....!
तु एकदा ये !
आली तशी निघून जा,
मिसळपाववर 'दिलीप' लिहितो काय
उभ्या उभ्या वाचून जा !
  

रामसेतु

पुरणपोळी ·

In reply to by आजानुकर्ण

पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 02:21
ओ हो तुम्हाला पण विचारल गेलं का मत.. पुढच्या वेळेला स्पष्ट करेन हं..कि फक्त स्वत:ची मते असलेल्यांनीच मत द्यावे..

In reply to by पुरणपोळी

आजानुकर्ण Fri, 10/26/2007 - 14:24
का हो, माझे स्वतःचे मत नसणे हे एक प्रकारचे मत नाही का? - (संभ्रमित) आजानुकर्ण

प्राजु गुरुवार, 10/25/2007 - 20:48
म्हणजे सोडूनच देण्यासारखा आहे. मला काहीही नाही मत मांडायचे... कशाला उगिच राजकारणात शिरा? - प्राजु.

देवदत्त गुरुवार, 10/25/2007 - 21:39
स्वतःहून तरी काही म्हणायचे नाही. देवदत्त (अर्जुनाचा शंख)

दिनेश५७ गुरुवार, 10/25/2007 - 21:42
करुणानिधींनी पातळी सोडली की नाहि, यावरची मते राजकारणातले शिरा, पोहे, असतील. पण रामसेतूबद्दलच्या आपल्या भावना, समजुती, श्रद्धा, जे काही असेल, ते उघडपणे मांडायला इथे काय हरकत आहे (मी म्हणतो.) उपकरम आणि मनोगतावर जाऊन ही चर्चा पाहाण्यात ज्यांना रस असेल, त्यांनी त्यापेक्शा इथेच आपलं मत मांडावे ना... (धीटपणे).

पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 02:27
स्पष्टिकरण: ह्या विषयावर म्हणजे रामसेतुवर मत विचारले होते.. प्रशन : राजकरणा वर चर्चा जर नको असेल तर तो विषय का ठेवला आहे?

In reply to by पुरणपोळी

विकेड बनी Fri, 10/26/2007 - 02:35
दिनेश आणि तू करा की चर्चा. कोण आडकाठी करतोय. इतरांना करायची नसेल तर पुन्हा पुन्हा मत काय विचारायचं? माझं मतः रामसेतू??? च्यामारी! दुसरी बरी कामं नाहीत काय?

In reply to by विकेड बनी

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/20/2008 - 06:43
उसने पूछा, "यह रामसेतू, रामसेतू क्या होता है... " मैने कहा, "ऐ बालक, यूं समझ राम से' तू हैं..." > > धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...

पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 03:46
कोणी हि पुन्हा पुन्हा मत नाहि विचारलेलं... तुझ काहि मत नव्हतं तर आलास कशाला? दुसरी बरी काम नहित वाटत तुला..उचलली ( फुटकळ) जीभ आणि लावली टाळ्याला

पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 05:21
विचारतो आहेस का सांगतो आहेस? काय फरक पडतो , तुझ्या सारख्या टग्यांना तिच भाषा कळते अजून वेळ गेलेली नाहि गप्प बस आता

In reply to by पुरणपोळी

टग्या Fri, 10/26/2007 - 11:32
> तुझ्या सारख्या टग्यांना तिच भाषा कळते ...मला मधल्यामध्ये फुकट बदनाम कशाला करता?

गुंडोपंत Fri, 10/26/2007 - 06:22
आता वरील सर्व सदस्यांनी उपक्रम येथे जावून आमच्या प्रकाश घाटपांडे साहेबांनी दिलेला हा दुवा वाचावा. उगाच काय बोचकारताय एकमेकांना? आपला गुंडोपंत

In reply to by धनंजय

टग्या Fri, 10/26/2007 - 11:36
...श्रीरामाचे आणि सेतूचे नाव घेऊन इथे कचाकचा भांडणारी ही सर्व वानरे आहेत, असे सुचवायचे आहे काय तुम्हाला? हा वानरांचा अपमान आहे! अखिल-जागतिक वानर-मर्कट-सभेचा प्रतिनिधी या नात्याने मी याचा जाहीर निषेध करतो!

दिनेश५७ Fri, 10/26/2007 - 09:12
आम्हा दोघांनाच चर्चा करायची असेल, तर ती तुम्हा नीरस `बघ्या'समोर कशाला बरे करावी?

जुना अभिजित Fri, 10/26/2007 - 09:17
चर्चा सुरु करणार्‍याने जरा सविस्तर मते मांडली असती तर सर्वांनी कदाचित सविस्तर उत्तरे दिली असती. एखादी ओळ टाईप करून त्यावर चर्चा वगैरे व्हावी अशी अपेक्षा करणे म्हणजे सर्वांना गृहीत धरण्यासारखे आहे. राम नाम सत्य है! रामसेतूच्या चर्चेत खारीचा वाटा उचलणारा अभिजित

In reply to by जुना अभिजित

देवदत्त Fri, 10/26/2007 - 09:35
चर्चा सुरु करणार्‍याने जरा सविस्तर मते मांडली असती तर सर्वांनी कदाचित सविस्तर उत्तरे दिली असती. सहमत. फक्त एका वाक्याने चर्चा सुरू होणार नाही. काही मते मांडल्यास चर्चेचा रोख कोणत्या मार्गाला आहे हे कळते मग इतरांना मते मांडता येतात. जरी सुत्रधार बनायचे असेल तरी त्याचेही काही मुद्दे (मते नसली तरी) टाकल्यास थोडा हातभार लागतो. देवदत्त (अर्जुनाचा शंख)

In reply to by देवदत्त

टग्या Fri, 10/26/2007 - 11:38
> (अर्जुनाचा शंख) हे 'अर्जुनाने केलेला शंख' अशा अर्थी घ्यावे काय?

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

जुना अभिजित Fri, 10/26/2007 - 13:34
युद्धाआधी धनंजय जो फुंकायचा तो शंख. काय देवदत्त बरोबर ना? मृत्यंजय वाचला की कुणाच्या रथाच्या घोड्यांची नावे काय होती, रथ, ध्वज, शंख यांची नावे अशी बरीच माहीती मिळते. :-) अभिजित

In reply to by जुना अभिजित

देवदत्त Fri, 10/26/2007 - 13:50
युद्धाआधी धनंजय जो फुंकायचा तो शंख. काय देवदत्त बरोबर ना? आपले म्हणणे बरोबर आहे. प्रत्येक दिवशी युद्धाच्या सुरुवातीला व संध्याकाळी विरामाला शंख फुंकायचे. अर्जुनाच्या शंखाचे नाव देवदत्त होते. देवदत्त (अर्जुनाचा शंख)

In reply to by देवदत्त

आजानुकर्ण Fri, 10/26/2007 - 14:27
प्रत्येक जण शंख फुंकायचा का? श्रीकृष्णाकडेही शंख होता म्हणे... - (प्रश्नग्रस्त) आजानुकर्ण अवांतर युद्धाच्या वेळी शनिवारी रविवारी सुट्टी असायची का? वीकएंड वगैरे? - (वीकएंड प्रेमी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

जुना अभिजित Fri, 10/26/2007 - 14:34
ष्रीक्रुश्नाकडेही शंख होता. पांचजन्य नाव असावे. संध्याकाळ झाली की टँप्लिस घ्यायची पद्धत होती. पण महाभारतात ती मोडली आहे. तेव्हा सात दिवसांचा आठवडा ही कन्सेप्ट होती की की नव्हती यावर संशोधन चालू आहे. अभिजित

In reply to by जुना अभिजित

आजानुकर्ण Fri, 10/26/2007 - 14:38
पाच पांडव व पांचजन्य यांचा काही संबंध आहे का? आणि सात दिवसांचा "आठ"वडा कसे काय? सातवडा का नाही? (शंकाखोर) आजानुकर्ण

In reply to by जुना अभिजित

देवदत्त Fri, 10/26/2007 - 14:48
पण महाभारतात ती मोडली आहे. प्रत्यक दिवशीच मोडली की काही दिवशी? जयद्रथाचा वध तर त्या टाईम प्लीज प्रकारातच केला होता की. देवदत्त (अर्जुनाचा शंख)

In reply to by जुना अभिजित

पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 18:08
अभिजित, ठिक आहे.. पण जर असे असेल तर नीटपणे सांगायला पाहिजे...उगाच नको तिथे आगावुपणा कशाला करयचा? पूर्ण चर्चा साबोटाज करायची, दुसर् याच विषयावर बोलायच हे काय? आणि नाहि ना जर काहि मत तर गप्प रहा ना.. ( सामान्यतः गोड) पुरणपोळी

In reply to by पुरणपोळी

जुना अभिजित Fri, 10/26/2007 - 18:16
शंखापासून सुरु झालेली चर्चा नवीन ठिकाणी हलवता आली तर पहा. तशी मला काही अडचण नाही. माझ्या नशीब नावाच्या अतिलघु कथेत दुसर्‍याच चर्चा चालू होत्या तेव्हाही मला अडचण झाली नव्हती. तरी वरील चर्चेत आम्ही कोणती चर्चा साबोटाज(यात बोटाने काहीतरी करत असावेत) केली ते समजले नाही. वरील एकूण एक प्रतिसाद इथे रामसेतूवर चर्चा चालू आहे असं दर्शवत नाहीत. उघड्या मनाचा अभिजित (ओपन माईंडेडचा स्वैर अनुवाद)

In reply to by पुरणपोळी

विकेड बनी Fri, 10/26/2007 - 18:25
पुरणपोळे, तू लोकांना काय काय बोललीस ते बघ आधी. लोक तुला उत्तर देत नव्हते तर ते प्रतिसादात आधीच का नाही लिहिलस? त्या सर्व लोकांनी मत नाही असं बर्‍या शब्दात लिहिलं होतं. तुझे शब्द पाहा - तू कोल्हापूरातच ठीक आहेस. डोक्यावर पडलास का?, उचलली जीभ लावली टाळ्याला, गप्प रहा यंव न त्यंव. तू चर्चा सुरु केलीस तर तुला पेशन्स नको का? की कोणी तुझ्या मनाविरुद्ध बोललं की लागतेस तांडव करायला? आणि वर उलटी बोंबाबोंब की हेच लोक मला असं बोलले. पु.पो तू कोणीतरी जुनीच दिसतेस. इथे भंकस करायला तुला बरं जमतंय. पो.का. ची कोणी नाहीस ना नात्याने?

पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 17:58
दुसरयानि फुंकर मारल्यावरच शंखाला विचार सुचतात आणि मत बनविता येतात वाटत... असो पुढच्या वेळी शंख, शिंपले आणि गोगलगायिंना सुध्दा विचार करता येईल असा विषय निवडायचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेन.

In reply to by पुरणपोळी

देवदत्त Fri, 10/26/2007 - 18:29
दुसरयानि फुंकर मारल्यावरच शंखाला विचार सुचतात आणि मत बनविता येतात वाटत आधी लिहिल्याप्रमाणे शंख फुंकल्यानंतर युद्ध सुरू होते किंवा विराम होतो. तसेच शंखाच्या एखाद्या मताने उगाच इथे नवीन युद्ध सुरू नको व्हायला किंवा सुरू असलेली चर्चा विरामात नको जायला.. हाही विचार सोबत आहे. असो पुढच्या वेळी शंख, शिंपले आणि गोगलगायिंना सुध्दा विचार करता येईल असा विषय निवडायचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेन. विषय चांगला असेल हा. मी माझी मतेही मांडेन, परंतु लिहिणार्‍याने हॉकी/फूटबॉलच्या पंचाप्रमाणे (रेफरी) फक्त शिट्टी फूंकून विषयाचा बॉल समोर टाकला आणि बाकिच्यांना म्हटले "खेळा आता" तर मग काय करावे? देवदत्त (अर्जुनाचा शंख)

In reply to by देवदत्त

पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 18:39
विषय चांगला असेल हा. मी माझी मतेही मांडेन, परंतु लिहिणार्‍याने हॉकी/फूटबॉलच्या पंचाप्रमाणे (रेफरी) फक्त शिट्टी फूंकून विषयाचा बॉल समोर टाकला आणि बाकिच्यांना म्हटले "खेळा आता" तर मग काय करावे? हो पण जर असं वाट्त होत तर तस बोलायच ना, खवचटपणे उत्तर देण्याचि काय गरज होति?

In reply to by पुरणपोळी

देवदत्त Fri, 10/26/2007 - 19:04
स्वतःहून तरी काही म्हणायचे नाही. फक्त एका वाक्याने चर्चा सुरू होणार नाही. काही मते मांडल्यास चर्चेचा रोख कोणत्या मार्गाला आहे हे कळते मग इतरांना मते मांडता येतात. जरी सुत्रधार बनायचे असेल तरी त्याचेही काही मुद्दे (मते नसली तरी) टाकल्यास थोडा हातभार लागतो. ह्या साध्या सरळ वाक्यांना, विचारांना तुमच्यात खवचटपण म्हणतात असे वाटते. खवचटपणाचे उदाहरण देऊ का? घ्या. तुमच्या लेख आणि प्रतिक्रियांतून असे वाटते की तो जो रामसेतू तोडण्याचा विचार चालू आहे तो तुमच्या घरावरूनच जातो. आणि तो तोडला तर संपूर्ण जहाजे आणि रहदारी जणू काही तुमच्याच घरातूनच जाणार आहे. असो. ह्या चर्चेत तरी मी शंख फूंकला(विरामाचा). देवदत्त (अर्जुनाचा शंख)

In reply to by देवदत्त

पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 19:17
देवद्त्त खवचटपणा मी तुमच्या सर्वात पहिल्या प्रतिक्रियेस म्हणले.. म्हणजे ह्या "काहीही नाही प्रेषक आजानुकर्ण ( गुरू, 10/25/2007 - 20:44) . या विषयावर माझे काहीही मत नाही. माझे मत विचारल्याबद्दल धन्यवाद. -(आभारी) आजानुकर्ण "" शेवटच्या नाहि माझ म्हणण येवढच आहे कि जर मी अजुन मुद्दे मांडायला हवे होते अस तुम्हाला वाटत होत तर आधिच का नाहि सांगितल?

