मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भास

धनंजय ·

विसोबा खेचर Mon, 10/15/2007 - 00:43
धनंजयराव, तुम्ही ही कविता प्रेमकाव्य या सदरात घेतली आहे खरी, परंतु मला तर ही कविता प्रेमकाव्याच्याऐवजी थोडीशी रहस्यमयच वाटली! मी याला 'रहस्यमय प्रेमकाव्य' असं म्हणेन! भिंतीवरती एक सावली कशी उमटली, कुठे धावली नसे आकृती तव जी आली टाकुनि झोता गाडी गेली हे कडवं मस्त आहे. माझ्यामते इथूनच खरी रहस्याला सुरवात होते. मला विचाराल तर याच कवितेचा धागा पकडून सुरवातीला 'प्रेमकथा' आहे असं दाखवून पुढे याची एक उत्तमपैकी डिटेक्टीव्ह ष्टोरी बनू शकेल असं मला वाटतं! 'शेजार्‍यांच्या खोल्यांमधुनी कुणी फिरकते रात्री उठुनी', 'भिंतीवरची सावली', 'रात्रीच्या अंधारात झोत टाकून गेलेली गाडी', इत्यादी मालमसाला या रहस्यमय कथेत मजा आणेल असं वाटतं! असो, कविता वाचून झालेलं प्रामाणिक मत नोंदवत आहे. राग नसावा.. धन्याशेठ, तुलाही जर माझं म्हणणं पटलं असेल तर लिही पाहू याच धर्तीवर एखादी छानशी रहस्यकथा! तू ती उत्तमरित्या लिहू शकशील अशी मला खात्री आहे! आपला, तात्या बॉन्ड ००७!

In reply to by विसोबा खेचर

धनंजय Mon, 10/15/2007 - 07:20
तुमचे म्हणणे खरे आहे. कधीकधी प्रेम ही एक झपाटलेली अवस्था असते. टप्प्याटप्प्यावर प्रियव्यक्तीचा भास पाहाणारा प्रियकर आज ते भास म्हणून ओळखू शकतो, उद्या ते ओळखेलच असे काही सांगता येत नाही. कवितेत शेवटचा भास खरा की खोटा हे प्रियकराला कळत नाही. प्रियकराला वेड लागले आहे का? की जाणून बुजून एका शेवटच्या भासाचे निरसन तो करू इच्छित नाही, हे रहस्य आहे. पण झपाटून जायच्या भीतीने जो जगतो त्याने प्रेमाच्या फंद्यात का पडावे! झपाटण्यातही सच्चे प्रेम आहे.

In reply to by धनंजय

विसोबा खेचर Mon, 10/15/2007 - 11:38
तुमचे म्हणणे खरे आहे. कधीकधी प्रेम ही एक झपाटलेली अवस्था असते. नाही, झपाटलेली अवस्था वगैरे काही नाही, मला तर यात खुनाबिनाचं प्रकरण असावं असा संशय होतो आहे! रात्रीच्या अंधारात झोत टाकून गेलेली गाडी पोलिसांची असावी का? :) आपला, (शि.आय.डी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

टग्या Mon, 10/15/2007 - 11:53
खुनाबिनाच्या प्रकरणाबद्दल माहीत नाही. असूही शकेल. मला तर काही भागांत ही डिटेक्टिव्ह कथेपेक्षा एखादी गूढ भयकथा / भूतकथा असावी असे वाटले. शेजार्‍यांच्या खोल्यांमधुनी कुणी फिरकते रात्री उठुनी या पंक्ती वाचून, मध्यरात्रीचा मिट्ट काळोख आहे, झंझावात घोंगावत आहे आणि शेजार्‍यांच्या खोलीतून अचानक 'आजा रे परदेसी' किंवा 'आयेगा आनेवाला' ऐकू येत आहे, असा 'भास' झाला बॉ!

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Mon, 10/15/2007 - 12:05
या पंक्ती वाचून, मध्यरात्रीचा मिट्ट काळोख आहे, झंझावात घोंगावत आहे आणि शेजार्‍यांच्या खोलीतून अचानक 'आजा रे परदेसी' किंवा 'आयेगा आनेवाला' ऐकू येत आहे, असा 'भास' झाला बॉ! हे वाचून मला तर आता धनंजयरावांच्या चेहेरा अशोककुमारसारखा दिसू लागला आहे! :) आपला, तात्यामुनी!

मपल्याला अदुगर वाटलं कि धनंजयराव त्यो संकृत कवी की नाटककार 'भास' याबद्दल बोलतायत. मंग कळाल कि ह त्येंच्या मनातलेच भास हायेत. बंटा मारला कि असे भास व्हतात बरं का? येशीखालून चालनारा मानूस बी टकुर्‍याला लागनं म्हनून वाकू वाकू चाल्तोय. पावसाच्या पान्याच्या डबक्यात बुडनं म्हणुन वाकु वाकु ठाव घेतुय. यष्टी लई लांब असली तरी अंगाव येईन म्हनून अदुगरच पळत सुटतोय. यकदा रामराम दुसर्‍यान घेतला तरी धा धा यळंला रामराम करतुयं. मंग मान्स बी वळ्खून जात्यात. ह घ्या सां न ल प्रकाश घाटपांडे

विकास Mon, 10/15/2007 - 23:02
शेजार्‍याच्या घरी येता वरचेवरी तुमचे लाडीक बोल येते कानावरी आणि जागे पणी येते स्वप्नांना जाग, का हो धरीला मजवर राग... वळती तुमचे डोळे माझ्या खिडकीकडे भारी हट्टी स्वभाव तुम्ही जाता पुढे जाता चैत्रापरी माझी फुलवून बाग, का हो धरीला मजवर राग... जाणे येणे होते तुमचे माझ्या घरी तुमच्या पावलांची वाट पडली परसू दारी वाटलं फिरून याल अवचीत केंव्हा तरी डोळे न्याहाळती, डोळे न्याहाळती, डोळे न्याहाळती खुळ्या प्रितीचा माग का हो धरीला मजवर राग... (जगाच्या पाठीवर, ग.दि.मा.) वाचण्या पेक्षा ऐकण्यासारखे..

धनंजय Tue, 10/16/2007 - 17:13
"लेकिन" चित्रपटात हे गीत आहे, कवी गुलजार आहेत : +++++++++++++++++ सुरमयी शाम इस तरह आये सांस लेते हो जिस तरह साये कोई आहट नहीं बदन की कहीं फिर भी लगता है तू यहीं है कहीं वक़्त जाता है, सुनाई देता है तेरा साया दिखाई देता है जैसे खु़शबू नज़रसे छू जाये सांस लेते हो जिस तरह साये दिन का जो भी पहर गुजरता है कोई एहसान सा उतरता है वक़्त के पाँव देखता हूँ मैं रोज ये छाँव देखता हूँ मैं आये जैसे कोई ख़याल आये सांस लेते हो जिस तरह साये +++++++++++++++++ अर्थात या चित्रपटात भुताटकी आहे. पण या गाण्याला हृदयनाथांनी संगीत असे हळुवार दिले आहे, आणि सुरेश वाडकरांनी असे काही गायले आहे, की ती भीतीदायक भूतबाधा मुळीच वाटत नाही, सर्वत्र प्रियेची आठवण येणार्‍या, आहट-छाँव-खुशबू हे भास बघणार्‍या प्रियकराचा त्या गाण्यातून अनुभव येतो. http://www.youtube.com/watch?v=rx6D4tNMQk0

प्राजु Mon, 07/21/2008 - 08:41
सुरूवातीला वाचताना काहिशी गूढ कविता असे वाटले होते. पण तिसर्‍या कडव्यापासून कविता एकदम झोक्कात जाते आहे. जीभ चटावे काय कारणा? फुका शोधते तुझ्या चुंबना जशी लागली सहज ती जरा सुकलेल्या या बधीर अधरा हम्म!!! भारीच हा विरह बुवा!! (कविता आवडली हे.सां. न. ला.) स्वगत : के सुं चा कारखाना बंद आहे का? बे.ला काय लाडू खाऊन झोपला आहे का?? आंबोळीचं काय?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

स्वगत : के सुं चा कारखाना बंद आहे का? बे.ला काय लाडू खाऊन झोपला आहे का?? आंबोळीचं काय?? अमोल केळकर चिकन खाऊन झोपी गेले का काय? पिडां काकांच्या 'पोरी पटवण्याचे १११ सोपान' या विषयाचा तास अजून संपला नाही काय? साला झाले काय या विडंबनकाराना? पुण्याचे पेशवे

अनिल हटेला Mon, 07/21/2008 - 13:54
रॉ मटेरियल रेडी आहे !!! कुठे गेले आपले एक्सपर्ट !!!! के सुं चा कारखाना बंद आहे का? बे.ला काय लाडू खाऊन झोपला आहे का?? आंबोळीचं काय?? -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

चतुरंग Tue, 07/22/2008 - 00:25
सुरेख काव्य! आपल्याला जाणवलेले 'भास' आमच्यापर्यंत पोचले! ;) (स्वगत - ह्या धनंजयशेठचा अभ्यासाच्या विषयांशिवाय इतरही 'विषयां'चा बराच अभ्यास दिसतो आहे! त्याशिवाय का असे 'भास' होतात? B) ) चतुरंग

विसोबा खेचर Mon, 10/15/2007 - 00:43
धनंजयराव, तुम्ही ही कविता प्रेमकाव्य या सदरात घेतली आहे खरी, परंतु मला तर ही कविता प्रेमकाव्याच्याऐवजी थोडीशी रहस्यमयच वाटली! मी याला 'रहस्यमय प्रेमकाव्य' असं म्हणेन! भिंतीवरती एक सावली कशी उमटली, कुठे धावली नसे आकृती तव जी आली टाकुनि झोता गाडी गेली हे कडवं मस्त आहे. माझ्यामते इथूनच खरी रहस्याला सुरवात होते. मला विचाराल तर याच कवितेचा धागा पकडून सुरवातीला 'प्रेमकथा' आहे असं दाखवून पुढे याची एक उत्तमपैकी डिटेक्टीव्ह ष्टोरी बनू शकेल असं मला वाटतं! 'शेजार्‍यांच्या खोल्यांमधुनी कुणी फिरकते रात्री उठुनी', 'भिंतीवरची सावली', 'रात्रीच्या अंधारात झोत टाकून गेलेली गाडी', इत्यादी मालमसाला या रहस्यमय कथेत मजा आणेल असं वाटतं! असो, कविता वाचून झालेलं प्रामाणिक मत नोंदवत आहे. राग नसावा.. धन्याशेठ, तुलाही जर माझं म्हणणं पटलं असेल तर लिही पाहू याच धर्तीवर एखादी छानशी रहस्यकथा! तू ती उत्तमरित्या लिहू शकशील अशी मला खात्री आहे! आपला, तात्या बॉन्ड ००७!

In reply to by विसोबा खेचर

धनंजय Mon, 10/15/2007 - 07:20
तुमचे म्हणणे खरे आहे. कधीकधी प्रेम ही एक झपाटलेली अवस्था असते. टप्प्याटप्प्यावर प्रियव्यक्तीचा भास पाहाणारा प्रियकर आज ते भास म्हणून ओळखू शकतो, उद्या ते ओळखेलच असे काही सांगता येत नाही. कवितेत शेवटचा भास खरा की खोटा हे प्रियकराला कळत नाही. प्रियकराला वेड लागले आहे का? की जाणून बुजून एका शेवटच्या भासाचे निरसन तो करू इच्छित नाही, हे रहस्य आहे. पण झपाटून जायच्या भीतीने जो जगतो त्याने प्रेमाच्या फंद्यात का पडावे! झपाटण्यातही सच्चे प्रेम आहे.

In reply to by धनंजय

विसोबा खेचर Mon, 10/15/2007 - 11:38
तुमचे म्हणणे खरे आहे. कधीकधी प्रेम ही एक झपाटलेली अवस्था असते. नाही, झपाटलेली अवस्था वगैरे काही नाही, मला तर यात खुनाबिनाचं प्रकरण असावं असा संशय होतो आहे! रात्रीच्या अंधारात झोत टाकून गेलेली गाडी पोलिसांची असावी का? :) आपला, (शि.आय.डी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

टग्या Mon, 10/15/2007 - 11:53
खुनाबिनाच्या प्रकरणाबद्दल माहीत नाही. असूही शकेल. मला तर काही भागांत ही डिटेक्टिव्ह कथेपेक्षा एखादी गूढ भयकथा / भूतकथा असावी असे वाटले. शेजार्‍यांच्या खोल्यांमधुनी कुणी फिरकते रात्री उठुनी या पंक्ती वाचून, मध्यरात्रीचा मिट्ट काळोख आहे, झंझावात घोंगावत आहे आणि शेजार्‍यांच्या खोलीतून अचानक 'आजा रे परदेसी' किंवा 'आयेगा आनेवाला' ऐकू येत आहे, असा 'भास' झाला बॉ!

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Mon, 10/15/2007 - 12:05
या पंक्ती वाचून, मध्यरात्रीचा मिट्ट काळोख आहे, झंझावात घोंगावत आहे आणि शेजार्‍यांच्या खोलीतून अचानक 'आजा रे परदेसी' किंवा 'आयेगा आनेवाला' ऐकू येत आहे, असा 'भास' झाला बॉ! हे वाचून मला तर आता धनंजयरावांच्या चेहेरा अशोककुमारसारखा दिसू लागला आहे! :) आपला, तात्यामुनी!

मपल्याला अदुगर वाटलं कि धनंजयराव त्यो संकृत कवी की नाटककार 'भास' याबद्दल बोलतायत. मंग कळाल कि ह त्येंच्या मनातलेच भास हायेत. बंटा मारला कि असे भास व्हतात बरं का? येशीखालून चालनारा मानूस बी टकुर्‍याला लागनं म्हनून वाकू वाकू चाल्तोय. पावसाच्या पान्याच्या डबक्यात बुडनं म्हणुन वाकु वाकु ठाव घेतुय. यष्टी लई लांब असली तरी अंगाव येईन म्हनून अदुगरच पळत सुटतोय. यकदा रामराम दुसर्‍यान घेतला तरी धा धा यळंला रामराम करतुयं. मंग मान्स बी वळ्खून जात्यात. ह घ्या सां न ल प्रकाश घाटपांडे

विकास Mon, 10/15/2007 - 23:02
शेजार्‍याच्या घरी येता वरचेवरी तुमचे लाडीक बोल येते कानावरी आणि जागे पणी येते स्वप्नांना जाग, का हो धरीला मजवर राग... वळती तुमचे डोळे माझ्या खिडकीकडे भारी हट्टी स्वभाव तुम्ही जाता पुढे जाता चैत्रापरी माझी फुलवून बाग, का हो धरीला मजवर राग... जाणे येणे होते तुमचे माझ्या घरी तुमच्या पावलांची वाट पडली परसू दारी वाटलं फिरून याल अवचीत केंव्हा तरी डोळे न्याहाळती, डोळे न्याहाळती, डोळे न्याहाळती खुळ्या प्रितीचा माग का हो धरीला मजवर राग... (जगाच्या पाठीवर, ग.दि.मा.) वाचण्या पेक्षा ऐकण्यासारखे..

धनंजय Tue, 10/16/2007 - 17:13
"लेकिन" चित्रपटात हे गीत आहे, कवी गुलजार आहेत : +++++++++++++++++ सुरमयी शाम इस तरह आये सांस लेते हो जिस तरह साये कोई आहट नहीं बदन की कहीं फिर भी लगता है तू यहीं है कहीं वक़्त जाता है, सुनाई देता है तेरा साया दिखाई देता है जैसे खु़शबू नज़रसे छू जाये सांस लेते हो जिस तरह साये दिन का जो भी पहर गुजरता है कोई एहसान सा उतरता है वक़्त के पाँव देखता हूँ मैं रोज ये छाँव देखता हूँ मैं आये जैसे कोई ख़याल आये सांस लेते हो जिस तरह साये +++++++++++++++++ अर्थात या चित्रपटात भुताटकी आहे. पण या गाण्याला हृदयनाथांनी संगीत असे हळुवार दिले आहे, आणि सुरेश वाडकरांनी असे काही गायले आहे, की ती भीतीदायक भूतबाधा मुळीच वाटत नाही, सर्वत्र प्रियेची आठवण येणार्‍या, आहट-छाँव-खुशबू हे भास बघणार्‍या प्रियकराचा त्या गाण्यातून अनुभव येतो. http://www.youtube.com/watch?v=rx6D4tNMQk0

प्राजु Mon, 07/21/2008 - 08:41
सुरूवातीला वाचताना काहिशी गूढ कविता असे वाटले होते. पण तिसर्‍या कडव्यापासून कविता एकदम झोक्कात जाते आहे. जीभ चटावे काय कारणा? फुका शोधते तुझ्या चुंबना जशी लागली सहज ती जरा सुकलेल्या या बधीर अधरा हम्म!!! भारीच हा विरह बुवा!! (कविता आवडली हे.सां. न. ला.) स्वगत : के सुं चा कारखाना बंद आहे का? बे.ला काय लाडू खाऊन झोपला आहे का?? आंबोळीचं काय?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

स्वगत : के सुं चा कारखाना बंद आहे का? बे.ला काय लाडू खाऊन झोपला आहे का?? आंबोळीचं काय?? अमोल केळकर चिकन खाऊन झोपी गेले का काय? पिडां काकांच्या 'पोरी पटवण्याचे १११ सोपान' या विषयाचा तास अजून संपला नाही काय? साला झाले काय या विडंबनकाराना? पुण्याचे पेशवे

अनिल हटेला Mon, 07/21/2008 - 13:54
रॉ मटेरियल रेडी आहे !!! कुठे गेले आपले एक्सपर्ट !!!! के सुं चा कारखाना बंद आहे का? बे.ला काय लाडू खाऊन झोपला आहे का?? आंबोळीचं काय?? -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

चतुरंग Tue, 07/22/2008 - 00:25
सुरेख काव्य! आपल्याला जाणवलेले 'भास' आमच्यापर्यंत पोचले! ;) (स्वगत - ह्या धनंजयशेठचा अभ्यासाच्या विषयांशिवाय इतरही 'विषयां'चा बराच अभ्यास दिसतो आहे! त्याशिवाय का असे 'भास' होतात? B) ) चतुरंग
Taxonomy upgrade extras
भास ***************** चाहुल लागुनि का मी जागे? पा‍उल नव्हते तव ते मागे - शेजार्‍यांच्या खोल्यांमधुनी कुणी फिरकते रात्री उठुनी * भिंतीवरती एक सावली कशी उमटली, कुठे धावली नसे आकृती तव जी आली टाकुनि झोता गाडी गेली * मस्तकावरि स्पर्श कसा हा गोंजारे मज हात तुझा का? छे! तो अभ्रा केस हलवितो पंखा वारा जसा फिरवितो * जीभ चटावे काय कारणा? फुका शोधते तुझ्या चुंबना जशी लागली सहज ती जरा सुकलेल्या या बधीर अधरा * भास तुझे हे अवतीभवती क्षणभंगुर तरी भ्रम हे असती निरसे ना परि, छळे गंध हा ओतप्रोत तव भिने मंद सा *****************

ले गई दिल 'दुनिया' जापानकी..४

स्वाती दिनेश ·

बेसनलाडू Mon, 10/15/2007 - 07:35
नेहमीइतकाच रंजक झालाय. चित्रेही छान. पुढचे भागही येऊद्यात. वाचत आहोत. (वाचक)बेसनलाडू

प्रमोद देव Mon, 10/15/2007 - 07:51
मी काल रात्री दिलेली ह्या लेखावरील प्रतिक्रिया उडालेली दिसतेय. हा काय प्रकार असावा ह्याचा पंचायत समितीने शोध घ्यावा अशी विनंती. ह्या आधी 'राजें'च्या लेखावरचा माझा प्रतिसादही असाच उडाला होता. कृपा करून "तुम्ही तो सुपूर्द केला नसावा' अशा तर्‍हेचे छापील उत्तर देऊ नये ही विनंती. लेख संपादित करताना असा प्रकार घडत असावा असे मला वाटते आहे. कारण माझ्या प्रतिसादानंतर दोन्ही लेख 'अद्ययावत' केल्याचे आढळले. असे जर खरोखरीच होत असेल तर ते नेमके कशामुळे होत आहे हे इथले तज्ञ सांगू शकतील अशी अपेक्षा आहे आणि त्यावर तोडगाही काढू शकतील अशी खात्री आहे.

In reply to by प्रमोद देव

कोलबेर Mon, 10/15/2007 - 08:59
>>हा काय प्रकार असावा ह्याचा पंचायत समितीने शोध घ्यावा अशी विनंती. सदर घटना अज्ञात तांत्रिक बिघाडामू़ळे होत असाव्यात असे मागेही पंचायत समीतीच्या श्री. विकास ह्यांनी स्पष्टीकरण दिले होते. पंचायत समिती ही तांत्रीक बाजू सांभाळण्यासाठी नसल्याने ह्या समस्या सोडवण्यास असमर्थ आहे. श्री.नीलकांत हे एकटेच ह्या विषायातील जाणकार असून ह्या समस्येवर त्यांनाच उपाय करणे शक्य आहे, पण ह्या संकेतस्थळाची तांत्रीक बाजू सांभाळताना आजवरचे आपले व्याप सांभाळून त्यांनी दिलेले योगदान बघता ह्या समस्येवर त्यांनी वेळ मिळेल तसेच काम करावे असे मला वाटते. त्यांच्यावर अधिक भार टाकण्या पेक्षा ,महत्वाचे काहीही लिखाण इथे सुपुर्त करण्यापूर्वी त्याची एक प्रत काढून ठेवणे मला व्यक्तिशः अधिक तारतम्याचे वाटते. >>कृपा करून "तुम्ही तो सुपूर्द केला नसावा' अशा तर्‍हेचे छापील उत्तर देऊ नये ही विनंती. ह्या विधानामागील आपली भुमिका कळू शकेल का? आपल्याला ह्यापूर्वी कधी असा अनुभव (छापील उत्तर) आला आहे का?

In reply to by कोलबेर

प्रमोद देव Mon, 10/15/2007 - 09:21
कृपा करून "तुम्ही तो सुपूर्द केला नसावा' अशा तर्‍हेचे छापील उत्तर देऊ नये ही विनंती. ह्या विधानामागील आपली भुमिका कळू शकेल का? आपल्याला ह्यापूर्वी कधी असा अनुभव (छापील उत्तर) आला आहे का? अशा तर्‍हेचे उत्तर एका सदस्याला त्याच्या खरडवहीत अशाच एका तक्रारीबाबत दिलेले आढळले आहे म्हणून मुद्दाम तसे लिहिले आहे.ते उत्तर अधिकृत नसेलही पण प्रातिनिधिक जरुर म्हणता येईल. मी केलेले विधान हे कुणाला दुखावण्यासाठी केलेले नसून त्याची गंभीरपणे दखल घ्यावी आणि अशा तर्‍हेचे प्रश्न इतरांना पडू नयेत म्हणून मुद्दामहून केलेले आहे ह्याची नोंद घ्यावी. तांत्रिक अडचण असण्याची शक्यता गृहित धरूनच मी ते विधान केलेले आहे आणि जिथे आणि जसे जमेल तशी त्यात इथल्या तज्ञांनी(नीलकांत आणि जे कुणी असतील त्यांनी) त्याची दखल घेऊन तड लावावी इतकीच माफक अपेक्षा आहे. बाकी काही तक्रार नाही ,आरोप तर नाहीच नाही . तेव्हा कृपया गैरसमज करून घेऊ नये ही विनंती.

सहज Mon, 10/15/2007 - 08:33
पहील्या ३ झुंझार खेळींनंतर हे एकदम नाबाद शतक बर का. अतिशय नेटका लेख वाटला. काही जणांना माहीती (छान आहे म्हणून) अजून हवी असे वाटू शकते. आवडला. ------------------------------------------------------------------------------------------ अवांतर - त्या प्रेमदगड किंवा आसपास वासू-सपना किंवा तत्सम नजरेस न पडल्याने विरस तर नाही ना झाला? :-) (श्लेश)

विसोबा खेचर Mon, 10/15/2007 - 08:46
स्वाती, हाही भाग सुरेख झाला आहे.. विशेष करून किंकाकुजीचे चित्र क्लासच आहे, संग्रही ठेवावे असे आहे... साधी, सोपी भाषा. लेख वाचून प्रसन्न वाटले.. तात्या.

नंदन Mon, 10/15/2007 - 11:39
हाही भाग आवडला. खासकरुन शेवटच्या परिच्छेदात केलेलं मन:स्थितीचं वर्णन. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

बेसनलाडू Mon, 10/15/2007 - 07:35
नेहमीइतकाच रंजक झालाय. चित्रेही छान. पुढचे भागही येऊद्यात. वाचत आहोत. (वाचक)बेसनलाडू

प्रमोद देव Mon, 10/15/2007 - 07:51
मी काल रात्री दिलेली ह्या लेखावरील प्रतिक्रिया उडालेली दिसतेय. हा काय प्रकार असावा ह्याचा पंचायत समितीने शोध घ्यावा अशी विनंती. ह्या आधी 'राजें'च्या लेखावरचा माझा प्रतिसादही असाच उडाला होता. कृपा करून "तुम्ही तो सुपूर्द केला नसावा' अशा तर्‍हेचे छापील उत्तर देऊ नये ही विनंती. लेख संपादित करताना असा प्रकार घडत असावा असे मला वाटते आहे. कारण माझ्या प्रतिसादानंतर दोन्ही लेख 'अद्ययावत' केल्याचे आढळले. असे जर खरोखरीच होत असेल तर ते नेमके कशामुळे होत आहे हे इथले तज्ञ सांगू शकतील अशी अपेक्षा आहे आणि त्यावर तोडगाही काढू शकतील अशी खात्री आहे.

In reply to by प्रमोद देव

कोलबेर Mon, 10/15/2007 - 08:59
>>हा काय प्रकार असावा ह्याचा पंचायत समितीने शोध घ्यावा अशी विनंती. सदर घटना अज्ञात तांत्रिक बिघाडामू़ळे होत असाव्यात असे मागेही पंचायत समीतीच्या श्री. विकास ह्यांनी स्पष्टीकरण दिले होते. पंचायत समिती ही तांत्रीक बाजू सांभाळण्यासाठी नसल्याने ह्या समस्या सोडवण्यास असमर्थ आहे. श्री.नीलकांत हे एकटेच ह्या विषायातील जाणकार असून ह्या समस्येवर त्यांनाच उपाय करणे शक्य आहे, पण ह्या संकेतस्थळाची तांत्रीक बाजू सांभाळताना आजवरचे आपले व्याप सांभाळून त्यांनी दिलेले योगदान बघता ह्या समस्येवर त्यांनी वेळ मिळेल तसेच काम करावे असे मला वाटते. त्यांच्यावर अधिक भार टाकण्या पेक्षा ,महत्वाचे काहीही लिखाण इथे सुपुर्त करण्यापूर्वी त्याची एक प्रत काढून ठेवणे मला व्यक्तिशः अधिक तारतम्याचे वाटते. >>कृपा करून "तुम्ही तो सुपूर्द केला नसावा' अशा तर्‍हेचे छापील उत्तर देऊ नये ही विनंती. ह्या विधानामागील आपली भुमिका कळू शकेल का? आपल्याला ह्यापूर्वी कधी असा अनुभव (छापील उत्तर) आला आहे का?

