मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खोडसाळपंतांची गझल - रुचिपालट! :)

विसोबा खेचर ·

चित्तरंजन भट गुरुवार, 10/18/2007 - 16:42
गझल एकंदर ठीक आहे आणि खोडसाळ आहे. (खोडसाळपंतांना गर्भपाताचे दु:ख का व्हावं ह्याचं मला आश्चर्य वाटतं आहे. खोडसाळ सुईण की सरोगेट मदर? सध्या रिकामटेकडे मन विचार करते आहे.)

आजानुकर्ण गुरुवार, 10/18/2007 - 18:15
'वीजवाटा' तद्न्य तो लावे छडा नाव पोष्ट्या कोण घ्याया लागले ! याचा अर्थ काय आहे कोणी स्पष्ट करेल का? वीजवाटा म्हणजे 'सर्किट' का? - (संभ्रमित) आजानुकर्ण

राजीव अनंत भिडे गुरुवार, 10/18/2007 - 19:58
जाग सरपंचा कधी येईल का ? लोक त्याला वापराया लागले बाकी ठीक आहे, परंतु सरपंचाची काळजी नका करू! तो बिनधास्त आहे आणि होणार्‍या परिणामांना बिनधास्तपणे सामोरं जायची त्याची तयारी आहे किंवा होणार्‍या बर्‍यावाईट परिणामाना फाट्यावर मारण्याची त्याच्यात धमक आहे! खोडसाळा, हीच खाणावळ बरीे परतणारे कुजबुजाया लागले हे मात्र खरं आहे! ज्यांना तिखट, झणझणीत खायची सवय आहे त्यांनीच मिसळपाववर यावं! मुळव्याधीची भिती असलेल्यांनी मिसळपावकडे फिरकूही नये हे उत्तम! त्यापेक्षा जुन्या घरी जाऊन कुजबुजत बसणंच अधिक बरं! ;) राजीव अनंत भिडे, हिंदु कॉलनी, मुंबई.

सुवर्णमयी गुरुवार, 10/18/2007 - 21:48
तात्या, एकच नियम का बरे नाही ? ही गझल जर व्यक्तीगत रोखाची आहे तर का बरे रहावी? एकच एका काठावरून दुसर्‍या काठावर उडी मारली की न्याय बदलतो की काय? मग पोस्टमनने पोस्ट केलेली चिन्मयीची कविता सुद्धा व्यक्तीगत रोखाची होती ना? म्हणून काढली ना? आणि प्रकाशित करायची असेल तर अशी करा-ह्यात व्यक्तीगत रोखाचे शेर काढून टाकले आहेत. या शेराना त्यांचे स्वतःचे अस्तित्व आहे. कैक सारे मिसळ खाया लागले अन्‌ रुचिपालट कराया लागले वाजले स्वातंत्र्यडंके जालभर दो दिसांनी शांत व्हाया लागले बंदुका स्कंधी दुज्याच्या ठेवुनी पारधी पारध कराया लागले जाहली ऐसी तिखट मग मिसळ की वाचता ठसके बसाया लागले Tor वा सायबरकफेच्या आडुनी बाण शत्रुंवर पडाया लागले हाय, एकाची तिथे नावे किती फसवणारेही फसाया लागले ! खोडसाळा, हीच खाणावळ बरीे परतणारे कुजबुजाया लागले पंचायत समितीने यावर विचार करावा..यावर विचार करून काही कारवाई झाली नाही तर या गझलेतले शेर जे काही सांगतात ते खरे आहे असे समजावे लागेल आणि मिसळपाव एक स्वतंत्र संकेतस्थळ म्हणून त्यावर केलेले असे लेखन कितिपत योग्य आहे ते पहा. सोनाली

In reply to by सुवर्णमयी

मिसळपाव पंचायत समिती गुरुवार, 10/18/2007 - 22:11
मिसळपावाच्या ध्येय धोरणांनुसार, मिसळपावावर मर्यादित स्वरुपाच्या व्यक्तिगत रोखाला मनाई नाही. कमरेखालील वार, संकेतस्थळाशी संबंधीत नसलेल्या गोष्टी उकरून काढणे, आणि सदस्यांच्या घरातील नातेवाईकांना विनाकारण ओढून आणणे इ. इ. लेखनाचे संपादन करणे आवश्यक आहे. वरील कवितेत आपणास तशी वाक्ये दिसल्यास कृपया दाखवून देणे. मिसळपाव पंचायत समिती त्यावर कार्यवाही करेल याची खात्री ठेवावी. मिसळपाव पंचायत समिती.