In reply to by पुरणपोळी

पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 19:24
चूकभूल द्यावि घ्यावि आजानुकर्णाचि प्रतिक्रिय होति ती.. ईतक्या आघाड्या सांभाळत आहे त्यामुळे जरा ईकडे तिकडे झाले. (खजिल) पुरणपोळी

In reply to by पुरणपोळी

देवदत्त Fri, 10/26/2007 - 21:14
माझ म्हणण येवढच आहे कि जर मी अजुन मुद्दे मांडायला हवे होते अस तुम्हाला वाटत होत तर आधिच का नाहि सांगितल? पहिले वाक्य ही लेखावरून वाटणारी पहिली प्रतिक्रिया होती.(जसा प्रश्न तसे उत्तर) बाकी बहुधा पुढे नीट आकलन करून जमेल तसे लिहिले असते. परंतु चर्चेचा ओघ कुठेतरी दुसरीकडेच गेला. (विरामानंतर युद्धभूमीवर आपली जखमी माणसे शोधायला आलेला) देवदत्त

पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 18:37
तेज, तू आधि नीटपणे वाचायला आणि बोलायला शिक अतिशय उदध्ट उत्तर देण्याचि कला अर्थातच तुला नीट पणे अवगत आहे तुझ्या पातळी वर उतरुन मी अरे ला कारे करताच तूला अजूनच जोर चढलेला दिसतोय. तुझा माज तूलाच लखलाभ, अजुनहि जर तुझि मस्ति जिरलि नसेल तर मला संदेश पाठव. ह्या पुढे तुझ्या भंकसला ईथे उत्तर मिळणार नाहि

In reply to by पुरणपोळी

विकेड बनी Sat, 10/27/2007 - 00:21
तू आधि नीटपणे वाचायला आणि बोलायला शिक अतिशय उदध्ट उत्तर देण्याचि कला अर्थातच तुला नीट पणे अवगत आहे
अगं पण तू नीट लिहायला शिक. उद्धट असं लिहितात.
ह्या पुढे तुझ्या भंकसला ईथे उत्तर मिळणार नाहि
चिडली चिडली पुपो चिडली! :))))) पुपो तापली आणि गटटरगुम फुगली. बरं! बरं! उत्तर देणार नाहीस तर प्रश्न मिटला. भांडण संपलं माझ्याकडून.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवदत्त Fri, 10/26/2007 - 21:17
मी थांबलो. (विरामानंतर युद्धभूमीवर आपली जखमी माणसे शोधायला आलेला) देवदत्त

जुना अभिजित Fri, 10/26/2007 - 19:42
सगळं आपोआप इटालिक दिसतय की सोनियाच्या काड्यांचा चष्मा घातलाय मी? मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

प्राजु Sat, 10/27/2007 - 09:14
मिसळपाव खाताना त्याची मजा लुटूया.. हसा बघू आता सगळे जण...:)))))( हसा म्हणजे... हळूच बरं का..!) प्राजु.

In reply to by आजानुकर्ण

पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 02:21
ओ हो तुम्हाला पण विचारल गेलं का मत.. पुढच्या वेळेला स्पष्ट करेन हं..कि फक्त स्वत:ची मते असलेल्यांनीच मत द्यावे..

In reply to by पुरणपोळी

आजानुकर्ण Fri, 10/26/2007 - 14:24
का हो, माझे स्वतःचे मत नसणे हे एक प्रकारचे मत नाही का? - (संभ्रमित) आजानुकर्ण

प्राजु गुरुवार, 10/25/2007 - 20:48
म्हणजे सोडूनच देण्यासारखा आहे. मला काहीही नाही मत मांडायचे... कशाला उगिच राजकारणात शिरा? - प्राजु.

देवदत्त गुरुवार, 10/25/2007 - 21:39
स्वतःहून तरी काही म्हणायचे नाही. देवदत्त (अर्जुनाचा शंख)

दिनेश५७ गुरुवार, 10/25/2007 - 21:42
करुणानिधींनी पातळी सोडली की नाहि, यावरची मते राजकारणातले शिरा, पोहे, असतील. पण रामसेतूबद्दलच्या आपल्या भावना, समजुती, श्रद्धा, जे काही असेल, ते उघडपणे मांडायला इथे काय हरकत आहे (मी म्हणतो.) उपकरम आणि मनोगतावर जाऊन ही चर्चा पाहाण्यात ज्यांना रस असेल, त्यांनी त्यापेक्शा इथेच आपलं मत मांडावे ना... (धीटपणे).

पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 02:27
स्पष्टिकरण: ह्या विषयावर म्हणजे रामसेतुवर मत विचारले होते.. प्रशन : राजकरणा वर चर्चा जर नको असेल तर तो विषय का ठेवला आहे?

In reply to by पुरणपोळी

विकेड बनी Fri, 10/26/2007 - 02:35
दिनेश आणि तू करा की चर्चा. कोण आडकाठी करतोय. इतरांना करायची नसेल तर पुन्हा पुन्हा मत काय विचारायचं? माझं मतः रामसेतू??? च्यामारी! दुसरी बरी कामं नाहीत काय?

In reply to by विकेड बनी

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/20/2008 - 06:43
उसने पूछा, "यह रामसेतू, रामसेतू क्या होता है... " मैने कहा, "ऐ बालक, यूं समझ राम से' तू हैं..." > > धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...

पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 03:46
कोणी हि पुन्हा पुन्हा मत नाहि विचारलेलं... तुझ काहि मत नव्हतं तर आलास कशाला? दुसरी बरी काम नहित वाटत तुला..उचलली ( फुटकळ) जीभ आणि लावली टाळ्याला

पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 05:21
विचारतो आहेस का सांगतो आहेस? काय फरक पडतो , तुझ्या सारख्या टग्यांना तिच भाषा कळते अजून वेळ गेलेली नाहि गप्प बस आता

In reply to by पुरणपोळी

टग्या Fri, 10/26/2007 - 11:32
> तुझ्या सारख्या टग्यांना तिच भाषा कळते ...मला मधल्यामध्ये फुकट बदनाम कशाला करता?

गुंडोपंत Fri, 10/26/2007 - 06:22
आता वरील सर्व सदस्यांनी उपक्रम येथे जावून आमच्या प्रकाश घाटपांडे साहेबांनी दिलेला हा दुवा वाचावा. उगाच काय बोचकारताय एकमेकांना? आपला गुंडोपंत

In reply to by धनंजय

टग्या Fri, 10/26/2007 - 11:36
...श्रीरामाचे आणि सेतूचे नाव घेऊन इथे कचाकचा भांडणारी ही सर्व वानरे आहेत, असे सुचवायचे आहे काय तुम्हाला? हा वानरांचा अपमान आहे! अखिल-जागतिक वानर-मर्कट-सभेचा प्रतिनिधी या नात्याने मी याचा जाहीर निषेध करतो!

दिनेश५७ Fri, 10/26/2007 - 09:12
आम्हा दोघांनाच चर्चा करायची असेल, तर ती तुम्हा नीरस `बघ्या'समोर कशाला बरे करावी?

जुना अभिजित Fri, 10/26/2007 - 09:17
चर्चा सुरु करणार्‍याने जरा सविस्तर मते मांडली असती तर सर्वांनी कदाचित सविस्तर उत्तरे दिली असती. एखादी ओळ टाईप करून त्यावर चर्चा वगैरे व्हावी अशी अपेक्षा करणे म्हणजे सर्वांना गृहीत धरण्यासारखे आहे. राम नाम सत्य है! रामसेतूच्या चर्चेत खारीचा वाटा उचलणारा अभिजित

In reply to by जुना अभिजित

देवदत्त Fri, 10/26/2007 - 09:35
चर्चा सुरु करणार्‍याने जरा सविस्तर मते मांडली असती तर सर्वांनी कदाचित सविस्तर उत्तरे दिली असती. सहमत. फक्त एका वाक्याने चर्चा सुरू होणार नाही. काही मते मांडल्यास चर्चेचा रोख कोणत्या मार्गाला आहे हे कळते मग इतरांना मते मांडता येतात. जरी सुत्रधार बनायचे असेल तरी त्याचेही काही मुद्दे (मते नसली तरी) टाकल्यास थोडा हातभार लागतो. देवदत्त (अर्जुनाचा शंख)

In reply to by देवदत्त

टग्या Fri, 10/26/2007 - 11:38
> (अर्जुनाचा शंख) हे 'अर्जुनाने केलेला शंख' अशा अर्थी घ्यावे काय?

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

जुना अभिजित Fri, 10/26/2007 - 13:34
युद्धाआधी धनंजय जो फुंकायचा तो शंख. काय देवदत्त बरोबर ना? मृत्यंजय वाचला की कुणाच्या रथाच्या घोड्यांची नावे काय होती, रथ, ध्वज, शंख यांची नावे अशी बरीच माहीती मिळते. :-) अभिजित

In reply to by जुना अभिजित

देवदत्त Fri, 10/26/2007 - 13:50
युद्धाआधी धनंजय जो फुंकायचा तो शंख. काय देवदत्त बरोबर ना? आपले म्हणणे बरोबर आहे. प्रत्येक दिवशी युद्धाच्या सुरुवातीला व संध्याकाळी विरामाला शंख फुंकायचे. अर्जुनाच्या शंखाचे नाव देवदत्त होते. देवदत्त (अर्जुनाचा शंख)

In reply to by देवदत्त

आजानुकर्ण Fri, 10/26/2007 - 14:27
प्रत्येक जण शंख फुंकायचा का? श्रीकृष्णाकडेही शंख होता म्हणे... - (प्रश्नग्रस्त) आजानुकर्ण अवांतर युद्धाच्या वेळी शनिवारी रविवारी सुट्टी असायची का? वीकएंड वगैरे? - (वीकएंड प्रेमी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

जुना अभिजित Fri, 10/26/2007 - 14:34
ष्रीक्रुश्नाकडेही शंख होता. पांचजन्य नाव असावे. संध्याकाळ झाली की टँप्लिस घ्यायची पद्धत होती. पण महाभारतात ती मोडली आहे. तेव्हा सात दिवसांचा आठवडा ही कन्सेप्ट होती की की नव्हती यावर संशोधन चालू आहे. अभिजित

In reply to by जुना अभिजित

आजानुकर्ण Fri, 10/26/2007 - 14:38
पाच पांडव व पांचजन्य यांचा काही संबंध आहे का? आणि सात दिवसांचा "आठ"वडा कसे काय? सातवडा का नाही? (शंकाखोर) आजानुकर्ण

In reply to by जुना अभिजित

देवदत्त Fri, 10/26/2007 - 14:48
पण महाभारतात ती मोडली आहे. प्रत्यक दिवशीच मोडली की काही दिवशी? जयद्रथाचा वध तर त्या टाईम प्लीज प्रकारातच केला होता की. देवदत्त (अर्जुनाचा शंख)

In reply to by जुना अभिजित

पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 18:08
अभिजित, ठिक आहे.. पण जर असे असेल तर नीटपणे सांगायला पाहिजे...उगाच नको तिथे आगावुपणा कशाला करयचा? पूर्ण चर्चा साबोटाज करायची, दुसर् याच विषयावर बोलायच हे काय? आणि नाहि ना जर काहि मत तर गप्प रहा ना.. ( सामान्यतः गोड) पुरणपोळी

In reply to by पुरणपोळी

जुना अभिजित Fri, 10/26/2007 - 18:16
शंखापासून सुरु झालेली चर्चा नवीन ठिकाणी हलवता आली तर पहा. तशी मला काही अडचण नाही. माझ्या नशीब नावाच्या अतिलघु कथेत दुसर्‍याच चर्चा चालू होत्या तेव्हाही मला अडचण झाली नव्हती. तरी वरील चर्चेत आम्ही कोणती चर्चा साबोटाज(यात बोटाने काहीतरी करत असावेत) केली ते समजले नाही. वरील एकूण एक प्रतिसाद इथे रामसेतूवर चर्चा चालू आहे असं दर्शवत नाहीत. उघड्या मनाचा अभिजित (ओपन माईंडेडचा स्वैर अनुवाद)

In reply to by पुरणपोळी

विकेड बनी Fri, 10/26/2007 - 18:25
पुरणपोळे, तू लोकांना काय काय बोललीस ते बघ आधी. लोक तुला उत्तर देत नव्हते तर ते प्रतिसादात आधीच का नाही लिहिलस? त्या सर्व लोकांनी मत नाही असं बर्‍या शब्दात लिहिलं होतं. तुझे शब्द पाहा - तू कोल्हापूरातच ठीक आहेस. डोक्यावर पडलास का?, उचलली जीभ लावली टाळ्याला, गप्प रहा यंव न त्यंव. तू चर्चा सुरु केलीस तर तुला पेशन्स नको का? की कोणी तुझ्या मनाविरुद्ध बोललं की लागतेस तांडव करायला? आणि वर उलटी बोंबाबोंब की हेच लोक मला असं बोलले. पु.पो तू कोणीतरी जुनीच दिसतेस. इथे भंकस करायला तुला बरं जमतंय. पो.का. ची कोणी नाहीस ना नात्याने?

पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 17:58
दुसरयानि फुंकर मारल्यावरच शंखाला विचार सुचतात आणि मत बनविता येतात वाटत... असो पुढच्या वेळी शंख, शिंपले आणि गोगलगायिंना सुध्दा विचार करता येईल असा विषय निवडायचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेन.

In reply to by पुरणपोळी

देवदत्त Fri, 10/26/2007 - 18:29
दुसरयानि फुंकर मारल्यावरच शंखाला विचार सुचतात आणि मत बनविता येतात वाटत आधी लिहिल्याप्रमाणे शंख फुंकल्यानंतर युद्ध सुरू होते किंवा विराम होतो. तसेच शंखाच्या एखाद्या मताने उगाच इथे नवीन युद्ध सुरू नको व्हायला किंवा सुरू असलेली चर्चा विरामात नको जायला.. हाही विचार सोबत आहे. असो पुढच्या वेळी शंख, शिंपले आणि गोगलगायिंना सुध्दा विचार करता येईल असा विषय निवडायचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेन. विषय चांगला असेल हा. मी माझी मतेही मांडेन, परंतु लिहिणार्‍याने हॉकी/फूटबॉलच्या पंचाप्रमाणे (रेफरी) फक्त शिट्टी फूंकून विषयाचा बॉल समोर टाकला आणि बाकिच्यांना म्हटले "खेळा आता" तर मग काय करावे? देवदत्त (अर्जुनाचा शंख)

In reply to by देवदत्त

पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 18:39
विषय चांगला असेल हा. मी माझी मतेही मांडेन, परंतु लिहिणार्‍याने हॉकी/फूटबॉलच्या पंचाप्रमाणे (रेफरी) फक्त शिट्टी फूंकून विषयाचा बॉल समोर टाकला आणि बाकिच्यांना म्हटले "खेळा आता" तर मग काय करावे? हो पण जर असं वाट्त होत तर तस बोलायच ना, खवचटपणे उत्तर देण्याचि काय गरज होति?

In reply to by पुरणपोळी

देवदत्त Fri, 10/26/2007 - 19:04
स्वतःहून तरी काही म्हणायचे नाही. फक्त एका वाक्याने चर्चा सुरू होणार नाही. काही मते मांडल्यास चर्चेचा रोख कोणत्या मार्गाला आहे हे कळते मग इतरांना मते मांडता येतात. जरी सुत्रधार बनायचे असेल तरी त्याचेही काही मुद्दे (मते नसली तरी) टाकल्यास थोडा हातभार लागतो. ह्या साध्या सरळ वाक्यांना, विचारांना तुमच्यात खवचटपण म्हणतात असे वाटते. खवचटपणाचे उदाहरण देऊ का? घ्या. तुमच्या लेख आणि प्रतिक्रियांतून असे वाटते की तो जो रामसेतू तोडण्याचा विचार चालू आहे तो तुमच्या घरावरूनच जातो. आणि तो तोडला तर संपूर्ण जहाजे आणि रहदारी जणू काही तुमच्याच घरातूनच जाणार आहे. असो. ह्या चर्चेत तरी मी शंख फूंकला(विरामाचा). देवदत्त (अर्जुनाचा शंख)

In reply to by देवदत्त

पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 19:17
देवद्त्त खवचटपणा मी तुमच्या सर्वात पहिल्या प्रतिक्रियेस म्हणले.. म्हणजे ह्या "काहीही नाही प्रेषक आजानुकर्ण ( गुरू, 10/25/2007 - 20:44) . या विषयावर माझे काहीही मत नाही. माझे मत विचारल्याबद्दल धन्यवाद. -(आभारी) आजानुकर्ण "" शेवटच्या नाहि माझ म्हणण येवढच आहे कि जर मी अजुन मुद्दे मांडायला हवे होते अस तुम्हाला वाटत होत तर आधिच का नाहि सांगितल?