In reply to by कोलबेर

प्रमोद देव Mon, 10/15/2007 - 09:21
कृपा करून "तुम्ही तो सुपूर्द केला नसावा' अशा तर्‍हेचे छापील उत्तर देऊ नये ही विनंती. ह्या विधानामागील आपली भुमिका कळू शकेल का? आपल्याला ह्यापूर्वी कधी असा अनुभव (छापील उत्तर) आला आहे का? अशा तर्‍हेचे उत्तर एका सदस्याला त्याच्या खरडवहीत अशाच एका तक्रारीबाबत दिलेले आढळले आहे म्हणून मुद्दाम तसे लिहिले आहे.ते उत्तर अधिकृत नसेलही पण प्रातिनिधिक जरुर म्हणता येईल. मी केलेले विधान हे कुणाला दुखावण्यासाठी केलेले नसून त्याची गंभीरपणे दखल घ्यावी आणि अशा तर्‍हेचे प्रश्न इतरांना पडू नयेत म्हणून मुद्दामहून केलेले आहे ह्याची नोंद घ्यावी. तांत्रिक अडचण असण्याची शक्यता गृहित धरूनच मी ते विधान केलेले आहे आणि जिथे आणि जसे जमेल तशी त्यात इथल्या तज्ञांनी(नीलकांत आणि जे कुणी असतील त्यांनी) त्याची दखल घेऊन तड लावावी इतकीच माफक अपेक्षा आहे. बाकी काही तक्रार नाही ,आरोप तर नाहीच नाही . तेव्हा कृपया गैरसमज करून घेऊ नये ही विनंती.

सहज Mon, 10/15/2007 - 08:33
पहील्या ३ झुंझार खेळींनंतर हे एकदम नाबाद शतक बर का. अतिशय नेटका लेख वाटला. काही जणांना माहीती (छान आहे म्हणून) अजून हवी असे वाटू शकते. आवडला. ------------------------------------------------------------------------------------------ अवांतर - त्या प्रेमदगड किंवा आसपास वासू-सपना किंवा तत्सम नजरेस न पडल्याने विरस तर नाही ना झाला? :-) (श्लेश)

विसोबा खेचर Mon, 10/15/2007 - 08:46
स्वाती, हाही भाग सुरेख झाला आहे.. विशेष करून किंकाकुजीचे चित्र क्लासच आहे, संग्रही ठेवावे असे आहे... साधी, सोपी भाषा. लेख वाचून प्रसन्न वाटले.. तात्या.

नंदन Mon, 10/15/2007 - 11:39
हाही भाग आवडला. खासकरुन शेवटच्या परिच्छेदात केलेलं मन:स्थितीचं वर्णन. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

॥ स्फूर्ती देवीची आरती ॥

नरेंद्र गोळे ·

विकास Tue, 10/16/2007 - 06:45
इथल्या वाचकांस कदाचित नवीही वाटू शकेल. धन्यवाद. आरती आवडली. मी प्रथमच वाचली.

विकास Tue, 10/16/2007 - 06:45
इथल्या वाचकांस कदाचित नवीही वाटू शकेल. धन्यवाद. आरती आवडली. मी प्रथमच वाचली.
लेखनविषय:
॥ स्फूर्ती देवीची आरती ॥ स्फूर्ते अवघड भारी तुजविण संसारी । अज्ञानी वत्सांच्या ज्ञाना विस्तारी ॥ वारी वारी मजला अकर्मण्याद्वारी । कृतीच्या स्फूर्ती ने आम्हा निवारी ॥ १ ॥ जय देवी जय देवी, जय स्फूर्ती देवी । निष्चळ मन हो सत्वर, वर दे संजीवनी ॥ धृ ॥ त्रिभुवनी भुवनी पाहता तुलना तुज नाही । तव किमयेचे कौतुक कळते लवलाही ॥ अगणित मनुजा प्रेरक कमालीची ठरशी । ती शक्ती तू मज दे, गाईन तव कीर्ती ॥ २ ॥ उत्स्फूर्त वदने स्फूर्ती देशी निजदासा । आळसापासुनी सोडवी, वाढवी जीवनाशा ॥ स्फूर्ते तुज वाचून कोण वाढवी यशा । 'नरेंद्र' तल्लीन झाला, तव धरी जिज्ञासा

"तो सलीम राजपुत्र" ह्या मराठी गीताचा हिंदी अनुवाद !

नरेंद्र गोळे ·

विसोबा खेचर Mon, 10/15/2007 - 00:50
गोळेसाहेब, आजपर्यंत तुम्ही केलेला हिंदी गीताचा मराठी अनुवादच वाचनात आला. आज प्रथमच एक हिंदी अनुवाद वाचला आणि तो मला आवडला.. मी मराठी आहे, मराठी भाषेचा अभिमान मला आहेच, परंतु हिंदी भाषेवरही माझे अतिशय प्रेम आहे आणि मला ती मराठीइतकीच आवडते! असो.. आपण अजूनही काही मराठी गीतांचा हिंदी अनुवाद करावा ही विनंती... मूळ 'मराठी' कविता/गाणे अनुवादासोबत प्रसिद्ध केल्यास हिंदी अनुवाद प्रकाशीत करण्यास हरकत नाही. - मिसळपाव पंचायत मी व्यक्तिश: पंचायत समितीच्या वरील निर्णयाचे स्वागत करतो... तात्या.

नरेंद्र गोळे Mon, 10/15/2007 - 13:04
धन्यवाद मिसळपाव पंचायतन! धन्यवाद तात्या! अनुवादाच्या कलेचे रहस्य मूळ आणि अनुवाद दोन्हीही सोबत पाहता येण्याने उकलते. ह्याची फार सखोल जाण आपल्या ह्या अभिप्रायांतून अभिव्यक्त होत आहे. आपण अजूनही काही मराठी गीतांचा हिंदी अनुवाद करावा ही विनंती...>> तात्या, "चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा" ह्या मराठी गीताचा मी हिंदीत आणि प्रवासींनी संस्कृतात केलेला सुरस अनुवाद मनोगतावर अजूनही आढळून येतो आहे, त्यावर पुन्हा एकदा नजरे करम करा.

विसोबा खेचर Mon, 10/15/2007 - 00:50
गोळेसाहेब, आजपर्यंत तुम्ही केलेला हिंदी गीताचा मराठी अनुवादच वाचनात आला. आज प्रथमच एक हिंदी अनुवाद वाचला आणि तो मला आवडला.. मी मराठी आहे, मराठी भाषेचा अभिमान मला आहेच, परंतु हिंदी भाषेवरही माझे अतिशय प्रेम आहे आणि मला ती मराठीइतकीच आवडते! असो.. आपण अजूनही काही मराठी गीतांचा हिंदी अनुवाद करावा ही विनंती... मूळ 'मराठी' कविता/गाणे अनुवादासोबत प्रसिद्ध केल्यास हिंदी अनुवाद प्रकाशीत करण्यास हरकत नाही. - मिसळपाव पंचायत मी व्यक्तिश: पंचायत समितीच्या वरील निर्णयाचे स्वागत करतो... तात्या.

नरेंद्र गोळे Mon, 10/15/2007 - 13:04
धन्यवाद मिसळपाव पंचायतन! धन्यवाद तात्या! अनुवादाच्या कलेचे रहस्य मूळ आणि अनुवाद दोन्हीही सोबत पाहता येण्याने उकलते. ह्याची फार सखोल जाण आपल्या ह्या अभिप्रायांतून अभिव्यक्त होत आहे. आपण अजूनही काही मराठी गीतांचा हिंदी अनुवाद करावा ही विनंती...>> तात्या, "चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा" ह्या मराठी गीताचा मी हिंदीत आणि प्रवासींनी संस्कृतात केलेला सुरस अनुवाद मनोगतावर अजूनही आढळून येतो आहे, त्यावर पुन्हा एकदा नजरे करम करा.
लेखनविषय:
तो सलीम राजपुत्र मूळ मराठी गीतकारः अनिल भारती, संगीतः गजानन वाटवे, गायकः गजानन वाटवे प्रीतीची आसवे पत्थ्थरात पाझरली | तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली || धृ || अनोळखी शिपाईगड्या एकदाच पाहिले | शूराच्या चरणावर मस्त हुस्न वाहिले || इष्काच्या दरबारी चांदरात बरसली | तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली || १ || बंड करून उठली तलवार सलीमाची | राजनिष्ठ, राजबीज आस मोंगलांची || अकबरच्या न्यायकसोटीस प्रीत उतरली | तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली || २ || ते शराबी नयन कधी कुणा नाही डरले | राजा वा रयतेला ना कधीच घाबरले || मिलनच्या वाटेवर भिंत जरी बांधली | तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली

कोई लौटा दे मेरे, बीते हुए दिन

नरेंद्र गोळे ·

विसोबा खेचर Sun, 10/14/2007 - 15:21
तात्यांच्या एका लेखावरून प्रेरणा घेऊन हे इथे पेश करत आहे. धन्यवाद गोळेसाहेब! निगाहे करम असावे. म्हणजे काय? मला उर्दूतल्या बर्‍याचश्या शब्दांचा अर्थ समजत नाही, परंतु ती भाषा, तिचा लहेजा, तिचा डौल अतिशय आवडतो. कानाला ही भाषा खूप छान लागते! एकंदरीतच या भाषेचा डौल पाहिला की 'वाघ चुकून जर कधी बोललाच तर तो निश्चितपणे उर्दूतूनच बोलेल. त्याची मातृभाषा उर्दूच असेल!' असं भाईकाका म्हणतात ते पटतं! असो, या निमित्ताने उर्दू भाषेच्या सौंदर्याबद्दल आपण इथे काही लेखन करावे अशी मी तुम्हाला विनंती करेन! हीच विनंती मला माझे मित्रद्वय धोंडोपंत आणि चित्तोबा यांनाही करायला आवडेल! आपला, (उर्दूप्रेमी!) तात्या.

नरेंद्र गोळे Sun, 10/14/2007 - 20:08
तात्या, माझ्याबद्दल तुमच्या फार म्हणजे फारच अपेक्षा आहेत हो! ऊर्दू भाषेचा लहेजा वगैरे ते चित्तरंजननाच साधेल. आमच्यासारख्याच्या बसची बात नाही ती. निगाहे करम असावे म्हणजे "इकडे लक्ष द्यावे" एवढा साधा अर्थ मी धरलेला आहे. हे मिसळपाव नाव तुम्हीच सुचवलेले आहेत काय? तसे असल्यास तुमच्या ह्या दूरदृष्टीचा उचित सन्मान मिसळपावाच्या सोबतीनेच साजरा करावा लागेल. मात्र तुमचे इथल्या प्रशासनावर जराही वजन असेल तर अनुवाद करतांना तरी मूळ हिंदी, मराठी, ऊर्दू सोबत ठेवायला मनाई न करण्याचा सल्ला द्यावा ही नम्र विनंती.

In reply to by नरेंद्र गोळे

विसोबा खेचर Mon, 10/15/2007 - 01:08
निगाहे करम असावे म्हणजे "इकडे लक्ष द्यावे" एवढा साधा अर्थ मी धरलेला आहे. धन्यवाद.. 'इकडे लक्ष द्यावे' या किंचित कठोर आणि शिस्तप्रिय वाटणार्‍या शब्दांऐवजी 'निगाहे करम' हे शब्द अधिक भावले, अधिक अदबशीर वाटले! असो.. हे मिसळपाव नाव तुम्हीच सुचवलेले आहेत काय? हो... तसे असल्यास तुमच्या ह्या दूरदृष्टीचा उचित सन्मान मिसळपावाच्या सोबतीनेच साजरा करावा लागेल. अहो दूरदृष्टी कसली? मिसळपाव हा माझा अत्यंत लाडका पदार्थ, तेव्हा तेच नांव द्यावसं वाटलं इतकंच! :) मात्र तुमचे इथल्या प्रशासनावर जराही वजन असेल तर अनुवाद करतांना तरी मूळ हिंदी, मराठी, ऊर्दू सोबत ठेवायला मनाई न करण्याचा सल्ला द्यावा ही नम्र विनंती. सल्ला द्यायचं काम मी करीन, इव्हन तुम्हीही ते करू शकता. इथे संपूर्ण लोकशाही आहे. मात्र तुमचे इथल्या प्रशासनावर जराही वजन असेल तर नाही, माझं इथल्या पंचायतीवर जराही वजन नाही! इथे काय असावं आणि काय असू नये ह्यात मी लुडबूड करत नाही. ते ठरवण्याचे सर्वाधिकार फक्त सन्माननीय पंचायत समितीकडेच आहेत. पंचायत समितीवरील सर्व सदस्य सुजाण व मिसळपावच्या भल्याकरता योग्य ते निर्णय घ्यायला अत्यंत लायक व समर्थ आहेत याबद्दल मला खात्री आहे! त्यांची नांवंही जाहीर केलेली आहेत. यापैकी कुणाही व्यक्तिने माझ्याकडे 'पंचायत समितीवर घ्या' अशी मागणी केलेली नाही, तसेच पंचायत समितीवरील कुणीही सदस्य माझ्या ताटाखालचं मांजर वा माझा मिंधा नाही, त्यामुळे वजनबिजन असण्याचा इथे प्रश्नच उद्भवत नाही! मी फक्त नांवापुरता मालक आहे, विश्वस्त आहे. पंचायतीवरील सर्व सदस्य माझे सबॉर्डिनेटस नसून माझ्या बरोबरचे सहकारी आहेत अशीच माझी प्रामाणिक भावना आहे! गोळेसाहेब, आपण इथे नवीन आहात, परंतु लवकरच आपल्याला येथील मुक्त वातावरणाचा व लोकशाही तत्वांचा सुखद अनुभव यावा अशी अपेक्षा आहे.. आपला, (विश्वस्त तरीही फक्त एक सामान्य सदस्य!) तात्या.

जयन्त बा शिम्पि गुरुवार, 01/29/2015 - 16:46
माझ्या मनात एक वेगळीच कल्पना घोळतेय . उपरोक्त हिन्दी गाण्याचे पुढिल कडवे आपण तयार करावयाचे म्हणजे असे कि गाण्याची सिचुअशन तुम्हाला समजली आहे, चाल लक्षात आलेली आहे , मुळचा कवीचा भाव समजला आहे तर नवीन कडवे तुम्ही रचून दाखवावे. जमेल काय? मी तसा प्रयत्न करणार आहे

विसोबा खेचर Sun, 10/14/2007 - 15:21
तात्यांच्या एका लेखावरून प्रेरणा घेऊन हे इथे पेश करत आहे. धन्यवाद गोळेसाहेब! निगाहे करम असावे. म्हणजे काय? मला उर्दूतल्या बर्‍याचश्या शब्दांचा अर्थ समजत नाही, परंतु ती भाषा, तिचा लहेजा, तिचा डौल अतिशय आवडतो. कानाला ही भाषा खूप छान लागते! एकंदरीतच या भाषेचा डौल पाहिला की 'वाघ चुकून जर कधी बोललाच तर तो निश्चितपणे उर्दूतूनच बोलेल. त्याची मातृभाषा उर्दूच असेल!' असं भाईकाका म्हणतात ते पटतं! असो, या निमित्ताने उर्दू भाषेच्या सौंदर्याबद्दल आपण इथे काही लेखन करावे अशी मी तुम्हाला विनंती करेन! हीच विनंती मला माझे मित्रद्वय धोंडोपंत आणि चित्तोबा यांनाही करायला आवडेल! आपला, (उर्दूप्रेमी!) तात्या.

नरेंद्र गोळे Sun, 10/14/2007 - 20:08
तात्या, माझ्याबद्दल तुमच्या फार म्हणजे फारच अपेक्षा आहेत हो! ऊर्दू भाषेचा लहेजा वगैरे ते चित्तरंजननाच साधेल. आमच्यासारख्याच्या बसची बात नाही ती. निगाहे करम असावे म्हणजे "इकडे लक्ष द्यावे" एवढा साधा अर्थ मी धरलेला आहे. हे मिसळपाव नाव तुम्हीच सुचवलेले आहेत काय? तसे असल्यास तुमच्या ह्या दूरदृष्टीचा उचित सन्मान मिसळपावाच्या सोबतीनेच साजरा करावा लागेल. मात्र तुमचे इथल्या प्रशासनावर जराही वजन असेल तर अनुवाद करतांना तरी मूळ हिंदी, मराठी, ऊर्दू सोबत ठेवायला मनाई न करण्याचा सल्ला द्यावा ही नम्र विनंती.

In reply to by नरेंद्र गोळे

विसोबा खेचर Mon, 10/15/2007 - 01:08
निगाहे करम असावे म्हणजे "इकडे लक्ष द्यावे" एवढा साधा अर्थ मी धरलेला आहे. धन्यवाद.. 'इकडे लक्ष द्यावे' या किंचित कठोर आणि शिस्तप्रिय वाटणार्‍या शब्दांऐवजी 'निगाहे करम' हे शब्द अधिक भावले, अधिक अदबशीर वाटले! असो.. हे मिसळपाव नाव तुम्हीच सुचवलेले आहेत काय? हो... तसे असल्यास तुमच्या ह्या दूरदृष्टीचा उचित सन्मान मिसळपावाच्या सोबतीनेच साजरा करावा लागेल. अहो दूरदृष्टी कसली? मिसळपाव हा माझा अत्यंत लाडका पदार्थ, तेव्हा तेच नांव द्यावसं वाटलं इतकंच! :) मात्र तुमचे इथल्या प्रशासनावर जराही वजन असेल तर अनुवाद करतांना तरी मूळ हिंदी, मराठी, ऊर्दू सोबत ठेवायला मनाई न करण्याचा सल्ला द्यावा ही नम्र विनंती. सल्ला द्यायचं काम मी करीन, इव्हन तुम्हीही ते करू शकता. इथे संपूर्ण लोकशाही आहे. मात्र तुमचे इथल्या प्रशासनावर जराही वजन असेल तर नाही, माझं इथल्या पंचायतीवर जराही वजन नाही! इथे काय असावं आणि काय असू नये ह्यात मी लुडबूड करत नाही. ते ठरवण्याचे सर्वाधिकार फक्त सन्माननीय पंचायत समितीकडेच आहेत. पंचायत समितीवरील सर्व सदस्य सुजाण व मिसळपावच्या भल्याकरता योग्य ते निर्णय घ्यायला अत्यंत लायक व समर्थ आहेत याबद्दल मला खात्री आहे! त्यांची नांवंही जाहीर केलेली आहेत. यापैकी कुणाही व्यक्तिने माझ्याकडे 'पंचायत समितीवर घ्या' अशी मागणी केलेली नाही, तसेच पंचायत समितीवरील कुणीही सदस्य माझ्या ताटाखालचं मांजर वा माझा मिंधा नाही, त्यामुळे वजनबिजन असण्याचा इथे प्रश्नच उद्भवत नाही! मी फक्त नांवापुरता मालक आहे, विश्वस्त आहे. पंचायतीवरील सर्व सदस्य माझे सबॉर्डिनेटस नसून माझ्या बरोबरचे सहकारी आहेत अशीच माझी प्रामाणिक भावना आहे! गोळेसाहेब, आपण इथे नवीन आहात, परंतु लवकरच आपल्याला येथील मुक्त वातावरणाचा व लोकशाही तत्वांचा सुखद अनुभव यावा अशी अपेक्षा आहे.. आपला, (विश्वस्त तरीही फक्त एक सामान्य सदस्य!) तात्या.

जयन्त बा शिम्पि गुरुवार, 01/29/2015 - 16:46
माझ्या मनात एक वेगळीच कल्पना घोळतेय . उपरोक्त हिन्दी गाण्याचे पुढिल कडवे आपण तयार करावयाचे म्हणजे असे कि गाण्याची सिचुअशन तुम्हाला समजली आहे, चाल लक्षात आलेली आहे , मुळचा कवीचा भाव समजला आहे तर नवीन कडवे तुम्ही रचून दाखवावे. जमेल काय? मी तसा प्रयत्न करणार आहे
लेखनविषय:
कोई लौटा दे मेरे मूळ हिंदी गीतकार: शैलेंद्र, संगीत: किशोरकुमार, गायक: किशोरकुमार चित्रपट: दूर गगन की छाँव में, साल: १९६४, भूमिका: किशोरकुमार, सुप्रिया चौधरी, अमितकुमार अलबेले दिन प्यारे, मेरे बिछड़े साथ सहारे | हाय! कहाँ गये, हाय! कहाँ गये || आँखो के उजियारे, मेरे सूनी रात के तारे | हाय!

कुछ तो लोग कहेंगे..

विसोबा खेचर ·

धोंडोपंत Sun, 10/14/2007 - 14:26
आमचेही अभिवादन. आपला, (खिन्न) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

नरेंद्र गोळे Sun, 10/14/2007 - 14:58
तात्यासाहेब नमस्कार, अगदी खरे आहे आपले. आणि त्याचेही. कोणी परत करावे, हरपले दिन | हरपले दिन, ते माझे आवडते क्षण || धृ || मनोरथांतील महाल, आणि स्वप्नांतील नगर | ज्यांच्यासाठी प्यायलो मी, जीवनाचे ते जहर || आज मी शोधू कुठे, कुठे गेले ते सारे | हरपले दिन, ते माझे आवडते क्षण || १ || ह्या गाण्याला त्याने दिलेले संगीतही अफाट आहेच, आणि लताने गायलेले हे पुरूषी गाणेही अफलातून आहे.

In reply to by नरेंद्र गोळे

विसोबा खेचर Sun, 10/14/2007 - 15:08
तात्यासाहेब नमस्कार, अगदी खरे आहे आपले. आणि त्याचेही. नमस्कार गोळेसाहेब, तो होताच मुळी.... 'द वन ऍन्ड ओन्ली...'!! असो, मिसळपाववर आपले सहर्ष स्वागत.. आपला, (मनोगतीय सुहृद!) तात्या.

विसोबा खेचर Fri, 04/04/2008 - 02:19
मागे कुणीतरी मिपाकराने मला पोष्टकार्ड पाठवून अगदी कळकळीने त्याचा पत्ता विचारला होता. ते पोष्टकार्ड चुकून डिलिट झालं त्यामुळे ही विचारणा कुणी केली होती ते आता आठवत नाही. त्यानंतर बरेच दिवस लिहीन लिहीन म्हणत होतो पण राहून गेलं. आज संध्याकाळी कामधंद्याच्या निमित्ताने अचानक जुहूला जाणं झालं तेव्हा त्याची याद आली म्हणून त्याच्या बंगल्याजवळही थोडावेळ घुटमळलो, मन थोडं उदास झालं! तो माझा वीक पॉईंट होता! १९८७ सालीच मी त्याच्या घरी गेलो होतो ती आठवणही लवकरच लिहीन मिपावर! पुन्हा विसरून जायला नको म्हणून आत्ता इथे त्याचा पत्ता देत आहे. बर्‍याच विलंबाबद्दल मी त्या अज्ञात मिपाकराची माफी मागतो..! पोस्टल ऍड्रेस माहिती नाही, पण तिथे कसं जायचं ते सांगतो.. समुद्रालगत असलेल्या जहू तारा रस्त्यावर जायचं. जुहू कोळीवाड्याकडे जो फाटा जातो तिथनं जवळच त्याचं घर आहे. रस्त्याच्या एका बाजूला सगळे बंगले आणि काही ऑफीसं आहेत तर दुसर्‍या बाजूला समांतर जुहू चौपाटी आहे. जुहू तारा या मुख्य रस्त्यालगतच किंचित एका गल्लीवजा रस्ता आहे. त्या रस्त्याच्या तोंडापाशीच त्याचा बंगला आहे! त्या रस्त्याचं नांव - स्वर्गीय किशोरकुमार गांगुली पथ! पण आता त्या बंगल्याकडे बघवत नाही. त्यातला अवलिया तर तिथून केव्हाच उडून गेला आहे! तात्या.

प्राजु Fri, 04/04/2008 - 08:06
१.आचल के तुझे मै लेके चलू इक ऐसे गगन के तले... जहॉं गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार ही प्यार पले.... २. फूलों के रंग से दिलकी कलम से.... ३. वह शाम कुछ अजिब थी.. कोणकोणती सांगावी आणि कोणती गाळावीत... - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

धमाल मुलगा Fri, 04/04/2008 - 13:43
त्याच॑ आणि माझ॑ नात॑ खुप खुप जुन॑... मी बराच लहान होतो, ७-८ वर्षा॑चा असेन नसेन. घरी 'चलती का नाम गाडी' ची कॅसेट आणली होती..तेव्हापासून ह्या कल॑दराच्या जो काही प्रेमात पडलोय तो आजतागायत सावरलेलो नाही! पहिल्या प्रेमाची हुरहुर त्याच्याच आवाजान॑ 'र॑गीन' झालेली अनुभवली. प्रेमभ॑गाच॑ दु:खही त्याच्या 'दर्दभरे नग्मे' ऐकुन कुरवाळल॑. आन॑दी झालो की त्याची 'मस्तीभरी' एक से बढकर एक गाणी ऐकुन आन॑द शतगुणित केला, पहिली सिगारेट ओढली तेव्हाही 'मै हर फिक्र को धूऍ॑मे उडाता चला गया' म्हणत तोच माझ्याबरोबर होता. प्रेमभ॑गान॑तर सैरभैर झालेल्या अवस्थेतही 'एक भले मानुस को अमानुष बना के छोडा' म्हणत माझ्याशी सहमत होत गेला. मित्र-मैत्रिणी॑बरोबर द॑गा-धूडगुस घालताना 'इय्या इय्या इय्या हे:...देखा ना हाय रे..' म्हणत तोच चौखूर उधळायचा! माझी आयुष्याची साथीदारीण भेटल्यावर तिला 'जीवन से भरी तेरी ऑ॑खे..' आणि 'फुलो॑ के र॑ग से' अस॑ म्हणून खुष कर हे हळूच कानात सा॑गणाराही तोच. कामाच्या रगाड्यात अडकल्यान॑तर ऑफिसातल्या कटकटी॑ना वैतागून मी चिडचिड केल्यावर 'ये जीवन है...इस जीवन का यही है र॑गरुप' अस॑ समजावून सा॑गणाराही तोच...तोच! कोण म्हणत॑य तो आपल्यात नाहीय्ये? अरे, मला तर तो रोज भेटतो. सतत माझ्याच तर बरोबर असतो !!!! -(....) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर Fri, 04/04/2008 - 13:49
पहिली सिगारेट ओढली तेव्हाही 'मै हर फिक्र को धूऍ॑मे उडाता चला गया' म्हणत तोच माझ्याबरोबर होता. अरे पण धमाल्या, ही ओळ तरी रफीसाहेबांनी म्हटली आहे! :) माझी आयुष्याची साथीदारीण भेटल्यावर तिला 'जीवन से भरी तेरी ऑ॑खे..' आणि 'फुलो॑ के र॑ग से' अस॑ म्हणून खुष कर हे हळूच कानात सा॑गणाराही तोच. वा! सुंदर लिहिलं आहेस..! पण वाचून समाधान नाही झालं! त्याच्या गाण्यांबद्दल अजूनही लिही, अगदी भरभरून...! आपला, (त्याचा दिवाना!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धमाल मुलगा Fri, 04/04/2008 - 14:02
अस॑ झाल॑ काय? असो, म्हणजे तेव्हा आम्ही ओळखायला चुकलो तर! तर किशोरदेवा, लेकराला माफ कर. आणि रफीसाहेब तुम्हीही! बाकी रफीसाहेबा॑च्या आवाजतली खुमारीही काही औरच होती नाही? -(ओशाळलेला) ध मा ल. ==========================
पण वाचून समाधान नाही झालं! त्याच्या गाण्यांबद्दल अजूनही लिही, अगदी भरभरून...!
ह॑...जरा तयारी करावी लागेल. प्रतिक्रियेपुरत॑ उर्स्फुतपणे लिहिल॑ गेल॑ खर॑, पण एव्हढ्या मोठ्या माणसाच्या गाण्या॑ना आम्ही हात घालायचा म्हणजे फे..फे उडायची लक्षण॑. ठीक ठीक, तुमची ही फर्माईश माझ्यावर उधार राहिली!