धोंडोपंत गुरुवार, 10/18/2007 - 21:51
वा वा खोडसाळपंत, तुमची ग़ज़ल छान आहे हो. आमचे दोन शब्द. जमत नाही पचविणे ज्यांना तिखट मिसळ खाता ते हगाया लागले पाहता घरकूल सुंदर आमुचे का किडे ते वळवळाया लागले? गुंतवळ शेजारच्या अंगणातले का बरे येथे पडाया लागले? पाहता कर्तृत्व हे पोष्ट्या तुझे खोडसाळाला रडाया लागले वाचता हे काव्य पोष्ट्या बडबडे "पंत का आई *वाया लागले?" आपला, (सडेतोड) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

पाहता कर्तृत्व हे पोष्ट्या तुझे खोडसाळाला रडाया लागले वाचता हे काव्य पोष्ट्या बडबडे "पंत का आई *वाया लागले?" वा धोंडोपंत, खोडसाळ श्री मिलिंद फणसे या मनोगतीय पित्त्याला तुम्ही फारच छान प्रत्त्युत्तर दिले आहे! पण बाकी, ज्ञानेश्वरी लिहून विनायकाला मनोगतावर जेवढी प्रसिद्धी मिळाली नाही तेवढी 'पोस्टमन' हे नांव घेऊन मिसळपाववर एकाच दिवसात मिळाली! मज्जा आहे बुवा विनायका तुझी! ;) आणि त्याबद्दल सर्कीटच्या आयपी पत्त्याच्या शोधकौशल्याचे कौतुक वाटते! पूर्वी 'तात्या' हा काही मनोगतींच्या काव्याचा विषय होता! त्याच्या ब्लॉगवर इथे ही नोंद सापडेल. एवढंच नव्हे, तर आरत्यांचाही विषय होता! मनोगतावरील त्याच्या एका चाहतीने त्याच्यावर चक्क एक आरतीही रचली आहे! आणि मजा म्हणजे या आरतीतदेखील तात्याच्या मिसळप्रेमाचा मजेशीर उल्लेख सापडतो! आता तात्याचं मिसळपाव हे मनोगतावर अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या गझलेचा विषय आहे! मज्जा आहे बुवा तात्याची आणि मिसळपावची, एकंदरीत तात्याचं आणि त्याच्या पहिल्या प्रेमाचं नातं अजून काही संपायला तयार नाही! अवांतर अ) : संपदा साठे हिने तात्यावर जी कविता रचली आहे तिचा मात्र आता मिसळपाववर राग दिसतो आहे! कारण श्री प्रमोद देवांच्या एका लेखात त्यानी साठेच्या अनुदिनीचा पत्ता दिला होता तो त्याच लेखाला आलेल्या तात्याच्या प्रतिसादावरून तिने काढून टाकायला सांगितला आहे. हा आपला माझा अंदाज हो! खरं खोटं देव जाणे, पण त्यामुळे बिचार्‍या प्रमोद देवांची मात्र मधल्या मधे गोची झाली. साठेने तात्याकरवी बिचार्‍या प्रमोद देवांची पंचाईत केली! (सर्व संकेतस्थळांवर कुठे काय चाललंय यावर आमची घारीसारखी नजर असते!) अवांतर ब) : खोडसाळ श्री मिलिंद फणसेंसारख्या बर्‍याच जणांना झणझणीत मिसळ झेपलेली, सहन झालेली, पचलेली दिसत नाही! ;) राजीव अनंत भिडे, हिंदु कॉलनी, मुंबई. आ. पं. स. यांसी, वरील प्रतिसादत मिसळपावच्या धोरणांनुसार मर्यादित स्वरुपाचे वैयक्तिक उल्लेख आहेत. परंतु आपण वर उलेख केल्याप्रमाणे मिसळपावच्या धोरणांनुसार कुणावरही कमरेखाली वार केले नाहीत आणि कुणाच्याही कौटुंबिक गोष्टी वा नातेवाईकांचा उल्लेख केलेला नाही. सबब आमचा हा प्रतिसाद येथे राहावा अशी अपेक्षा आणि विनंती!