In reply to by पुरणपोळी

पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 19:24
चूकभूल द्यावि घ्यावि आजानुकर्णाचि प्रतिक्रिय होति ती.. ईतक्या आघाड्या सांभाळत आहे त्यामुळे जरा ईकडे तिकडे झाले. (खजिल) पुरणपोळी

In reply to by पुरणपोळी

देवदत्त Fri, 10/26/2007 - 21:14
माझ म्हणण येवढच आहे कि जर मी अजुन मुद्दे मांडायला हवे होते अस तुम्हाला वाटत होत तर आधिच का नाहि सांगितल? पहिले वाक्य ही लेखावरून वाटणारी पहिली प्रतिक्रिया होती.(जसा प्रश्न तसे उत्तर) बाकी बहुधा पुढे नीट आकलन करून जमेल तसे लिहिले असते. परंतु चर्चेचा ओघ कुठेतरी दुसरीकडेच गेला. (विरामानंतर युद्धभूमीवर आपली जखमी माणसे शोधायला आलेला) देवदत्त

पुरणपोळी Fri, 10/26/2007 - 18:37
तेज, तू आधि नीटपणे वाचायला आणि बोलायला शिक अतिशय उदध्ट उत्तर देण्याचि कला अर्थातच तुला नीट पणे अवगत आहे तुझ्या पातळी वर उतरुन मी अरे ला कारे करताच तूला अजूनच जोर चढलेला दिसतोय. तुझा माज तूलाच लखलाभ, अजुनहि जर तुझि मस्ति जिरलि नसेल तर मला संदेश पाठव. ह्या पुढे तुझ्या भंकसला ईथे उत्तर मिळणार नाहि

In reply to by पुरणपोळी

विकेड बनी Sat, 10/27/2007 - 00:21
तू आधि नीटपणे वाचायला आणि बोलायला शिक अतिशय उदध्ट उत्तर देण्याचि कला अर्थातच तुला नीट पणे अवगत आहे
अगं पण तू नीट लिहायला शिक. उद्धट असं लिहितात.
ह्या पुढे तुझ्या भंकसला ईथे उत्तर मिळणार नाहि
चिडली चिडली पुपो चिडली! :))))) पुपो तापली आणि गटटरगुम फुगली. बरं! बरं! उत्तर देणार नाहीस तर प्रश्न मिटला. भांडण संपलं माझ्याकडून.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवदत्त Fri, 10/26/2007 - 21:17
मी थांबलो. (विरामानंतर युद्धभूमीवर आपली जखमी माणसे शोधायला आलेला) देवदत्त

जुना अभिजित Fri, 10/26/2007 - 19:42
सगळं आपोआप इटालिक दिसतय की सोनियाच्या काड्यांचा चष्मा घातलाय मी? मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

प्राजु Sat, 10/27/2007 - 09:14
मिसळपाव खाताना त्याची मजा लुटूया.. हसा बघू आता सगळे जण...:)))))( हसा म्हणजे... हळूच बरं का..!) प्राजु.
रामसेतु वरुन वाद सुरू आहे.. करुणानिधिनी पातळी सोडली आहे.. ह्या विषयावर आपले काय मत आहे..

ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ५

स्वाती दिनेश ·

गुंडोपंत गुरुवार, 10/25/2007 - 16:42
"पाणी उडवत बोट खाली येतानाच आपण आणि आपलं मनही नखशिखांत भिजतं." हे आवडले! मस्त वाटले अगदी स्वतः फिरून आल्यासारखे... खूपच छान! पुढे येवू देत अजून... आपला गुंडोपंत

सहज गुरुवार, 10/25/2007 - 16:45
वाचनातून अनुभव येणे म्हणजे काय ते हा लेख वाचल्यावर लगेच कळते. :-) खरे तर १० डॉलर तिकीट लावायला पाहीजे ह्या लेखाला! :-)

प्रमोद देव गुरुवार, 10/25/2007 - 20:16
गुंडोपंत आणि सहजपंतांशी पूर्णपणे सहमत! मी वाचत होतो पण खरे तर तुम्ही त्या प्रसंगांचे धावते वर्णन करत आहात आणि ते दृष्य मनःचक्षुंच्या पडद्यावर दिसत आहे असेच वाटत होते. तुमच्या निवेदनशैलीला सलाम!

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर Fri, 10/26/2007 - 11:32
मी वाचत होतो पण खरे तर तुम्ही त्या प्रसंगांचे धावते वर्णन करत आहात आणि ते दृष्य मनःचक्षुंच्या पडद्यावर दिसत आहे असेच वाटत होते. तुमच्या निवेदनशैलीला सलाम! अगदी हेच म्हणतो... स्वाती, जियो.... (शाळूसोबती) तात्या.

बेसनलाडू गुरुवार, 10/25/2007 - 22:31
लेख मस्त. आजवर परिचित झालेली पण अत्यंत ओघवती कथनशैली आणि चित्रांमुळे तर मजा आलीच. ब्याक टु द फ्यूचर, बॅकड्राफ्ट, ज्युरासिक पार्क सगळे आठवले. पण यात टर्मिनेटर, श्रेक, ममी रिटर्न्स या राइड्सचा उल्लेख कसा नाही बरे? नव्हत्या का या राइड्स? नजीकच्या भूतकाळातील लॉस एंजेलिसजवळच्या (वरिजनल!!!) युनिवर्सल स्टुडिओची सफर आठवली. ज्युरासिक पार्क राइडसुद्धा. बोटीवर चालून येणार्‍या महाकाय डायनासोरच्या तोंडात "तो" क्यामेरा असतो, ज्यातून उतरलेल्या छबीत एकेकाचे पाहण्यालायक चेहरे असतात (आमचीही "ती" छबी आहेच आमच्याकडे ;) ) (छबीदार)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

स्वाती दिनेश Fri, 10/26/2007 - 11:44
आहे . टर्मिनेटर बिर्मिनेटर ही आहे...सगळ्या राइडस होत्या, वरिजिनलची अगदी फोटूकापी आहे इथे,पुढच्या भागात टाकत आहे. ('क्रमशः' चे 'अपूर्ण' करावे की काय या विचारात)स्वाती

प्राजु Fri, 10/26/2007 - 00:28
अगदी चित्र उभं राहिलं डोळ्यांपुढे.. मस्त लेख. आवडला. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. - प्राजु.

ख्रेडूत Fri, 10/26/2007 - 04:13
फारिन लै आवडलं बरंका!! आमासनी हित गावात बसून सगळं जग फिराया मिळतय बगा!!

राजे Sat, 10/27/2007 - 09:10
जबरदस्त लेखन हातोटी. वाचकाला आपल्या बरोबर फिरवत आहात असे वाटले... पुढील भाग .... ? राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

स्वाती दिनेश Sun, 10/28/2007 - 14:03
धन्यवाद मित्रहो, जादूनगरीची सफर तुम्हाला सर्वांना आवडली,खूप छान वाटले. जादूनगरीचा उर्वरीत वृतांत ही चढवला आहे,वाचून आपले अभिप्राय कळवा,:) स्वाती

गुंडोपंत गुरुवार, 10/25/2007 - 16:42
"पाणी उडवत बोट खाली येतानाच आपण आणि आपलं मनही नखशिखांत भिजतं." हे आवडले! मस्त वाटले अगदी स्वतः फिरून आल्यासारखे... खूपच छान! पुढे येवू देत अजून... आपला गुंडोपंत

सहज गुरुवार, 10/25/2007 - 16:45
वाचनातून अनुभव येणे म्हणजे काय ते हा लेख वाचल्यावर लगेच कळते. :-) खरे तर १० डॉलर तिकीट लावायला पाहीजे ह्या लेखाला! :-)

प्रमोद देव गुरुवार, 10/25/2007 - 20:16
गुंडोपंत आणि सहजपंतांशी पूर्णपणे सहमत! मी वाचत होतो पण खरे तर तुम्ही त्या प्रसंगांचे धावते वर्णन करत आहात आणि ते दृष्य मनःचक्षुंच्या पडद्यावर दिसत आहे असेच वाटत होते. तुमच्या निवेदनशैलीला सलाम!

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर Fri, 10/26/2007 - 11:32
मी वाचत होतो पण खरे तर तुम्ही त्या प्रसंगांचे धावते वर्णन करत आहात आणि ते दृष्य मनःचक्षुंच्या पडद्यावर दिसत आहे असेच वाटत होते. तुमच्या निवेदनशैलीला सलाम! अगदी हेच म्हणतो... स्वाती, जियो.... (शाळूसोबती) तात्या.

बेसनलाडू गुरुवार, 10/25/2007 - 22:31
लेख मस्त. आजवर परिचित झालेली पण अत्यंत ओघवती कथनशैली आणि चित्रांमुळे तर मजा आलीच. ब्याक टु द फ्यूचर, बॅकड्राफ्ट, ज्युरासिक पार्क सगळे आठवले. पण यात टर्मिनेटर, श्रेक, ममी रिटर्न्स या राइड्सचा उल्लेख कसा नाही बरे? नव्हत्या का या राइड्स? नजीकच्या भूतकाळातील लॉस एंजेलिसजवळच्या (वरिजनल!!!) युनिवर्सल स्टुडिओची सफर आठवली. ज्युरासिक पार्क राइडसुद्धा. बोटीवर चालून येणार्‍या महाकाय डायनासोरच्या तोंडात "तो" क्यामेरा असतो, ज्यातून उतरलेल्या छबीत एकेकाचे पाहण्यालायक चेहरे असतात (आमचीही "ती" छबी आहेच आमच्याकडे ;) ) (छबीदार)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

स्वाती दिनेश Fri, 10/26/2007 - 11:44
आहे . टर्मिनेटर बिर्मिनेटर ही आहे...सगळ्या राइडस होत्या, वरिजिनलची अगदी फोटूकापी आहे इथे,पुढच्या भागात टाकत आहे. ('क्रमशः' चे 'अपूर्ण' करावे की काय या विचारात)स्वाती

प्राजु Fri, 10/26/2007 - 00:28
अगदी चित्र उभं राहिलं डोळ्यांपुढे.. मस्त लेख. आवडला. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. - प्राजु.

ख्रेडूत Fri, 10/26/2007 - 04:13
फारिन लै आवडलं बरंका!! आमासनी हित गावात बसून सगळं जग फिराया मिळतय बगा!!

राजे Sat, 10/27/2007 - 09:10
जबरदस्त लेखन हातोटी. वाचकाला आपल्या बरोबर फिरवत आहात असे वाटले... पुढील भाग .... ? राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

स्वाती दिनेश Sun, 10/28/2007 - 14:03
धन्यवाद मित्रहो, जादूनगरीची सफर तुम्हाला सर्वांना आवडली,खूप छान वाटले. जादूनगरीचा उर्वरीत वृतांत ही चढवला आहे,वाचून आपले अभिप्राय कळवा,:) स्वाती
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

रहस्यकथा भाग १

सहज ·

प्रियाली गुरुवार, 10/25/2007 - 16:06
आमचा कोणत्याही वर्तमानपत्राशी संबंधीत नसलेला प्रमुख बातमीदार आग्यावेताळ यांच्याकडून कळते की भयालीदेवी यांचे नाव सहजरावांनी भिताली असे चुकीचे टंकित केले आहे. ते भयालीदेवी हवे असे कळते. बिचारी भुतं त्यांचे वर्तमानपत्रच असू शकत नाही.

राजे गुरुवार, 10/25/2007 - 15:57
वा...... पुढील भागाची वाट पाहतो आहे, लवकर लिहा.. भयकथा मला खुप आवडतात. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

देवदत्त गुरुवार, 10/25/2007 - 16:08
हॅलोवीनचा जोर दिसतोय. येउ द्या आणखी :) देवदत्त (अर्जुनाचा शंख) अवांतरः मुख्यपृष्ठावर ही कथा "जे न देखे रवी" ह्या लेखनप्रकारात दिसते. हे तुम्हीच निवडले की मिसळीमध्ये खडा आला (म्हणजेच पंचायत समीती ह्यात लक्ष देईल का?)

सहज गुरुवार, 10/25/2007 - 16:33
>>अवांतरः मुख्यपृष्ठावर ही कथा "जे न देखे रवी" ह्या लेखनप्रकारात दिसते. हे तुम्हीच निवडले की मिसळीमध्ये खडा आला (म्हणजेच पंचायत समीती ह्यात लक्ष देईल का?) लोकहो ही एक रहस्यकथा आहे व उल्लेख केलेल्या लेखनप्रकाराला साजेशी आहे. म्हणजे कवीता नाही हे उघड आहे तर ... बाकी वर उत्तर मिळालेच आहे >>जे न देखे रवी.... तिच तर भुतं!!!! :)))

In reply to by सहज

देवदत्त गुरुवार, 10/25/2007 - 16:39
माझा अंदाज खरा ठरला. ;) आता पहिल्याच भागात मी भुताच्या रहस्याला बळी पडलो... पुढे काय होईल भूतच जाणे... देवदत्त (अर्जुनाचा शंख)

स्वाती दिनेश गुरुवार, 10/25/2007 - 16:41
मस्त.. मेळाव्याची कल्पना झकास आहे! उत्कंठा जास्त ताणू नका बुआ..पुढे काय ते लवकर सांगा,:) स्वाती

गुंडोपंत गुरुवार, 10/25/2007 - 16:48
लैच झकास! वाट बघतो पुढील भागांची! १३, पुरानी हवेली, अंधेरी गल्ली, लास वेगास. हा पत्ता बाकी खल्लास आहे!! मी आधी चूकून लास 'खल्लास' असा वाचला... :))) आपला गुंडोपंत

प्रियाली गुरुवार, 10/25/2007 - 17:37
सहजराव तुम्ही अगदी होम्सकथेत असल्यासारखे रहस्य ठेवले होते पण रहस्यभेद होम्सलाच सांगून मोकळे झालात. :))))))) आता या कथेला उत्तरार्ध कसा होईल हे शोधावे लागेल. भयाली.

विसोबा खेचर गुरुवार, 10/25/2007 - 17:39
आता उद्या काय, कसे होणार, ह्या चिंतेने मला ग्रासले. आम्हाला पण ग्रासले आहे! :) बाकी, भयालीदेवीचा पत्ता सहीच! :) आपला, (प्रियालीचा मित्र!) तात्या.

चित्रा गुरुवार, 10/25/2007 - 17:52
चांगलीच उत्सुकता निर्माण केलीत की. चालू द्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/25/2007 - 18:11
सहजराव, तुम्ही कशाला भानगडीत पडला राव भुताखेताच्या , आपण दोनचारच माणसे राहिलो होतो माणसांवर लिहिणारे ;) बाकी, भुताखेताच्या मेळाव्याची कल्पना तर लय भारी. भयाण चाहते, भयाण लेखिका, आणि प्रेक्षकही भयाणच ना ! बाय द वे, सहजराव, मिसळपावचे आणखी कोणी सदस्य दिसले का तिथे, भुताखेताच्या यात्रेत ? येऊ दे दुसराही भाग ! आता यात्रा कशी रंगते,रंग भरते त्याची उत्सुकता आम्हालाही आहेच. लिहीत राहा सहजराव ! मस्त लिहीत आहात ! आपला. मेळाव्याला निघालेला. प्रा.डॉ.दिलीप रामसे.