धोंडोपंत Sun, 10/14/2007 - 14:26
आमचेही अभिवादन. आपला, (खिन्न) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

नरेंद्र गोळे Sun, 10/14/2007 - 14:58
तात्यासाहेब नमस्कार, अगदी खरे आहे आपले. आणि त्याचेही. कोणी परत करावे, हरपले दिन | हरपले दिन, ते माझे आवडते क्षण || धृ || मनोरथांतील महाल, आणि स्वप्नांतील नगर | ज्यांच्यासाठी प्यायलो मी, जीवनाचे ते जहर || आज मी शोधू कुठे, कुठे गेले ते सारे | हरपले दिन, ते माझे आवडते क्षण || १ || ह्या गाण्याला त्याने दिलेले संगीतही अफाट आहेच, आणि लताने गायलेले हे पुरूषी गाणेही अफलातून आहे.

In reply to by नरेंद्र गोळे

विसोबा खेचर Sun, 10/14/2007 - 15:08
तात्यासाहेब नमस्कार, अगदी खरे आहे आपले. आणि त्याचेही. नमस्कार गोळेसाहेब, तो होताच मुळी.... 'द वन ऍन्ड ओन्ली...'!! असो, मिसळपाववर आपले सहर्ष स्वागत.. आपला, (मनोगतीय सुहृद!) तात्या.

विसोबा खेचर Fri, 04/04/2008 - 02:19
मागे कुणीतरी मिपाकराने मला पोष्टकार्ड पाठवून अगदी कळकळीने त्याचा पत्ता विचारला होता. ते पोष्टकार्ड चुकून डिलिट झालं त्यामुळे ही विचारणा कुणी केली होती ते आता आठवत नाही. त्यानंतर बरेच दिवस लिहीन लिहीन म्हणत होतो पण राहून गेलं. आज संध्याकाळी कामधंद्याच्या निमित्ताने अचानक जुहूला जाणं झालं तेव्हा त्याची याद आली म्हणून त्याच्या बंगल्याजवळही थोडावेळ घुटमळलो, मन थोडं उदास झालं! तो माझा वीक पॉईंट होता! १९८७ सालीच मी त्याच्या घरी गेलो होतो ती आठवणही लवकरच लिहीन मिपावर! पुन्हा विसरून जायला नको म्हणून आत्ता इथे त्याचा पत्ता देत आहे. बर्‍याच विलंबाबद्दल मी त्या अज्ञात मिपाकराची माफी मागतो..! पोस्टल ऍड्रेस माहिती नाही, पण तिथे कसं जायचं ते सांगतो.. समुद्रालगत असलेल्या जहू तारा रस्त्यावर जायचं. जुहू कोळीवाड्याकडे जो फाटा जातो तिथनं जवळच त्याचं घर आहे. रस्त्याच्या एका बाजूला सगळे बंगले आणि काही ऑफीसं आहेत तर दुसर्‍या बाजूला समांतर जुहू चौपाटी आहे. जुहू तारा या मुख्य रस्त्यालगतच किंचित एका गल्लीवजा रस्ता आहे. त्या रस्त्याच्या तोंडापाशीच त्याचा बंगला आहे! त्या रस्त्याचं नांव - स्वर्गीय किशोरकुमार गांगुली पथ! पण आता त्या बंगल्याकडे बघवत नाही. त्यातला अवलिया तर तिथून केव्हाच उडून गेला आहे! तात्या.

प्राजु Fri, 04/04/2008 - 08:06
१.आचल के तुझे मै लेके चलू इक ऐसे गगन के तले... जहॉं गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार ही प्यार पले.... २. फूलों के रंग से दिलकी कलम से.... ३. वह शाम कुछ अजिब थी.. कोणकोणती सांगावी आणि कोणती गाळावीत... - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

धमाल मुलगा Fri, 04/04/2008 - 13:43
त्याच॑ आणि माझ॑ नात॑ खुप खुप जुन॑... मी बराच लहान होतो, ७-८ वर्षा॑चा असेन नसेन. घरी 'चलती का नाम गाडी' ची कॅसेट आणली होती..तेव्हापासून ह्या कल॑दराच्या जो काही प्रेमात पडलोय तो आजतागायत सावरलेलो नाही! पहिल्या प्रेमाची हुरहुर त्याच्याच आवाजान॑ 'र॑गीन' झालेली अनुभवली. प्रेमभ॑गाच॑ दु:खही त्याच्या 'दर्दभरे नग्मे' ऐकुन कुरवाळल॑. आन॑दी झालो की त्याची 'मस्तीभरी' एक से बढकर एक गाणी ऐकुन आन॑द शतगुणित केला, पहिली सिगारेट ओढली तेव्हाही 'मै हर फिक्र को धूऍ॑मे उडाता चला गया' म्हणत तोच माझ्याबरोबर होता. प्रेमभ॑गान॑तर सैरभैर झालेल्या अवस्थेतही 'एक भले मानुस को अमानुष बना के छोडा' म्हणत माझ्याशी सहमत होत गेला. मित्र-मैत्रिणी॑बरोबर द॑गा-धूडगुस घालताना 'इय्या इय्या इय्या हे:...देखा ना हाय रे..' म्हणत तोच चौखूर उधळायचा! माझी आयुष्याची साथीदारीण भेटल्यावर तिला 'जीवन से भरी तेरी ऑ॑खे..' आणि 'फुलो॑ के र॑ग से' अस॑ म्हणून खुष कर हे हळूच कानात सा॑गणाराही तोच. कामाच्या रगाड्यात अडकल्यान॑तर ऑफिसातल्या कटकटी॑ना वैतागून मी चिडचिड केल्यावर 'ये जीवन है...इस जीवन का यही है र॑गरुप' अस॑ समजावून सा॑गणाराही तोच...तोच! कोण म्हणत॑य तो आपल्यात नाहीय्ये? अरे, मला तर तो रोज भेटतो. सतत माझ्याच तर बरोबर असतो !!!! -(....) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर Fri, 04/04/2008 - 13:49
पहिली सिगारेट ओढली तेव्हाही 'मै हर फिक्र को धूऍ॑मे उडाता चला गया' म्हणत तोच माझ्याबरोबर होता. अरे पण धमाल्या, ही ओळ तरी रफीसाहेबांनी म्हटली आहे! :) माझी आयुष्याची साथीदारीण भेटल्यावर तिला 'जीवन से भरी तेरी ऑ॑खे..' आणि 'फुलो॑ के र॑ग से' अस॑ म्हणून खुष कर हे हळूच कानात सा॑गणाराही तोच. वा! सुंदर लिहिलं आहेस..! पण वाचून समाधान नाही झालं! त्याच्या गाण्यांबद्दल अजूनही लिही, अगदी भरभरून...! आपला, (त्याचा दिवाना!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

धमाल मुलगा Fri, 04/04/2008 - 14:02
अस॑ झाल॑ काय? असो, म्हणजे तेव्हा आम्ही ओळखायला चुकलो तर! तर किशोरदेवा, लेकराला माफ कर. आणि रफीसाहेब तुम्हीही! बाकी रफीसाहेबा॑च्या आवाजतली खुमारीही काही औरच होती नाही? -(ओशाळलेला) ध मा ल. ==========================
पण वाचून समाधान नाही झालं! त्याच्या गाण्यांबद्दल अजूनही लिही, अगदी भरभरून...!
ह॑...जरा तयारी करावी लागेल. प्रतिक्रियेपुरत॑ उर्स्फुतपणे लिहिल॑ गेल॑ खर॑, पण एव्हढ्या मोठ्या माणसाच्या गाण्या॑ना आम्ही हात घालायचा म्हणजे फे..फे उडायची लक्षण॑. ठीक ठीक, तुमची ही फर्माईश माझ्यावर उधार राहिली!
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजपासून २० वर्षांपूर्वी! १३ ऑक्टोबरची १९८७ ची संध्याकाळ! त्याचे वेडे असलेले आम्ही काही मित्र त्याच्या अंतयात्रेला निघालो होतो. त्याची अंतयात्रा जुहू येथील त्याच्या राहत्या घरावरून निघून चेंबूरला आरके स्टोडियोत येणार आहे असे आम्हाला कळले होते. आम्ही आरके स्टुडियोपाशी पोहोचलो. तिथे माणसांचा अक्षरश: महासागर पसरला होता. त्याचे आमच्यासारखेच हाजारो वेडे त्याच्या अंत्यदर्शनाकरता जमले होते! थोड्याच वेळात तो सजवलेला 'ट्रक' आला आणि आरके स्टुडियोत प्रवेशला. तेथे स्वत: शोमॅनने दादामुनींचे सांत्वन केले! परंतु कुणीच बोलायच्या स्थितीत नव्हते. तो आला होता, त्याने पाहिलं होतं, आणि त्याने जिंकलं होतं!

पाटणकर आजोबा..

विसोबा खेचर ·

प्रमोद देव Sat, 10/13/2007 - 17:47
तात्या! अगदी पुलंची आठवण आली बघ. व्यक्तिचित्र इतके सुरेख उतरलंय की इतका वेळ(लेख वाचत असताना) मी तुम्हा दोघांची ध्वनिचित्रफीत पाहात आहे असे वाटत होते. जियो.तात्या जियो.ह्यापुढे शब्द अपुरे आहेत.

लिखाळ Sat, 10/13/2007 - 19:40
तात्या, व्यक्तिचित्र रंगवायची तुमची हातोटी काय वर्णावी. फार जिवंत चित्र उभे केलेत. वर अत्त्यानंद म्हणतात तसेच ध्वनिचित्रफित पागत आहे असेच वाटले. तुम्हाला अश्या लोकांचा सहवास मिळाला हे भाग्यच. (लेख वाचताना एकिकडे भैरवी ऐकली. ) --लिखाळ. तो क वी डा ल डा वि क तो (. ळखालि राणाहपा यसो चीलांमु ढ तन्यामाज च्याण्याचवा टेलउ)

सहज Sat, 10/13/2007 - 22:27
व्यक्तीचित्रे म्हणजे तात्यांचा हातखंडा प्रयोग बघा. नेहमीप्रमाणे यशस्वी. एखाद पान फक्कड जमावं व नेहमी त्याच एका पानवाल्याला ते खावसं वाटाव तस तात्याच व्यक्तीचित्र लिखाणात होत आहे. मस्तच रे तात्या! या लेखणीची कमाल पण अशी की नेहमी अवतीभवती सामान्य असलेली माणस पण एका लेखातून एकदम यादगार व्यक्तीरेखा / वल्ली बनून जातात नाही? >>वारले! अगदी शांतपणे आणि आनंदाने! एखाद्या जिवलग मित्राला भेटावं इतक्या सहजतेने मृत्युला भेटले! >>आहे त्यात आनंद मानायचा, उमेदीने जगायचं आणि आयुष्याचा जास्तीत जास्त आस्वाद घ्यायचा हेच त्यांचं धोरण होतं. बाकी परमेश्वरा मला तरी तू असेच जीवन व असेच मरण दे रे, दोन्ही शांतपणे आणि आनंदाने!

कोलबेर Sat, 10/13/2007 - 23:47
तात्या व्यक्तिचित्रण मस्तच झाले आहे. आणि सलग एका दमात वाचयला मिळाल्याने फारच आवडले. बाय द वे सालस म्हणजेच अर्चना का हो?..तो भागही पूर्ण करा आता लवकरच.. आम्ही वाट पहात आहोत.

In reply to by कोलबेर

केशवसुमार Fri, 10/19/2007 - 15:45
तात्या व्यक्तिचित्रण मस्तच झाले आहे. आणि सलग एका दमात वाचयला मिळाल्याने फारच आवडले. कोलबेरशेठशी एकदम सहमत.. केशवसुमार

नंदन Sun, 10/14/2007 - 00:48
पाटणकर आजोबांचे व्यक्तिचित्र आवडले. प्रमोदकाका म्हणतात तशी पुलंची आठवण झाली. त्यांच्याच एका पत्रातली -- "पण तुम्हांला कळविणेस आनंद होतो की , 'हल्लीची पिढी बिघडली आहे' किंवा 'आमच्या वेळचं ते आता राहिलं नाही' यासारखी केवळ कवळीतूनच फुटायला योग्य अशी भाष्यं माझ्या तोंडून चुकूनही निघत नाहीत. हल्लीच्या मोगर्‍यालाही आपले नाक चोंदले नसल्यास कुठल्याही काळातल्या फुललेल्या मोगर्‍याइतकाच चांगला वास येतो." ही वाक्यं आणि पावभाजी खाणार्‍या-उत्तम संगीत ऐकणार्‍या आनंदयात्री आजोबांचं तत्त्वज्ञान यात फार काही फरक नसावा. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

स्वाती दिनेश Sun, 10/14/2007 - 12:05
अतिशय सुंदर! आणि एकाच बैठकीत वाचायला मिळाले याचाही आनंद जास्तच आहे :) व्यक्तिचित्र इतके सुरेख उतरलंय की इतका वेळ(लेख वाचत असताना) मी तुम्हा दोघांची ध्वनिचित्रफीत पाहात आहे असे वाटत होते. अत्त्यानंद म्हणतात त्याप्रमाणेच! आता जरा अधिक मागणी: जरा ते जुने अर्धे "प्रकल्प" पूर्ण कर की ! शिंत्रे गुरुजी,सालस ची आम्ही वाट पाहतो आहोत,:) स्वाती

देवदत्त Sun, 10/14/2007 - 13:05
हे व्यक्तिचित्र इतके छान आहे की सर्व समोर घडत आहे आणि ते आपल्यातीलच एक आहे असे वाटते. मैफल संपल्यानंतर एक सन्नाटा निर्माण झाला. लोकांना टाळ्या वाजवायचं भान नव्हतं! हे वाक्यच त्या मैफिलीची रंगत सांगून जाते. 'पाटणकर आजोबा अगदी एकटे आहेत' अशी निश्चितपणे माझ्या मनात कुठेतरी भावना असणार. तिला सुखद तडा गेला असणार आणि म्हणूनच माझ्या आनंदाश्रूंना वाट मिळाली असणार! एखाद्या व्यक्तीबद्दलची आपुलकी आणि त्यांचे मनातील स्थानच ह्यातून प्रकट होते. पण मनाने ते इतके तरूण होते की आम्हा कुणालाच कधी त्यांच्यात ऑडमॅन दिसला नाही. ते आम्हाला आमच्याच वयाचे, आमच्यातलेच कुणीतरी वाटत. खरे आहे... अशा व्यक्ती फारच कमी. एकंदरीत एका मस्त माणसाला मुकलो हेच जाणवतेय.

धोंडोपंत Sun, 10/14/2007 - 14:04
वा तात्या, अप्रतिम व्यक्तिचित्रण लिहीले आहेस. हे पाटणकर आजोबा तुला भेटले हे तुझे भाग्य आणि त्यांच्याबद्दल तू येथे एवढे अप्रतिम लिहीलेस हे आमचे भाग्य. अशी माणसे आयुष्यात क्वचित भेटतात आणि भेटली तरी आपल्याला सोडून पुढील प्रवासास जातात. कुठे कुणाच्या घडल्या भेटी | गीत एक मोहरले ओठी || पाटणकर आजोबांच्या स्मृतीला आमचे अभिवादन. आपला, (नतमस्तक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्रियाली Sun, 10/14/2007 - 16:40
खूप दिवसांनी तुमच्या हातचं (किंवा मनातलं) घरगुती, सात्विक व्यक्तिचित्र वाचलं. अर्थातच, आवडलं हे सांगायला नको. शिंत्रे गुरुजी आणि रोशनीही पूर्ण करून टाका.

प्रमोद देव Sun, 10/14/2007 - 21:48
दोन्हीही मस्तच आहे. आत्ता फुरसतीत ऐकले. मजा आली.मालिनी बाईंचे गाणे म्हणजे एकदम मनाची पकड घेणारे आणि श्रोत्यांना जागच्या जागी खिळवून ठेवणारे आहे ह्याचा पुन:र्प्रत्यय घेता आला. धन्यवाद तात्या.

जुना अभिजित Mon, 10/15/2007 - 11:20
काही काही चेहेरेच असे असतात की 'याचं-आपलं जमणार!' याची खात्री पहिल्या भेटीतच होते. हे अगदी खरं आहे. दोन चार वाक्यातच एकमेकांची तार जुळते. पण विरह दु:ख तरी कुणाला चुकले आहे काय? अभिजित

चपला घालून घराबाहेर पडणार तेवढ्यात मागनं आवाज आला, "तात्या, वेळ आहे ना? बस निवांतपणे! पटकन पोहे टाकतो. मस्तपैकी पोहे खात खात हिराबाईंचा मुलतानी ऐकू!">> तात्या डोळ्यातून पाणी आलं रे! आपल्या पाटणकर आजोबांप्रमाणे कै. माधव रिसबूड आमचे मित्र. त्यांच्या सहवासातले दिवस आठवले. त्यांच्यावर मनोगत दिवाळी अंकात कदाचित लिखाण येईल. व्यक्तिचित्रातून फलज्योतिष चिकित्सा असा तो विषय आहे, अंनिस वार्तापत्र या ( दिवाळी? ) वार्षिक विशेषंकासाठी हा लेख दोने तिन वर्षांपुर्वी नाकारण्यात आला. कारण काय तर व्यक्तिमहात्म्याकडे झुकणारा आहे. प्रकाश घाटपांडे

तात्या, व्यक्तिचित्र आवडले. चपला घालून घराबाहेर पडणार तेवढ्यात मागनं आवाज आला, "तात्या, वेळ आहे ना? बस निवांतपणे! पटकन पोहे टाकतो. मस्तपैकी पोहे खात खात हिराबाईंचा मुलतानी ऐकू!" हे वाचतांना आमच्याही डोळ्यात पाणी तरळलं !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु Tue, 10/16/2007 - 00:28
अप्रतिम व्यक्तीचित्र... पु.लं.च्या नंतर बहुतेक तुम्हीच...! वाचताना मलाही गहिवरून आलं. - प्राजक्ता.

In reply to by प्राजु

आर्य चाणक्य Sun, 10/21/2007 - 06:16
अप्रतिम व्यक्तिचित्र ह्याबाबात काही वाद नाही पण पु.लं.च्या नंतर एकदम तात्याच असे म्हणून असे म्हणून आपण पु.लं.चा काहिसा पाणउतारा करत आहात. जमल्यास पु.लं.चे समग्र साहित्य वाचा आणि मगच आपल्याला आमच्या विधानातील अर्थ कळेल. तात्या व्यक्तिचित्रं उत्तम लिहितात ह्यात काही वादच नाही पण पु.लं.शी तुलना करण्यासाठी त्यांना अजुन बरेच अंतर जावे लागेल असे आम्हाला तरी वाटते. तात्या प्रामाणिक मत आहे समजून घ्यालचं! - चाणक्य

In reply to by आर्य चाणक्य

विसोबा खेचर Sun, 10/21/2007 - 07:55
तात्या व्यक्तिचित्रं उत्तम लिहितात ह्यात काही वादच नाही पण पु.लं.शी तुलना करण्यासाठी त्यांना अजुन बरेच अंतर जावे लागेल असे आम्हाला तरी वाटते. तात्या प्रामाणिक मत आहे समजून घ्यालचं! अहो त्यात समजून काय घ्यायचं? आपलं म्हणणं अगदी खरं आहे! पुलं, भीमसेन, कुसुमाग्रज, ही मंडळी फक्त एकदाच होतात! आमचे भीमण्णा नेहमी म्हणतात की गुरू नेहमी इतका मोठा असा असावा की त्याच्यापर्यंत आपण कधीही पोहोचूच शकणार नाही! किंबहुना, अश्याच माणसाला आपण आपला गुरू करावा, गुरू मानावा, तरच आपली थोडीफार प्रगती होऊ शकते! प्राजुच्या मनात पटकन जे आलं तेच तिने लिहिलं आणि त्याचा मी आदरच करतो परंतु भाईकाका माझे गुरू आहेत एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो! तात्या.

विसोबा खेचर Tue, 10/16/2007 - 07:57
प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे मनापासून आभार.. आपल्या सर्वांचे प्रतिसाद मला मोलाचे आहेत.. 'पाटणकर आजोबा' हे व्यक्तिचित्र भाईकाकांच्या चरणी सादर समर्पित! काही मंडळींना हे व्यक्तिचित्र वाचताना भाईकाकांची आठवण झाली, या परिस मोठा सन्मान तो कुठला? माझ्यावर त्यांचा असाच वरदहस्त रहावा एवढीच इच्छा आहे! 'व्यक्तिचित्र' हा माझा सर्वात आवडता साहित्यप्रकार. भाईकाकांनी या प्रकाराला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. मी ष्टुलाबिलावर चढून तिथपर्यंत हात पोहोचतो आहे का ते पाहतो आहे, जेणेकरून तो लाडवांचा डबा माझ्या हाती लागेल! :) परंतु अजून मी फारच तळाशी उभा आहे याची नम्र जाणीव आहे! आजपर्यंत त्यांचंच बोट धरून चालण्याचा प्रयत्न करतो आहे आणि यापुढेही करत राहीन! आत्ता फक्त 'सा' लावायला शिकतो आहे, अजून भीमसेन खूप दूर आहेत! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आर्य चाणक्य Sun, 10/21/2007 - 06:20
परंतु अजून मी फारच तळाशी उभा आहे याची नम्र जाणीव आहे! तात्या आज पर्यंतचा तुमचा आत्मस्तुतीचा हट्ट पाहाता आपण लिहिलेला हा प्रतिसाद फारच आवडला. आपला लेखनाचा दर्जा आता वाढत जाणार ह्यात आम्हाला काहीही शंका नाही.

नरेंद्र गोळे Tue, 10/16/2007 - 14:08
तात्या, मला ह्या लेखाने आचार्य अत्र्यांची आठवण करून दिली. ते मृत्यूलेखांचे अनभिषिक्त बादशाह होते. ज्या नेहरूंची "संयुक्त महाराष्ट्र" चळवळीदरम्यान त्यांनी यथेच्छ टिंगल केली त्यांच्यावरचा मृत्यूलेख (सूर्यास्त?) अविस्मरणीय ठरला. मला माहित नसलेल्या व्यक्तीरेखेस केवळ मृत्यूलेखानेच परिचित करवून माझ्यासाठी ती आदरणीय ठरवण्याचे तुमचे कसब वाखाणण्यासारखेच आहे. ऐंशीव्या वर्षीही स्वतःचे स्वतः जगणे कौतुकास्पद आहे. हल्ली आपल्याला स्वतःच्या सर्व गोष्टी स्वतः करायच्या म्हटल्या तर केवळ शिक्षा वाटावी एवढे आपले जीवन श्रमविभाजनाच्या आधारे सुरू आहे. आपल्यालाही ऐंशी वयोमान कालवशात प्राप्त व्हावे आणि संपूर्णपणे स्वस्वाधिन, स्वावलंबी आयुष्य जगता यावे हा बोध मला ह्यातून घेण्यासारखा वाटतो. शिवाय त्यांची इतरांबाबत निरपेक्षता आणि कलासक्तताही आपल्याला घेता आली तर सोनिया सुगंधू येईल. तात्या तथास्तू म्हणा! अविस्मरणीय व्यक्तिरेखा साकारणार्‍या ह्या लेखाखातर हार्दिक अभिनंदन !

साती Wed, 10/17/2007 - 02:18
तात्या, सुरेख लिहिला आहे लेख. असेच उत्तमोत्तम लेख तुमच्याकडून येथे वाचायला मिळावेत ही अपेक्षा. साती

विसोबा खेचर गुरुवार, 10/18/2007 - 07:08
गोळेसाहेब, साती, विश्वजीत, आपल्या तिघांचेही आभार... गोळेसाहेब, आम्ही 'तथास्तु' म्हणतो! :) साते, अगो तुझा पत्ता काय? आहेस कुठे? बरी आहेस ना? जावई काय म्हणतात आमचे? :) तात्या.

ध्रुव गुरुवार, 10/18/2007 - 18:21
वा तात्या, छान जमलं व्यक्तिचित्र!! अगदी जसच्या तसं डोळ्यासमोर आले आजोबा. आज वेळ झाला आणि एका दमात वाचला लेख. खरोखरच डोळ्यात पाणी आले. असेच लिहीत राहा, आम्ही वाचत राहू. ध्रुव http://www.flickr.com/photos/dhruva

तो Fri, 10/19/2007 - 16:14
व्यक्तिचित्रण व व्यक्तिमत्व दोन्ही आवडले.

सर्किट Sat, 10/20/2007 - 01:15
तात्या, जरा उशीराच वाचतोय, त्यामुळे प्रतिसाद द्यायलाही उशीर झाला. फार सुंदर उतरलाय लेख ! इतका, की आपल्यावरही कुणीतरी असा लेख लिहावा, (नंतर, आत्ता नाही :-) असे वाटले. - सर्किट

"तात्या, वेळ आहे ना? बस निवांतपणे! पटकन पोहे टाकतो. मस्तपैकी पोहे खात खात हिराबाईंचा मुलतानी ऐकू!" तात्या, अतिशय चित्रदर्शी व्यक्तिचित्रण केले आहेस. व्यक्तिचित्रणात आता तुझी चांगलीच पकड जमत चालली आहे यात काहीच वाद नाही. केवळ आंतरजालावरच नव्हे, तर मराठी साहित्यातही अलिकडे अशी तुमच्या-आमच्यातली साधीसुधी व्यक्तिचित्रं अभावानेच वाचायला मिळतात. पाटणकर आजोबांचे व्यक्तिचित्र नक्कीच मनात कुठेतरी घर करून गेले. पुलंची आठवण झाली! अवांतर - आईलाही अतिशय आवडले. आईने मुद्दाम संगणकाजवळ बसून, नीट दिसत नसतानाही हळूहळू वाचले! राजीव अनंत भिडे, हिंदु कॉलनी, मुंबई.

चतुरंग गुरुवार, 10/30/2008 - 18:44
लेका काय रंगवले आहेस रे पाटणकर आजोबा! व्यक्तिचित्राच्या शेवटाला रडायचं नाही असं ठरवून शेवटाकडे जायला लागलो आणि शेवटचं वाक्य संपताना डोळे कधी डबडबून आले समजलं नाही रे. फारच छान! हॅट्स ऑफ!! (खुद के साथ बातां : रंग्या, तू मिपाकर होण्यापूर्वीचे लेखन एकदा सवड काढून वाचावेच लागेल, नाहीतर मोठ्या आनंदाच्या ठेव्याला मुकशील!) चतुरंग

तात्याराव, किती सुंदर लिहिता.पाटणकर आजोबा हुबेहुब पाहील्या सारखे वाटतात. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

अनिल हटेला Fri, 10/31/2008 - 07:40
सुंदर आणि जिवंत चित्रण!!!! आजोबा मनात घर करून गेले !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मदनबाण Fri, 10/31/2008 - 07:54
तात्या फारच सुरेख लिहले आहे तुम्ही.. :) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

चिंतामणी Sat, 11/06/2010 - 14:16
तात्या. फारच छान. तुम्हाला (आणि इतर सर्व रसिकांनासुध्दा) दिवाळीची भेट. पंडीत भिमसेन जोशी यांची पु.लं.नी घेतलेली मुलाखत. http://www.esnips.com/doc/fd8ac0de-e87d-4dd3-a194-313ee369a92c/Bhimsen-Joshi-aani-Pula आकाशवाणीवर प्रक्षेपीत झाली होती... हा लेख वरती आणणा-या शिल्पा बचे आभार.