In reply to by राजीव अनंत भिडे

विकेड बनी Fri, 10/19/2007 - 03:16
संपदा साठे हिने तात्यावर जी कविता रचली आहे तिचा मात्र आता मिसळपाववर राग दिसतो आहे! कारण श्री प्रमोद देवांच्या एका लेखात त्यानी साठेच्या अनुदिनीचा पत्ता दिला होता तो त्याच लेखाला आलेल्या तात्याच्या प्रतिसादावरून तिने काढून टाकायला सांगितला आहे. या बाईंचे तिथे नाव वेगळेच आहे. पण मुद्दा तो नाही. अनुदिनीही पब्लिक म्हणजे सार्वजनिक असते. ती लोकांनी वाचावी म्हणूनच प्रकाशित केलेली असते. तिचा दुवा एकाने दुसर्‍याला दिला तर या बाई त्या प्रत्येकाला येऊन माझ्या अनुदिनाचा दुवा देऊ नका असे सांगत कशा काय फिरू शकतात? त्याउप्पर मिसळपाव पंचायत समिती त्यांचे म्हणणे ऐकून तो दुवा का काढते? अशा बायांनी अनुदिनी लिहूच नये ते उत्तम म्हणजे हे असे "हसे" होणार नाही.

In reply to by विकेड बनी

कोलबेर Fri, 10/19/2007 - 03:38
>>त्याउप्पर मिसळपाव पंचायत समिती त्यांचे म्हणणे ऐकून तो दुवा का काढते? तेज राव, सदर उल्लेख श्री प्रमोद देव यांनी विनंती केल्यामूळे काढण्यात आला होता.

In reply to by कोलबेर

प्रमोद देव Fri, 10/19/2007 - 08:25
सदर उल्लेख श्री प्रमोद देव यांनी विनंती केल्यामूळे काढण्यात आला होता. मीच तशी विनंती केली होती. संबंधितांची परवानगी न घेता म्हणा अथवा त्यांना कोणतीही कल्पना न देता मी तो दुवा दिला होता. त्यामागला हेतु जरी विशुद्ध असला तरी एखाद्या व्यक्तीने त्याला आक्षेप घेतल्यास तो मान्य करावा अशा सदिच्छेनेच मी तो दुवा इथून काढायला सांगितला होता. मात्र 'संपादना'ची सोय असल्यामुळे मी स्वतःच संपादन करून तो दुवा हटवला. त्यात 'मिपापंस'चा कोणताही हात नाही.

सर्किट गुरुवार, 10/18/2007 - 21:55
गझल आवडली: हाय, एकाची तिथे नावे किती फसवणारेही फसाया लागले ! हा शेर तर विशेष ! - वीजवाटा

चित्तरंजन भट गुरुवार, 10/18/2007 - 16:42
गझल एकंदर ठीक आहे आणि खोडसाळ आहे. (खोडसाळपंतांना गर्भपाताचे दु:ख का व्हावं ह्याचं मला आश्चर्य वाटतं आहे. खोडसाळ सुईण की सरोगेट मदर? सध्या रिकामटेकडे मन विचार करते आहे.)