सहज Fri, 10/26/2007 - 11:48
सर्वप्रथम प्रमोदकाका, प्रियालीताई, राजे, देवदत्तसाहेब, स्वातीजी, पंत, तात्या, चित्राजी व प्रा. डॉ. , कोलबेर, धनंजयराव, सर्वांचे आभार. हा लेख एक प्रयोग होता. आता स्व-समीक्षण (ह्या विषयातले धनंजयराव येथील आद्यगुरू बर का) असे समजून चालतो की आपणास वातावरणनिर्मीती आवडली (ओके, निदान बरी वाटली) असेल :-) व पुढे काय ह्याची उत्कंठा देखील! हा एक हेतू होताच. तसेच लेखनाचे शिर्षक (विशेषता भाग १ हा शब्द), प्रकार (लेख आहे का काव्य मग उपप्रकार म्हणजे विनोदी, भय, रहस्य, विडंबन इ.) ह्यावरून लोक (मी तरी) जरा लगेचच आडाखे बांधून असतात पुढे काय असेल, मेंदूला सवय झाली असते. आता ही रहस्यकथा करायची होती. प्रकार टाकला "जे न देखे रवी" ही जरा कोड्याची भाषा. ही कवीता तर नाही आहे मग हे असे का?(जसे आपण वाटेल ते शाब्दीक कसरत असलेले क्लूज नाही का शब्दक्रीडा सोडवताना वापरतो.) नेहमी जराशा विनोदी अंगाने जाणारे लेखन करणार्‍याचा (ठीक आहे पाचकळ विनोदी अंगाने म्हणा पण शेवटी तो विनोदच ना?) हा एक प्रयत्न होता की वेगळी वाट चोखाळता येते का. जरा रहस्यकथेत असतो तसा एक परिच्छेद लिहायचा प्रयत्न केला आहे (तो रेड कार्पेटवाला, हातात कार्ड) पण अजूनही विनोदाला आम्ही सोडू शकत नाही हे आमचे आम्हाला तरी सिद्ध झाले आहे. (हो मला पण हे सारखे आमचे, आम्ही, आम्हाला विचीत्र वाटते म्हणायला...) इथलेच संदर्भ (भयाली , "फोटो", मागे विचारले होते (खरडवह्या) देऊन लेखन केले की लोकांना आवडते, रस येतो. हे मेळावा आवडला, आणखी कोणी सदस्य दिसले का तिथे ह्या प्रतिसादावरून कळून येते. असो ही एक रहस्यकथा आहे व त्याचा भेद आता तुम्हाला करायचा आहे. क्लूज देतो. १) ह्या कथेचा लेखनप्रकार बघा व काही समजते आहे का पहा, मला वर वाटले की देवदत्तसाहेबांनी रहस्यभेद केला. :-) २) रहस्यकथेत नेहमीप्रमाणे (शेवटी) एखादी कलाटणी असते ३) रहस्यभेद झाला म्हणजे शक्यतो रहस्यकथा संपतेच नाही का? मग भाग २ ही बाब गौण (किंवा फक्त आर्थीक गणीताची, भाग १ गाजला चला भाग २ त्या पुण्याईवर चालवायला बघा) तसेही ह्या इंस्टंट जमान्यात वाट बघायला आवडते कूणाला, निदान रहस्यकथा तरी तिथल्यातिथे संपवली पाहीजे. ४) असो . दृश्य लेखातली शेवटची ओळ ... ह्या चिंतेने मला ग्रासले. व » 199 वाचने ह्या दोन्हीच्या मधे जी पांढरी जागा मोकळी आहे असे वाटते ती जागा जरा माऊसने सिलेक्ट करून बघा. काही ओळी दिसतील. मग जरा दृश्य लेखातल्या शेवटच्या ओळी व हा पर्दाफश ह्याचा बळचकर संबध लावून, बळेबळे आनंद घ्या. निदान तोंडदेखले वाह क्या बात है!!! म्हणा. :-) (अजून पूढच्या भागाची वाट पहातोय म्हणले नाही म्हणजे मिळवले. ;-) ) तसेही १० पैकी ८ रहस्यकथा / चित्रपट पाहून आपण ईई काहीही म्हणतोच की, त्यात अजून एक भर (बहुसंख्यात) किंवा जरी आवडले तरी लई भारी (सर्वोकृष्ठात) कूठेही गणले गेलो तरी आमची हरकत नाही. :-) असो असा हा वेगळा प्रयत्न!

प्रियाली गुरुवार, 10/25/2007 - 16:06
आमचा कोणत्याही वर्तमानपत्राशी संबंधीत नसलेला प्रमुख बातमीदार आग्यावेताळ यांच्याकडून कळते की भयालीदेवी यांचे नाव सहजरावांनी भिताली असे चुकीचे टंकित केले आहे. ते भयालीदेवी हवे असे कळते. बिचारी भुतं त्यांचे वर्तमानपत्रच असू शकत नाही.

राजे गुरुवार, 10/25/2007 - 15:57
वा...... पुढील भागाची वाट पाहतो आहे, लवकर लिहा.. भयकथा मला खुप आवडतात. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

देवदत्त गुरुवार, 10/25/2007 - 16:08
हॅलोवीनचा जोर दिसतोय. येउ द्या आणखी :) देवदत्त (अर्जुनाचा शंख) अवांतरः मुख्यपृष्ठावर ही कथा "जे न देखे रवी" ह्या लेखनप्रकारात दिसते. हे तुम्हीच निवडले की मिसळीमध्ये खडा आला (म्हणजेच पंचायत समीती ह्यात लक्ष देईल का?)

सहज गुरुवार, 10/25/2007 - 16:33
>>अवांतरः मुख्यपृष्ठावर ही कथा "जे न देखे रवी" ह्या लेखनप्रकारात दिसते. हे तुम्हीच निवडले की मिसळीमध्ये खडा आला (म्हणजेच पंचायत समीती ह्यात लक्ष देईल का?) लोकहो ही एक रहस्यकथा आहे व उल्लेख केलेल्या लेखनप्रकाराला साजेशी आहे. म्हणजे कवीता नाही हे उघड आहे तर ... बाकी वर उत्तर मिळालेच आहे >>जे न देखे रवी.... तिच तर भुतं!!!! :)))

In reply to by सहज

देवदत्त गुरुवार, 10/25/2007 - 16:39
माझा अंदाज खरा ठरला. ;) आता पहिल्याच भागात मी भुताच्या रहस्याला बळी पडलो... पुढे काय होईल भूतच जाणे... देवदत्त (अर्जुनाचा शंख)

स्वाती दिनेश गुरुवार, 10/25/2007 - 16:41
मस्त.. मेळाव्याची कल्पना झकास आहे! उत्कंठा जास्त ताणू नका बुआ..पुढे काय ते लवकर सांगा,:) स्वाती

गुंडोपंत गुरुवार, 10/25/2007 - 16:48
लैच झकास! वाट बघतो पुढील भागांची! १३, पुरानी हवेली, अंधेरी गल्ली, लास वेगास. हा पत्ता बाकी खल्लास आहे!! मी आधी चूकून लास 'खल्लास' असा वाचला... :))) आपला गुंडोपंत

प्रियाली गुरुवार, 10/25/2007 - 17:37
सहजराव तुम्ही अगदी होम्सकथेत असल्यासारखे रहस्य ठेवले होते पण रहस्यभेद होम्सलाच सांगून मोकळे झालात. :))))))) आता या कथेला उत्तरार्ध कसा होईल हे शोधावे लागेल. भयाली.

विसोबा खेचर गुरुवार, 10/25/2007 - 17:39
आता उद्या काय, कसे होणार, ह्या चिंतेने मला ग्रासले. आम्हाला पण ग्रासले आहे! :) बाकी, भयालीदेवीचा पत्ता सहीच! :) आपला, (प्रियालीचा मित्र!) तात्या.

चित्रा गुरुवार, 10/25/2007 - 17:52
चांगलीच उत्सुकता निर्माण केलीत की. चालू द्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/25/2007 - 18:11
सहजराव, तुम्ही कशाला भानगडीत पडला राव भुताखेताच्या , आपण दोनचारच माणसे राहिलो होतो माणसांवर लिहिणारे ;) बाकी, भुताखेताच्या मेळाव्याची कल्पना तर लय भारी. भयाण चाहते, भयाण लेखिका, आणि प्रेक्षकही भयाणच ना ! बाय द वे, सहजराव, मिसळपावचे आणखी कोणी सदस्य दिसले का तिथे, भुताखेताच्या यात्रेत ? येऊ दे दुसराही भाग ! आता यात्रा कशी रंगते,रंग भरते त्याची उत्सुकता आम्हालाही आहेच. लिहीत राहा सहजराव ! मस्त लिहीत आहात ! आपला. मेळाव्याला निघालेला. प्रा.डॉ.दिलीप रामसे.

सहज Fri, 10/26/2007 - 11:48
सर्वप्रथम प्रमोदकाका, प्रियालीताई, राजे, देवदत्तसाहेब, स्वातीजी, पंत, तात्या, चित्राजी व प्रा. डॉ. , कोलबेर, धनंजयराव, सर्वांचे आभार. हा लेख एक प्रयोग होता. आता स्व-समीक्षण (ह्या विषयातले धनंजयराव येथील आद्यगुरू बर का) असे समजून चालतो की आपणास वातावरणनिर्मीती आवडली (ओके, निदान बरी वाटली) असेल :-) व पुढे काय ह्याची उत्कंठा देखील! हा एक हेतू होताच. तसेच लेखनाचे शिर्षक (विशेषता भाग १ हा शब्द), प्रकार (लेख आहे का काव्य मग उपप्रकार म्हणजे विनोदी, भय, रहस्य, विडंबन इ.) ह्यावरून लोक (मी तरी) जरा लगेचच आडाखे बांधून असतात पुढे काय असेल, मेंदूला सवय झाली असते. आता ही रहस्यकथा करायची होती. प्रकार टाकला "जे न देखे रवी" ही जरा कोड्याची भाषा. ही कवीता तर नाही आहे मग हे असे का?(जसे आपण वाटेल ते शाब्दीक कसरत असलेले क्लूज नाही का शब्दक्रीडा सोडवताना वापरतो.) नेहमी जराशा विनोदी अंगाने जाणारे लेखन करणार्‍याचा (ठीक आहे पाचकळ विनोदी अंगाने म्हणा पण शेवटी तो विनोदच ना?) हा एक प्रयत्न होता की वेगळी वाट चोखाळता येते का. जरा रहस्यकथेत असतो तसा एक परिच्छेद लिहायचा प्रयत्न केला आहे (तो रेड कार्पेटवाला, हातात कार्ड) पण अजूनही विनोदाला आम्ही सोडू शकत नाही हे आमचे आम्हाला तरी सिद्ध झाले आहे. (हो मला पण हे सारखे आमचे, आम्ही, आम्हाला विचीत्र वाटते म्हणायला...) इथलेच संदर्भ (भयाली , "फोटो", मागे विचारले होते (खरडवह्या) देऊन लेखन केले की लोकांना आवडते, रस येतो. हे मेळावा आवडला, आणखी कोणी सदस्य दिसले का तिथे ह्या प्रतिसादावरून कळून येते. असो ही एक रहस्यकथा आहे व त्याचा भेद आता तुम्हाला करायचा आहे. क्लूज देतो. १) ह्या कथेचा लेखनप्रकार बघा व काही समजते आहे का पहा, मला वर वाटले की देवदत्तसाहेबांनी रहस्यभेद केला. :-) २) रहस्यकथेत नेहमीप्रमाणे (शेवटी) एखादी कलाटणी असते ३) रहस्यभेद झाला म्हणजे शक्यतो रहस्यकथा संपतेच नाही का? मग भाग २ ही बाब गौण (किंवा फक्त आर्थीक गणीताची, भाग १ गाजला चला भाग २ त्या पुण्याईवर चालवायला बघा) तसेही ह्या इंस्टंट जमान्यात वाट बघायला आवडते कूणाला, निदान रहस्यकथा तरी तिथल्यातिथे संपवली पाहीजे. ४) असो . दृश्य लेखातली शेवटची ओळ ... ह्या चिंतेने मला ग्रासले. व » 199 वाचने ह्या दोन्हीच्या मधे जी पांढरी जागा मोकळी आहे असे वाटते ती जागा जरा माऊसने सिलेक्ट करून बघा. काही ओळी दिसतील. मग जरा दृश्य लेखातल्या शेवटच्या ओळी व हा पर्दाफश ह्याचा बळचकर संबध लावून, बळेबळे आनंद घ्या. निदान तोंडदेखले वाह क्या बात है!!! म्हणा. :-) (अजून पूढच्या भागाची वाट पहातोय म्हणले नाही म्हणजे मिळवले. ;-) ) तसेही १० पैकी ८ रहस्यकथा / चित्रपट पाहून आपण ईई काहीही म्हणतोच की, त्यात अजून एक भर (बहुसंख्यात) किंवा जरी आवडले तरी लई भारी (सर्वोकृष्ठात) कूठेही गणले गेलो तरी आमची हरकत नाही. :-) असो असा हा वेगळा प्रयत्न!
लेखनविषय:
लासवेगास येथे नुकताच " ६६६ वा आंतरराष्ट्रीय भूतंखेतं व गूढं साहीत्य मेळावा" पार पडला. देशविदेशचे ख्यातनाम ब्लॉगप्रेमी ज्यांनी अनेक भूतंखेतं व गूढं साहीत्य मोठ्या प्रेमाने पाळले आहे, ते सर्व दरवर्षी न चुकता ही वारी करतातच. नेत्रदीपक नसला तरी डोळे पांढरे करणारा हा सोहळा, डोळे भरभरून पहायला असंख्य भेदरट मोठ्या उत्साहाने जमतात. एकमेकांना घाबरतात व घाबरवतात. तर अश्या ह्या सोहळ्याला ह्यावर्षी १० भाग्यवान "भयाण चाहता" स्पर्धेत आमचा नंबर लागला. काय करणार, आमचा फोटो (रुप) पाहून पहील्या १० मधे तर नक्कीच वर्णी लागणार ह्याची खात्री होतीच. मोठ्या धडधडत्या अंतःकरणाने संमेलनात स्वारी पोहोचली.

ते गांव माझे..

प्राजु ·

सहज गुरुवार, 10/25/2007 - 05:37
कविता आवडली. कोल्हापूरबद्दल जे काही ऐकले आहे ते सगळं किती मस्त बसलयं ह्या कवितेत. अरेच्चा, काल वाटले की ते गांव पुणे आहे, एका रात्रीत मुक्काम हलवलात. :-) गंमत हा, ह. घ्या.

In reply to by सहज

प्रियाली गुरुवार, 10/25/2007 - 20:57
कविता मस्तच! अरेच्चा, काल वाटले की ते गांव पुणे आहे, एका रात्रीत मुक्काम हलवलात. पुणे तुमचे माहेर-इन्-लॉ की काय हो? ;-) ह. घे.