श्रावण मोडक Wed, 03/21/2012 - 12:56
एकेकाळी इथं हा'ही' माणूस 'असं'ही लेखन करत होता, याची नोंद करण्यासाठी हा प्रतिसाद. यानिमित्ताने धागा वर येईल आणि कदाचित चार जण वाचतीलही. :)

In reply to by श्रावण मोडक

चाणक्य गुरुवार, 03/22/2012 - 23:24
एकेकाळी इथं हा'ही' माणूस 'असं'ही लेखन करत होता
म्हणजे काय? कळलं नाही

चौकटराजा Wed, 03/21/2012 - 18:46
हा धागा आपण वर आणला नसता तर मी माझ्या आयुष्यातील एका मोठ्या आनंदला मुकलो असतो. पीयेल असते तर म्हणाले असते " तात्या तू नाशिकच्या तात्याच्या तोडीचं लिहिलयस की ! " आम्ही म्हणतो " तात्या आपण प्यीयेल च्या तोडीचं लिहिलं आहे.

In reply to by आशु जोग

चौकटराजा गुरुवार, 03/22/2012 - 07:14
च्यायला मिपा म्हणजे कमालच आहे. इथे एक एक शब्द जपूनच टंकावा लागतो. आपण चौकटराजा हे मतिमंद नाव घेतलं बरे झाले. मी वेगळा बावळा म्हटले की सुटलो.

अन्तु बर्वा गुरुवार, 07/05/2012 - 20:38
आज जर आमचे पुलदैवत असते तर त्यानी व्यक्ति आणी वल्लि मधे नक्की ' पाटणकर आजोबान्ना' पान धरावयास लावले असते! कुठलेही व्यक्तीचित्र सजवायला तीन गोश्टीन्ची गरज असते. १) उत्कृष्ठ निरीक्षण शक्ती. २) केलेले निरीक्षण शब्दात उतरवयची ताकत ३) नशीब! आता नशीब ह्या साठी की ज्यांचे व्यक्तिमत्व शब्दात उतरवावे अशा लोकांचा सहवास प्रत्येकाला मिळत नाही. परमेश्वर कृपेने ह्या तींनी गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत. अगदी पुलं सारख्या. मी अगदी अलीकडे मिपाचा सदस्य झालो. मागची पाने उलटता उलटता तुमचा एक लेख हाती (की माउसला!) लागला आणी एका पाठोपाठ तुमचे लेख वाचत गेलो. खरं सांगायचं तर तुमचा हेवा वाटतोय! अहो भिमण्णा, पुलं या सारख्या देव माणसान्चा सहवास तुम्हाला लाभला! आम्ही करन्टे की कालचक्राच्या चुकीमुळे ह्या पिढीत जन्माला आलो. बाकी तुमच्या लेखनाला __/\__! अवांतर: तेवढं एकदा 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा' वर लिहा. दैवी गाणं आहे हो ते!

In reply to by अन्तु बर्वा

अर्धवटराव Fri, 07/06/2012 - 00:07
>>आम्ही करन्टे की कालचक्राच्या चुकीमुळे ह्या पिढीत जन्माला आलो. -- अरे असं म्हणु नको. आपल्या पुलदैवताला रुचणार नाहि ते. पु.ल. संप्रदायात "मनुष्यत्व" हि एकच गोष्ट शाश्वत मानली गेली आहे. आणि हे मनुष्यत्व प्रचंड उमदेपणाने सदैव - सर्वत्र नटलेले आहे. त्याचा उपघोग घे. अर्धवटराव

अनिवासि Mon, 07/09/2012 - 16:07
हा धागा चुकला होता पण परत वर आल्याने वाचावयास मिळाला. धागा वर आणणार्यास धन्यवाद ! आयुष्य जगावे तर पाटणकर आजोबासारखे आणि मित्र असावेत ते aapreciate करणार्या तात्यासारखे. तात्या अशा मित्राची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

तिमा Mon, 07/09/2012 - 17:37
'शब्दजुलाबी' धागे गाडून टाकण्यासाठी असे दर्जेदार धागे वर आणणे ही चांगली आयडिया आहे.

चित्रगुप्त Tue, 09/10/2013 - 02:39
व्वा तात्या व्वा. आज केवळ योगायोगानं हा लेख वाचायला मिळाला. अत्यंत सुंदर. अशी माणसे आयुष्यात येणं, ही खरी श्रीमंती. तसंच आत्ताच तुमचं 'शाहीन' हेही व्यक्तिचित्रं वाचलं. त्याचा पुढला भाग लिहिलात का? असल्यास दुवा द्यावा, नसल्यास लौकर लिहा. शुभेच्छा.

दत्ता काळे Tue, 09/10/2013 - 12:01
हा धागा ज्यांनी वर काढला त्यांचे मी आभार मानतो. तात्या..अतिशय उत्तम आणि भावस्पर्शी व्यक्तिचित्रण लिहिलंत. तक्रार करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता त्यामुळे साक्षात मृत्यु भेटायला आल्यावरसुद्धा त्यांनी कुठलीच तक्रार केली नसणार! वा. वा..

लेखन चटका लावून गेलो. काही ऋणानुबंध अनाकलनीय असतात. अवांतरः मालिनीताईंच्या गाण्याबद्दल लिहीलेल्या शब्दाशब्दाशी बाडीस. मी तो अनुभव घेतला आहे, फक्त तुमच्यासारखा शब्दात उतरवता येणार नाही कधी मला. मालिनीताईंना __/\__!! प्रथम त्यांचे गाणे ऐकले तेव्हा कां कुणास ठाऊक त्यांच्या पायावर डोके ठेवावेसे वाटले. म्हणून मैफल संपल्यावर त्यांच्याकडे गेलो. पायावर डोके ठेवले तसे त्यांनी मला दंडाला धरुन उठवले, अन म्हणाल्या, गाणं आवडल कां? च्यायला डोळ्यात टचकन पाणी आले.. परत पाया पडलो त्यांच्या!!

प्रमोद देव Sat, 10/13/2007 - 17:47
तात्या! अगदी पुलंची आठवण आली बघ. व्यक्तिचित्र इतके सुरेख उतरलंय की इतका वेळ(लेख वाचत असताना) मी तुम्हा दोघांची ध्वनिचित्रफीत पाहात आहे असे वाटत होते. जियो.तात्या जियो.ह्यापुढे शब्द अपुरे आहेत.

लिखाळ Sat, 10/13/2007 - 19:40
तात्या, व्यक्तिचित्र रंगवायची तुमची हातोटी काय वर्णावी. फार जिवंत चित्र उभे केलेत. वर अत्त्यानंद म्हणतात तसेच ध्वनिचित्रफित पागत आहे असेच वाटले. तुम्हाला अश्या लोकांचा सहवास मिळाला हे भाग्यच. (लेख वाचताना एकिकडे भैरवी ऐकली. ) --लिखाळ. तो क वी डा ल डा वि क तो (. ळखालि राणाहपा यसो चीलांमु ढ तन्यामाज च्याण्याचवा टेलउ)

सहज Sat, 10/13/2007 - 22:27
व्यक्तीचित्रे म्हणजे तात्यांचा हातखंडा प्रयोग बघा. नेहमीप्रमाणे यशस्वी. एखाद पान फक्कड जमावं व नेहमी त्याच एका पानवाल्याला ते खावसं वाटाव तस तात्याच व्यक्तीचित्र लिखाणात होत आहे. मस्तच रे तात्या! या लेखणीची कमाल पण अशी की नेहमी अवतीभवती सामान्य असलेली माणस पण एका लेखातून एकदम यादगार व्यक्तीरेखा / वल्ली बनून जातात नाही? >>वारले! अगदी शांतपणे आणि आनंदाने! एखाद्या जिवलग मित्राला भेटावं इतक्या सहजतेने मृत्युला भेटले! >>आहे त्यात आनंद मानायचा, उमेदीने जगायचं आणि आयुष्याचा जास्तीत जास्त आस्वाद घ्यायचा हेच त्यांचं धोरण होतं. बाकी परमेश्वरा मला तरी तू असेच जीवन व असेच मरण दे रे, दोन्ही शांतपणे आणि आनंदाने!

कोलबेर Sat, 10/13/2007 - 23:47
तात्या व्यक्तिचित्रण मस्तच झाले आहे. आणि सलग एका दमात वाचयला मिळाल्याने फारच आवडले. बाय द वे सालस म्हणजेच अर्चना का हो?..तो भागही पूर्ण करा आता लवकरच.. आम्ही वाट पहात आहोत.

In reply to by कोलबेर

केशवसुमार Fri, 10/19/2007 - 15:45
तात्या व्यक्तिचित्रण मस्तच झाले आहे. आणि सलग एका दमात वाचयला मिळाल्याने फारच आवडले. कोलबेरशेठशी एकदम सहमत.. केशवसुमार

नंदन Sun, 10/14/2007 - 00:48
पाटणकर आजोबांचे व्यक्तिचित्र आवडले. प्रमोदकाका म्हणतात तशी पुलंची आठवण झाली. त्यांच्याच एका पत्रातली -- "पण तुम्हांला कळविणेस आनंद होतो की , 'हल्लीची पिढी बिघडली आहे' किंवा 'आमच्या वेळचं ते आता राहिलं नाही' यासारखी केवळ कवळीतूनच फुटायला योग्य अशी भाष्यं माझ्या तोंडून चुकूनही निघत नाहीत. हल्लीच्या मोगर्‍यालाही आपले नाक चोंदले नसल्यास कुठल्याही काळातल्या फुललेल्या मोगर्‍याइतकाच चांगला वास येतो." ही वाक्यं आणि पावभाजी खाणार्‍या-उत्तम संगीत ऐकणार्‍या आनंदयात्री आजोबांचं तत्त्वज्ञान यात फार काही फरक नसावा. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

स्वाती दिनेश Sun, 10/14/2007 - 12:05
अतिशय सुंदर! आणि एकाच बैठकीत वाचायला मिळाले याचाही आनंद जास्तच आहे :) व्यक्तिचित्र इतके सुरेख उतरलंय की इतका वेळ(लेख वाचत असताना) मी तुम्हा दोघांची ध्वनिचित्रफीत पाहात आहे असे वाटत होते. अत्त्यानंद म्हणतात त्याप्रमाणेच! आता जरा अधिक मागणी: जरा ते जुने अर्धे "प्रकल्प" पूर्ण कर की ! शिंत्रे गुरुजी,सालस ची आम्ही वाट पाहतो आहोत,:) स्वाती

देवदत्त Sun, 10/14/2007 - 13:05
हे व्यक्तिचित्र इतके छान आहे की सर्व समोर घडत आहे आणि ते आपल्यातीलच एक आहे असे वाटते. मैफल संपल्यानंतर एक सन्नाटा निर्माण झाला. लोकांना टाळ्या वाजवायचं भान नव्हतं! हे वाक्यच त्या मैफिलीची रंगत सांगून जाते. 'पाटणकर आजोबा अगदी एकटे आहेत' अशी निश्चितपणे माझ्या मनात कुठेतरी भावना असणार. तिला सुखद तडा गेला असणार आणि म्हणूनच माझ्या आनंदाश्रूंना वाट मिळाली असणार! एखाद्या व्यक्तीबद्दलची आपुलकी आणि त्यांचे मनातील स्थानच ह्यातून प्रकट होते. पण मनाने ते इतके तरूण होते की आम्हा कुणालाच कधी त्यांच्यात ऑडमॅन दिसला नाही. ते आम्हाला आमच्याच वयाचे, आमच्यातलेच कुणीतरी वाटत. खरे आहे... अशा व्यक्ती फारच कमी. एकंदरीत एका मस्त माणसाला मुकलो हेच जाणवतेय.

धोंडोपंत Sun, 10/14/2007 - 14:04
वा तात्या, अप्रतिम व्यक्तिचित्रण लिहीले आहेस. हे पाटणकर आजोबा तुला भेटले हे तुझे भाग्य आणि त्यांच्याबद्दल तू येथे एवढे अप्रतिम लिहीलेस हे आमचे भाग्य. अशी माणसे आयुष्यात क्वचित भेटतात आणि भेटली तरी आपल्याला सोडून पुढील प्रवासास जातात. कुठे कुणाच्या घडल्या भेटी | गीत एक मोहरले ओठी || पाटणकर आजोबांच्या स्मृतीला आमचे अभिवादन. आपला, (नतमस्तक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्रियाली Sun, 10/14/2007 - 16:40
खूप दिवसांनी तुमच्या हातचं (किंवा मनातलं) घरगुती, सात्विक व्यक्तिचित्र वाचलं. अर्थातच, आवडलं हे सांगायला नको. शिंत्रे गुरुजी आणि रोशनीही पूर्ण करून टाका.

प्रमोद देव Sun, 10/14/2007 - 21:48
दोन्हीही मस्तच आहे. आत्ता फुरसतीत ऐकले. मजा आली.मालिनी बाईंचे गाणे म्हणजे एकदम मनाची पकड घेणारे आणि श्रोत्यांना जागच्या जागी खिळवून ठेवणारे आहे ह्याचा पुन:र्प्रत्यय घेता आला. धन्यवाद तात्या.

जुना अभिजित Mon, 10/15/2007 - 11:20
काही काही चेहेरेच असे असतात की 'याचं-आपलं जमणार!' याची खात्री पहिल्या भेटीतच होते. हे अगदी खरं आहे. दोन चार वाक्यातच एकमेकांची तार जुळते. पण विरह दु:ख तरी कुणाला चुकले आहे काय? अभिजित

चपला घालून घराबाहेर पडणार तेवढ्यात मागनं आवाज आला, "तात्या, वेळ आहे ना? बस निवांतपणे! पटकन पोहे टाकतो. मस्तपैकी पोहे खात खात हिराबाईंचा मुलतानी ऐकू!">> तात्या डोळ्यातून पाणी आलं रे! आपल्या पाटणकर आजोबांप्रमाणे कै. माधव रिसबूड आमचे मित्र. त्यांच्या सहवासातले दिवस आठवले. त्यांच्यावर मनोगत दिवाळी अंकात कदाचित लिखाण येईल. व्यक्तिचित्रातून फलज्योतिष चिकित्सा असा तो विषय आहे, अंनिस वार्तापत्र या ( दिवाळी? ) वार्षिक विशेषंकासाठी हा लेख दोने तिन वर्षांपुर्वी नाकारण्यात आला. कारण काय तर व्यक्तिमहात्म्याकडे झुकणारा आहे. प्रकाश घाटपांडे

तात्या, व्यक्तिचित्र आवडले. चपला घालून घराबाहेर पडणार तेवढ्यात मागनं आवाज आला, "तात्या, वेळ आहे ना? बस निवांतपणे! पटकन पोहे टाकतो. मस्तपैकी पोहे खात खात हिराबाईंचा मुलतानी ऐकू!" हे वाचतांना आमच्याही डोळ्यात पाणी तरळलं !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु Tue, 10/16/2007 - 00:28
अप्रतिम व्यक्तीचित्र... पु.लं.च्या नंतर बहुतेक तुम्हीच...! वाचताना मलाही गहिवरून आलं. - प्राजक्ता.

In reply to by प्राजु

आर्य चाणक्य Sun, 10/21/2007 - 06:16
अप्रतिम व्यक्तिचित्र ह्याबाबात काही वाद नाही पण पु.लं.च्या नंतर एकदम तात्याच असे म्हणून असे म्हणून आपण पु.लं.चा काहिसा पाणउतारा करत आहात. जमल्यास पु.लं.चे समग्र साहित्य वाचा आणि मगच आपल्याला आमच्या विधानातील अर्थ कळेल. तात्या व्यक्तिचित्रं उत्तम लिहितात ह्यात काही वादच नाही पण पु.लं.शी तुलना करण्यासाठी त्यांना अजुन बरेच अंतर जावे लागेल असे आम्हाला तरी वाटते. तात्या प्रामाणिक मत आहे समजून घ्यालचं! - चाणक्य

In reply to by आर्य चाणक्य

विसोबा खेचर Sun, 10/21/2007 - 07:55
तात्या व्यक्तिचित्रं उत्तम लिहितात ह्यात काही वादच नाही पण पु.लं.शी तुलना करण्यासाठी त्यांना अजुन बरेच अंतर जावे लागेल असे आम्हाला तरी वाटते. तात्या प्रामाणिक मत आहे समजून घ्यालचं! अहो त्यात समजून काय घ्यायचं? आपलं म्हणणं अगदी खरं आहे! पुलं, भीमसेन, कुसुमाग्रज, ही मंडळी फक्त एकदाच होतात! आमचे भीमण्णा नेहमी म्हणतात की गुरू नेहमी इतका मोठा असा असावा की त्याच्यापर्यंत आपण कधीही पोहोचूच शकणार नाही! किंबहुना, अश्याच माणसाला आपण आपला गुरू करावा, गुरू मानावा, तरच आपली थोडीफार प्रगती होऊ शकते! प्राजुच्या मनात पटकन जे आलं तेच तिने लिहिलं आणि त्याचा मी आदरच करतो परंतु भाईकाका माझे गुरू आहेत एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो! तात्या.

विसोबा खेचर Tue, 10/16/2007 - 07:57
प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे मनापासून आभार.. आपल्या सर्वांचे प्रतिसाद मला मोलाचे आहेत.. 'पाटणकर आजोबा' हे व्यक्तिचित्र भाईकाकांच्या चरणी सादर समर्पित! काही मंडळींना हे व्यक्तिचित्र वाचताना भाईकाकांची आठवण झाली, या परिस मोठा सन्मान तो कुठला? माझ्यावर त्यांचा असाच वरदहस्त रहावा एवढीच इच्छा आहे! 'व्यक्तिचित्र' हा माझा सर्वात आवडता साहित्यप्रकार. भाईकाकांनी या प्रकाराला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. मी ष्टुलाबिलावर चढून तिथपर्यंत हात पोहोचतो आहे का ते पाहतो आहे, जेणेकरून तो लाडवांचा डबा माझ्या हाती लागेल! :) परंतु अजून मी फारच तळाशी उभा आहे याची नम्र जाणीव आहे! आजपर्यंत त्यांचंच बोट धरून चालण्याचा प्रयत्न करतो आहे आणि यापुढेही करत राहीन! आत्ता फक्त 'सा' लावायला शिकतो आहे, अजून भीमसेन खूप दूर आहेत! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आर्य चाणक्य Sun, 10/21/2007 - 06:20
परंतु अजून मी फारच तळाशी उभा आहे याची नम्र जाणीव आहे! तात्या आज पर्यंतचा तुमचा आत्मस्तुतीचा हट्ट पाहाता आपण लिहिलेला हा प्रतिसाद फारच आवडला. आपला लेखनाचा दर्जा आता वाढत जाणार ह्यात आम्हाला काहीही शंका नाही.

नरेंद्र गोळे Tue, 10/16/2007 - 14:08
तात्या, मला ह्या लेखाने आचार्य अत्र्यांची आठवण करून दिली. ते मृत्यूलेखांचे अनभिषिक्त बादशाह होते. ज्या नेहरूंची "संयुक्त महाराष्ट्र" चळवळीदरम्यान त्यांनी यथेच्छ टिंगल केली त्यांच्यावरचा मृत्यूलेख (सूर्यास्त?) अविस्मरणीय ठरला. मला माहित नसलेल्या व्यक्तीरेखेस केवळ मृत्यूलेखानेच परिचित करवून माझ्यासाठी ती आदरणीय ठरवण्याचे तुमचे कसब वाखाणण्यासारखेच आहे. ऐंशीव्या वर्षीही स्वतःचे स्वतः जगणे कौतुकास्पद आहे. हल्ली आपल्याला स्वतःच्या सर्व गोष्टी स्वतः करायच्या म्हटल्या तर केवळ शिक्षा वाटावी एवढे आपले जीवन श्रमविभाजनाच्या आधारे सुरू आहे. आपल्यालाही ऐंशी वयोमान कालवशात प्राप्त व्हावे आणि संपूर्णपणे स्वस्वाधिन, स्वावलंबी आयुष्य जगता यावे हा बोध मला ह्यातून घेण्यासारखा वाटतो. शिवाय त्यांची इतरांबाबत निरपेक्षता आणि कलासक्तताही आपल्याला घेता आली तर सोनिया सुगंधू येईल. तात्या तथास्तू म्हणा! अविस्मरणीय व्यक्तिरेखा साकारणार्‍या ह्या लेखाखातर हार्दिक अभिनंदन !

साती Wed, 10/17/2007 - 02:18
तात्या, सुरेख लिहिला आहे लेख. असेच उत्तमोत्तम लेख तुमच्याकडून येथे वाचायला मिळावेत ही अपेक्षा. साती

विसोबा खेचर गुरुवार, 10/18/2007 - 07:08
गोळेसाहेब, साती, विश्वजीत, आपल्या तिघांचेही आभार... गोळेसाहेब, आम्ही 'तथास्तु' म्हणतो! :) साते, अगो तुझा पत्ता काय? आहेस कुठे? बरी आहेस ना? जावई काय म्हणतात आमचे? :) तात्या.

ध्रुव गुरुवार, 10/18/2007 - 18:21
वा तात्या, छान जमलं व्यक्तिचित्र!! अगदी जसच्या तसं डोळ्यासमोर आले आजोबा. आज वेळ झाला आणि एका दमात वाचला लेख. खरोखरच डोळ्यात पाणी आले. असेच लिहीत राहा, आम्ही वाचत राहू. ध्रुव http://www.flickr.com/photos/dhruva

तो Fri, 10/19/2007 - 16:14
व्यक्तिचित्रण व व्यक्तिमत्व दोन्ही आवडले.

सर्किट Sat, 10/20/2007 - 01:15
तात्या, जरा उशीराच वाचतोय, त्यामुळे प्रतिसाद द्यायलाही उशीर झाला. फार सुंदर उतरलाय लेख ! इतका, की आपल्यावरही कुणीतरी असा लेख लिहावा, (नंतर, आत्ता नाही :-) असे वाटले. - सर्किट

"तात्या, वेळ आहे ना? बस निवांतपणे! पटकन पोहे टाकतो. मस्तपैकी पोहे खात खात हिराबाईंचा मुलतानी ऐकू!" तात्या, अतिशय चित्रदर्शी व्यक्तिचित्रण केले आहेस. व्यक्तिचित्रणात आता तुझी चांगलीच पकड जमत चालली आहे यात काहीच वाद नाही. केवळ आंतरजालावरच नव्हे, तर मराठी साहित्यातही अलिकडे अशी तुमच्या-आमच्यातली साधीसुधी व्यक्तिचित्रं अभावानेच वाचायला मिळतात. पाटणकर आजोबांचे व्यक्तिचित्र नक्कीच मनात कुठेतरी घर करून गेले. पुलंची आठवण झाली! अवांतर - आईलाही अतिशय आवडले. आईने मुद्दाम संगणकाजवळ बसून, नीट दिसत नसतानाही हळूहळू वाचले! राजीव अनंत भिडे, हिंदु कॉलनी, मुंबई.

चतुरंग गुरुवार, 10/30/2008 - 18:44
लेका काय रंगवले आहेस रे पाटणकर आजोबा! व्यक्तिचित्राच्या शेवटाला रडायचं नाही असं ठरवून शेवटाकडे जायला लागलो आणि शेवटचं वाक्य संपताना डोळे कधी डबडबून आले समजलं नाही रे. फारच छान! हॅट्स ऑफ!! (खुद के साथ बातां : रंग्या, तू मिपाकर होण्यापूर्वीचे लेखन एकदा सवड काढून वाचावेच लागेल, नाहीतर मोठ्या आनंदाच्या ठेव्याला मुकशील!) चतुरंग

तात्याराव, किती सुंदर लिहिता.पाटणकर आजोबा हुबेहुब पाहील्या सारखे वाटतात. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

अनिल हटेला Fri, 10/31/2008 - 07:40
सुंदर आणि जिवंत चित्रण!!!! आजोबा मनात घर करून गेले !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मदनबाण Fri, 10/31/2008 - 07:54
तात्या फारच सुरेख लिहले आहे तुम्ही.. :) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

चिंतामणी Sat, 11/06/2010 - 14:16
तात्या. फारच छान. तुम्हाला (आणि इतर सर्व रसिकांनासुध्दा) दिवाळीची भेट. पंडीत भिमसेन जोशी यांची पु.लं.नी घेतलेली मुलाखत. http://www.esnips.com/doc/fd8ac0de-e87d-4dd3-a194-313ee369a92c/Bhimsen-Joshi-aani-Pula आकाशवाणीवर प्रक्षेपीत झाली होती... हा लेख वरती आणणा-या शिल्पा बचे आभार.

श्रावण मोडक Wed, 03/21/2012 - 12:56
एकेकाळी इथं हा'ही' माणूस 'असं'ही लेखन करत होता, याची नोंद करण्यासाठी हा प्रतिसाद. यानिमित्ताने धागा वर येईल आणि कदाचित चार जण वाचतीलही. :)

In reply to by श्रावण मोडक

चाणक्य गुरुवार, 03/22/2012 - 23:24
एकेकाळी इथं हा'ही' माणूस 'असं'ही लेखन करत होता
म्हणजे काय? कळलं नाही

चौकटराजा Wed, 03/21/2012 - 18:46
हा धागा आपण वर आणला नसता तर मी माझ्या आयुष्यातील एका मोठ्या आनंदला मुकलो असतो. पीयेल असते तर म्हणाले असते " तात्या तू नाशिकच्या तात्याच्या तोडीचं लिहिलयस की ! " आम्ही म्हणतो " तात्या आपण प्यीयेल च्या तोडीचं लिहिलं आहे.

In reply to by आशु जोग

चौकटराजा गुरुवार, 03/22/2012 - 07:14
च्यायला मिपा म्हणजे कमालच आहे. इथे एक एक शब्द जपूनच टंकावा लागतो. आपण चौकटराजा हे मतिमंद नाव घेतलं बरे झाले. मी वेगळा बावळा म्हटले की सुटलो.

अन्तु बर्वा गुरुवार, 07/05/2012 - 20:38
आज जर आमचे पुलदैवत असते तर त्यानी व्यक्ति आणी वल्लि मधे नक्की ' पाटणकर आजोबान्ना' पान धरावयास लावले असते! कुठलेही व्यक्तीचित्र सजवायला तीन गोश्टीन्ची गरज असते. १) उत्कृष्ठ निरीक्षण शक्ती. २) केलेले निरीक्षण शब्दात उतरवयची ताकत ३) नशीब! आता नशीब ह्या साठी की ज्यांचे व्यक्तिमत्व शब्दात उतरवावे अशा लोकांचा सहवास प्रत्येकाला मिळत नाही. परमेश्वर कृपेने ह्या तींनी गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत. अगदी पुलं सारख्या. मी अगदी अलीकडे मिपाचा सदस्य झालो. मागची पाने उलटता उलटता तुमचा एक लेख हाती (की माउसला!) लागला आणी एका पाठोपाठ तुमचे लेख वाचत गेलो. खरं सांगायचं तर तुमचा हेवा वाटतोय! अहो भिमण्णा, पुलं या सारख्या देव माणसान्चा सहवास तुम्हाला लाभला! आम्ही करन्टे की कालचक्राच्या चुकीमुळे ह्या पिढीत जन्माला आलो. बाकी तुमच्या लेखनाला __/\__! अवांतर: तेवढं एकदा 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा' वर लिहा. दैवी गाणं आहे हो ते!