आजानुकर्ण गुरुवार, 10/18/2007 - 18:15
'वीजवाटा' तद्न्य तो लावे छडा नाव पोष्ट्या कोण घ्याया लागले ! याचा अर्थ काय आहे कोणी स्पष्ट करेल का? वीजवाटा म्हणजे 'सर्किट' का? - (संभ्रमित) आजानुकर्ण

राजीव अनंत भिडे गुरुवार, 10/18/2007 - 19:58
जाग सरपंचा कधी येईल का ? लोक त्याला वापराया लागले बाकी ठीक आहे, परंतु सरपंचाची काळजी नका करू! तो बिनधास्त आहे आणि होणार्‍या परिणामांना बिनधास्तपणे सामोरं जायची त्याची तयारी आहे किंवा होणार्‍या बर्‍यावाईट परिणामाना फाट्यावर मारण्याची त्याच्यात धमक आहे! खोडसाळा, हीच खाणावळ बरीे परतणारे कुजबुजाया लागले हे मात्र खरं आहे! ज्यांना तिखट, झणझणीत खायची सवय आहे त्यांनीच मिसळपाववर यावं! मुळव्याधीची भिती असलेल्यांनी मिसळपावकडे फिरकूही नये हे उत्तम! त्यापेक्षा जुन्या घरी जाऊन कुजबुजत बसणंच अधिक बरं! ;) राजीव अनंत भिडे, हिंदु कॉलनी, मुंबई.

सुवर्णमयी गुरुवार, 10/18/2007 - 21:48
तात्या, एकच नियम का बरे नाही ? ही गझल जर व्यक्तीगत रोखाची आहे तर का बरे रहावी? एकच एका काठावरून दुसर्‍या काठावर उडी मारली की न्याय बदलतो की काय? मग पोस्टमनने पोस्ट केलेली चिन्मयीची कविता सुद्धा व्यक्तीगत रोखाची होती ना? म्हणून काढली ना? आणि प्रकाशित करायची असेल तर अशी करा-ह्यात व्यक्तीगत रोखाचे शेर काढून टाकले आहेत. या शेराना त्यांचे स्वतःचे अस्तित्व आहे. कैक सारे मिसळ खाया लागले अन्‌ रुचिपालट कराया लागले वाजले स्वातंत्र्यडंके जालभर दो दिसांनी शांत व्हाया लागले बंदुका स्कंधी दुज्याच्या ठेवुनी पारधी पारध कराया लागले जाहली ऐसी तिखट मग मिसळ की वाचता ठसके बसाया लागले Tor वा सायबरकफेच्या आडुनी बाण शत्रुंवर पडाया लागले हाय, एकाची तिथे नावे किती फसवणारेही फसाया लागले ! खोडसाळा, हीच खाणावळ बरीे परतणारे कुजबुजाया लागले पंचायत समितीने यावर विचार करावा..यावर विचार करून काही कारवाई झाली नाही तर या गझलेतले शेर जे काही सांगतात ते खरे आहे असे समजावे लागेल आणि मिसळपाव एक स्वतंत्र संकेतस्थळ म्हणून त्यावर केलेले असे लेखन कितिपत योग्य आहे ते पहा. सोनाली

In reply to by सुवर्णमयी

मिसळपाव पंचायत समिती गुरुवार, 10/18/2007 - 22:11
मिसळपावाच्या ध्येय धोरणांनुसार, मिसळपावावर मर्यादित स्वरुपाच्या व्यक्तिगत रोखाला मनाई नाही. कमरेखालील वार, संकेतस्थळाशी संबंधीत नसलेल्या गोष्टी उकरून काढणे, आणि सदस्यांच्या घरातील नातेवाईकांना विनाकारण ओढून आणणे इ. इ. लेखनाचे संपादन करणे आवश्यक आहे. वरील कवितेत आपणास तशी वाक्ये दिसल्यास कृपया दाखवून देणे. मिसळपाव पंचायत समिती त्यावर कार्यवाही करेल याची खात्री ठेवावी. मिसळपाव पंचायत समिती.