विसोबा खेचर गुरुवार, 10/25/2007 - 07:54
नका भाऊ नादी लागू, झणझणींतच आहे वारं.. मिसळ आणि चप्पलही, मिरवतं गं कोल्हापूर... साता समुद्रापार मी, माहेर ते माझे दूर.. मन नाही थाऱ्यावर, आठवे माझे कोल्हापूर........ क्या बात है, साध्यासोप्या शब्दातली परंतु तेवढीच सुंदर कविता...! जियो प्राजू, औरभी लिख्खो... अवांतर - वरील दाद ही 'कोल्हापूरच्या' प्राजूला आहे, 'पुण्याच्या' नाही! :) आपला, (निपाणीप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चित्रा Fri, 10/26/2007 - 01:46
>साध्यासोप्या शब्दातली परंतु तेवढीच सुंदर कविता...! > वरील दाद ही 'कोल्हापूरच्या' प्राजूला आहे, 'पुण्याच्या' नाही! :) सहमत!

देवदत्त गुरुवार, 10/25/2007 - 09:03
वर्णन छान आहे. नका भाऊ नादी लागू, झणझणींतच आहे वारं.. मिसळ आणि चप्पलही, मिरवतं गं कोल्हापूर.. मस्तच :) देवदत्त (अर्जुनाचा शंख)

प्राजु गुरुवार, 10/25/2007 - 09:20
सहजराव, तात्या आणि देवदत्त... मनापासून धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्द्ल. -(कोल्हापूरची मिरची) प्राजक्ता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/25/2007 - 11:03
साध्यासोप्या शब्दातली सुंदर कविता ! अरेच्चा, काल वाटले की ते गांव पुणे आहे, एका रात्रीत मुक्काम हलवलात. हेच विचारतो !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ध्रुव गुरुवार, 10/25/2007 - 11:24
छान आहे. ध्रुव सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva

मोगॅम्बो गुरुवार, 10/25/2007 - 19:59
कविता आवडली. भालजींच्या जयप्रभा स्टुडिओ चा उल्लेख वाचल्यावर लता मंगेशकर, शॉपिंग कॉम्प्लेक्स इ. बातम्या आठवल्या. त्याचं पुढे काय झालं हो?

प्राजु गुरुवार, 10/25/2007 - 20:51
मोगॅम्बो, पुरणपोळी आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. भालजींच्या जयप्रभा स्टुडिओ चा उल्लेख वाचल्यावर लता मंगेशकर, शॉपिंग कॉम्प्लेक्स इ. बातम्या आठवल्या. त्याचं पुढे काय झालं हो? मोगॅम्बो... मला नाही माहिती काय झालं ... तूच सांग माहीती काढून मला. :))) - प्राजक्ता.

राजे गुरुवार, 10/25/2007 - 21:04
"सह्याद्रीच्या कुशीमध्ये, वसलं गं एक पूर.. पंचगंगेच्या तिरावर, माझं गं ते कोल्हापूर... " वा, कोल्हापुरची आठवण करुन दिलीत, तेथेच पंचगंगेच्या तीरावर आमची शाळा होती..... काय ते दीवस व काय त्या खोड्या.... सगळच मीस करतो आहे अजून. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

बेसनलाडू Fri, 10/26/2007 - 01:57
नका भाऊ नादी लागू, झणझणींतच आहे वारं.. मिसळ आणि चप्पलही, मिरवतं गं कोल्हापूर... वावा!!! छानच! पुणे माहेरघर दिसते तुमचे ;) (ह.घ्या.)

तात्या विंचू Fri, 10/26/2007 - 12:43
प्राजू जीक तू जीक........ एक गोश्ट विसरली आहे...मटण,ताम्बडा आणि पान्ढरा रस्सा...... कोल्हापूरकर अनुप

मोगॅम्बो Fri, 10/26/2007 - 19:54
कोल्हापूरचे काका काकी काल आले एका एकी काका आमचे नंबर एकचे सांगू लागले गावा कडचे "आमच्या तिकडे कोल्हापूरला एकाने एक कोल्हा पुरला कोल्ह्याचे मग झाड आले झाडालाही कोल्हेच आले ते लोकांना चावत सुटले तसे लोक धावत सुटले जो तो गेला जिकडे तिकडे आम्ही आपले आलो इकडे

स्वाती राजेश Fri, 10/26/2007 - 22:35
मी पण कोल्हापुरची आहे. शिवजी पेठ. सध्या यु.के.मधे. कविता वाचून कोल्हपुरा मधे आहे असे वाटले. नवरात्राचा रंगबहार, दसरा-दिवाळीचा न्यारा नूर.. आनंदामध्ये रंगरंगूनी, सजून जाई कोल्हापूर... खरेच, दसरा-दिवाळीचा रंगच वेगळा असतो. पुण्या मधे सुध्दा इतकी सुंदर मी पाहिली नाही. तसेच २६ जानेवारी ला जिलेबी .वा काय तो थाट..... मी खुप मीस करते. आपल्या रुपाने ते भेटते. मराठी फोरम ला नेहमी भेट देणारी स्वाती

प्राजु Sat, 10/27/2007 - 09:21
अनुप, राजे, बेसनलाडू आणि मोगॅम्बो... आपल्या प्रतिसादांसाठी धन्यवाद.. स्वाती, अगं काय सांगतेस? तू ही कोल्हापूरची का? अस्सल शिवाजीपेठी.... सह्ह्ह्ह्ह्ही..! वा वा... बरं वाटलं मला. - प्राजु.

स्वाती राजेश Mon, 10/29/2007 - 16:34
तू कुठे रहात होतीस कोल्हापुर मधे? शाळा ? तु़झ्या वेगवेग्ळ्या लिहीलेल्या खुप प्रतिक्रिया वाचल्या आहेत. तसेच कविता सुध्दा. सुंदर लिहीतेस. मला इतके सुंदर लिहीता येत नाही. पण ....... प्रयत्न करते. at least प्रतिक्रिया लिहायचा.

प्राजु Mon, 10/29/2007 - 19:57
स्वाती इथे लिहीणारे एकापेक्षाएक आहेत.. माझं काय घेऊन बसलीस..! मी ही प्रयत्नच करते... आणि बहुतेक प्रयत्नच करत राहणार जन्मभर्.... हाहाहा.. - प्राजु.

दिगम्भा Tue, 10/30/2007 - 10:33
प्राजुताई, जालावर कोल्हापूरचे एवढे लोक पाहून बरे वाटते. आम्ही शाहूपुरीवाले. पण "गावा"त येऊन जाऊन असणारे. "भक्ति-सेवा" चे विद्यार्थी. रोज वर्गात बसल्या-बसल्या अंबाबाईची वाजंत्री ऐकणारे. नंतर प्रत्यक्ष संबंध कमी झाला, तुटला. खरंऽऽ, मनात अजून कोल्हापूर आहे, तिथली बोली आहे. (आमच्या लहानपणीचा एक विनोद आठवला: बाप मुलाला सांगतोय - "अरं गन्या, बामनावानी खनखनीत मोठा न म्हन !") असेच कोल्हापूरविषयी लिहीत रहा व आमच्यासारख्यांना आनंद देत जा. - दिगम्भा

स्वाती राजेश Tue, 10/30/2007 - 15:51
मी विद्यापीठ ची ८६ ल १०वी पास आउट. कोल्हपुर मधेच बी एस्.सी. एल्.एल्.बी. केले. तसेच, बन्केत नोकरी सुध्दा केली. जरी परदेशात असले तरी मनाने कोल्हपुरचीच आहे. ३ वर्षापुर्वी गेट टुगेदर केले होते. कोल्हपुरच्या क्लासमेट नी सर्व तयारी केली होती. जवळ जवळ ७० फॅमिलीज आल्या होत्या. खुप मजा आली. आता तिथे घराघरातून फराळाचे वास येत असतील." माझी चकली मउ झाली. माझी शेव खुप मस्त झाली." असे संवाद ऐकायला मिळत असतील. we miss all

प्राजु Tue, 10/30/2007 - 18:44
दिगम्भाताई, मी राजेंद्रनगर वासी. जोक मात्र छान. स्वाती, तुझंही खरंय.. अशी चर्चा अगदी खमंगपणे होत असणार आता तिथे. मी सायबर मधून १९९९ ला ग्रॅज्यूएट झाले. आम्ही हि ९४ च्या पाटणे च्या बॅच ने गेटटुगेदर केलं होतं... सह्हि मज्जा आली होती. - प्राजु.

In reply to by प्राजु

बेसनलाडू Wed, 10/31/2007 - 00:09
आठवणींच्या नादात झालेल्या एका चुकीची दुरुस्ती सुचवावीशी वाटते - दिगम्भाताई नको, दिगम्भाबुवा हवे (माझ्यासाठी दिगम्भा काका / आजोबा :) ) (सुधारक)बेसनलाडू

In reply to by प्राजु

विसोबा खेचर Wed, 10/31/2007 - 00:41
दिगम्भाताई, मी राजेंद्रनगर वासी. जोक मात्र छान. अगं प्राजू, आपले दिगम्भा हे 'ताई' नसून 'दादा' आहेत...:) आपला, तात्यादादा!

सुवर्णमयी Tue, 10/30/2007 - 23:25
कोल्हापुराचे वैशिष्ट्य सांगणारी कविता मस्त झणझणीत आहे. आवडली.

प्राजु Wed, 10/31/2007 - 00:48
कळली चूक माझी तात्या.. मी त्याना व्य. नि. पाठवते आहे.. -प्राजु.

गणेशा Fri, 01/28/2011 - 11:32
हि कविता मला खुप आवडली .. एकदम झकास वर्णन. कोल्हापुर ला फक्त २ दाच जाणे झाले आहे, तरीही खुप आवडलेले शहर आहे हे. तेथील भाषा ही माझी सर्वात आवडती मराठी भाषा आहे. माझे रुम मेट्स तिकडचेच होते त्यामुळे कोल्हापुरच्या माणसांबद्दल्चे अनुभव ही छान आहेतच. सर्व गोष्टीम्ची आठवण आली, आणि नुकतीच ऑर्कुट ग्रुप बरोबर केलेली पन्हाळा ट्रीप आठवली .. धन्यवाद

सहज गुरुवार, 10/25/2007 - 05:37
कविता आवडली. कोल्हापूरबद्दल जे काही ऐकले आहे ते सगळं किती मस्त बसलयं ह्या कवितेत. अरेच्चा, काल वाटले की ते गांव पुणे आहे, एका रात्रीत मुक्काम हलवलात. :-) गंमत हा, ह. घ्या.

In reply to by सहज

प्रियाली गुरुवार, 10/25/2007 - 20:57
कविता मस्तच! अरेच्चा, काल वाटले की ते गांव पुणे आहे, एका रात्रीत मुक्काम हलवलात. पुणे तुमचे माहेर-इन्-लॉ की काय हो? ;-) ह. घे.

विसोबा खेचर गुरुवार, 10/25/2007 - 07:54
नका भाऊ नादी लागू, झणझणींतच आहे वारं.. मिसळ आणि चप्पलही, मिरवतं गं कोल्हापूर... साता समुद्रापार मी, माहेर ते माझे दूर.. मन नाही थाऱ्यावर, आठवे माझे कोल्हापूर........ क्या बात है, साध्यासोप्या शब्दातली परंतु तेवढीच सुंदर कविता...! जियो प्राजू, औरभी लिख्खो... अवांतर - वरील दाद ही 'कोल्हापूरच्या' प्राजूला आहे, 'पुण्याच्या' नाही! :) आपला, (निपाणीप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चित्रा Fri, 10/26/2007 - 01:46
>साध्यासोप्या शब्दातली परंतु तेवढीच सुंदर कविता...! > वरील दाद ही 'कोल्हापूरच्या' प्राजूला आहे, 'पुण्याच्या' नाही! :) सहमत!

देवदत्त गुरुवार, 10/25/2007 - 09:03
वर्णन छान आहे. नका भाऊ नादी लागू, झणझणींतच आहे वारं.. मिसळ आणि चप्पलही, मिरवतं गं कोल्हापूर.. मस्तच :) देवदत्त (अर्जुनाचा शंख)

प्राजु गुरुवार, 10/25/2007 - 09:20
सहजराव, तात्या आणि देवदत्त... मनापासून धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्द्ल. -(कोल्हापूरची मिरची) प्राजक्ता.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/25/2007 - 11:03
साध्यासोप्या शब्दातली सुंदर कविता ! अरेच्चा, काल वाटले की ते गांव पुणे आहे, एका रात्रीत मुक्काम हलवलात. हेच विचारतो !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ध्रुव गुरुवार, 10/25/2007 - 11:24
छान आहे. ध्रुव सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva

मोगॅम्बो गुरुवार, 10/25/2007 - 19:59
कविता आवडली. भालजींच्या जयप्रभा स्टुडिओ चा उल्लेख वाचल्यावर लता मंगेशकर, शॉपिंग कॉम्प्लेक्स इ. बातम्या आठवल्या. त्याचं पुढे काय झालं हो?

प्राजु गुरुवार, 10/25/2007 - 20:51
मोगॅम्बो, पुरणपोळी आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. भालजींच्या जयप्रभा स्टुडिओ चा उल्लेख वाचल्यावर लता मंगेशकर, शॉपिंग कॉम्प्लेक्स इ. बातम्या आठवल्या. त्याचं पुढे काय झालं हो? मोगॅम्बो... मला नाही माहिती काय झालं ... तूच सांग माहीती काढून मला. :))) - प्राजक्ता.

राजे गुरुवार, 10/25/2007 - 21:04
"सह्याद्रीच्या कुशीमध्ये, वसलं गं एक पूर.. पंचगंगेच्या तिरावर, माझं गं ते कोल्हापूर... " वा, कोल्हापुरची आठवण करुन दिलीत, तेथेच पंचगंगेच्या तीरावर आमची शाळा होती..... काय ते दीवस व काय त्या खोड्या.... सगळच मीस करतो आहे अजून. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

बेसनलाडू Fri, 10/26/2007 - 01:57
नका भाऊ नादी लागू, झणझणींतच आहे वारं.. मिसळ आणि चप्पलही, मिरवतं गं कोल्हापूर... वावा!!! छानच! पुणे माहेरघर दिसते तुमचे ;) (ह.घ्या.)

तात्या विंचू Fri, 10/26/2007 - 12:43
प्राजू जीक तू जीक........ एक गोश्ट विसरली आहे...मटण,ताम्बडा आणि पान्ढरा रस्सा...... कोल्हापूरकर अनुप

मोगॅम्बो Fri, 10/26/2007 - 19:54
कोल्हापूरचे काका काकी काल आले एका एकी काका आमचे नंबर एकचे सांगू लागले गावा कडचे "आमच्या तिकडे कोल्हापूरला एकाने एक कोल्हा पुरला कोल्ह्याचे मग झाड आले झाडालाही कोल्हेच आले ते लोकांना चावत सुटले तसे लोक धावत सुटले जो तो गेला जिकडे तिकडे आम्ही आपले आलो इकडे

स्वाती राजेश Fri, 10/26/2007 - 22:35
मी पण कोल्हापुरची आहे. शिवजी पेठ. सध्या यु.के.मधे. कविता वाचून कोल्हपुरा मधे आहे असे वाटले. नवरात्राचा रंगबहार, दसरा-दिवाळीचा न्यारा नूर.. आनंदामध्ये रंगरंगूनी, सजून जाई कोल्हापूर... खरेच, दसरा-दिवाळीचा रंगच वेगळा असतो. पुण्या मधे सुध्दा इतकी सुंदर मी पाहिली नाही. तसेच २६ जानेवारी ला जिलेबी .वा काय तो थाट..... मी खुप मीस करते. आपल्या रुपाने ते भेटते. मराठी फोरम ला नेहमी भेट देणारी स्वाती

प्राजु Sat, 10/27/2007 - 09:21
अनुप, राजे, बेसनलाडू आणि मोगॅम्बो... आपल्या प्रतिसादांसाठी धन्यवाद.. स्वाती, अगं काय सांगतेस? तू ही कोल्हापूरची का? अस्सल शिवाजीपेठी.... सह्ह्ह्ह्ह्ही..! वा वा... बरं वाटलं मला. - प्राजु.