In reply to by अन्तु बर्वा

अर्धवटराव Fri, 07/06/2012 - 00:07
>>आम्ही करन्टे की कालचक्राच्या चुकीमुळे ह्या पिढीत जन्माला आलो. -- अरे असं म्हणु नको. आपल्या पुलदैवताला रुचणार नाहि ते. पु.ल. संप्रदायात "मनुष्यत्व" हि एकच गोष्ट शाश्वत मानली गेली आहे. आणि हे मनुष्यत्व प्रचंड उमदेपणाने सदैव - सर्वत्र नटलेले आहे. त्याचा उपघोग घे. अर्धवटराव

अनिवासि Mon, 07/09/2012 - 16:07
हा धागा चुकला होता पण परत वर आल्याने वाचावयास मिळाला. धागा वर आणणार्यास धन्यवाद ! आयुष्य जगावे तर पाटणकर आजोबासारखे आणि मित्र असावेत ते aapreciate करणार्या तात्यासारखे. तात्या अशा मित्राची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

तिमा Mon, 07/09/2012 - 17:37
'शब्दजुलाबी' धागे गाडून टाकण्यासाठी असे दर्जेदार धागे वर आणणे ही चांगली आयडिया आहे.

चित्रगुप्त Tue, 09/10/2013 - 02:39
व्वा तात्या व्वा. आज केवळ योगायोगानं हा लेख वाचायला मिळाला. अत्यंत सुंदर. अशी माणसे आयुष्यात येणं, ही खरी श्रीमंती. तसंच आत्ताच तुमचं 'शाहीन' हेही व्यक्तिचित्रं वाचलं. त्याचा पुढला भाग लिहिलात का? असल्यास दुवा द्यावा, नसल्यास लौकर लिहा. शुभेच्छा.

दत्ता काळे Tue, 09/10/2013 - 12:01
हा धागा ज्यांनी वर काढला त्यांचे मी आभार मानतो. तात्या..अतिशय उत्तम आणि भावस्पर्शी व्यक्तिचित्रण लिहिलंत. तक्रार करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता त्यामुळे साक्षात मृत्यु भेटायला आल्यावरसुद्धा त्यांनी कुठलीच तक्रार केली नसणार! वा. वा..

लेखन चटका लावून गेलो. काही ऋणानुबंध अनाकलनीय असतात. अवांतरः मालिनीताईंच्या गाण्याबद्दल लिहीलेल्या शब्दाशब्दाशी बाडीस. मी तो अनुभव घेतला आहे, फक्त तुमच्यासारखा शब्दात उतरवता येणार नाही कधी मला. मालिनीताईंना __/\__!! प्रथम त्यांचे गाणे ऐकले तेव्हा कां कुणास ठाऊक त्यांच्या पायावर डोके ठेवावेसे वाटले. म्हणून मैफल संपल्यावर त्यांच्याकडे गेलो. पायावर डोके ठेवले तसे त्यांनी मला दंडाला धरुन उठवले, अन म्हणाल्या, गाणं आवडल कां? च्यायला डोळ्यात टचकन पाणी आले.. परत पाया पडलो त्यांच्या!!
लेखनविषय:
लेखनप्रकार
अखेरीस पाटणकर आजोबा वारले! अगदी शांतपणे आणि आनंदाने! एखाद्या जिवलग मित्राला भेटावं इतक्या सहजतेने मृत्युला भेटले! पाटणकर आजोबा मला प्रथम भेटले त्याला आता १५-२० वर्ष झाली असतील किंवा त्यांच्यामाझ्या दोस्तीला १५-२० वर्ष झाली असं आपण म्हणूया! एकदा मालिनी राजूरकरांच्या गाण्याला गेलो होतो तेव्हा श्रोत्यांमध्ये पहिल्याच रांगेत बसून पाटणकर आजोबा मालिनीबाईंच्या गाण्याला मनमोकळी दाद देत होते. जुन्या ष्टाईलचा धोतर-कोट-टोपी हा पोशाख. उंचीने, शरीरयष्टीने मध्यम. पण म्हातार्‍याच्या चेहेर्‍यावर मात्र तरतरी होती, मिश्किल भाव होते.

नवरात्रीच्या शुभेच्छा

धोंडोपंत ·

लबाड बोका Fri, 10/12/2007 - 19:17
आज तरी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आई जगदंबेने आमचं गार्‍हाणं ऐकलं म्हणायचं. सोमवार पासूनही अशीच पडझड कायम राहो..... वा धोंडोपंत आमच्या आधीच मागणे मागीतले माते निफ्ठी ला १० लोट मधे शोर्ट व स्ठोकमध्ये ४ कंपन्यांचे पुठ घेतले कमीत कमी ४०० पोइठ उतरु दे बोक्का

In reply to by लबाड बोका

विसोबा खेचर Sat, 10/13/2007 - 08:38
फ्युचर्स आणि कॉल पुट मध्ये काम करायचं असेल तर माझ्याकडे कर. मार्जिन घेणार नाही आणि ब्रोकरेज एकदम कमी लावीन.. :) व्य नि पाठव किंवा फोन कर... तात्या. ९८२०४९४७२०

In reply to by लबाड बोका

आवडाबाई Mon, 10/15/2007 - 15:27
मग आम्हाला पण द्या की टिप्स चला, नक्की केव्हा शॉर्ट करायचं ह्याचा तरी (रिवाईज्ड) अंदाज द्या बरं

In reply to by लबाड बोका

आवडाबाई Mon, 10/15/2007 - 15:24
पण आई जगदंबेने आपलं गार्‍हाणं काही फारसं सिरियसली नाही घेतलेलं दिसत !! :-((( आम्हीही शॉर्ट करण्याच्या योग्य वेळेच्या प्रतिक्षेत, तो पर्यंत लाँगच, त्यामुळे आम्ही खुष !!

In reply to by आवडाबाई

धोंडोपंत Mon, 10/15/2007 - 16:43
एवढं गार्‍हाणं घालून मार्केट खाली नाही आलं तर त्यात आमची नाही "आई"ची बदनामी आहे. आई जगदंबे !!!!!! तुझी अब्रू तूच सांभाळ. आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

धोंडोपंत Tue, 10/16/2007 - 11:32
आवडाबाई, आई पावते की काय? मार्केट डाऊन आहे. आपला, (मंदीवाला) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

आवडाबाई Tue, 10/16/2007 - 14:37
मार्केट डाऊन आहे. आईची अब्रू राखण्यापुरतं खाली गेलं हो, पण परत येतय वाटते मुळ पदावर ! आज तर मार्केट पासून लांबच आहे आपण!!

In reply to by आवडाबाई

प्रमोद देव Tue, 10/16/2007 - 14:42
आईची अब्रू राखण्यापुरतं खाली गेलं हो, बाजार खाली जावा म्हणून जसे आईला साकडे घालणारे आहेत तसे बाजार अजून वर जाऊ दे असे साकडे घालणारेही आहेतच ना! मग उगीच आईला कशाला गोवता. जी काही अब्रू जायची असेल ती भक्तांची जाईल. आईसाठी सगळेच सारखे नाही का!

In reply to by धोंडोपंत

आवडाबाई Wed, 10/17/2007 - 11:31
मंदीवाल्यांची चांदी !! बोक्याची पांचो उंगलियां घी में और सर कढाई में !! चलो, किसी का तो भला हुवा आम्ही अजूनही लांबच !

In reply to by आवडाबाई

लबाड बोका Wed, 10/17/2007 - 11:45
मंदीवाल्यांची चांदी !! अहो चांदीच काय सोने प्लेटिनम युरेनिय्म हिरे जड जवाहीर वाटेल ते म्हणा दिड महीना आधीच दिवाळी !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! ढिंग चांग ढिचांग ढिंग चांग ढिचांग ढिंग चांग ढिचांग ढिंग चांग ढिचांग (नोटा मोजण्यात गर्क )बोका

In reply to by लबाड बोका

सहज Wed, 10/17/2007 - 11:57
आता जर मुद्याच बोलतो. जमल्यास तुम्ही हे फ्युचर्स आणि कॉल पुट का मंदीवाल्यांची चांदी का शॉर्ट नक्की काय केलेत. नॉर्मल शेअर्स घेणे, विकणे पेक्षा हे वेगळे कसे. जे जरा थोडक्यात समजावलेत तर ही जरा "चर्चा"म्हणण्यालायक होईल. कृपया सोदाहरण सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. धन्यवाद

In reply to by सहज

लबाड बोका Wed, 10/17/2007 - 19:25
सहजराव Derivatives, options, futures हे सर्च करुन पाहिले असता तुम्हाला भरपुर साहित्य मिळेल मुळात हे सर्ब ENGLISH मध्ये वाचणे व समजुन घेणे सोपे जाईल मराठीत पर्यायी शब्द सहज समजण्यासारखे नसल्यामुळे व या सर्व गोष्टी मी मुळात ENGLISH मध्ये व माझ्या गुजराथी मित्राकडुन गुजराथीत समजुन घेतल्याने ती मराठीत लगेच सांगता यैणार नाही तरी मी एखादा लेख फावल्या वेळात लिहीण्याचा प्रयत्न करीन तोपर्यत गुगल जिंदाबाद बोका

विकास Fri, 10/12/2007 - 22:23
शक्ती देवीची साडे तीन पिठे आहेत आणि त्यातील अर्धे पिठ हे महाराष्ट्रातील संप्तश्रृंगीचे आहे असे आत्ताच सकाळ मधे वाचले. इतर तीन पिठे कोणची? त्या संदर्भात काही माहीती कुणास आहे का?

In reply to by विकास

प्रियाली Fri, 10/12/2007 - 23:50
विकिवरील दुव्यावरून ५१ शक्ती पीठे माहित आहेत. पुराणांनुसार ती १०८ असल्याचेही सांगितले जाते. शिवपत्नी सतीच्या प्रेताचे तुकडे जेथे जेथे पडले तेथे ही शक्तीपीठे निर्माण झाल्याचे सांगतात. ती संपूर्ण भारतवर्षात आणि श्रीलंका, तिबेट इ. ठीकाणीही आहेत. सती ही आदिशक्ती मानली जाते. (पार्वती हा सतीचा पुनर्जन्म) तिच्या प्रेतांच्या तुकड्यांचे रक्षण करायला शिव भैरव स्वरुपात हजर असतो. ज्या ठीकाणी हे दोन्ही देव आढळतात त्यांना शक्तीपीठ असे म्हणतात. आजच मला उपक्रमावर चाणक्यांनी सकाळमधील चक्रेश्वरवाडीतील एका पुरातन आणि दुर्लक्षित मंदिराची माहिती पाठवली होती. त्या मंदिरात देवीसह अनेक भैरव मूर्ती असल्याबद्दल लिहिले आहे, पर्यायाने ते उपेक्षित का होईना पण शक्तीपीठ आहे. महाराष्ट्रातील तीन शक्तीपीठांपैकी कोल्हापूरच्या मंदिरातही भैरव मूर्ती असाव्यातच कारण ते एक शक्तीपीठ. तुळजापूर आणि माहूर ही बाकीची दोन. पण अर्धे पीठ म्हणजे काय ते माहित नाही. :(

In reply to by प्रियाली

सहज Sat, 10/13/2007 - 07:51
>>शिवपत्नी सतीच्या प्रेताचे तुकडे जेथे जेथे पडले, तिच्या प्रेतांच्या तुकड्यांचे रक्षण करायला शिव भैरव स्वरुपात हजर असतो. उगाच आपण जुने हिंदी /तामीळ पिक्चर भडक असतात म्हणतो. हे पुराण काही कमी आहे का? एका धार्मीक घरी जर का मुलांनी देवीचे "अमूक अमूक अंग "(श्लेश) कुठे पडले विचारले तर मुस्काटात मिळेल की नाही? जेव्हा पार्वतीने गणपती "बनवला" काय वय होते बर त्या बाल गणेशाचे? कारण वध करावा असे शिवगणांना वाटले एवढा मोठातर असावा ना? बहूतेक शिवगण बायो कौन्सीलची मान्यता नव्हती तसेच ऑफीशीयल पेपेरस (नो आय. डी. / पॅन / फॅमीली प्रुफ / ऍड्रेस / डि. एन. ए. मॅचींग टू यू नो हू. कार्ल रोव्ह ऑह शिवप्रभू ऍडमिनीस्ट्रेशन, मस्ट हॅव ऐक्टेड ऑन हीज ओन, थींकींग इट इज हीज जॉब ऑर परहॅप्स टेस्ट बाय द एम्प्लॉयर. वरिष्ठांचे प्रकरण दाबणे चे हे बरेच जुने उदाहरण. हिमालय स्टेट्स मधे. हे शिवगण नंतर बिहार, यू.पी. मधे स्थाईक होऊन राजकारणाच्या परंपरा तर चालवत नाही ना?) नव्हते म्हणून डीस्ट्रॉय द इललीगल स्पेसीमेन, सो व्हाट फाउंड ऐट चेयरमन्स पॅलेस, इट कूड बी एलियन. नंतर असे प्रयोग काही कोणी बनवले नाही वाटत. सध्या देव इ. आजच्या जगात आहे असे कोणी "मानत" नाही मग सध्या भारतात / हिंदू धर्मात ऑलमोस्ट टॉपची मंडळी कोण म्हणायची? उद्या अश्या एक पोहोचलेल्याने माझ्या शरिराचे अमुक तमुक तुकडे करा व इकडे इकडे नेउन पीठे करा म्हणले तर आपली सर्वांची काय प्रतिक्रीया असेल? नो डिसरिस्पेक्ट पण हे सगळ किती पचवायच? त्यातून अश्या दैवी देवीच्या भारतात, बहुसंख्य स्त्रीयांची परिस्थीती फक्त प्रा. डॉ.च जाणे. ;-) पुरातन काळी भारत बायोटेक हब होता का? बरीच जैवसंशोधन चालायची. आता कळले वैज्ञानिक धनंजय महाराजांना संस्कृत मधे एवढा रस का? आज नवरात्रीच्या निमित्ताने मला विचारावेसे वाटते की तुम्ही ही सगळी पुराण "माहीती" (प्रेत तुकडे, मळापासून माणूस) म्हणून लक्षात ठेवता का मनापासून मानता? म्हणजे ह्या सगळ्याला माहीतीला कधी कोणी "फिल्टर" लावणार की असेच आपण पुढच्या पिढीला हीच अशीच माहीती फीड करणार? का कोण जाणे मला नमूद करावेसे वाटते की मी नास्तीक नाही. माझा काही छुपा अजेंडा नाही. अमुक एक धर्म चांगला, अमुक वाईट किंवा सगळे वाईट असेही म्हणायचे नाही. मी परफेक्ट किंवा मला सगळे कळते असे तर अजिबातच नाही. ---------------------------------------------------------------------------------------- बरेच जण म्हणत असतील जाऊ दे ना! सध्यापुरती मला तरी माता सरस्वती व (विशेषता) माता लक्ष्मीची कृपा मिळाली बास.

In reply to by सहज

धनंजय Sat, 10/13/2007 - 08:35
तशी आपली पुराणे पुरुषांनाही या बाबतीत स्थान देतात. शंकराची ज्योतिर्लिंगे कुठे आहेत त्याबद्दल सुद्धा गमतीदार कथा आहे. कामातुर शंकराला मोहिनी पकडता आली नाही; त्यावेळचे तिच्यापाठी धावतानाचे शिंपडलेले रेत जिथे जिथे पडले तिथे तिथे ज्योतिर्लिंगाचे स्थान आहे. अवांतर : मला असे अंधुक आठवते की सतीच्या प्रेताच्या "अमुक अमुक" सर्व अंगांचा हिशोब पुराणांत दिला गेला आहे. त्यामुळे मुलाने नीट (फाजीलपणा न करता) प्रश्न विचारला तर मुस्कटात देऊ नये. तसेच दुर्गा सप्तशतीत दुर्गेची सर्व "अमुक अमुक" अंगे कोणकोणत्या देवाने रचली त्याचा पूर्ण हिशोब लागतो. सर्व अंगाचे वर्णन करणे तर योग्यच आहे. एखादे अंग मुद्दामून उल्लेखातून वगळणे म्हणजे त्या अंगाबद्दल विचित्र बाऊ करणे नाही का?

In reply to by धनंजय

सहज Sat, 10/13/2007 - 08:48
संस्कृतचा एवढा र्‍हास कसा. बहुसंख्यांना हे असले वाचणे, बोलणे व त्याहून लहानग्यांनी असले तसले प्रश्र विचारणे मान्य नव्हते. :-) काही नको संस्कृत बिंस्कृत आम्ही आपले मन्वगतीच वाचू. प्रौढमनावर उगाच बालपरीणाम नको. ह. घ्या. :-)

In reply to by सहज

त्यातून अश्या दैवी देवीच्या भारतात, बहुसंख्य स्त्रीयांची परिस्थीती फक्त प्रा. डॉ.च जाणे. ;-)

 


खरे तर  आम्ही आहोत भोळे देवभक्त, त्यामुळे दिसलं भलं की,  माणूस असो की देव,  आम्ही  माथा  कधी टेकतो ते आम्हालाही कळत नाही !
देव आणि देव्यांच्या बाबतीत तर आम्ही फार श्रद्धाळू, तुळ्जापूरची देवी, वणीची देवी, आम्ही तिथे नतमस्तक होतो.
पण आम्हाला एक प्रश्न पडतो की,  या सर्व देव्या डोंगरावरच का असतात ? तर जुनी जाणती, टेकलेली माणसं म्हणतात की, गावाच्या रक्षणासाठी त्या उंचावर जाऊन राहतात. अनेक संकटांचा मुकाबला त्या करतात,( स्त्री वादाचे मुळ इथेसापडते,  पुरुष असुनसुद्धा गावाच्या रक्षणाची जवाबदारी स्त्री घेते, देव थकून गेले पण देव्यांनी हार मानली नाही.) पण मार्केंडेय पुराणात देवी महात्म्य नावाचा  एक भाग आहे  म्हणतात, त्यात असे  म्हटले आहे की, सात्वीक, लोकांच्या कल्याणासाठी परमसमर्थ देवी अवतीर्ण होत असते कोणत्या तरी प्रसंगी देवीचे वचन आहे की, " भक्त हो ! मी तुमच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर राहीन. संकटकाळी अनन्यभावाने शरण आल्यास मी प्रगट होऊन तुम्हास दुख:मुक्त करीन. प्रत्येक आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नऊ दिवस घट, पूजा, होमहवन, वगैरे प्रकारांनी माझे पुजन करावे, जो अचल निष्ठा ठेऊन जे  माझी करुणा भाकतील त्यांच्या सुखासाठी मी सदैव जपत राहीन. या वरुन नवरात्र पाळण्याची प्रथा रुढ झाली असावी, त्याही पेक्षा सर्व जातीच्या लोकांचा हा उत्सव आहे,जसे जमेल तसे विधीची परवानगी आहे, आणि आनंदाचा कळस म्हणजे,  मद्यमांसार्पणयुक्त पुजा विधीही चालत असल्यामुळे हा  उत्सव आम्हाला फार जवळचा वाटतो........! :)
बोलो दुर्गा मात्ता की जय !

अनन्याभावाने देवीला शरण गेलेला ! प्रा.डॊ.दिलीप बिरुटे अक्षररंग योजना :- गमभन च्या सौजन्याने !

In reply to by सहज

टग्या Mon, 10/15/2007 - 08:54
उगाच आपण जुने हिंदी /तामीळ पिक्चर भडक असतात म्हणतो. हे पुराण काही कमी आहे का? एका धार्मीक घरी जर का मुलांनी देवीचे "अमूक अमूक अंग "(श्लेश) कुठे पडले विचारले तर मुस्काटात मिळेल की नाही?

काठमांडूच्या गुह्येश्वरीची ष्टोरी एक्झॅक्टली हीच आहे. स्थानिक लोकांना हे सांगण्याची काहीही लाज वाटत नाही. फक्त वर्णन करताना 'ढुंगण' असं स्पष्टपणे न म्हणता 'इंटर्नल ऑर्गन्स' वगैरे जरा 'सभ्य' यूफिमिस्टिक भाषा वापरतात, इतकंच. पण मूळ फॅक्टची कोणाला लाज वाटत नाही. (तसं लाज वाटण्यासारखं काय आहे म्हणा त्यात - प्रत्येकाला असतं! देवी झाली म्हणून काय झालं?)

विकास Fri, 10/12/2007 - 23:01
'महा'भोंडला! (मूळ वृत्त) - मनीषा नित्सुरे भोंडला हा आता इव्हेन्ट होऊ लागलाय. गच्ची, मैदानं, हॉल भोंडल्यासाठी 'बुक' होऊ लागले आहेत. काही ठिकाणी खऱ्या हत्तीभोवती फेर धरला जातोय तर काही ठिकाणी हत्तीची भव्य प्रतिकृती उभारण्यात येतेय. एरवी वेस्टर्न किंवा मॉडर्न आऊटफिट्स घालणाऱ्या मुली-बायका मुद्दामहून या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने पारंपरिक पेहराव परिधान करून सहभागी होत आहेत. भोंडल्याचं बजेट दरवषीर् वाढू लागलं असून प्रायोजकही पुढे सरसावतायत. भोंडल्याचे मेगाइव्हेण्ट आयोजित करणाऱ्या शिवानी जोशी म्हणाल्या, 'मी पाच वर्षांपूवीर् भोंडल्याचे खेळ घ्यायला सुरूवात केली, त्यावेळी प्रचंड मरगळ आली होती. भोंडल्याचे खेळ थांबले होते. मात्र पाच वर्षांत आश्चर्यकारक बदल झाला आणि घरगुती भोंडला सार्वजनिक झाला. आजकाल माणसाच्या आयुष्यात टेन्शन्स, दगदग एवढी वाढलीये की आता त्याला उत्सव साजरे करायला निमित्तं हवीयेत. भोंडला हे एक निमित्त आहे. यानिमित्ताने महिलांना नटायला-सजायला, एकत्र यायला, गुजगोष्टी करायला, खेळायला मिळतं. भोंडला हा अठरापगड जातींत खेळला जाणारा खेळ असल्याने तो वेगाने विस्तारतोय.' ठाण्याच्या सखी-शेजारणी मंडळाच्या लीलाताई जोशी म्हणाल्या, 'यावषीर् अनेक प्रायोजकांनी आपणहून भोंडल्याच्या खेळात बक्षिसं देण्यासाठी पुढाकार घेतलाय. भोंडल्याच्या दिवशी आम्ही खरा हत्ती बोलवणार आहोत. अडीच हजार खिरापतीची पाकिटं वाटणार आहोत. काही गुजराती महिला मंडळांनाही खास या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलंय.' 'संस्कृती'चे संजय वाघुळे म्हणाले, 'जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावं, यासाठी ठाण्यात तीन ठिकाणी नाव नोंदणी केंदं उघडलीयेत. याशिवाय राणी गुणाजी आणि नीलम शिकेर् या अभिनेत्रींना पाहुण्या म्हणून आमंत्रित केलंय. महिलांना साड्या, ड्रेस मटेरियल तर लहान मुलींना स्टेशनरीचं साहित्य अशी भरघोस बक्षीसं देणार आहोत. यंदा तिसरं वर्ष असल्याने प्रायोजकही भरपूर मिळाले आहेत.' भोंडला पुन्हा फेर धरू लागलाय आणि बालिकांपासून ते तरुणींपर्यंत, नववधूपासून साठी ओलांडलेल्या आजीबाईंपर्यंत सगळ्याजणींच्या ओठांवर ऐलमा-पैलमा गणेश देवा, एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू, हातुका मातुका चरणी चातुका, अक्कण माती चिक्कण माती अशी भोंडल्याची गाणी रुळू लागली आहेत. भोंडल्याला सीडी, व्हीसीडी, भोंडल्याच्या गाण्यांची पुस्तकं, प्रसारमाध्यमांकडून मिळणारं पाठबळ या गोष्टी महिलांच्या उत्साहात भर घालतायत. त्यामुळे 'भोंडला मीन्स व्हॉट ममा?' असं विचारल्यावर गोंधळात पडणाऱ्या आणि मनात खंत निर्माण करणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर आजच्या मॉडर्न ममाला आता मिळू लागलंय. .............................. - शनिवार १३ ऑक्टोबर, सायं. ५. - घंटाळी मैदान ठाणे. संपर्क २५४३ ७५ ५४ - शनिवार १३ ऑक्टोबर, सायं. ५.- मराठा मंडळ, केळकर कॉलेज जवळ, मुलुंड (पूर्व), संपर्क ९८२०० ३४६०६ - रविवार १४ ऑक्टोबर, सायं. ५.३०- उमा-नीळकंठ व्यायाम शाळेचे पटांगण, नौपाडा, ठाणे. संपर्क - ९८६९२ ७०१५३ सायं. ७. - राजेंद नगर नवरात्र मंडळाचं पटांगण, राजेंद नगर, बोरिवली (पूर्व). संपर्क - २८७० ४५१६. - शनिवार २० ऑक्टोबर, सायं. ४.- चोगले शाळेचे पटांगण, श्रीकृष्ण नगर, बोरिवली (पूर्व). ९८२०७ ७२९८४

नीलकांत Sun, 10/14/2007 - 11:47
महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठे आहेत. तुळजापूरची तुळजाभवानी , कोल्हापूरची महालक्ष्मी, आणि माहूरची रेणुकामाता ही तीन पुर्ण पीठं मानली जातात. तर सप्तश्रुंगीचे पीठ हे अर्धे मानल्या जाते. हे पीठ अर्धे आहे त्याला कारण ही देवी कुमारी आहे असं सांगीतल्या जातं. याबाबत अन्य माहिती नाही. दक्ष कन्या सती हिने वनात तप करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले, शंकराशी लग्न केले. पण सतीच्या वडीलांना म्हणजेच प्रजापती दक्ष राजाला हे काही आवडले नाही. त्याच्या मते शंकर हा देवच नाही. तर तो स्मशानात राहणारा , दानव, पिशाश्च आदीं सोबत राहणारा रानटी मनुष्य आहे. दक्षाचे हे असे मत असल्यामुळे श्रीशंकर दक्षासोबत कसलेच संबंध ठेवून नव्हते. एकदा दक्षाने मोठा यज्ञ करण्याचे ठरवले होते. तेव्हा सर्व देवादिकांना आमंत्रण होते मात्र शंकराला बोलवने नव्हते. सतीला ह्याचा राग आला आणि शंकराची इच्छा नसतानाही ती आपल्या वडीलांना याचा जाब विचारायला म्हणून गेली. जाताना सोबत म्हणून महादेवाने वीरभद्र व महाकालीला सोबत दिले. यज्ञस्थळी सतीने वडीलांना श्रीशंकराला न बोलवण्याचे कारण विचारले त्यावेळी दक्ष श्रीशंकरांबद्दल वाईट बोलले. सतीने ही आपल्या पतीची निंदा आहे, आणि आपण ती ऐकली हे पाप झाले असं मानून तेथे पेटलेल्या यज्ञात उडी मारून देहांत प्रायश्चित घेतले. मात्र सोबत असलेल्या गणांनी आणि वीरभद्र आदींनी सतीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पर्यंत सती मृत झाली होती. यांनी यज्ञ उध्वस्त केला, व ही वाईट बातमी शंकराला देण्यास निघाले. आपल्या प्रिय पत्नीचे कलेवर पाहून शंकर संतापले आणि ते कलेवर दोन्ही हातात घेऊन सर्वत्र संचार करू लागले. सर्वत्र भीती पसरू लागली, व श्रीशंकराला ह्या शोकातून बाहेर काढण्यासाठी श्रीविष्णू यांनी चक्राने सतीच्या कलेवराचे तुकडे केले. हे तुकडे भारतात वेगवेगळ्या ठीकाणी पडले. तेथे तेथे शक्तीपीठांची निर्मीती झाली असं मानतात. त्याच वेळी ब्रम्हाने श्रीशंकराला सांगीतले की सती ही हिमालयाच्या घरी पार्वती म्हणून जन्म घेईल. ही शक्तीपीठं वेगवेगळी आहेत. सामान्यत: शाक्तपंथी लोकांसाठी ही खुप महत्वाची आहेत. पण सर्वच हिंदू लोकांचे देवी हे आराध्य असल्याने याशक्तीपीठांकडे ओढाजास्त असतो. काही शक्तीपीठं ही विशेष साधनेसाठी उपयोगाची मानतात. मंत्रसिध्दी हा प्रकार माननारे लोक ह्या शक्तीपीठांच्या ठिकाणी मंत्रसिध्दी करण्यासाठी जातात. कामाख्यादेवी चे (आसाम) क्षेत्र तर आजही शाक्तपंथी लोकांसाठी सर्वोच्चपीठ मानल्या जातं. (वरील माहिती काहिशी ऐकीव, वाचलेली आहे. ) नीलकांत

लबाड बोका Fri, 10/12/2007 - 19:17
आज तरी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आई जगदंबेने आमचं गार्‍हाणं ऐकलं म्हणायचं. सोमवार पासूनही अशीच पडझड कायम राहो..... वा धोंडोपंत आमच्या आधीच मागणे मागीतले माते निफ्ठी ला १० लोट मधे शोर्ट व स्ठोकमध्ये ४ कंपन्यांचे पुठ घेतले कमीत कमी ४०० पोइठ उतरु दे बोक्का

In reply to by लबाड बोका

विसोबा खेचर Sat, 10/13/2007 - 08:38
फ्युचर्स आणि कॉल पुट मध्ये काम करायचं असेल तर माझ्याकडे कर. मार्जिन घेणार नाही आणि ब्रोकरेज एकदम कमी लावीन.. :) व्य नि पाठव किंवा फोन कर... तात्या. ९८२०४९४७२०

In reply to by लबाड बोका

आवडाबाई Mon, 10/15/2007 - 15:27
मग आम्हाला पण द्या की टिप्स चला, नक्की केव्हा शॉर्ट करायचं ह्याचा तरी (रिवाईज्ड) अंदाज द्या बरं

In reply to by लबाड बोका

आवडाबाई Mon, 10/15/2007 - 15:24
पण आई जगदंबेने आपलं गार्‍हाणं काही फारसं सिरियसली नाही घेतलेलं दिसत !! :-((( आम्हीही शॉर्ट करण्याच्या योग्य वेळेच्या प्रतिक्षेत, तो पर्यंत लाँगच, त्यामुळे आम्ही खुष !!