धोंडोपंत गुरुवार, 10/18/2007 - 21:51
वा वा खोडसाळपंत, तुमची ग़ज़ल छान आहे हो. आमचे दोन शब्द. जमत नाही पचविणे ज्यांना तिखट मिसळ खाता ते हगाया लागले पाहता घरकूल सुंदर आमुचे का किडे ते वळवळाया लागले? गुंतवळ शेजारच्या अंगणातले का बरे येथे पडाया लागले? पाहता कर्तृत्व हे पोष्ट्या तुझे खोडसाळाला रडाया लागले वाचता हे काव्य पोष्ट्या बडबडे "पंत का आई *वाया लागले?" आपला, (सडेतोड) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

पाहता कर्तृत्व हे पोष्ट्या तुझे खोडसाळाला रडाया लागले वाचता हे काव्य पोष्ट्या बडबडे "पंत का आई *वाया लागले?" वा धोंडोपंत, खोडसाळ श्री मिलिंद फणसे या मनोगतीय पित्त्याला तुम्ही फारच छान प्रत्त्युत्तर दिले आहे! पण बाकी, ज्ञानेश्वरी लिहून विनायकाला मनोगतावर जेवढी प्रसिद्धी मिळाली नाही तेवढी 'पोस्टमन' हे नांव घेऊन मिसळपाववर एकाच दिवसात मिळाली! मज्जा आहे बुवा विनायका तुझी! ;) आणि त्याबद्दल सर्कीटच्या आयपी पत्त्याच्या शोधकौशल्याचे कौतुक वाटते! पूर्वी 'तात्या' हा काही मनोगतींच्या काव्याचा विषय होता! त्याच्या ब्लॉगवर इथे ही नोंद सापडेल. एवढंच नव्हे, तर आरत्यांचाही विषय होता! मनोगतावरील त्याच्या एका चाहतीने त्याच्यावर चक्क एक आरतीही रचली आहे! आणि मजा म्हणजे या आरतीतदेखील तात्याच्या मिसळप्रेमाचा मजेशीर उल्लेख सापडतो! आता तात्याचं मिसळपाव हे मनोगतावर अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या गझलेचा विषय आहे! मज्जा आहे बुवा तात्याची आणि मिसळपावची, एकंदरीत तात्याचं आणि त्याच्या पहिल्या प्रेमाचं नातं अजून काही संपायला तयार नाही! अवांतर अ) : संपदा साठे हिने तात्यावर जी कविता रचली आहे तिचा मात्र आता मिसळपाववर राग दिसतो आहे! कारण श्री प्रमोद देवांच्या एका लेखात त्यानी साठेच्या अनुदिनीचा पत्ता दिला होता तो त्याच लेखाला आलेल्या तात्याच्या प्रतिसादावरून तिने काढून टाकायला सांगितला आहे. हा आपला माझा अंदाज हो! खरं खोटं देव जाणे, पण त्यामुळे बिचार्‍या प्रमोद देवांची मात्र मधल्या मधे गोची झाली. साठेने तात्याकरवी बिचार्‍या प्रमोद देवांची पंचाईत केली! (सर्व संकेतस्थळांवर कुठे काय चाललंय यावर आमची घारीसारखी नजर असते!) अवांतर ब) : खोडसाळ श्री मिलिंद फणसेंसारख्या बर्‍याच जणांना झणझणीत मिसळ झेपलेली, सहन झालेली, पचलेली दिसत नाही! ;) राजीव अनंत भिडे, हिंदु कॉलनी, मुंबई. आ. पं. स. यांसी, वरील प्रतिसादत मिसळपावच्या धोरणांनुसार मर्यादित स्वरुपाचे वैयक्तिक उल्लेख आहेत. परंतु आपण वर उलेख केल्याप्रमाणे मिसळपावच्या धोरणांनुसार कुणावरही कमरेखाली वार केले नाहीत आणि कुणाच्याही कौटुंबिक गोष्टी वा नातेवाईकांचा उल्लेख केलेला नाही. सबब आमचा हा प्रतिसाद येथे राहावा अशी अपेक्षा आणि विनंती!