स्वाती राजेश Mon, 10/29/2007 - 16:34
तू कुठे रहात होतीस कोल्हापुर मधे? शाळा ? तु़झ्या वेगवेग्ळ्या लिहीलेल्या खुप प्रतिक्रिया वाचल्या आहेत. तसेच कविता सुध्दा. सुंदर लिहीतेस. मला इतके सुंदर लिहीता येत नाही. पण ....... प्रयत्न करते. at least प्रतिक्रिया लिहायचा.

प्राजु Mon, 10/29/2007 - 19:57
स्वाती इथे लिहीणारे एकापेक्षाएक आहेत.. माझं काय घेऊन बसलीस..! मी ही प्रयत्नच करते... आणि बहुतेक प्रयत्नच करत राहणार जन्मभर्.... हाहाहा.. - प्राजु.

दिगम्भा Tue, 10/30/2007 - 10:33
प्राजुताई, जालावर कोल्हापूरचे एवढे लोक पाहून बरे वाटते. आम्ही शाहूपुरीवाले. पण "गावा"त येऊन जाऊन असणारे. "भक्ति-सेवा" चे विद्यार्थी. रोज वर्गात बसल्या-बसल्या अंबाबाईची वाजंत्री ऐकणारे. नंतर प्रत्यक्ष संबंध कमी झाला, तुटला. खरंऽऽ, मनात अजून कोल्हापूर आहे, तिथली बोली आहे. (आमच्या लहानपणीचा एक विनोद आठवला: बाप मुलाला सांगतोय - "अरं गन्या, बामनावानी खनखनीत मोठा न म्हन !") असेच कोल्हापूरविषयी लिहीत रहा व आमच्यासारख्यांना आनंद देत जा. - दिगम्भा

स्वाती राजेश Tue, 10/30/2007 - 15:51
मी विद्यापीठ ची ८६ ल १०वी पास आउट. कोल्हपुर मधेच बी एस्.सी. एल्.एल्.बी. केले. तसेच, बन्केत नोकरी सुध्दा केली. जरी परदेशात असले तरी मनाने कोल्हपुरचीच आहे. ३ वर्षापुर्वी गेट टुगेदर केले होते. कोल्हपुरच्या क्लासमेट नी सर्व तयारी केली होती. जवळ जवळ ७० फॅमिलीज आल्या होत्या. खुप मजा आली. आता तिथे घराघरातून फराळाचे वास येत असतील." माझी चकली मउ झाली. माझी शेव खुप मस्त झाली." असे संवाद ऐकायला मिळत असतील. we miss all

प्राजु Tue, 10/30/2007 - 18:44
दिगम्भाताई, मी राजेंद्रनगर वासी. जोक मात्र छान. स्वाती, तुझंही खरंय.. अशी चर्चा अगदी खमंगपणे होत असणार आता तिथे. मी सायबर मधून १९९९ ला ग्रॅज्यूएट झाले. आम्ही हि ९४ च्या पाटणे च्या बॅच ने गेटटुगेदर केलं होतं... सह्हि मज्जा आली होती. - प्राजु.

In reply to by प्राजु

बेसनलाडू Wed, 10/31/2007 - 00:09
आठवणींच्या नादात झालेल्या एका चुकीची दुरुस्ती सुचवावीशी वाटते - दिगम्भाताई नको, दिगम्भाबुवा हवे (माझ्यासाठी दिगम्भा काका / आजोबा :) ) (सुधारक)बेसनलाडू

In reply to by प्राजु

विसोबा खेचर Wed, 10/31/2007 - 00:41
दिगम्भाताई, मी राजेंद्रनगर वासी. जोक मात्र छान. अगं प्राजू, आपले दिगम्भा हे 'ताई' नसून 'दादा' आहेत...:) आपला, तात्यादादा!

सुवर्णमयी Tue, 10/30/2007 - 23:25
कोल्हापुराचे वैशिष्ट्य सांगणारी कविता मस्त झणझणीत आहे. आवडली.

प्राजु Wed, 10/31/2007 - 00:48
कळली चूक माझी तात्या.. मी त्याना व्य. नि. पाठवते आहे.. -प्राजु.

गणेशा Fri, 01/28/2011 - 11:32
हि कविता मला खुप आवडली .. एकदम झकास वर्णन. कोल्हापुर ला फक्त २ दाच जाणे झाले आहे, तरीही खुप आवडलेले शहर आहे हे. तेथील भाषा ही माझी सर्वात आवडती मराठी भाषा आहे. माझे रुम मेट्स तिकडचेच होते त्यामुळे कोल्हापुरच्या माणसांबद्दल्चे अनुभव ही छान आहेतच. सर्व गोष्टीम्ची आठवण आली, आणि नुकतीच ऑर्कुट ग्रुप बरोबर केलेली पन्हाळा ट्रीप आठवली .. धन्यवाद
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
सह्याद्रीच्या कुशीमध्ये, वसलं गं एक पूर.. पंचगंगेच्या तिरावर, माझं गं ते कोल्हापूर... महालक्ष्मीचे ते करवीर, पन्हाळा-ज्योतिबा खांद्यावर.. परंपराही शूरवीरांची, सांगे माझे कोल्हापूर.. बाजी लावती कुस्तीगीर, भव्य रंकाळा दूरदूर.. परीस स्पर्शानं शाहूंच्या, भारलं गं कोल्हापूर... कलेची पंढरीच ती, नृत्य- नाट्य संगीत सूर.. भालजींच्या 'जयप्रभा'त, रंगलं गं कोल्हापूर... नवरात्राचा रंगबहार, दसरा-दिवाळीचा न्यारा नूर.. आनंदामध्ये रंगरंगूनी, सजून जाई कोल्हापूर... नका भाऊ नादी लागू, झणझणींतच आहे वारं.. मिसळ आणि चप्पलही, मिरवतं गं कोल्हापूर... साता समुद्रापार मी, माहेर ते माझे दूर.. मन नाही थाऱ्यावर, आठवे

.

प्रियाली ·

धनंजय गुरुवार, 10/25/2007 - 00:32
अरेच्चा, इकडचा गत-आत्मा-दिन आपल्या पितृपक्षाच्या इतक्या लगेच पाठोपाठ येतो हे माझ्या आधी कधी लक्षात आले नव्हते! सर्वांचा ऑल-हॅलोज-डे असाच "भयं"कर मजेचा जावो!

In reply to by धनंजय

प्रियाली गुरुवार, 10/25/2007 - 02:38
अरेच्चा, इकडचा गत-आत्मा-दिन आपल्या पितृपक्षाच्या इतक्या लगेच पाठोपाठ येतो हे माझ्या आधी कधी लक्षात आले नव्हते! अलबत! आम्ही अंधारश्रद्धाळू. पितृपक्ष आणि हॅलोवीन असे दोन्ही मुहूर्त चुकवत नाही. ;-)

प्राजु गुरुवार, 10/25/2007 - 01:18
काऊंट ड्रॅन्क्युला... सह्हि! हॅलोविनच्या हार्दिक शुभेच्छा..! - प्राजु.

विसोबा खेचर गुरुवार, 10/25/2007 - 08:13
बाहेर थंडी मी म्हणत होती, जोराचं वारंही सुटलं होतं. खिडकीच्या फटीतून आत शिरू पाहणारा वारा घुबडासारखे घुत्कार करत होता. संध्याकाळचे सहा साडेसहा वाजले असावेत. बाहेर मिट्ट काळोख दाटून आला होता. खिडकीबाहेरची ओकीबोकी झाडं भुंडे हात पसरून डोलत होती. वार्‍यावर उडून हवेत फेर धरणारी सुकी पानं मध्येच खिडकीच्या तावदानाला स्पर्श करून जात होती. फायर प्लेस मधल्या जळणार्‍या लाकडांचा एक मंद, जळकट वास घरात पसरला होता. वरील वर्णन अतिशय आवडलं! ग्लेनफिडिचचे घुटके घेण्याकरता अगदी योग्य वातावरण... :) "काऊंट ड्रन्क्युला!," असे म्हणून साहेब गोड हसले व वळून चालू पडले. कथा बाकी मस्तच! वाचायला मजा आली... आपला, तात्या ड्रन्क्युला!

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर गुरुवार, 10/25/2007 - 08:46
वातावरण निर्मिती सहीच.. ड्रंक्युला कळला पण काउंट ड्रंक्युला ही काय भानगड आहे ? भयकथांचा अभ्यास कच्चा असल्याने "सगळ्यांना कळते आपल्यालाच कळत नाही" अशी अवस्था झाली असली तरी चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्ह निर्लज्जपणे दाखवतो आहे :-)

In reply to by कोलबेर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/25/2007 - 10:37
काही दिवसापासून तुमचे लेखनाचे स्वरुप कथेचे असले की, आम्ही डचकत डचकत वाचू लागलो आहोत. वातावरण निर्मितीच्या तुमचे कसबाचे काय वर्णन करु. ड्रंक्युला कळला पण काउंट ड्रंक्युला ही काय भानगड आहे ? भयकथांचा अभ्यास कच्चा असल्याने "सगळ्यांना कळते आपल्यालाच कळत नाही" अशी अवस्था झाली असली तरी चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्ह निर्लज्जपणे दाखवतो आम्हाला तर दोन्हीही कळले नाही ! त्यामुळे शेवटी आनंद घेता आला नाही.अर्थात आपण त्याचाही खूलासा कराल याबद्दल आमच्या मनात तरी कोणतीही शंका नाही. आपला. जे कळले नाही ते प्रामाणिकपणे विचारणारा ! प्रा.डॉ.

In reply to by कोलबेर

प्रियाली गुरुवार, 10/25/2007 - 15:20
ड्रंक्युला कळला पण काउंट ड्रंक्युला ही काय भानगड आहे ? काउंट ड्रॅक्युला कळण्यासाठी स्टोकरचे ड्रॅक्युला किंवा कोणताही सरळसोट ड्रॅक्युला चित्रपट पाहावा लागेल. ड्रंक्युलाचा अर्थ सांगायला नकोच. ;-) वर गोष्टीत म्हटल्याप्रमाणे ड्रॅक्युला हा पूर्व युरोपातील सरदार घराण्यातील होता ज्यांना काउंट असे संबोधले जाते. अधिक माहिती - http://en.wikipedia.org/wiki/Count सर, तुम्हालाही कोलबेरप्रमाणेच करावे लागेल. ड्रॅक्युलाची आख्यायिका माहित असल्याखेरिज गोष्टीचा अर्थ लागणार नाही.

In reply to by प्रियाली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/25/2007 - 15:43
हाच प्रश्न आम्ही सहजरावांनाही विचारला आणि आपणही त्याचे उत्तर दिलेच आहे. पण, दोघांचेही उत्तरे वाचून फारच थोडे समजले , आता तर अधिकच अपराध्यासारखा वाटतंय ! सर, तुम्हालाही कोलबेरप्रमाणेच करावे लागेल. ड्रॅक्युलाची आख्यायिका माहित असल्याखेरिज गोष्टीचा अर्थ लागणार नाही. हे मात्र खरेच आहे. अवांतर :- त्या पेक्षा कथा छान आहे, म्हणून निघून गेलो असतो तर आमचे अज्ञान तरी उघड झाले नसते !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रियाली गुरुवार, 10/25/2007 - 17:08
त्या पेक्षा कथा छान आहे, म्हणून निघून गेलो असतो तर आमचे अज्ञान तरी उघड झाले नसते ! असं का बॉ? मला वेळ नव्हता म्हणून थोडक्यात लिहिलं. भारतातल्या अनेकांना ड्रॅक्युलाची कथा माहित असेलच असं नाही. त्यात अज्ञान कसलं? :-) थोडक्यात कथा सांगते. व्लाड ड्रॅक्युल हा पंधराव्या शतकरीतील ट्रान्सिल्वेनिया (आताचे हंगेरी) भागातील एक क्रूर उमराव (काउंट) होता. शत्रूला हालहाल करून मारणे हा त्याचा छंद होता. (ते हाल लिहून दाखवले तर अन्न जाणार नाही तेव्हा ते नकोच. ;-) ) त्याची दहशत इतकी होती की तो मेल्यावरही तो खराच मेला असे लोकांना वाटत नव्हते. तो भूत बनून किंवा ट्रान्सिल्वेनियन लोकांच्या विश्वासाप्रमाणे व्हॅम्पायर म्हणजे रक्तपिपासू भूत बनून अनंतापर्यंत संचार करतो. स्टोकरने ही आख्यायिका उचलून एका उत्कृष्ट भयकथेची निर्मिती केली. त्यात काउंट ड्रॅक्युला इंग्लंडात येतो. दिवसा अतिशय अदबशीर, मधाळ बोलणारा, बायकांना भुलवणारा देखणा उमराव आपले बळी हेरतो आणि रात्री वटवाघळाच्या रुपात त्यांच्या घरापर्यंत पोहचून नरडीचा घोट * घेतो. पाश्चात्य जगतात ही कथा इतकी प्रसिद्ध आहे की खर्‍या ड्रॅक्युलाला लोक विसरून ब्रॅम स्टोकरचा कादंबरीतील ड्रॅक्युलाच खरा असल्याचे त्यांना वाटते. वर फोटोत दाखवलेला बेला लगोसी याला घेऊन १९३१ मध्ये ड्रॅक्युलापट बनला. (आता तो पाहिला तर विनोदी वाटेल पण त्याकाळासाठी तांत्रिकदृष्ट्या अतिशय सरस होता.) त्यातील ड्रॅक्युलाला पाहून लोकांचा भयंकर थरथराट होत असे. बायका तर बेशुद्ध पडत असे सांगितले जाते. अवांतरः नरडीचा घोट घेणे हा वाक्प्रचार नेमका मराठीत कसा आला असावा?

In reply to by प्रियाली

sagarparadkar Mon, 07/19/2010 - 16:34
>> अवांतरः नरडीचा घोट घेणे हा वाक्प्रचार नेमका मराठीत कसा आला असावा? बहुदा वाघ, सिंह शिकार करतात, तेव्हा त्यांचे सावज / बळी खूप धड्पड करून सुटू पहातात. पण एकदा का वाघ-सिंहांनी त्या सावाजाचं नरडं फोडलं कि ते एकदम गपगार होतात. >:) ह्यावरून नरडीचा घोट घेणे हा वाक्प्रचार मराठीत आला असावा ...