In reply to by आवडाबाई

धोंडोपंत Mon, 10/15/2007 - 16:43
एवढं गार्‍हाणं घालून मार्केट खाली नाही आलं तर त्यात आमची नाही "आई"ची बदनामी आहे. आई जगदंबे !!!!!! तुझी अब्रू तूच सांभाळ. आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

धोंडोपंत Tue, 10/16/2007 - 11:32
आवडाबाई, आई पावते की काय? मार्केट डाऊन आहे. आपला, (मंदीवाला) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

आवडाबाई Tue, 10/16/2007 - 14:37
मार्केट डाऊन आहे. आईची अब्रू राखण्यापुरतं खाली गेलं हो, पण परत येतय वाटते मुळ पदावर ! आज तर मार्केट पासून लांबच आहे आपण!!

In reply to by आवडाबाई

प्रमोद देव Tue, 10/16/2007 - 14:42
आईची अब्रू राखण्यापुरतं खाली गेलं हो, बाजार खाली जावा म्हणून जसे आईला साकडे घालणारे आहेत तसे बाजार अजून वर जाऊ दे असे साकडे घालणारेही आहेतच ना! मग उगीच आईला कशाला गोवता. जी काही अब्रू जायची असेल ती भक्तांची जाईल. आईसाठी सगळेच सारखे नाही का!

In reply to by धोंडोपंत

आवडाबाई Wed, 10/17/2007 - 11:31
मंदीवाल्यांची चांदी !! बोक्याची पांचो उंगलियां घी में और सर कढाई में !! चलो, किसी का तो भला हुवा आम्ही अजूनही लांबच !

In reply to by आवडाबाई

लबाड बोका Wed, 10/17/2007 - 11:45
मंदीवाल्यांची चांदी !! अहो चांदीच काय सोने प्लेटिनम युरेनिय्म हिरे जड जवाहीर वाटेल ते म्हणा दिड महीना आधीच दिवाळी !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! ढिंग चांग ढिचांग ढिंग चांग ढिचांग ढिंग चांग ढिचांग ढिंग चांग ढिचांग (नोटा मोजण्यात गर्क )बोका

In reply to by लबाड बोका

सहज Wed, 10/17/2007 - 11:57
आता जर मुद्याच बोलतो. जमल्यास तुम्ही हे फ्युचर्स आणि कॉल पुट का मंदीवाल्यांची चांदी का शॉर्ट नक्की काय केलेत. नॉर्मल शेअर्स घेणे, विकणे पेक्षा हे वेगळे कसे. जे जरा थोडक्यात समजावलेत तर ही जरा "चर्चा"म्हणण्यालायक होईल. कृपया सोदाहरण सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. धन्यवाद

In reply to by सहज

लबाड बोका Wed, 10/17/2007 - 19:25
सहजराव Derivatives, options, futures हे सर्च करुन पाहिले असता तुम्हाला भरपुर साहित्य मिळेल मुळात हे सर्ब ENGLISH मध्ये वाचणे व समजुन घेणे सोपे जाईल मराठीत पर्यायी शब्द सहज समजण्यासारखे नसल्यामुळे व या सर्व गोष्टी मी मुळात ENGLISH मध्ये व माझ्या गुजराथी मित्राकडुन गुजराथीत समजुन घेतल्याने ती मराठीत लगेच सांगता यैणार नाही तरी मी एखादा लेख फावल्या वेळात लिहीण्याचा प्रयत्न करीन तोपर्यत गुगल जिंदाबाद बोका

विकास Fri, 10/12/2007 - 22:23
शक्ती देवीची साडे तीन पिठे आहेत आणि त्यातील अर्धे पिठ हे महाराष्ट्रातील संप्तश्रृंगीचे आहे असे आत्ताच सकाळ मधे वाचले. इतर तीन पिठे कोणची? त्या संदर्भात काही माहीती कुणास आहे का?

In reply to by विकास

प्रियाली Fri, 10/12/2007 - 23:50
विकिवरील दुव्यावरून ५१ शक्ती पीठे माहित आहेत. पुराणांनुसार ती १०८ असल्याचेही सांगितले जाते. शिवपत्नी सतीच्या प्रेताचे तुकडे जेथे जेथे पडले तेथे ही शक्तीपीठे निर्माण झाल्याचे सांगतात. ती संपूर्ण भारतवर्षात आणि श्रीलंका, तिबेट इ. ठीकाणीही आहेत. सती ही आदिशक्ती मानली जाते. (पार्वती हा सतीचा पुनर्जन्म) तिच्या प्रेतांच्या तुकड्यांचे रक्षण करायला शिव भैरव स्वरुपात हजर असतो. ज्या ठीकाणी हे दोन्ही देव आढळतात त्यांना शक्तीपीठ असे म्हणतात. आजच मला उपक्रमावर चाणक्यांनी सकाळमधील चक्रेश्वरवाडीतील एका पुरातन आणि दुर्लक्षित मंदिराची माहिती पाठवली होती. त्या मंदिरात देवीसह अनेक भैरव मूर्ती असल्याबद्दल लिहिले आहे, पर्यायाने ते उपेक्षित का होईना पण शक्तीपीठ आहे. महाराष्ट्रातील तीन शक्तीपीठांपैकी कोल्हापूरच्या मंदिरातही भैरव मूर्ती असाव्यातच कारण ते एक शक्तीपीठ. तुळजापूर आणि माहूर ही बाकीची दोन. पण अर्धे पीठ म्हणजे काय ते माहित नाही. :(

In reply to by प्रियाली

सहज Sat, 10/13/2007 - 07:51
>>शिवपत्नी सतीच्या प्रेताचे तुकडे जेथे जेथे पडले, तिच्या प्रेतांच्या तुकड्यांचे रक्षण करायला शिव भैरव स्वरुपात हजर असतो. उगाच आपण जुने हिंदी /तामीळ पिक्चर भडक असतात म्हणतो. हे पुराण काही कमी आहे का? एका धार्मीक घरी जर का मुलांनी देवीचे "अमूक अमूक अंग "(श्लेश) कुठे पडले विचारले तर मुस्काटात मिळेल की नाही? जेव्हा पार्वतीने गणपती "बनवला" काय वय होते बर त्या बाल गणेशाचे? कारण वध करावा असे शिवगणांना वाटले एवढा मोठातर असावा ना? बहूतेक शिवगण बायो कौन्सीलची मान्यता नव्हती तसेच ऑफीशीयल पेपेरस (नो आय. डी. / पॅन / फॅमीली प्रुफ / ऍड्रेस / डि. एन. ए. मॅचींग टू यू नो हू. कार्ल रोव्ह ऑह शिवप्रभू ऍडमिनीस्ट्रेशन, मस्ट हॅव ऐक्टेड ऑन हीज ओन, थींकींग इट इज हीज जॉब ऑर परहॅप्स टेस्ट बाय द एम्प्लॉयर. वरिष्ठांचे प्रकरण दाबणे चे हे बरेच जुने उदाहरण. हिमालय स्टेट्स मधे. हे शिवगण नंतर बिहार, यू.पी. मधे स्थाईक होऊन राजकारणाच्या परंपरा तर चालवत नाही ना?) नव्हते म्हणून डीस्ट्रॉय द इललीगल स्पेसीमेन, सो व्हाट फाउंड ऐट चेयरमन्स पॅलेस, इट कूड बी एलियन. नंतर असे प्रयोग काही कोणी बनवले नाही वाटत. सध्या देव इ. आजच्या जगात आहे असे कोणी "मानत" नाही मग सध्या भारतात / हिंदू धर्मात ऑलमोस्ट टॉपची मंडळी कोण म्हणायची? उद्या अश्या एक पोहोचलेल्याने माझ्या शरिराचे अमुक तमुक तुकडे करा व इकडे इकडे नेउन पीठे करा म्हणले तर आपली सर्वांची काय प्रतिक्रीया असेल? नो डिसरिस्पेक्ट पण हे सगळ किती पचवायच? त्यातून अश्या दैवी देवीच्या भारतात, बहुसंख्य स्त्रीयांची परिस्थीती फक्त प्रा. डॉ.च जाणे. ;-) पुरातन काळी भारत बायोटेक हब होता का? बरीच जैवसंशोधन चालायची. आता कळले वैज्ञानिक धनंजय महाराजांना संस्कृत मधे एवढा रस का? आज नवरात्रीच्या निमित्ताने मला विचारावेसे वाटते की तुम्ही ही सगळी पुराण "माहीती" (प्रेत तुकडे, मळापासून माणूस) म्हणून लक्षात ठेवता का मनापासून मानता? म्हणजे ह्या सगळ्याला माहीतीला कधी कोणी "फिल्टर" लावणार की असेच आपण पुढच्या पिढीला हीच अशीच माहीती फीड करणार? का कोण जाणे मला नमूद करावेसे वाटते की मी नास्तीक नाही. माझा काही छुपा अजेंडा नाही. अमुक एक धर्म चांगला, अमुक वाईट किंवा सगळे वाईट असेही म्हणायचे नाही. मी परफेक्ट किंवा मला सगळे कळते असे तर अजिबातच नाही. ---------------------------------------------------------------------------------------- बरेच जण म्हणत असतील जाऊ दे ना! सध्यापुरती मला तरी माता सरस्वती व (विशेषता) माता लक्ष्मीची कृपा मिळाली बास.

In reply to by सहज

धनंजय Sat, 10/13/2007 - 08:35
तशी आपली पुराणे पुरुषांनाही या बाबतीत स्थान देतात. शंकराची ज्योतिर्लिंगे कुठे आहेत त्याबद्दल सुद्धा गमतीदार कथा आहे. कामातुर शंकराला मोहिनी पकडता आली नाही; त्यावेळचे तिच्यापाठी धावतानाचे शिंपडलेले रेत जिथे जिथे पडले तिथे तिथे ज्योतिर्लिंगाचे स्थान आहे. अवांतर : मला असे अंधुक आठवते की सतीच्या प्रेताच्या "अमुक अमुक" सर्व अंगांचा हिशोब पुराणांत दिला गेला आहे. त्यामुळे मुलाने नीट (फाजीलपणा न करता) प्रश्न विचारला तर मुस्कटात देऊ नये. तसेच दुर्गा सप्तशतीत दुर्गेची सर्व "अमुक अमुक" अंगे कोणकोणत्या देवाने रचली त्याचा पूर्ण हिशोब लागतो. सर्व अंगाचे वर्णन करणे तर योग्यच आहे. एखादे अंग मुद्दामून उल्लेखातून वगळणे म्हणजे त्या अंगाबद्दल विचित्र बाऊ करणे नाही का?

In reply to by धनंजय

सहज Sat, 10/13/2007 - 08:48
संस्कृतचा एवढा र्‍हास कसा. बहुसंख्यांना हे असले वाचणे, बोलणे व त्याहून लहानग्यांनी असले तसले प्रश्र विचारणे मान्य नव्हते. :-) काही नको संस्कृत बिंस्कृत आम्ही आपले मन्वगतीच वाचू. प्रौढमनावर उगाच बालपरीणाम नको. ह. घ्या. :-)

In reply to by सहज

त्यातून अश्या दैवी देवीच्या भारतात, बहुसंख्य स्त्रीयांची परिस्थीती फक्त प्रा. डॉ.च जाणे. ;-)

 


खरे तर  आम्ही आहोत भोळे देवभक्त, त्यामुळे दिसलं भलं की,  माणूस असो की देव,  आम्ही  माथा  कधी टेकतो ते आम्हालाही कळत नाही !
देव आणि देव्यांच्या बाबतीत तर आम्ही फार श्रद्धाळू, तुळ्जापूरची देवी, वणीची देवी, आम्ही तिथे नतमस्तक होतो.
पण आम्हाला एक प्रश्न पडतो की,  या सर्व देव्या डोंगरावरच का असतात ? तर जुनी जाणती, टेकलेली माणसं म्हणतात की, गावाच्या रक्षणासाठी त्या उंचावर जाऊन राहतात. अनेक संकटांचा मुकाबला त्या करतात,( स्त्री वादाचे मुळ इथेसापडते,  पुरुष असुनसुद्धा गावाच्या रक्षणाची जवाबदारी स्त्री घेते, देव थकून गेले पण देव्यांनी हार मानली नाही.) पण मार्केंडेय पुराणात देवी महात्म्य नावाचा  एक भाग आहे  म्हणतात, त्यात असे  म्हटले आहे की, सात्वीक, लोकांच्या कल्याणासाठी परमसमर्थ देवी अवतीर्ण होत असते कोणत्या तरी प्रसंगी देवीचे वचन आहे की, " भक्त हो ! मी तुमच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर राहीन. संकटकाळी अनन्यभावाने शरण आल्यास मी प्रगट होऊन तुम्हास दुख:मुक्त करीन. प्रत्येक आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नऊ दिवस घट, पूजा, होमहवन, वगैरे प्रकारांनी माझे पुजन करावे, जो अचल निष्ठा ठेऊन जे  माझी करुणा भाकतील त्यांच्या सुखासाठी मी सदैव जपत राहीन. या वरुन नवरात्र पाळण्याची प्रथा रुढ झाली असावी, त्याही पेक्षा सर्व जातीच्या लोकांचा हा उत्सव आहे,जसे जमेल तसे विधीची परवानगी आहे, आणि आनंदाचा कळस म्हणजे,  मद्यमांसार्पणयुक्त पुजा विधीही चालत असल्यामुळे हा  उत्सव आम्हाला फार जवळचा वाटतो........! :)
बोलो दुर्गा मात्ता की जय !

अनन्याभावाने देवीला शरण गेलेला ! प्रा.डॊ.दिलीप बिरुटे अक्षररंग योजना :- गमभन च्या सौजन्याने !

In reply to by सहज

टग्या Mon, 10/15/2007 - 08:54
उगाच आपण जुने हिंदी /तामीळ पिक्चर भडक असतात म्हणतो. हे पुराण काही कमी आहे का? एका धार्मीक घरी जर का मुलांनी देवीचे "अमूक अमूक अंग "(श्लेश) कुठे पडले विचारले तर मुस्काटात मिळेल की नाही?

काठमांडूच्या गुह्येश्वरीची ष्टोरी एक्झॅक्टली हीच आहे. स्थानिक लोकांना हे सांगण्याची काहीही लाज वाटत नाही. फक्त वर्णन करताना 'ढुंगण' असं स्पष्टपणे न म्हणता 'इंटर्नल ऑर्गन्स' वगैरे जरा 'सभ्य' यूफिमिस्टिक भाषा वापरतात, इतकंच. पण मूळ फॅक्टची कोणाला लाज वाटत नाही. (तसं लाज वाटण्यासारखं काय आहे म्हणा त्यात - प्रत्येकाला असतं! देवी झाली म्हणून काय झालं?)

विकास Fri, 10/12/2007 - 23:01
'महा'भोंडला! (मूळ वृत्त) - मनीषा नित्सुरे भोंडला हा आता इव्हेन्ट होऊ लागलाय. गच्ची, मैदानं, हॉल भोंडल्यासाठी 'बुक' होऊ लागले आहेत. काही ठिकाणी खऱ्या हत्तीभोवती फेर धरला जातोय तर काही ठिकाणी हत्तीची भव्य प्रतिकृती उभारण्यात येतेय. एरवी वेस्टर्न किंवा मॉडर्न आऊटफिट्स घालणाऱ्या मुली-बायका मुद्दामहून या कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने पारंपरिक पेहराव परिधान करून सहभागी होत आहेत. भोंडल्याचं बजेट दरवषीर् वाढू लागलं असून प्रायोजकही पुढे सरसावतायत. भोंडल्याचे मेगाइव्हेण्ट आयोजित करणाऱ्या शिवानी जोशी म्हणाल्या, 'मी पाच वर्षांपूवीर् भोंडल्याचे खेळ घ्यायला सुरूवात केली, त्यावेळी प्रचंड मरगळ आली होती. भोंडल्याचे खेळ थांबले होते. मात्र पाच वर्षांत आश्चर्यकारक बदल झाला आणि घरगुती भोंडला सार्वजनिक झाला. आजकाल माणसाच्या आयुष्यात टेन्शन्स, दगदग एवढी वाढलीये की आता त्याला उत्सव साजरे करायला निमित्तं हवीयेत. भोंडला हे एक निमित्त आहे. यानिमित्ताने महिलांना नटायला-सजायला, एकत्र यायला, गुजगोष्टी करायला, खेळायला मिळतं. भोंडला हा अठरापगड जातींत खेळला जाणारा खेळ असल्याने तो वेगाने विस्तारतोय.' ठाण्याच्या सखी-शेजारणी मंडळाच्या लीलाताई जोशी म्हणाल्या, 'यावषीर् अनेक प्रायोजकांनी आपणहून भोंडल्याच्या खेळात बक्षिसं देण्यासाठी पुढाकार घेतलाय. भोंडल्याच्या दिवशी आम्ही खरा हत्ती बोलवणार आहोत. अडीच हजार खिरापतीची पाकिटं वाटणार आहोत. काही गुजराती महिला मंडळांनाही खास या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलंय.' 'संस्कृती'चे संजय वाघुळे म्हणाले, 'जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावं, यासाठी ठाण्यात तीन ठिकाणी नाव नोंदणी केंदं उघडलीयेत. याशिवाय राणी गुणाजी आणि नीलम शिकेर् या अभिनेत्रींना पाहुण्या म्हणून आमंत्रित केलंय. महिलांना साड्या, ड्रेस मटेरियल तर लहान मुलींना स्टेशनरीचं साहित्य अशी भरघोस बक्षीसं देणार आहोत. यंदा तिसरं वर्ष असल्याने प्रायोजकही भरपूर मिळाले आहेत.' भोंडला पुन्हा फेर धरू लागलाय आणि बालिकांपासून ते तरुणींपर्यंत, नववधूपासून साठी ओलांडलेल्या आजीबाईंपर्यंत सगळ्याजणींच्या ओठांवर ऐलमा-पैलमा गणेश देवा, एक लिंबू झेलू बाई दोन लिंबू झेलू, हातुका मातुका चरणी चातुका, अक्कण माती चिक्कण माती अशी भोंडल्याची गाणी रुळू लागली आहेत. भोंडल्याला सीडी, व्हीसीडी, भोंडल्याच्या गाण्यांची पुस्तकं, प्रसारमाध्यमांकडून मिळणारं पाठबळ या गोष्टी महिलांच्या उत्साहात भर घालतायत. त्यामुळे 'भोंडला मीन्स व्हॉट ममा?' असं विचारल्यावर गोंधळात पडणाऱ्या आणि मनात खंत निर्माण करणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर आजच्या मॉडर्न ममाला आता मिळू लागलंय. .............................. - शनिवार १३ ऑक्टोबर, सायं. ५. - घंटाळी मैदान ठाणे. संपर्क २५४३ ७५ ५४ - शनिवार १३ ऑक्टोबर, सायं. ५.- मराठा मंडळ, केळकर कॉलेज जवळ, मुलुंड (पूर्व), संपर्क ९८२०० ३४६०६ - रविवार १४ ऑक्टोबर, सायं. ५.३०- उमा-नीळकंठ व्यायाम शाळेचे पटांगण, नौपाडा, ठाणे. संपर्क - ९८६९२ ७०१५३ सायं. ७. - राजेंद नगर नवरात्र मंडळाचं पटांगण, राजेंद नगर, बोरिवली (पूर्व). संपर्क - २८७० ४५१६. - शनिवार २० ऑक्टोबर, सायं. ४.- चोगले शाळेचे पटांगण, श्रीकृष्ण नगर, बोरिवली (पूर्व). ९८२०७ ७२९८४

नीलकांत Sun, 10/14/2007 - 11:47
महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठे आहेत. तुळजापूरची तुळजाभवानी , कोल्हापूरची महालक्ष्मी, आणि माहूरची रेणुकामाता ही तीन पुर्ण पीठं मानली जातात. तर सप्तश्रुंगीचे पीठ हे अर्धे मानल्या जाते. हे पीठ अर्धे आहे त्याला कारण ही देवी कुमारी आहे असं सांगीतल्या जातं. याबाबत अन्य माहिती नाही. दक्ष कन्या सती हिने वनात तप करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले, शंकराशी लग्न केले. पण सतीच्या वडीलांना म्हणजेच प्रजापती दक्ष राजाला हे काही आवडले नाही. त्याच्या मते शंकर हा देवच नाही. तर तो स्मशानात राहणारा , दानव, पिशाश्च आदीं सोबत राहणारा रानटी मनुष्य आहे. दक्षाचे हे असे मत असल्यामुळे श्रीशंकर दक्षासोबत कसलेच संबंध ठेवून नव्हते. एकदा दक्षाने मोठा यज्ञ करण्याचे ठरवले होते. तेव्हा सर्व देवादिकांना आमंत्रण होते मात्र शंकराला बोलवने नव्हते. सतीला ह्याचा राग आला आणि शंकराची इच्छा नसतानाही ती आपल्या वडीलांना याचा जाब विचारायला म्हणून गेली. जाताना सोबत म्हणून महादेवाने वीरभद्र व महाकालीला सोबत दिले. यज्ञस्थळी सतीने वडीलांना श्रीशंकराला न बोलवण्याचे कारण विचारले त्यावेळी दक्ष श्रीशंकरांबद्दल वाईट बोलले. सतीने ही आपल्या पतीची निंदा आहे, आणि आपण ती ऐकली हे पाप झाले असं मानून तेथे पेटलेल्या यज्ञात उडी मारून देहांत प्रायश्चित घेतले. मात्र सोबत असलेल्या गणांनी आणि वीरभद्र आदींनी सतीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पर्यंत सती मृत झाली होती. यांनी यज्ञ उध्वस्त केला, व ही वाईट बातमी शंकराला देण्यास निघाले. आपल्या प्रिय पत्नीचे कलेवर पाहून शंकर संतापले आणि ते कलेवर दोन्ही हातात घेऊन सर्वत्र संचार करू लागले. सर्वत्र भीती पसरू लागली, व श्रीशंकराला ह्या शोकातून बाहेर काढण्यासाठी श्रीविष्णू यांनी चक्राने सतीच्या कलेवराचे तुकडे केले. हे तुकडे भारतात वेगवेगळ्या ठीकाणी पडले. तेथे तेथे शक्तीपीठांची निर्मीती झाली असं मानतात. त्याच वेळी ब्रम्हाने श्रीशंकराला सांगीतले की सती ही हिमालयाच्या घरी पार्वती म्हणून जन्म घेईल. ही शक्तीपीठं वेगवेगळी आहेत. सामान्यत: शाक्तपंथी लोकांसाठी ही खुप महत्वाची आहेत. पण सर्वच हिंदू लोकांचे देवी हे आराध्य असल्याने याशक्तीपीठांकडे ओढाजास्त असतो. काही शक्तीपीठं ही विशेष साधनेसाठी उपयोगाची मानतात. मंत्रसिध्दी हा प्रकार माननारे लोक ह्या शक्तीपीठांच्या ठिकाणी मंत्रसिध्दी करण्यासाठी जातात. कामाख्यादेवी चे (आसाम) क्षेत्र तर आजही शाक्तपंथी लोकांसाठी सर्वोच्चपीठ मानल्या जातं. (वरील माहिती काहिशी ऐकीव, वाचलेली आहे. ) नीलकांत
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्व मिसळपाव वाल्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आई जगदंबेच्या कृपेने, शेअरबाजार तुफान कोसळून मार्केटची काशी होवो, अशी प्रार्थना. आपला, (तेजी-पीडित) धोंडोपंत आज तरी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आई जगदंबेने आमचं गार्‍हाणं ऐकलं म्हणायचं. सोमवार पासूनही अशीच पडझड कायम राहो..... आई जगदंबे...... या धोंड्याला पाव गं पाव !!!!!

डॉलर, रुपया आणि मी

कौटील्य ·

In reply to by लबाड बोका

सृष्टीलावण्या Mon, 03/24/2008 - 22:09
माझी वैयक्तिक इच्छा ५० डोलर = १रुपया हे कदाचित् नजीकच्या भविष्यात होईल ही पण तो पर्यंत ५० युआन = १ भारतीय रुपया नाही झाला म्हणजे मिळवले. हा चीनी राक्षस लोकांना गिळायलाच टपून बसला आहे. तो त्यासाठी सगळ्या नीतीनियमांना धाब्यावर बसवायला तयार आहे. सध्याचा युआनचा विनिमय दर : 1 US dollar = 7.5 yuan > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

सहज गुरुवार, 10/18/2007 - 09:57
>>डॉलर, रुपया आणि मी >>आपण जर नीट विचार केला तर पुणे व बंगलोर या शहरांनी काय कमावले व काय गमावले याचा लेखाजोखा मांडला >>हा सर्व त्यांनी जगाला फसविण्यासाठी केलेला एक अतिशय थंड डोक्याने केलेला कावा आहे. (हे जरा खूपच जड जातय पचायला जवळजवळ नामशेष झालेले जपान व जर्मनी दुसर्‍या महायुद्धानंतर इतके प्रचंड श्रीमंत कसे झाले? ब्रिटन, फ्रांस, रशिया का मुकाट बसले? तसेच मग चीन ने ह्यावर कशी मात दिली अमेरिकेला?) विषयाच्या नावावरून मला ह्या बाबत खूप इंटरेस्ट आहे व आपल्याकडून अजून माहीती आवडेल. तुम्ही हा विषय जरा लेख माला (भाग १, भाग २..) करून, अजून सोपा करून मांडलात तर लोकांना समजेल व अजून प्रतिसाद येतील. मला आवडेल भारताची व जगाची अर्थव्यवस्था, डॉलरचे महत्व, समाजावर होणारा परिणाम, तुमचे विश्लेषण हे जरा अजून एकेक मुद्दा घेऊन लिहा. खात्री आहे की सगळ्यांना वाचायला आवडेल. >>जे केवळ चलन फरकावर जगतात ते नामशेष होतात. मनी चेंजर म्हणजे एक परकीय चलन खरेदी विक्री मधे चांगला पैसा आहे हो. :-) परत एकदा विनंती ह्या महत्वाच्या विषयावर अजून लेखन करा.

गृहिणि Mon, 03/24/2008 - 23:31
>>रुपयाचे मुल्य काही झाले तरी संगणक आज्ञाप्रणाली विकसन क्षेत्राला कमी धक्का लागेल कारण उपलब्ध पर्याय कमी आहेत हे विधान चुकिचे आहे. जर रुपयाचे मुल्य वाढ्ले आणि संगणक आज्ञाप्रणाली चा दर्जा तेवढा सुधारला नाहि तर बाकिचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. बाकिचे देश सोडा, खुद्द अमेरिकेतले प्रोग्राम्मेर्स भारतापेक्षा स्वस्त होतिल. भारतातल्या प्रोग्रामर्स बद्दल अभिमान बाळगताना जगात इतरत्र काय चालल आहे या बद्दल गाफिल राहु नका. पुर्व युरोप, फिलिपिन्स असे अनेक प्रदेश हे उत्तम पर्याय आहेत. >>सर्व जगाला export oriented economy निर्यातीभिमुख अर्थव्यवस्थेचे डोस पाजणारी अमेरीका व अमेरीकन अर्थशास्त्रज्ञ ह्याबाबतीत मुग गिळुन गप्प बसतात कारण हा सर्व त्यांनी जगाला फसविण्यासाठी केलेला एक अतिशय थंड डोक्याने केलेला कावा आहे. अमेरिकेतिल अर्थशास्त्रध्न्यांचि गेलि काहि वर्षे झोप उडालि आहे. अर्थव्यवस्थेतल्या त्रुटिचा बोजा उचलण्यासाठि त्याना चिन, कोरिया, जपान ह्या देशांच्या केंद्रिय वित्तसंस्थांचि मदत लागते आहे. हि मदत जर कमि झालि तर त्याचे गंभिर परिणाम होतिल. यामुळेच अम्एरिकेच्या चलनाचे अवमुल्यन होत आहे.

मीनल Tue, 03/25/2008 - 01:51
एखद्या वस्तूची किंमत ही मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असण्याच्या अर्थशास्त्राच्या थिअरीज सर्वसाधारणतः मान्य आहेत. मागणी पुरवठ्या पेक्षा जास्त असेल तर वस्तूची किंमत जास्त. मागणी आणि पुरवठा हे किंमतीवर परिणाम करणारे प्रत्यक्ष घटक. मागणी वर परिणाम करणारे घटक उदा: जाहिराती ,आवड ,निवड ,सण वार ,हवामान्,आवक,आर्थिक वस्तूचा दर्जा ,विभागणी वगैरे. पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक उत्पादन क्षमता ,खर्च, उत्पादकाला विक्रीची ,पैश्याची असलेली आवश्यकता वगैरे. डॉलरची किंमत कोण ठरवते ते पहा. मागणी आणि पुरवठा !त्यांचे बाकिचे घटक अप्रत्यक्षपणे काम करतात. भारतात तेच लागू होते.अजूनही डॉलरची मागणी जास्त.त्यामानाने डॉलरचा पुरवठा कमी.म्हणजे तो जाणून बूजून कमी ठेवला आहे. अमेरिकेत आयात होते पण त्यावर निर्बंध आहेत.क्वालिटी आणि क्वांटिटि! आणि म्हणूनच ती लेची पेची का होईना ,उभी आहे. चीन या देशात ती थिअरी लागू होत नाही. देश ठरवतो की आम्ही ७ युआन देऊ.घेणार असाल तर घ्या नाहे तर चालते व्हा. अमेरीका म्हणते ``ठिक ठिक्.पण मला तू निर्यात कर.माझ्याकडे काहीच नाही तू देतेस ते .आणि मी अवलंबून आही तुझ्या वर.`` चीन ``नाही देत जा `` अस कधीहीम्हणणार नाही कारण export oriented economy चे फायदे त्यांनी अनुभवले आहेत. निर्यातीशिवाय चीन जगू शकणार नाही. चीन काय कोणताच देश . कारण काही न काही हे आयात करावे लागते जे आपल्या कडे नाही. भारत हा सेल्फ सफिशिअंट होता.पण आता नाही. निर्यातीत अग्रसर होता.आता नाही. जर `५० डोलर = १रुपया` हवे असेल तर अर्थशास्त्राच्या थिअरीप्रमाणे पुरवठा कमी करावा. मग तो हापूस आंबा असो की संगणक किंवा कुठल्याही सेवा. अमेरिकेला जर ती वस्तू ,सेवा हवी असेल तर आपला भाव वधारेल आणि रूपयाची किंमत वाठेल. ते करणे इतके सोपे नाही कारण इतरही आशियाई देश स्पर्धेत आहेत.त्यांनी ती वस्तू ,सेवा अमेरिकेला दिली की -- की मग काय ? बसा बोंबलत! आहे ती ही निर्यात नाही. पण मग आपण स्पेशल हवे.उत्तम दर्जा हवा. असा की कुणीही आजूबाजूला फिरकू शकणार नाहे. मला वाटत की भारताकडे आहे ती स्पेशालिटी. पण मार्केटींग नाही, स्वार्थ आहे म्हणून लाचारी आहे, देशांतर्गत अनेक प्रश्न ,अडचणी आहेत. सर्वच कस कठिण वाटतय! Unmanagable!!

विजुभाऊ Tue, 03/25/2008 - 10:37
जर `५० डोलर = १रुपया` हवे असेल तर अर्थशास्त्राच्या थिअरीप्रमाणे पुरवठा कमी करावा. हे जरा पचायला अवघड आहे. तुम्ही पुरवठा कमी केला तर् कालांतराने मागणीही कमी होते .कारण त्या वस्तुला पर्याय उपलब्ध होतात. उदा: हापूस आंबा नाही मिळाला तर त्याला पर्याय्..........मलेशिअयन दुरीयान फणस असु शकतो.( भारतात आपण देशातच पण ईतर प्रांतात होणारे आंबे किती खातो......हापूस नाही मिळाला तर देशी रायवळ्ही चालतोच ना!) शिवाय हलीच्या जगात तुम्ही पुरवठा कमी केला तर इतर देश तो करयला पुढे होतात. जगात मिळत नाही असे काहीच नाही

In reply to by लबाड बोका

सृष्टीलावण्या Mon, 03/24/2008 - 22:09
माझी वैयक्तिक इच्छा ५० डोलर = १रुपया हे कदाचित् नजीकच्या भविष्यात होईल ही पण तो पर्यंत ५० युआन = १ भारतीय रुपया नाही झाला म्हणजे मिळवले. हा चीनी राक्षस लोकांना गिळायलाच टपून बसला आहे. तो त्यासाठी सगळ्या नीतीनियमांना धाब्यावर बसवायला तयार आहे. सध्याचा युआनचा विनिमय दर : 1 US dollar = 7.5 yuan > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

सहज गुरुवार, 10/18/2007 - 09:57
>>डॉलर, रुपया आणि मी >>आपण जर नीट विचार केला तर पुणे व बंगलोर या शहरांनी काय कमावले व काय गमावले याचा लेखाजोखा मांडला >>हा सर्व त्यांनी जगाला फसविण्यासाठी केलेला एक अतिशय थंड डोक्याने केलेला कावा आहे. (हे जरा खूपच जड जातय पचायला जवळजवळ नामशेष झालेले जपान व जर्मनी दुसर्‍या महायुद्धानंतर इतके प्रचंड श्रीमंत कसे झाले? ब्रिटन, फ्रांस, रशिया का मुकाट बसले? तसेच मग चीन ने ह्यावर कशी मात दिली अमेरिकेला?) विषयाच्या नावावरून मला ह्या बाबत खूप इंटरेस्ट आहे व आपल्याकडून अजून माहीती आवडेल. तुम्ही हा विषय जरा लेख माला (भाग १, भाग २..) करून, अजून सोपा करून मांडलात तर लोकांना समजेल व अजून प्रतिसाद येतील. मला आवडेल भारताची व जगाची अर्थव्यवस्था, डॉलरचे महत्व, समाजावर होणारा परिणाम, तुमचे विश्लेषण हे जरा अजून एकेक मुद्दा घेऊन लिहा. खात्री आहे की सगळ्यांना वाचायला आवडेल. >>जे केवळ चलन फरकावर जगतात ते नामशेष होतात. मनी चेंजर म्हणजे एक परकीय चलन खरेदी विक्री मधे चांगला पैसा आहे हो. :-) परत एकदा विनंती ह्या महत्वाच्या विषयावर अजून लेखन करा.

गृहिणि Mon, 03/24/2008 - 23:31
>>रुपयाचे मुल्य काही झाले तरी संगणक आज्ञाप्रणाली विकसन क्षेत्राला कमी धक्का लागेल कारण उपलब्ध पर्याय कमी आहेत हे विधान चुकिचे आहे. जर रुपयाचे मुल्य वाढ्ले आणि संगणक आज्ञाप्रणाली चा दर्जा तेवढा सुधारला नाहि तर बाकिचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. बाकिचे देश सोडा, खुद्द अमेरिकेतले प्रोग्राम्मेर्स भारतापेक्षा स्वस्त होतिल. भारतातल्या प्रोग्रामर्स बद्दल अभिमान बाळगताना जगात इतरत्र काय चालल आहे या बद्दल गाफिल राहु नका. पुर्व युरोप, फिलिपिन्स असे अनेक प्रदेश हे उत्तम पर्याय आहेत. >>सर्व जगाला export oriented economy निर्यातीभिमुख अर्थव्यवस्थेचे डोस पाजणारी अमेरीका व अमेरीकन अर्थशास्त्रज्ञ ह्याबाबतीत मुग गिळुन गप्प बसतात कारण हा सर्व त्यांनी जगाला फसविण्यासाठी केलेला एक अतिशय थंड डोक्याने केलेला कावा आहे. अमेरिकेतिल अर्थशास्त्रध्न्यांचि गेलि काहि वर्षे झोप उडालि आहे. अर्थव्यवस्थेतल्या त्रुटिचा बोजा उचलण्यासाठि त्याना चिन, कोरिया, जपान ह्या देशांच्या केंद्रिय वित्तसंस्थांचि मदत लागते आहे. हि मदत जर कमि झालि तर त्याचे गंभिर परिणाम होतिल. यामुळेच अम्एरिकेच्या चलनाचे अवमुल्यन होत आहे.

मीनल Tue, 03/25/2008 - 01:51
एखद्या वस्तूची किंमत ही मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असण्याच्या अर्थशास्त्राच्या थिअरीज सर्वसाधारणतः मान्य आहेत. मागणी पुरवठ्या पेक्षा जास्त असेल तर वस्तूची किंमत जास्त. मागणी आणि पुरवठा हे किंमतीवर परिणाम करणारे प्रत्यक्ष घटक. मागणी वर परिणाम करणारे घटक उदा: जाहिराती ,आवड ,निवड ,सण वार ,हवामान्,आवक,आर्थिक वस्तूचा दर्जा ,विभागणी वगैरे. पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक उत्पादन क्षमता ,खर्च, उत्पादकाला विक्रीची ,पैश्याची असलेली आवश्यकता वगैरे. डॉलरची किंमत कोण ठरवते ते पहा. मागणी आणि पुरवठा !त्यांचे बाकिचे घटक अप्रत्यक्षपणे काम करतात. भारतात तेच लागू होते.अजूनही डॉलरची मागणी जास्त.त्यामानाने डॉलरचा पुरवठा कमी.म्हणजे तो जाणून बूजून कमी ठेवला आहे. अमेरिकेत आयात होते पण त्यावर निर्बंध आहेत.क्वालिटी आणि क्वांटिटि! आणि म्हणूनच ती लेची पेची का होईना ,उभी आहे. चीन या देशात ती थिअरी लागू होत नाही. देश ठरवतो की आम्ही ७ युआन देऊ.घेणार असाल तर घ्या नाहे तर चालते व्हा. अमेरीका म्हणते ``ठिक ठिक्.पण मला तू निर्यात कर.माझ्याकडे काहीच नाही तू देतेस ते .आणि मी अवलंबून आही तुझ्या वर.`` चीन ``नाही देत जा `` अस कधीहीम्हणणार नाही कारण export oriented economy चे फायदे त्यांनी अनुभवले आहेत. निर्यातीशिवाय चीन जगू शकणार नाही. चीन काय कोणताच देश . कारण काही न काही हे आयात करावे लागते जे आपल्या कडे नाही. भारत हा सेल्फ सफिशिअंट होता.पण आता नाही. निर्यातीत अग्रसर होता.आता नाही. जर `५० डोलर = १रुपया` हवे असेल तर अर्थशास्त्राच्या थिअरीप्रमाणे पुरवठा कमी करावा. मग तो हापूस आंबा असो की संगणक किंवा कुठल्याही सेवा. अमेरिकेला जर ती वस्तू ,सेवा हवी असेल तर आपला भाव वधारेल आणि रूपयाची किंमत वाठेल. ते करणे इतके सोपे नाही कारण इतरही आशियाई देश स्पर्धेत आहेत.त्यांनी ती वस्तू ,सेवा अमेरिकेला दिली की -- की मग काय ? बसा बोंबलत! आहे ती ही निर्यात नाही. पण मग आपण स्पेशल हवे.उत्तम दर्जा हवा. असा की कुणीही आजूबाजूला फिरकू शकणार नाहे. मला वाटत की भारताकडे आहे ती स्पेशालिटी. पण मार्केटींग नाही, स्वार्थ आहे म्हणून लाचारी आहे, देशांतर्गत अनेक प्रश्न ,अडचणी आहेत. सर्वच कस कठिण वाटतय! Unmanagable!!

विजुभाऊ Tue, 03/25/2008 - 10:37
जर `५० डोलर = १रुपया` हवे असेल तर अर्थशास्त्राच्या थिअरीप्रमाणे पुरवठा कमी करावा. हे जरा पचायला अवघड आहे. तुम्ही पुरवठा कमी केला तर् कालांतराने मागणीही कमी होते .कारण त्या वस्तुला पर्याय उपलब्ध होतात. उदा: हापूस आंबा नाही मिळाला तर त्याला पर्याय्..........मलेशिअयन दुरीयान फणस असु शकतो.( भारतात आपण देशातच पण ईतर प्रांतात होणारे आंबे किती खातो......हापूस नाही मिळाला तर देशी रायवळ्ही चालतोच ना!) शिवाय हलीच्या जगात तुम्ही पुरवठा कमी केला तर इतर देश तो करयला पुढे होतात. जगात मिळत नाही असे काहीच नाही
खरे तर खुप लोकांना रुपयाच्या अवमुल्यनाचा, विनीमय दराचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो हे समजत नाही. कित्येक जण ते जाणुन पण घेवु इच्छित नाहीत. अर्थव्यवस्था, व्यापार, चलन वगैरे शब्द ऐकल्यावर ते घाबरतात किंवा आपली शिक्षणव्यवस्थाच इतकी भुक्कड आहे कि या गोष्टींचा कुणी विचारच करु नये अशी तजवीज करण्यात आलेली दिसते. थोडेसे गणिताचा आधार घेवुन आपण बघुया आपल्याला काही समजते का‍? समजा आपण गृहीत धरुया की, १ डोलर म्हणजे ५०० रुपये या परिस्थितीत जवळ जवळ सर्वच गोष्टी निर्यात केल्या जातील. कारण निर्यात अतिशय फायदेशीर राहील. सर्वसामान्य माणसांना काहिच उपलब्ध होणार नाही.

प्रथमस्थानात शुक्राचे फलादेश

धोंडोपंत ·

गुंडोपंत Fri, 10/12/2007 - 12:31
लेख आवडला! शुक्रासारख्या तेजस्वी ग्रहाचे वर्चस्व असलेल्या लोकांबरोबर असणे म्हणजे कला नि आस्वाद यांचे तेज सदैव मिळते असे वाटते. शुक्राचा एकुण आवाका खरंच मोठा आहे पण आपण उत्कृष्ठरित्या बरेचसे भाग यात समावले आहेत असे वाटते. पुढील लेखा साठी उत्सुक आहे. आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

सर्किट Fri, 10/12/2007 - 12:34
शुक्रासारख्या तेजस्वी ग्रहाचे वर्चस्व असलेल्या लोकांबरोबर असणे म्हणजे कला नि आस्वाद यांचे तेज सदैव मिळते असे वाटते. तरीच माझ्या मिसळ्पावावरील सहवासाने तुम्ही तेजःपुंज झाला आहात, गुंडोपंत !! आणि हो, पहिल्या स्थानात शुक्र असल्याने मी मादकही आहे, असे लोक म्हणतात ;-) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

गुंडोपंत Fri, 10/12/2007 - 15:54
तरीच माझ्या मिसळ्पावावरील सहवासाने तुम्ही तेजःपुंज झाला आहात, गुंडोपंत !! म्हणजे तुम्ही शुक्र आहात तर... :)) आणि हो, पहिल्या स्थानात शुक्र असल्याने मी मादकही आहे, असे लोक म्हणतात ;-) नुसता पहिल्या स्थानात शुक्र आहे म्हणून मादक? वर वाचा की शुक्र मादक कधी होतो ते! शिवाय शुक्र बिघडला तर व्यसनीपणा व इतर 'छंदफंदही' देतो हे लक्षात असू देत. आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

सर्किट Fri, 10/12/2007 - 22:26
अगदी बरोबर ! मग आमचा शुक्र बिघडलाच आहे असे दिसते :-) (पण इतका नसावा. कारण अजून 'छंदफंदांची' वेळ आली नाही. आता ह्या वयात येईल असेही वाटत नाही.) पण ह्या शुक्राला ताळ्यावर आणणे अत्यावश्यक आहे. - सर्किट

लेखकाचे मनोगत
''तू ज्योतिषाचा कोर्स कुठं केला?`` असा एक प्रश्न मला हमखास विचारला जातो. पण मी कुठंही कोर्स केला नाही. हे सांगितलं तर त्यांना पटत नाही. या विषयातले ग्रंथ,लेख, व्याख्यानं, चर्चासत्र, अधिवेशन आणि आपली शिकण्याची इच्छा हेच आमचे गुरु. या विषयांत मी जातक, विद्यार्थी, अभ्यासक, समर्थक, ज्योतिषी, चिकित्सक अशा सर्व पातळयांवर अनुभव घेतले. भविष्याविषयी उत्कंठा असणं ही अत्यंत स्वाभाविक आहे. केवळ उत्कंठे साठी ज्योतिषाकडे येणारी माणसे कमी व अडचणीत आहे, संकटात आहे म्हणून मार्गदर्शनासाठी येणारी माणसेच जास्त. मनुष्य अडचणीत असला की चिकित्सा वगैरे असल्या भानगडीत तो पडत नाही. साहजिकच श्रद्धा हाच भाग मग जोपासला जातो. आपल्या धर्मामध्ये चिकित्सेला मोठी परंपरा आहे. फलज्योतिषात विविध मतप्रवाह आहेत. पण तरीही ज्योतिष विषयाला एक गूढ वलय प्राप्त झालेले आहे. तोडगे,यंत्र, मंत्रतंत्र, दैवी उपाय, सिद्धी, उपासना या गोष्टी ज्योतिषापासून वेगळया करता आलेल्या नाहीत. ज्योतिषी आणि जातक यांच नातं हे आपल्याकडे डॉक्टर आणि रुग्णा सारखं आहे. तिथ अपेक्षा असते समीक्षा नसते. ज्योतिषाविषयी विविध क्षेत्रातल्या लोकांची मते अजमावण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. परिवर्तनवादी चळवळीतल्या लोकांना जेव्हा आपला ज्योतिषावर विश्वास आहे का? असा प्रश्न विचारतो तेव्हा तो त्यांना अडचणीचा वाटतो. '' आमचा तसा विश्वास नाही. पण .......`` '' आपला त्यातला काही अभ्यास नाही.`` पण त्या विषयाच्या अंतरंगात डोकवावे असे काही वाटत नाही. ज्योतिष हा विषय सोपा करुन सांगावा असं खूप दिवस मनात होतं. पण कितीही सोपं केलं तरी ते लोकांना अवघडच वाटत राहीलं. मग हा विषय लोकांच्याच मनातल्या प्रश्नांमधून मांडला तर? असं मनात आल्यावर त्या चष्म्यातून उत्तरे शोधू लागलो आणि या पुस्तकाचा जन्म झाला. माझे जेष्ठ स्नेही श्री. माधव रिसबूड यांचेशी वेळोवेळी होणारी अनौपचारीक चर्चा हा तर या पुस्तकाचा पाया आहे. ग्रहांकित मासिकाचे संपादक मा. चंद्रकांतजी शेवाळे उर्फ दादा यांचेशी गप्पा मारताना त्यांनी मर्मावर अचूक बोट ठेवले. ते म्हणाले, '' सर्वसामान्य माणसाला ज्योतिषाकडे जावंस वाटाव अशीच इथली सामाजिक परिस्थिती आहे. ती जेव्हा बदलेल त्या वेळी ज्योतिषाकडे जाणारा वर्ग आपोआप कमी होईल.`` हे पुस्तक चिकित्सकांनी सर्वसामान्य माणसांच्या चष्म्यातून वाचावे, सर्वसामान्य माणसांनी चिकित्सकांच्या चष्म्यातून वाचावे आणि ज्योतिषांनी अंतर्मुख होउन वाचावे असं अपेक्षित आहे. प्रकाश घाटपांडे

abhijit deshpande Fri, 10/12/2007 - 16:44
आपला लेख वाचला. त्यातुन मला पन माझ्या राशि विशयी जानन्याचि इछा आहे. माझि रास व्रुशभ आहे. तर आपन त्याव्इशयी काहि सान्गु शकाल का?

धोंडोपंत Sun, 10/14/2007 - 14:23
प्रतिक्रिया / अभिप्राय दिलेल्या सर्वांचे मनापासून आभार. आपला, (आभारी) धोंडोपंत घाटपांडेसाहेब, आपले मनोगत खूप चांगले आहे, योग्य आहे. मानवी जीवनातील आजचे बिकट आणि जाचक अनुभव माणसाला ज्योतिष विषयाकडे / ज्योतिषाकडे नेतात. रस्त्यात खड्ड्यात पडलेल्या माणसाला चालते करणे हे ज्योतिषाचे काम आहे, त्याला नको ते वाईट सांगून चालत्या माणसाला खड्ड्यात घालणे नव्हे, हे सर्व ज्योतिषांनी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. या दृष्टीने याचा वापर केला तर ज्योतिषाच्या माध्यमातून positive reinforcement and motivation या दोन गोष्टींमुळे माणसाचे जीवन समृद्ध करण्याचा आपल्यापरीने प्रयत्न करणे हे किमान मी तरी माझे ज्योतिषविषयातील कर्तव्य मानतो. चेहरा रौशन हुआ तो क्या हासिल ? दिल हो रौशन तो कोई बात भी है || आपला, (दीप्तिमान) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

गुंडोपंत गुरुवार, 12/09/2010 - 05:07
अचानक हा जुना चांगला लेख हाती लागला. वाचायला मजा आली! अजून असे लेख आणि चर्चा याव्यात!

कवितानागेश गुरुवार, 12/09/2010 - 10:14
या लेखात अतिशय ठोक (म्हणूनच चुकी्ची!)अनुमाने आहेत. या अशा अनुमानांमुळेच ज्योतिषशास्त्राचे नुकसान होते. प्रथम स्थानात शुक्र असूनही लग्नातून हाल होऊ शकतात, किंवा माणसे रडकी/चिडकी असू शकतात. साधारणतः कुठलाही ग्रह आपल्या 'उच्च' राशीत आपले 'चांगले' (म्हणजे उपकारक) गुण प्रकट करतो ( कुणाच्याही दृष्टीत नसताना ). मीन ही गुरुची रास असल्याने तिथे शुक्र 'दन्गा' करत नाहे, उलट आपले अध्यत्मिक रंग दाखवतो. मीनेच्या शुक्राची जी 'लक्षणे' सांगितली अहेत ती वस्तविक, तूळ्/वृषभेच्या बिघडलेल्या शुक्राला लागू पडतात. पण अनेक शतकांपसून अनेक ज्योतिषी या गुंतागुंतीच्या विषयाचा नीट अभ्यास न करता काही 'ठोकताळे' तयार करून या शास्त्राचा जोक बनवत आहेत.

In reply to by कवितानागेश

गुंडोपंत गुरुवार, 12/09/2010 - 10:40
मतांतरे: तुम्ही म्हणता ते खरे आहे. या शिवाय शुक्र केंद्रात असेल तर त्याला केंद्राधिपत्य दोषही लघु पाराशरी सांगते. (जो गुरू ला ही लागू आहे असेही म्हंटले आहे.) श्लोक - केंद्राधिपत्यदोषस्तु बलवान गूरूशुक्रयो: मारकत्वेपिच तयोर्मारकस्थान्संस्थिति: ||१०|| पण त्याच वेळी केंद्राधीपति आणि त्रिकोणाधिपति परस्पर संबंधाने विशेष शुभ फलदायी होतात असेही म्हंटले आहे. (श्लोक ||१४||) ही विधाने एकमेकांचे खंडन करतात. त्यामुळे नक्की काय मानावे यात तफावत ही कायमचीच आहे. तनुस्थानी शुक्र आणि सप्तमात मंगळ यावर अधिक चर्चा करायला आवडेल.