देवदत्त गुरुवार, 10/25/2007 - 09:23
कथालेखन छान आहे. परंतु सुरुवातीपासूनच, का माहित नाही, सर्व एकदम नेहमीसारखे होते असे वाटले. बहुधा भूलनगरी चा प्रभाव अजूनही आहे माझ्यावर. :) अवांतरः इंग्रजी BUT HOWEVER प्रमाणे पण परंतु ह्यात फरक आहे ना? माझा परंतु, HOWEVER प्रमाणे घ्यावा. देवदत्त (अर्जुनाचा शंख)

स्वाती दिनेश गुरुवार, 10/25/2007 - 11:43
नेहमीप्रमाणेच छान भयकथा! आणि "भयोत्सव" ची आठवण हॅलोविनचे वातावरण तयार व्हायला लागल्यापासूनच झाली होती त्यामुळे प्रियालीकडून अशा काहीतरी लेख/गोष्टीची वाटच पाहत होते ,:) स्वाती

धनंजय गुरुवार, 10/25/2007 - 00:32
अरेच्चा, इकडचा गत-आत्मा-दिन आपल्या पितृपक्षाच्या इतक्या लगेच पाठोपाठ येतो हे माझ्या आधी कधी लक्षात आले नव्हते! सर्वांचा ऑल-हॅलोज-डे असाच "भयं"कर मजेचा जावो!

In reply to by धनंजय

प्रियाली गुरुवार, 10/25/2007 - 02:38
अरेच्चा, इकडचा गत-आत्मा-दिन आपल्या पितृपक्षाच्या इतक्या लगेच पाठोपाठ येतो हे माझ्या आधी कधी लक्षात आले नव्हते! अलबत! आम्ही अंधारश्रद्धाळू. पितृपक्ष आणि हॅलोवीन असे दोन्ही मुहूर्त चुकवत नाही. ;-)

प्राजु गुरुवार, 10/25/2007 - 01:18
काऊंट ड्रॅन्क्युला... सह्हि! हॅलोविनच्या हार्दिक शुभेच्छा..! - प्राजु.

विसोबा खेचर गुरुवार, 10/25/2007 - 08:13
बाहेर थंडी मी म्हणत होती, जोराचं वारंही सुटलं होतं. खिडकीच्या फटीतून आत शिरू पाहणारा वारा घुबडासारखे घुत्कार करत होता. संध्याकाळचे सहा साडेसहा वाजले असावेत. बाहेर मिट्ट काळोख दाटून आला होता. खिडकीबाहेरची ओकीबोकी झाडं भुंडे हात पसरून डोलत होती. वार्‍यावर उडून हवेत फेर धरणारी सुकी पानं मध्येच खिडकीच्या तावदानाला स्पर्श करून जात होती. फायर प्लेस मधल्या जळणार्‍या लाकडांचा एक मंद, जळकट वास घरात पसरला होता. वरील वर्णन अतिशय आवडलं! ग्लेनफिडिचचे घुटके घेण्याकरता अगदी योग्य वातावरण... :) "काऊंट ड्रन्क्युला!," असे म्हणून साहेब गोड हसले व वळून चालू पडले. कथा बाकी मस्तच! वाचायला मजा आली... आपला, तात्या ड्रन्क्युला!

In reply to by विसोबा खेचर

कोलबेर गुरुवार, 10/25/2007 - 08:46
वातावरण निर्मिती सहीच.. ड्रंक्युला कळला पण काउंट ड्रंक्युला ही काय भानगड आहे ? भयकथांचा अभ्यास कच्चा असल्याने "सगळ्यांना कळते आपल्यालाच कळत नाही" अशी अवस्था झाली असली तरी चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्ह निर्लज्जपणे दाखवतो आहे :-)

In reply to by कोलबेर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/25/2007 - 10:37
काही दिवसापासून तुमचे लेखनाचे स्वरुप कथेचे असले की, आम्ही डचकत डचकत वाचू लागलो आहोत. वातावरण निर्मितीच्या तुमचे कसबाचे काय वर्णन करु. ड्रंक्युला कळला पण काउंट ड्रंक्युला ही काय भानगड आहे ? भयकथांचा अभ्यास कच्चा असल्याने "सगळ्यांना कळते आपल्यालाच कळत नाही" अशी अवस्था झाली असली तरी चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्ह निर्लज्जपणे दाखवतो आम्हाला तर दोन्हीही कळले नाही ! त्यामुळे शेवटी आनंद घेता आला नाही.अर्थात आपण त्याचाही खूलासा कराल याबद्दल आमच्या मनात तरी कोणतीही शंका नाही. आपला. जे कळले नाही ते प्रामाणिकपणे विचारणारा ! प्रा.डॉ.

In reply to by कोलबेर

प्रियाली गुरुवार, 10/25/2007 - 15:20
ड्रंक्युला कळला पण काउंट ड्रंक्युला ही काय भानगड आहे ? काउंट ड्रॅक्युला कळण्यासाठी स्टोकरचे ड्रॅक्युला किंवा कोणताही सरळसोट ड्रॅक्युला चित्रपट पाहावा लागेल. ड्रंक्युलाचा अर्थ सांगायला नकोच. ;-) वर गोष्टीत म्हटल्याप्रमाणे ड्रॅक्युला हा पूर्व युरोपातील सरदार घराण्यातील होता ज्यांना काउंट असे संबोधले जाते. अधिक माहिती - http://en.wikipedia.org/wiki/Count सर, तुम्हालाही कोलबेरप्रमाणेच करावे लागेल. ड्रॅक्युलाची आख्यायिका माहित असल्याखेरिज गोष्टीचा अर्थ लागणार नाही.

In reply to by प्रियाली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/25/2007 - 15:43
हाच प्रश्न आम्ही सहजरावांनाही विचारला आणि आपणही त्याचे उत्तर दिलेच आहे. पण, दोघांचेही उत्तरे वाचून फारच थोडे समजले , आता तर अधिकच अपराध्यासारखा वाटतंय ! सर, तुम्हालाही कोलबेरप्रमाणेच करावे लागेल. ड्रॅक्युलाची आख्यायिका माहित असल्याखेरिज गोष्टीचा अर्थ लागणार नाही. हे मात्र खरेच आहे. अवांतर :- त्या पेक्षा कथा छान आहे, म्हणून निघून गेलो असतो तर आमचे अज्ञान तरी उघड झाले नसते !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रियाली गुरुवार, 10/25/2007 - 17:08
त्या पेक्षा कथा छान आहे, म्हणून निघून गेलो असतो तर आमचे अज्ञान तरी उघड झाले नसते ! असं का बॉ? मला वेळ नव्हता म्हणून थोडक्यात लिहिलं. भारतातल्या अनेकांना ड्रॅक्युलाची कथा माहित असेलच असं नाही. त्यात अज्ञान कसलं? :-) थोडक्यात कथा सांगते. व्लाड ड्रॅक्युल हा पंधराव्या शतकरीतील ट्रान्सिल्वेनिया (आताचे हंगेरी) भागातील एक क्रूर उमराव (काउंट) होता. शत्रूला हालहाल करून मारणे हा त्याचा छंद होता. (ते हाल लिहून दाखवले तर अन्न जाणार नाही तेव्हा ते नकोच. ;-) ) त्याची दहशत इतकी होती की तो मेल्यावरही तो खराच मेला असे लोकांना वाटत नव्हते. तो भूत बनून किंवा ट्रान्सिल्वेनियन लोकांच्या विश्वासाप्रमाणे व्हॅम्पायर म्हणजे रक्तपिपासू भूत बनून अनंतापर्यंत संचार करतो. स्टोकरने ही आख्यायिका उचलून एका उत्कृष्ट भयकथेची निर्मिती केली. त्यात काउंट ड्रॅक्युला इंग्लंडात येतो. दिवसा अतिशय अदबशीर, मधाळ बोलणारा, बायकांना भुलवणारा देखणा उमराव आपले बळी हेरतो आणि रात्री वटवाघळाच्या रुपात त्यांच्या घरापर्यंत पोहचून नरडीचा घोट * घेतो. पाश्चात्य जगतात ही कथा इतकी प्रसिद्ध आहे की खर्‍या ड्रॅक्युलाला लोक विसरून ब्रॅम स्टोकरचा कादंबरीतील ड्रॅक्युलाच खरा असल्याचे त्यांना वाटते. वर फोटोत दाखवलेला बेला लगोसी याला घेऊन १९३१ मध्ये ड्रॅक्युलापट बनला. (आता तो पाहिला तर विनोदी वाटेल पण त्याकाळासाठी तांत्रिकदृष्ट्या अतिशय सरस होता.) त्यातील ड्रॅक्युलाला पाहून लोकांचा भयंकर थरथराट होत असे. बायका तर बेशुद्ध पडत असे सांगितले जाते. अवांतरः नरडीचा घोट घेणे हा वाक्प्रचार नेमका मराठीत कसा आला असावा?

In reply to by प्रियाली

sagarparadkar Mon, 07/19/2010 - 16:34
>> अवांतरः नरडीचा घोट घेणे हा वाक्प्रचार नेमका मराठीत कसा आला असावा? बहुदा वाघ, सिंह शिकार करतात, तेव्हा त्यांचे सावज / बळी खूप धड्पड करून सुटू पहातात. पण एकदा का वाघ-सिंहांनी त्या सावाजाचं नरडं फोडलं कि ते एकदम गपगार होतात. >:) ह्यावरून नरडीचा घोट घेणे हा वाक्प्रचार मराठीत आला असावा ...

देवदत्त गुरुवार, 10/25/2007 - 09:23
कथालेखन छान आहे. परंतु सुरुवातीपासूनच, का माहित नाही, सर्व एकदम नेहमीसारखे होते असे वाटले. बहुधा भूलनगरी चा प्रभाव अजूनही आहे माझ्यावर. :) अवांतरः इंग्रजी BUT HOWEVER प्रमाणे पण परंतु ह्यात फरक आहे ना? माझा परंतु, HOWEVER प्रमाणे घ्यावा. देवदत्त (अर्जुनाचा शंख)

स्वाती दिनेश गुरुवार, 10/25/2007 - 11:43
नेहमीप्रमाणेच छान भयकथा! आणि "भयोत्सव" ची आठवण हॅलोविनचे वातावरण तयार व्हायला लागल्यापासूनच झाली होती त्यामुळे प्रियालीकडून अशा काहीतरी लेख/गोष्टीची वाटच पाहत होते ,:) स्वाती
लेखनविषय:
लेखनप्रकार
.

भूप आणि भूपेश्वरी

मनिष ·

विसोबा खेचर गुरुवार, 10/25/2007 - 08:21
"सा रे ग प ध सा" हे बरोबर आहे का? हा भूप आहे, भुपेश्वरीबद्दल मला निश्चित माहिती नाही... भूपाबद्दल अधिक माहिती इथे वाचा.. तात्या.

धनंजय गुरुवार, 10/25/2007 - 08:32
भूप रागाबद्दल तात्यांच्या संकेतस्थळावरचा लेख वाचालच. राजन पर्रीकरांच्या संकेतस्थळावरून : http://www.sawf.org/bin/tips.dll/gettip?user=Sawf&class=EZine&tipid=6040&pn=Contributors&arch=1 त्यांच्या सांगण्यावरून भूपात ध कोमल असला तर भूपेश्वरी, पण त्याहून अधिक माहिती दिलेली नाही. उदाहरण हे लतादीदींनी गायलेले: http://www.sawf.org/audio/bhoop/lata_malavoona.ram आणि हे मणिप्रसादांनी गायलेले : http://www.sawf.org/audio/bhoop/maniprasad_bhoopeshwari.ram

In reply to by धनंजय

विसोबा खेचर गुरुवार, 10/25/2007 - 13:13
या गाण्याचे सूरही भुपेश्वरीचेच आहेत. अर्थात, मी आजपर्यंत कधी कुठल्या मैफलीमध्ये कुणा कसलेल्या गवयाकडून हा राग ऐकला नाही... तात्या.

मनिष गुरुवार, 10/25/2007 - 11:48
भूपेश्वरीतील गाणे "अबके हम बिछडे तो शायद कभी ख्वाबों मे मिले" (मेहदी हसन) प्रसिद्ध आहे. राजन पर्रीकरांच्या लेखाबद्दल धन्यवाद! :)

विसोबा खेचर गुरुवार, 10/25/2007 - 08:21
"सा रे ग प ध सा" हे बरोबर आहे का? हा भूप आहे, भुपेश्वरीबद्दल मला निश्चित माहिती नाही... भूपाबद्दल अधिक माहिती इथे वाचा.. तात्या.

धनंजय गुरुवार, 10/25/2007 - 08:32
भूप रागाबद्दल तात्यांच्या संकेतस्थळावरचा लेख वाचालच. राजन पर्रीकरांच्या संकेतस्थळावरून : http://www.sawf.org/bin/tips.dll/gettip?user=Sawf&class=EZine&tipid=6040&pn=Contributors&arch=1 त्यांच्या सांगण्यावरून भूपात ध कोमल असला तर भूपेश्वरी, पण त्याहून अधिक माहिती दिलेली नाही. उदाहरण हे लतादीदींनी गायलेले: http://www.sawf.org/audio/bhoop/lata_malavoona.ram आणि हे मणिप्रसादांनी गायलेले : http://www.sawf.org/audio/bhoop/maniprasad_bhoopeshwari.ram

In reply to by धनंजय

विसोबा खेचर गुरुवार, 10/25/2007 - 13:13
या गाण्याचे सूरही भुपेश्वरीचेच आहेत. अर्थात, मी आजपर्यंत कधी कुठल्या मैफलीमध्ये कुणा कसलेल्या गवयाकडून हा राग ऐकला नाही... तात्या.

मनिष गुरुवार, 10/25/2007 - 11:48
भूपेश्वरीतील गाणे "अबके हम बिछडे तो शायद कभी ख्वाबों मे मिले" (मेहदी हसन) प्रसिद्ध आहे. राजन पर्रीकरांच्या लेखाबद्दल धन्यवाद! :)
माझ्या माहितीप्रमाणे भूप आणि भूपेश्वरी ह्यातला फरक म्हणजे फक्त कोमल "ध" चा आहे - हे बरोबर आहे का? कोणई दोघांच्याही सुरावटी सांगेल का? "सा रे ग प ध सा" हे बरोबर आहे का?

काय करू?

उदय ४२ ·

In reply to by उदय ४२

नुसत्या शुभेछांवर घरे, जागा मिळत नसतात, हीच समस्या आहे... मग तोपर्यंत, बिनभाड्याच्या घरात राहण्यास जावे ! :) (हलकेच घेरे भो )

सहज Wed, 10/24/2007 - 18:51
घर, ते सुद्धा पूर्ण मालकीचे एक पैसा लोन नसलेले, आपल्या ऐपतीत देखभालीचा खर्च असलेले असण्यासारखे सुख नाही. (हो नाही तर अलीशान महाल काय करायचा त्याचे रक्षण, डागडूजी, प्रॉपर्टी इ. ) ते विकताना तुमचा नक्की विचार व भविष्यातील रहाण्याच्या जागेचा काय विचार होता? जरा आकडे, रकमा, गरजा सांगा म्हणजे निर्णय बरोबर की कसा ते सांगता येइल व जमल्यास समस्या निराकरण करायचा उपाय बघता येईल.

विकेड बनी Wed, 10/24/2007 - 19:12
घर असेल तर नवं घर घेणं परवडणारं नाही हेच खरं. तिथले भाव आभाळाला पोहोचले आहेत. तेव्हा सध्या जागांचे भाव खाली उतरण्याची वाट पाहत बसणे इतकेच तुमच्या हातात दिसते. दुसरं घर हातात किंवा डोक्यात असल्याशिवाय असे कसे राहते घर विकून बसलात?