योगप्रभू गुरुवार, 12/09/2010 - 11:34
पत्रिकेत कोणत्याही स्थानी मंगळ-शुक्र युती असेल तरी जातकाला भिन्नलिंगिय जोडीदाराचे प्रबळ आकर्षण असते. जर या दोन्ही ग्रहांवर चंद्र आणि गुरुसारख्या शुभ ग्रहांची दृष्टी असेल किंवा युतीस्थानीच शुभग्रह असेल तर अशा जातकावर भावनिक व नैतिक नियंत्रण राहते. अन्यथा घरातून पळून जाऊन लग्न करण्यापासून ते विवाहबाह्य संबंधांपर्यंत अनेक लक्षणे अनुभवास येतात. एकटा असेल तर शुक्र शुभग्रह आहे. पण त्याच्या संगतीत पापग्रह आले, की त्याचे एक एक रंगढंग दिसायला सुरवात होते. शुक्र हा कला, रसिकत्व, हौसमौज, विलासीपणा, विषयसुख यांचे निदर्शक आहे. प्रसाधने व त्यांचा व्यापार करणार्‍यांवर शुक्राचा अंमल असतो. शुक्रप्रधान व्यक्तीला प्रसाधनांची आवड व सखोल माहिती असतेच, पण त्यातही सुगंधांचे (सेंट) आकर्षण व नियमित वापर करण्याची सवय असते. बिघडलेला शुक्र मद्यपानाचे अतिरिक्त व्यसन, शरीर संबंधांतून निर्माण होणारे रोग यांची देणगी देतो. शिवाय अशा व्यक्ती 'कामातुराणां न भयं, न लज्जा' अशा गटातील असतात. शुक्र हा रुपाने गूढ ग्रह आहे. त्यावर वायूचे धुक्यासम दाट आवरण आहे. शुक्रप्रधान व्यक्तीच्या जीवनातील अनेक गूढ पदर सहजपणे उलगडून येत नाहीत. शुक्राशी नेपच्यूनची युती म्हणजे गूढतेत भर. नेपच्यून (वरुण) हा जलग्रह असून समुद्राचा अधिपती आहे. त्यामुळे शुक्र-नेपच्यून युती म्हणजे जणू समुद्रातील दाट धुके. अशी युती पत्रिकेत असेल तर जातकाला स्वप्नसंदेश मिळतात. आगामी घटनांचे पूर्वसंकेत मिळतात. पण युतीच्या गुणधर्मानुसार स्वप्नेही गूढ असतात व त्यातही विशेषकरुन पाणी, जलाशय हमखास दिसतात. लग्नस्थानी शुक्र असेल तर त्याची दृष्टी सातव्या स्थानावर पडल्याने जोडीदारही दिसायला सुरेख असतो. हे दांपत्य समाजात छाप पाडते. (थोडा पांचटपणा. आधीच माफी मागतो) मंगळ आणि शुक्र यांच्यात नैसर्गिक आकर्षण असते. सुखी संसार, प्रणय आणि चिरंतन उत्कट प्रेमासाठी ते चांगलेच असते. बलवान मंगळाला निर्दोष शुक्राची साथ असली की मग रसिकतेला बहरच येतो. अशी जोडी सकाळी उठणारच मुळी दहानंतर :डोमा:

In reply to by योगप्रभू

टारझन गुरुवार, 12/09/2010 - 11:53
मी ऐकलेल्या माहिती नुसार मंगळ असलेल्या मुली सेक्षुअली डॉमिनेटिंग असतात अ‍ॅग्रेसिव्ह असतात पझेसिव्ह असतात त्यामुळे त्यांना मुलगाही मंगळावरचा लागतो. हे खरे आहे काय ? कॄपया समाधान करावे. बाकी ग्रहतारे एवढ्या करोडो - अरबो मणुष्यांचा डेटाबेस मेंटेन करुन कशा प्रकारे सगळ्यांचा स्वभाव नियंत्रित करतात हे मला आजवर न उकललेले कोडे आहे.

In reply to by टारझन

योगप्रभू गुरुवार, 12/09/2010 - 13:15
खरे तर धागा प्रथमस्थानातील शुक्रासंदर्भात असताना मंगळाच्या फलाबाबत चर्चा वेगळ्या वळणाकडे नेणारी ठरु शकेल. म्हणून लेखकाची प्रथमच माफी मागतो. टारझन, मंगळ असलेली प्रत्येक व्यक्ती सेक्शुअली डॉमिनेटिंग असतेच असे नाही. याबाबतीत एकच एक ढोबळ विचार करुन चालत नाही, तर पत्रिकेतील ग्रहांची स्थाने व अंशात्मक युत्या यांचाही सूक्ष्म विचार करावा लागतो. तरी काही ठोकताळे नमूद करतो. पत्रिकेत मंगळ हा स्वतःच्या मेष व वृश्चिक या राशीत असेल तर तो तेथे बलवान असतो. अशा व्यक्तींची वासना प्रबळ असते आणि ती नि:संशय डॉमिनेटिंग असते. पण मंगळासोबत कोणत्या ग्रहाची युती आहे यावरही लैंगिक वर्तन अवलंबून असते. चंद्र व गुरु असे शुभ ग्रह असतील तर अशी व्यक्ती बेफाम आणि वासनापीडित होत नाही. त्यांच्यावर नैतिक अंकुश राहतो. जोडीदाराबाबत समानतेची भूमिका असते. (यात चंद्रापेक्षा गुरू महत्त्वाची भूमिका बजावतो.) मंगळाबरोबर शुक्र असेल तर सतत प्रणय व उपभोगाचे विचार मनात असतात, पण तिथेच रवीसारखा उग्र ग्रह असेल तर अशा व्यक्ती बलात्काराने सुख मिळवायलाही मागे पुढे पाहात नाहीत. वृश्चिक राशीत चंद्र नीचेचा होत असल्याने तेथे तो मंगळासमवेत असेल तर विषयविचार खालच्या दर्जाचे असतात. बुध हा नपुंसक आणि शनी म्हातारा असल्याने ते मंगळासोबत असतील तर अशी व्यक्ती केवळ बोलण्यातच अश्लील असते. प्रत्यक्ष कृती हातून होत नाही. जाणकार मंगळावरच्या धाग्यात अधिक मार्गदर्शन करतीलच.

In reply to by योगप्रभू

टारझन गुरुवार, 12/09/2010 - 13:35
धन्यवाद योगप्रभु !! भविष्यावर माझा दृढ विश्वास नसला तरी ह्या विषयात कुतुहल फार आहे ;) म्हणुन शंका विचारली होती. तशी शंका ही आमच्या राशीलाच आहे :) समांतर : वृष्चिक राशीत चंद्र मंगळाजवळ असलेले ३-४ जालिय चेहरे डोळ्यांनमोर तरळुन गेले ;)

In reply to by योगप्रभू

गुंडोपंत Fri, 12/10/2010 - 03:30
मस्त विवेचन केलेत. लग्नस्थानी शुक्र असेल तर त्याची दृष्टी सातव्या स्थानावर पडल्याने जोडीदारही दिसायला सुरेख असतो. हे दांपत्य समाजात छाप पाडते. यामध्ये नक्षत्र विचारही व्हावा. अन्यथा असे दिसत नाही.

In reply to by गुंडोपंत

योगप्रभू Fri, 12/10/2010 - 11:10
गुंडोपंतांच्या मुद्याशी सहमत आहे. अधोरेखित विधान हा शुक्रप्रभावाचा एक ढोबळ ठोकताळा आहे. तो प्रत्येक वेळी १०० टक्के सिद्धच होईल असे नाही. ती फळे सूक्ष्मात समजून घेण्यासाठी केवळ नक्षत्रच नव्हे, तर लग्नराशी, ग्रहांच्या दृष्ट्या, अंशात्मक युत्या हेही पाहावे लागते.

In reply to by योगप्रभू

शुचि Sat, 02/09/2013 - 04:24
शुक्र-नेपच्यून युती म्हणजे जणू समुद्रातील दाट धुके. अशी युती पत्रिकेत असेल तर जातकाला स्वप्नसंदेश मिळतात. आगामी घटनांचे पूर्वसंकेत मिळतात. पण युतीच्या गुणधर्मानुसार स्वप्नेही गूढ असतात व त्यातही विशेषकरुन पाणी, जलाशय हमखास दिसतात.
वा! सुरेख योगप्रभू!!! हे अगदी १००% खरे आहे.

कंजूस गुरुवार, 10/03/2013 - 17:43
लग्नी शुक्र व्यक्ति :छांदिष्ट असते आणि व्यवहारी नसते ?इमानी असते .शिवणकाम .बागकाम करेल.देवधर्म कर्मकांडापासून दूर .शिक्षक ,अधिकारी यांच्याशी फटकून तर कलाकारा कारागिरांशी मैत्री .

गुंडोपंत Fri, 10/12/2007 - 12:31
लेख आवडला! शुक्रासारख्या तेजस्वी ग्रहाचे वर्चस्व असलेल्या लोकांबरोबर असणे म्हणजे कला नि आस्वाद यांचे तेज सदैव मिळते असे वाटते. शुक्राचा एकुण आवाका खरंच मोठा आहे पण आपण उत्कृष्ठरित्या बरेचसे भाग यात समावले आहेत असे वाटते. पुढील लेखा साठी उत्सुक आहे. आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

सर्किट Fri, 10/12/2007 - 12:34
शुक्रासारख्या तेजस्वी ग्रहाचे वर्चस्व असलेल्या लोकांबरोबर असणे म्हणजे कला नि आस्वाद यांचे तेज सदैव मिळते असे वाटते. तरीच माझ्या मिसळ्पावावरील सहवासाने तुम्ही तेजःपुंज झाला आहात, गुंडोपंत !! आणि हो, पहिल्या स्थानात शुक्र असल्याने मी मादकही आहे, असे लोक म्हणतात ;-) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

गुंडोपंत Fri, 10/12/2007 - 15:54
तरीच माझ्या मिसळ्पावावरील सहवासाने तुम्ही तेजःपुंज झाला आहात, गुंडोपंत !! म्हणजे तुम्ही शुक्र आहात तर... :)) आणि हो, पहिल्या स्थानात शुक्र असल्याने मी मादकही आहे, असे लोक म्हणतात ;-) नुसता पहिल्या स्थानात शुक्र आहे म्हणून मादक? वर वाचा की शुक्र मादक कधी होतो ते! शिवाय शुक्र बिघडला तर व्यसनीपणा व इतर 'छंदफंदही' देतो हे लक्षात असू देत. आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

सर्किट Fri, 10/12/2007 - 22:26
अगदी बरोबर ! मग आमचा शुक्र बिघडलाच आहे असे दिसते :-) (पण इतका नसावा. कारण अजून 'छंदफंदांची' वेळ आली नाही. आता ह्या वयात येईल असेही वाटत नाही.) पण ह्या शुक्राला ताळ्यावर आणणे अत्यावश्यक आहे. - सर्किट

लेखकाचे मनोगत
''तू ज्योतिषाचा कोर्स कुठं केला?`` असा एक प्रश्न मला हमखास विचारला जातो. पण मी कुठंही कोर्स केला नाही. हे सांगितलं तर त्यांना पटत नाही. या विषयातले ग्रंथ,लेख, व्याख्यानं, चर्चासत्र, अधिवेशन आणि आपली शिकण्याची इच्छा हेच आमचे गुरु. या विषयांत मी जातक, विद्यार्थी, अभ्यासक, समर्थक, ज्योतिषी, चिकित्सक अशा सर्व पातळयांवर अनुभव घेतले. भविष्याविषयी उत्कंठा असणं ही अत्यंत स्वाभाविक आहे. केवळ उत्कंठे साठी ज्योतिषाकडे येणारी माणसे कमी व अडचणीत आहे, संकटात आहे म्हणून मार्गदर्शनासाठी येणारी माणसेच जास्त. मनुष्य अडचणीत असला की चिकित्सा वगैरे असल्या भानगडीत तो पडत नाही. साहजिकच श्रद्धा हाच भाग मग जोपासला जातो. आपल्या धर्मामध्ये चिकित्सेला मोठी परंपरा आहे. फलज्योतिषात विविध मतप्रवाह आहेत. पण तरीही ज्योतिष विषयाला एक गूढ वलय प्राप्त झालेले आहे. तोडगे,यंत्र, मंत्रतंत्र, दैवी उपाय, सिद्धी, उपासना या गोष्टी ज्योतिषापासून वेगळया करता आलेल्या नाहीत. ज्योतिषी आणि जातक यांच नातं हे आपल्याकडे डॉक्टर आणि रुग्णा सारखं आहे. तिथ अपेक्षा असते समीक्षा नसते. ज्योतिषाविषयी विविध क्षेत्रातल्या लोकांची मते अजमावण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. परिवर्तनवादी चळवळीतल्या लोकांना जेव्हा आपला ज्योतिषावर विश्वास आहे का? असा प्रश्न विचारतो तेव्हा तो त्यांना अडचणीचा वाटतो. '' आमचा तसा विश्वास नाही. पण .......`` '' आपला त्यातला काही अभ्यास नाही.`` पण त्या विषयाच्या अंतरंगात डोकवावे असे काही वाटत नाही. ज्योतिष हा विषय सोपा करुन सांगावा असं खूप दिवस मनात होतं. पण कितीही सोपं केलं तरी ते लोकांना अवघडच वाटत राहीलं. मग हा विषय लोकांच्याच मनातल्या प्रश्नांमधून मांडला तर? असं मनात आल्यावर त्या चष्म्यातून उत्तरे शोधू लागलो आणि या पुस्तकाचा जन्म झाला. माझे जेष्ठ स्नेही श्री. माधव रिसबूड यांचेशी वेळोवेळी होणारी अनौपचारीक चर्चा हा तर या पुस्तकाचा पाया आहे. ग्रहांकित मासिकाचे संपादक मा. चंद्रकांतजी शेवाळे उर्फ दादा यांचेशी गप्पा मारताना त्यांनी मर्मावर अचूक बोट ठेवले. ते म्हणाले, '' सर्वसामान्य माणसाला ज्योतिषाकडे जावंस वाटाव अशीच इथली सामाजिक परिस्थिती आहे. ती जेव्हा बदलेल त्या वेळी ज्योतिषाकडे जाणारा वर्ग आपोआप कमी होईल.`` हे पुस्तक चिकित्सकांनी सर्वसामान्य माणसांच्या चष्म्यातून वाचावे, सर्वसामान्य माणसांनी चिकित्सकांच्या चष्म्यातून वाचावे आणि ज्योतिषांनी अंतर्मुख होउन वाचावे असं अपेक्षित आहे. प्रकाश घाटपांडे

abhijit deshpande Fri, 10/12/2007 - 16:44
आपला लेख वाचला. त्यातुन मला पन माझ्या राशि विशयी जानन्याचि इछा आहे. माझि रास व्रुशभ आहे. तर आपन त्याव्इशयी काहि सान्गु शकाल का?

धोंडोपंत Sun, 10/14/2007 - 14:23
प्रतिक्रिया / अभिप्राय दिलेल्या सर्वांचे मनापासून आभार. आपला, (आभारी) धोंडोपंत घाटपांडेसाहेब, आपले मनोगत खूप चांगले आहे, योग्य आहे. मानवी जीवनातील आजचे बिकट आणि जाचक अनुभव माणसाला ज्योतिष विषयाकडे / ज्योतिषाकडे नेतात. रस्त्यात खड्ड्यात पडलेल्या माणसाला चालते करणे हे ज्योतिषाचे काम आहे, त्याला नको ते वाईट सांगून चालत्या माणसाला खड्ड्यात घालणे नव्हे, हे सर्व ज्योतिषांनी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. या दृष्टीने याचा वापर केला तर ज्योतिषाच्या माध्यमातून positive reinforcement and motivation या दोन गोष्टींमुळे माणसाचे जीवन समृद्ध करण्याचा आपल्यापरीने प्रयत्न करणे हे किमान मी तरी माझे ज्योतिषविषयातील कर्तव्य मानतो. चेहरा रौशन हुआ तो क्या हासिल ? दिल हो रौशन तो कोई बात भी है || आपला, (दीप्तिमान) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

गुंडोपंत गुरुवार, 12/09/2010 - 05:07
अचानक हा जुना चांगला लेख हाती लागला. वाचायला मजा आली! अजून असे लेख आणि चर्चा याव्यात!

कवितानागेश गुरुवार, 12/09/2010 - 10:14
या लेखात अतिशय ठोक (म्हणूनच चुकी्ची!)अनुमाने आहेत. या अशा अनुमानांमुळेच ज्योतिषशास्त्राचे नुकसान होते. प्रथम स्थानात शुक्र असूनही लग्नातून हाल होऊ शकतात, किंवा माणसे रडकी/चिडकी असू शकतात. साधारणतः कुठलाही ग्रह आपल्या 'उच्च' राशीत आपले 'चांगले' (म्हणजे उपकारक) गुण प्रकट करतो ( कुणाच्याही दृष्टीत नसताना ). मीन ही गुरुची रास असल्याने तिथे शुक्र 'दन्गा' करत नाहे, उलट आपले अध्यत्मिक रंग दाखवतो. मीनेच्या शुक्राची जी 'लक्षणे' सांगितली अहेत ती वस्तविक, तूळ्/वृषभेच्या बिघडलेल्या शुक्राला लागू पडतात. पण अनेक शतकांपसून अनेक ज्योतिषी या गुंतागुंतीच्या विषयाचा नीट अभ्यास न करता काही 'ठोकताळे' तयार करून या शास्त्राचा जोक बनवत आहेत.

In reply to by कवितानागेश

गुंडोपंत गुरुवार, 12/09/2010 - 10:40
मतांतरे: तुम्ही म्हणता ते खरे आहे. या शिवाय शुक्र केंद्रात असेल तर त्याला केंद्राधिपत्य दोषही लघु पाराशरी सांगते. (जो गुरू ला ही लागू आहे असेही म्हंटले आहे.) श्लोक - केंद्राधिपत्यदोषस्तु बलवान गूरूशुक्रयो: मारकत्वेपिच तयोर्मारकस्थान्संस्थिति: ||१०|| पण त्याच वेळी केंद्राधीपति आणि त्रिकोणाधिपति परस्पर संबंधाने विशेष शुभ फलदायी होतात असेही म्हंटले आहे. (श्लोक ||१४||) ही विधाने एकमेकांचे खंडन करतात. त्यामुळे नक्की काय मानावे यात तफावत ही कायमचीच आहे. तनुस्थानी शुक्र आणि सप्तमात मंगळ यावर अधिक चर्चा करायला आवडेल.

योगप्रभू गुरुवार, 12/09/2010 - 11:34
पत्रिकेत कोणत्याही स्थानी मंगळ-शुक्र युती असेल तरी जातकाला भिन्नलिंगिय जोडीदाराचे प्रबळ आकर्षण असते. जर या दोन्ही ग्रहांवर चंद्र आणि गुरुसारख्या शुभ ग्रहांची दृष्टी असेल किंवा युतीस्थानीच शुभग्रह असेल तर अशा जातकावर भावनिक व नैतिक नियंत्रण राहते. अन्यथा घरातून पळून जाऊन लग्न करण्यापासून ते विवाहबाह्य संबंधांपर्यंत अनेक लक्षणे अनुभवास येतात. एकटा असेल तर शुक्र शुभग्रह आहे. पण त्याच्या संगतीत पापग्रह आले, की त्याचे एक एक रंगढंग दिसायला सुरवात होते. शुक्र हा कला, रसिकत्व, हौसमौज, विलासीपणा, विषयसुख यांचे निदर्शक आहे. प्रसाधने व त्यांचा व्यापार करणार्‍यांवर शुक्राचा अंमल असतो. शुक्रप्रधान व्यक्तीला प्रसाधनांची आवड व सखोल माहिती असतेच, पण त्यातही सुगंधांचे (सेंट) आकर्षण व नियमित वापर करण्याची सवय असते. बिघडलेला शुक्र मद्यपानाचे अतिरिक्त व्यसन, शरीर संबंधांतून निर्माण होणारे रोग यांची देणगी देतो. शिवाय अशा व्यक्ती 'कामातुराणां न भयं, न लज्जा' अशा गटातील असतात. शुक्र हा रुपाने गूढ ग्रह आहे. त्यावर वायूचे धुक्यासम दाट आवरण आहे. शुक्रप्रधान व्यक्तीच्या जीवनातील अनेक गूढ पदर सहजपणे उलगडून येत नाहीत. शुक्राशी नेपच्यूनची युती म्हणजे गूढतेत भर. नेपच्यून (वरुण) हा जलग्रह असून समुद्राचा अधिपती आहे. त्यामुळे शुक्र-नेपच्यून युती म्हणजे जणू समुद्रातील दाट धुके. अशी युती पत्रिकेत असेल तर जातकाला स्वप्नसंदेश मिळतात. आगामी घटनांचे पूर्वसंकेत मिळतात. पण युतीच्या गुणधर्मानुसार स्वप्नेही गूढ असतात व त्यातही विशेषकरुन पाणी, जलाशय हमखास दिसतात. लग्नस्थानी शुक्र असेल तर त्याची दृष्टी सातव्या स्थानावर पडल्याने जोडीदारही दिसायला सुरेख असतो. हे दांपत्य समाजात छाप पाडते. (थोडा पांचटपणा. आधीच माफी मागतो) मंगळ आणि शुक्र यांच्यात नैसर्गिक आकर्षण असते. सुखी संसार, प्रणय आणि चिरंतन उत्कट प्रेमासाठी ते चांगलेच असते. बलवान मंगळाला निर्दोष शुक्राची साथ असली की मग रसिकतेला बहरच येतो. अशी जोडी सकाळी उठणारच मुळी दहानंतर :डोमा:

In reply to by योगप्रभू

टारझन गुरुवार, 12/09/2010 - 11:53
मी ऐकलेल्या माहिती नुसार मंगळ असलेल्या मुली सेक्षुअली डॉमिनेटिंग असतात अ‍ॅग्रेसिव्ह असतात पझेसिव्ह असतात त्यामुळे त्यांना मुलगाही मंगळावरचा लागतो. हे खरे आहे काय ? कॄपया समाधान करावे. बाकी ग्रहतारे एवढ्या करोडो - अरबो मणुष्यांचा डेटाबेस मेंटेन करुन कशा प्रकारे सगळ्यांचा स्वभाव नियंत्रित करतात हे मला आजवर न उकललेले कोडे आहे.

In reply to by टारझन

योगप्रभू गुरुवार, 12/09/2010 - 13:15
खरे तर धागा प्रथमस्थानातील शुक्रासंदर्भात असताना मंगळाच्या फलाबाबत चर्चा वेगळ्या वळणाकडे नेणारी ठरु शकेल. म्हणून लेखकाची प्रथमच माफी मागतो. टारझन, मंगळ असलेली प्रत्येक व्यक्ती सेक्शुअली डॉमिनेटिंग असतेच असे नाही. याबाबतीत एकच एक ढोबळ विचार करुन चालत नाही, तर पत्रिकेतील ग्रहांची स्थाने व अंशात्मक युत्या यांचाही सूक्ष्म विचार करावा लागतो. तरी काही ठोकताळे नमूद करतो. पत्रिकेत मंगळ हा स्वतःच्या मेष व वृश्चिक या राशीत असेल तर तो तेथे बलवान असतो. अशा व्यक्तींची वासना प्रबळ असते आणि ती नि:संशय डॉमिनेटिंग असते. पण मंगळासोबत कोणत्या ग्रहाची युती आहे यावरही लैंगिक वर्तन अवलंबून असते. चंद्र व गुरु असे शुभ ग्रह असतील तर अशी व्यक्ती बेफाम आणि वासनापीडित होत नाही. त्यांच्यावर नैतिक अंकुश राहतो. जोडीदाराबाबत समानतेची भूमिका असते. (यात चंद्रापेक्षा गुरू महत्त्वाची भूमिका बजावतो.) मंगळाबरोबर शुक्र असेल तर सतत प्रणय व उपभोगाचे विचार मनात असतात, पण तिथेच रवीसारखा उग्र ग्रह असेल तर अशा व्यक्ती बलात्काराने सुख मिळवायलाही मागे पुढे पाहात नाहीत. वृश्चिक राशीत चंद्र नीचेचा होत असल्याने तेथे तो मंगळासमवेत असेल तर विषयविचार खालच्या दर्जाचे असतात. बुध हा नपुंसक आणि शनी म्हातारा असल्याने ते मंगळासोबत असतील तर अशी व्यक्ती केवळ बोलण्यातच अश्लील असते. प्रत्यक्ष कृती हातून होत नाही. जाणकार मंगळावरच्या धाग्यात अधिक मार्गदर्शन करतीलच.

In reply to by योगप्रभू

टारझन गुरुवार, 12/09/2010 - 13:35
धन्यवाद योगप्रभु !! भविष्यावर माझा दृढ विश्वास नसला तरी ह्या विषयात कुतुहल फार आहे ;) म्हणुन शंका विचारली होती. तशी शंका ही आमच्या राशीलाच आहे :) समांतर : वृष्चिक राशीत चंद्र मंगळाजवळ असलेले ३-४ जालिय चेहरे डोळ्यांनमोर तरळुन गेले ;)

In reply to by योगप्रभू

गुंडोपंत Fri, 12/10/2010 - 03:30
मस्त विवेचन केलेत. लग्नस्थानी शुक्र असेल तर त्याची दृष्टी सातव्या स्थानावर पडल्याने जोडीदारही दिसायला सुरेख असतो. हे दांपत्य समाजात छाप पाडते. यामध्ये नक्षत्र विचारही व्हावा. अन्यथा असे दिसत नाही.

In reply to by गुंडोपंत

योगप्रभू Fri, 12/10/2010 - 11:10
गुंडोपंतांच्या मुद्याशी सहमत आहे. अधोरेखित विधान हा शुक्रप्रभावाचा एक ढोबळ ठोकताळा आहे. तो प्रत्येक वेळी १०० टक्के सिद्धच होईल असे नाही. ती फळे सूक्ष्मात समजून घेण्यासाठी केवळ नक्षत्रच नव्हे, तर लग्नराशी, ग्रहांच्या दृष्ट्या, अंशात्मक युत्या हेही पाहावे लागते.

In reply to by योगप्रभू

शुचि Sat, 02/09/2013 - 04:24
शुक्र-नेपच्यून युती म्हणजे जणू समुद्रातील दाट धुके. अशी युती पत्रिकेत असेल तर जातकाला स्वप्नसंदेश मिळतात. आगामी घटनांचे पूर्वसंकेत मिळतात. पण युतीच्या गुणधर्मानुसार स्वप्नेही गूढ असतात व त्यातही विशेषकरुन पाणी, जलाशय हमखास दिसतात.
वा! सुरेख योगप्रभू!!! हे अगदी १००% खरे आहे.

कंजूस गुरुवार, 10/03/2013 - 17:43
लग्नी शुक्र व्यक्ति :छांदिष्ट असते आणि व्यवहारी नसते ?इमानी असते .शिवणकाम .बागकाम करेल.देवधर्म कर्मकांडापासून दूर .शिक्षक ,अधिकारी यांच्याशी फटकून तर कलाकारा कारागिरांशी मैत्री .
लेखनविषय:
लेखनप्रकार
लोकहो !! शुक्रासारखा सौंदर्याचा आणि जगतातील तमाम भौतिक सौख्याचा कारक ग्रह जर कुंडलीत प्रथमस्थानात असेल काय फलादेश मिळतील यासंबंधी हा लेख आहे. प्रथमातील शुक्र व्यक्तिला उत्तम सौंदर्य देतो. हे लोक दिसायला फार सुंदर असतात. चेहर्‍यावर आकर्षक असे तेज असते. नेहमी आनंदी, हौशी, हसतमुख, खेळकर अशा प्रकारचे यांचे व्यक्तिमत्व असते. कपड्यांची, दागिन्यांची, फॅशनची आवड असते. ललितकला, गायन, वादन, नृत्य, सिनेमा, नाटके, करमणुकीचे कार्यक्रम ह्या गोष्टी त्यांना फार आवडतात. मुख्य म्हणजे हे लोक या गोष्टींचा उत्तम रसास्वाद घेऊ शकतात. त्यांचे बोलणे गोड आणि लाघवी असते.