उदय ४२ Wed, 10/24/2007 - 19:13
मुंबैच्या एका उपनगरात राहणार्‍या मला, हार्ट ऑफ सिटी'त जायचं स्वप्न पडलं होतं. माझी मूळची जागा विकून त्यात थोडी (कर्जाची) भर घालून मी मध्य मुंबईत जायचा विचार करत होतो. पण कसचे काय, तेल गेले तूप गेले, हाती आले धुपाटणे, तशी, स्वप्नातली जागा राहोच, आता जिथे जागा होती, त्याच्या आसपासही जागा घेणं मुश्किल झालंय. हातातली रक्कम आणि गरजेचा आकडा यांचा मेळ जमत नाहीये. भाव एकदम दुप्पट वाढलेत. तितक्याच रकमेचं कर्ज काढावं लागेल.

In reply to by उदय ४२

विकेड बनी Wed, 10/24/2007 - 19:20
मला वाटलंच की गोष्ट मुंबईची आहे म्हणून. आमच्या एका नातेवाईकांनी उपनगरात स्टेशनजवळ चांगले घर मिळते म्हणून जागेत पैसे घातले आहेत पण दुर्दैवाने त्या जागेचे काम थांबले. आता ते पैसे काढून घ्यायचे म्हटले तर त्या पैशांत दुसरी जागा त्या उपनगरात येणे अशक्य झाले आहे, पैसे काढून घेतले आणि जागेचे काम सुरु झाले तर हातात काहीच नाही असे होईल. ते ही अशा दुविधेत सापडले आहेत. तूर्तास, जे होते ते पाहत राहणे एवढेच हातात आहे असे वाटते.

In reply to by उदय ४२

सहज Wed, 10/24/2007 - 20:04
अरे बापरे, थोड्या कर्जावरून एकदम निम्मे अजून घ्यावे लागणार? गणितं चांगलीच चुकली म्हणायची की... असो जास्त विचार करण्यापेक्षा काही उपाय १) जरा लांब पण आधीच्या बजेट प्रमाणे किंमत असेल तिथे घर घेणे २) पाहीजे त्याच जागी जरा लहान घर, रीसेल मार्केट मधले घेणे ३) इतर खर्च, गुं तवणूक जरा इकडे फिरवता आली तर नशीब समजून घेणे पण अगदीच झेपणार नाही असा सौदा नको बर का. आता आहे असे आहे. तुम्ही रहाता तिथली भाडीपण काही स्वस्त नसतील. तो सुद्धा हिशोब बघीतला पाहीजे. तसेच नवीन घरासाठी जे कर्ज घ्याल त्याचा व्याजदर व हप्ता एकदम सही असेल असेच घ्या. थेंबे थेंबे दीर्घ मुदतीत बराच फरक पडतो. अरे बापरे, थोड्या कर्जावरून एकदम निम्मे?

उदय राजे, खरे तर तुमचे बजेट किती आहे, तेही जरा कळाले असते तर अधिक मदत करता आली असती. पण मध्यमवर्गीय माणसाला परवडेल असा एक भाग ठाण्यातील ( नवी मुंबई ) एरोली सेक्टर क्रमांक १ ते २० परिसरात आणि घनसोलीत आपल्याला चांगली घरे मिळतील असे वाटते ! अर्थात तिथे राहणे आपण पसंत कराल तरच हा सल्ला !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उदय ४२ Wed, 10/24/2007 - 20:01
सर, घणसोलीमधले घर म्हणजे हार्ट ऑफ द सिटी मधून पार्ट ऑफ द सिटी मध्ये गेल्यासारखे वाटते हो.आणि तिथून फोर्टला कामावर यायचं म्हंजे .....काय करू?

सर, घणसोलीमधले घर म्हणजे हार्ट ऑफ द सिटी मधून पार्ट ऑफ द सिटी मध्ये गेल्यासारखे वाटते हो.आणि तिथून फोर्टला कामावर यायचं म्हंजे .....काय करू? फोर्टलाच घर असेल तर आपण म्हणाल महाग आहे, स्वस्त दाखवले तर म्हणाल लांब आहे. त्यापेक्षा तुम्हीच विकलेली जागा थोडे अधिक पैसे देऊन खरेदी करावी, असा आमचा या प्रकरणातला शेवटचा सल्ला आहे. :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकेड बनी Wed, 10/24/2007 - 21:34
फोर्टलाच घर असेल तर आपण म्हणाल महाग आहे, स्वस्त दाखवले तर म्हणाल लांब आहे. असं नसतं. मुंबईत बोरीवलीला राहणारा विरारला राहायला तयार होत नाही. यांत अनेक प्रश्न असतात. मुंबईचा असल्याने उदयचा प्रॉब्लेम मला कळतो. त्याला एकच करता येईल. आहे ते स्वप्न सोडून देणे. उपनगरात थोडी आत एखादी लहान जागा मिळते का ते पाहणे. १ रु. - २ रु. किचन का होईना त्यात काही गैर नाही. तरूणपणी अनेक जुगार खेळता येतात. आज लहान जागा घेतली, काही वर्ष तिथे काढली तर नंतर मोठी उडी मारता येईल. हे जर करायचे नसेल तर भाड्याच्या जागेत राहून भाव उतरायची वाट पाहावी.

व्यावसायिक लोक हे क्षमता असेल तरी बंगला भाड्याने घेतात. अनेक वर्श लिव्ह ऍन्ड लायसन वर राह्तात. पुर्वी लोक चाळी बांधून भाड्याने द्यायचे आता " सेकंड होम" देतात. माझ्या मित्राने केवळ बायकोची मनातील असुरक्षीतता जावी म्हणून प्लॉट घेउन ऑफिस जवळ बंगला घेतला. अन्यथा आयुष्यभर तो भाड्याने ब़गल्यात राहिला असता. अजुन ऑफीस भाड्याच्या बंगल्यातच आहे. आजही पुण्यात नुंबईवाल्या लोकांनी फ्लॅट घेतले आणी कुलुप लाबून कैक वर्षे बंद ठेवले आहेत. लीजवर पण देत नाहीत. स्वत:च हक्काचे घर असणे हे प्रत्येकाला वाटते. काही लोक कबुल करत नाही एवढेच. प्रकाश घाटपांडे

गुंडोपंत Fri, 10/26/2007 - 07:11
जितके जमेल तितके त्वरीत घर विकत घ्या! घरांच्या किंमती कधीच खाली येत नसतात हे आणि हेच सत्य आहे... मृगजळाच्या मागे धावू नका! आपला इतके समजूनही अजून भाड्याच्याच घरात असलेला... पण प्रयत्नवादी, गुंडोपंत

दिनेश५७ Fri, 10/26/2007 - 09:10
गुंडोपंत, अभिनंदन! मूर्ख लोक घर बांधतात आणि शहाणे लोक त्यात रहातात... उदयराव म्हंतात, तसे तुम्ही आहात!

In reply to by उदय ४२

नुसत्या शुभेछांवर घरे, जागा मिळत नसतात, हीच समस्या आहे... मग तोपर्यंत, बिनभाड्याच्या घरात राहण्यास जावे ! :) (हलकेच घेरे भो )

सहज Wed, 10/24/2007 - 18:51
घर, ते सुद्धा पूर्ण मालकीचे एक पैसा लोन नसलेले, आपल्या ऐपतीत देखभालीचा खर्च असलेले असण्यासारखे सुख नाही. (हो नाही तर अलीशान महाल काय करायचा त्याचे रक्षण, डागडूजी, प्रॉपर्टी इ. ) ते विकताना तुमचा नक्की विचार व भविष्यातील रहाण्याच्या जागेचा काय विचार होता? जरा आकडे, रकमा, गरजा सांगा म्हणजे निर्णय बरोबर की कसा ते सांगता येइल व जमल्यास समस्या निराकरण करायचा उपाय बघता येईल.

विकेड बनी Wed, 10/24/2007 - 19:12
घर असेल तर नवं घर घेणं परवडणारं नाही हेच खरं. तिथले भाव आभाळाला पोहोचले आहेत. तेव्हा सध्या जागांचे भाव खाली उतरण्याची वाट पाहत बसणे इतकेच तुमच्या हातात दिसते. दुसरं घर हातात किंवा डोक्यात असल्याशिवाय असे कसे राहते घर विकून बसलात?

उदय ४२ Wed, 10/24/2007 - 19:13
मुंबैच्या एका उपनगरात राहणार्‍या मला, हार्ट ऑफ सिटी'त जायचं स्वप्न पडलं होतं. माझी मूळची जागा विकून त्यात थोडी (कर्जाची) भर घालून मी मध्य मुंबईत जायचा विचार करत होतो. पण कसचे काय, तेल गेले तूप गेले, हाती आले धुपाटणे, तशी, स्वप्नातली जागा राहोच, आता जिथे जागा होती, त्याच्या आसपासही जागा घेणं मुश्किल झालंय. हातातली रक्कम आणि गरजेचा आकडा यांचा मेळ जमत नाहीये. भाव एकदम दुप्पट वाढलेत. तितक्याच रकमेचं कर्ज काढावं लागेल.

In reply to by उदय ४२

विकेड बनी Wed, 10/24/2007 - 19:20
मला वाटलंच की गोष्ट मुंबईची आहे म्हणून. आमच्या एका नातेवाईकांनी उपनगरात स्टेशनजवळ चांगले घर मिळते म्हणून जागेत पैसे घातले आहेत पण दुर्दैवाने त्या जागेचे काम थांबले. आता ते पैसे काढून घ्यायचे म्हटले तर त्या पैशांत दुसरी जागा त्या उपनगरात येणे अशक्य झाले आहे, पैसे काढून घेतले आणि जागेचे काम सुरु झाले तर हातात काहीच नाही असे होईल. ते ही अशा दुविधेत सापडले आहेत. तूर्तास, जे होते ते पाहत राहणे एवढेच हातात आहे असे वाटते.

In reply to by उदय ४२

सहज Wed, 10/24/2007 - 20:04
अरे बापरे, थोड्या कर्जावरून एकदम निम्मे अजून घ्यावे लागणार? गणितं चांगलीच चुकली म्हणायची की... असो जास्त विचार करण्यापेक्षा काही उपाय १) जरा लांब पण आधीच्या बजेट प्रमाणे किंमत असेल तिथे घर घेणे २) पाहीजे त्याच जागी जरा लहान घर, रीसेल मार्केट मधले घेणे ३) इतर खर्च, गुं तवणूक जरा इकडे फिरवता आली तर नशीब समजून घेणे पण अगदीच झेपणार नाही असा सौदा नको बर का. आता आहे असे आहे. तुम्ही रहाता तिथली भाडीपण काही स्वस्त नसतील. तो सुद्धा हिशोब बघीतला पाहीजे. तसेच नवीन घरासाठी जे कर्ज घ्याल त्याचा व्याजदर व हप्ता एकदम सही असेल असेच घ्या. थेंबे थेंबे दीर्घ मुदतीत बराच फरक पडतो. अरे बापरे, थोड्या कर्जावरून एकदम निम्मे?

उदय राजे, खरे तर तुमचे बजेट किती आहे, तेही जरा कळाले असते तर अधिक मदत करता आली असती. पण मध्यमवर्गीय माणसाला परवडेल असा एक भाग ठाण्यातील ( नवी मुंबई ) एरोली सेक्टर क्रमांक १ ते २० परिसरात आणि घनसोलीत आपल्याला चांगली घरे मिळतील असे वाटते ! अर्थात तिथे राहणे आपण पसंत कराल तरच हा सल्ला !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उदय ४२ Wed, 10/24/2007 - 20:01
सर, घणसोलीमधले घर म्हणजे हार्ट ऑफ द सिटी मधून पार्ट ऑफ द सिटी मध्ये गेल्यासारखे वाटते हो.आणि तिथून फोर्टला कामावर यायचं म्हंजे .....काय करू?

सर, घणसोलीमधले घर म्हणजे हार्ट ऑफ द सिटी मधून पार्ट ऑफ द सिटी मध्ये गेल्यासारखे वाटते हो.आणि तिथून फोर्टला कामावर यायचं म्हंजे .....काय करू? फोर्टलाच घर असेल तर आपण म्हणाल महाग आहे, स्वस्त दाखवले तर म्हणाल लांब आहे. त्यापेक्षा तुम्हीच विकलेली जागा थोडे अधिक पैसे देऊन खरेदी करावी, असा आमचा या प्रकरणातला शेवटचा सल्ला आहे. :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकेड बनी Wed, 10/24/2007 - 21:34
फोर्टलाच घर असेल तर आपण म्हणाल महाग आहे, स्वस्त दाखवले तर म्हणाल लांब आहे. असं नसतं. मुंबईत बोरीवलीला राहणारा विरारला राहायला तयार होत नाही. यांत अनेक प्रश्न असतात. मुंबईचा असल्याने उदयचा प्रॉब्लेम मला कळतो. त्याला एकच करता येईल. आहे ते स्वप्न सोडून देणे. उपनगरात थोडी आत एखादी लहान जागा मिळते का ते पाहणे. १ रु. - २ रु. किचन का होईना त्यात काही गैर नाही. तरूणपणी अनेक जुगार खेळता येतात. आज लहान जागा घेतली, काही वर्ष तिथे काढली तर नंतर मोठी उडी मारता येईल. हे जर करायचे नसेल तर भाड्याच्या जागेत राहून भाव उतरायची वाट पाहावी.

व्यावसायिक लोक हे क्षमता असेल तरी बंगला भाड्याने घेतात. अनेक वर्श लिव्ह ऍन्ड लायसन वर राह्तात. पुर्वी लोक चाळी बांधून भाड्याने द्यायचे आता " सेकंड होम" देतात. माझ्या मित्राने केवळ बायकोची मनातील असुरक्षीतता जावी म्हणून प्लॉट घेउन ऑफिस जवळ बंगला घेतला. अन्यथा आयुष्यभर तो भाड्याने ब़गल्यात राहिला असता. अजुन ऑफीस भाड्याच्या बंगल्यातच आहे. आजही पुण्यात नुंबईवाल्या लोकांनी फ्लॅट घेतले आणी कुलुप लाबून कैक वर्षे बंद ठेवले आहेत. लीजवर पण देत नाहीत. स्वत:च हक्काचे घर असणे हे प्रत्येकाला वाटते. काही लोक कबुल करत नाही एवढेच. प्रकाश घाटपांडे

गुंडोपंत Fri, 10/26/2007 - 07:11
जितके जमेल तितके त्वरीत घर विकत घ्या! घरांच्या किंमती कधीच खाली येत नसतात हे आणि हेच सत्य आहे... मृगजळाच्या मागे धावू नका! आपला इतके समजूनही अजून भाड्याच्याच घरात असलेला... पण प्रयत्नवादी, गुंडोपंत

दिनेश५७ Fri, 10/26/2007 - 09:10
गुंडोपंत, अभिनंदन! मूर्ख लोक घर बांधतात आणि शहाणे लोक त्यात रहातात... उदयराव म्हंतात, तसे तुम्ही आहात!
मी माझी राहती जागा चांगली ऑफर आल्यामुळे विकून टाकली, आणि दुसर्‍या जागेचा शोध सुरू केला. पण त्याच वेळी मार्केटमधले दर वाढल्यामुळे नवी जागा परवडत नाही असे लक्शात आले. आता मी भाड्याच्या घरात राहातोय. मूर्ख लोक घर बांधतात आणि शहाणे लोक त्यात रहातात, असे म्हणतात. माझा कोणता निर्णय बरोबर ते समजत नाही.