In reply to by राजीव अनंत भिडे

विकेड बनी Fri, 10/19/2007 - 03:16
संपदा साठे हिने तात्यावर जी कविता रचली आहे तिचा मात्र आता मिसळपाववर राग दिसतो आहे! कारण श्री प्रमोद देवांच्या एका लेखात त्यानी साठेच्या अनुदिनीचा पत्ता दिला होता तो त्याच लेखाला आलेल्या तात्याच्या प्रतिसादावरून तिने काढून टाकायला सांगितला आहे. या बाईंचे तिथे नाव वेगळेच आहे. पण मुद्दा तो नाही. अनुदिनीही पब्लिक म्हणजे सार्वजनिक असते. ती लोकांनी वाचावी म्हणूनच प्रकाशित केलेली असते. तिचा दुवा एकाने दुसर्‍याला दिला तर या बाई त्या प्रत्येकाला येऊन माझ्या अनुदिनाचा दुवा देऊ नका असे सांगत कशा काय फिरू शकतात? त्याउप्पर मिसळपाव पंचायत समिती त्यांचे म्हणणे ऐकून तो दुवा का काढते? अशा बायांनी अनुदिनी लिहूच नये ते उत्तम म्हणजे हे असे "हसे" होणार नाही.

In reply to by विकेड बनी

कोलबेर Fri, 10/19/2007 - 03:38
>>त्याउप्पर मिसळपाव पंचायत समिती त्यांचे म्हणणे ऐकून तो दुवा का काढते? तेज राव, सदर उल्लेख श्री प्रमोद देव यांनी विनंती केल्यामूळे काढण्यात आला होता.

In reply to by कोलबेर

प्रमोद देव Fri, 10/19/2007 - 08:25
सदर उल्लेख श्री प्रमोद देव यांनी विनंती केल्यामूळे काढण्यात आला होता. मीच तशी विनंती केली होती. संबंधितांची परवानगी न घेता म्हणा अथवा त्यांना कोणतीही कल्पना न देता मी तो दुवा दिला होता. त्यामागला हेतु जरी विशुद्ध असला तरी एखाद्या व्यक्तीने त्याला आक्षेप घेतल्यास तो मान्य करावा अशा सदिच्छेनेच मी तो दुवा इथून काढायला सांगितला होता. मात्र 'संपादना'ची सोय असल्यामुळे मी स्वतःच संपादन करून तो दुवा हटवला. त्यात 'मिपापंस'चा कोणताही हात नाही.

सर्किट गुरुवार, 10/18/2007 - 21:55
गझल आवडली: हाय, एकाची तिथे नावे किती फसवणारेही फसाया लागले ! हा शेर तर विशेष ! - वीजवाटा
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आमचे मनोगतीय मित्र श्री खोडसाळपंत यांनी अलिकडेच एक सुरेख गझल लिहिली आहे. गझल फारच छान आहे. आम्ही खोडसाळरावांचे प्रथमपासूनच फ्यान आहोत.

पुण्यातील जागांचे भाव

व्यंकट ·

जुना अभिजित गुरुवार, 10/18/2007 - 10:56
आय्.टी. वाले सोडले तर इतरांच्या कुवतीच्या पलीकडे सध्या जागा घेणे झाले आहे. आय.टी. वाले सेकंड होम घेत आहेत तर इतरांस घरभाडेही परवडेनासे आहेत. भाव वाढलेले आहेत हे बरोबर आहे पण वरील दोन वाक्ये आय टी वाल्यांबद्दल समाजात असलेला गैरसमज दर्शवतात. मित्रांनो तो जमाना गेला जेव्हा फक्त आयटीवाल्यांना धडाधड पगार आणि अमेरिकेत वगैरे जायच्या संधी होत्या. १९९८-२००३ पर्यंतचा तो मौसम होता. आयटीचा सुगीचा काळ होता. आता ऑनसाईट कमी झालेल्या आहेत. कंपन्या अधिकधिक बंधने आणत आहेत त्यामुळे पटापट कंपन्या बदलणे जाचक होत आहे. पगारवाढ नियंत्रित केली जात आहे. आतातर रुपयाच्या वाढला आहे आणि आयटी कंपन्या ऍलर्ट वर आहेत. दुर्दैवाने एकदा वर गेलेले भाव सहसा कमी होत नाहीत. १ बीएचके साठी ६-७ हजार रुपये देणे कोणाही नोकरीकर्त्यास परवडणारे नाही. आणखी एक अवांतर: पगार आता इतर कंपन्यांतही चांगले मिळतात. बर्‍याच कँपस मध्ये सर्वात जास्त पॅकेज मॅनुफॅक्चरिंग किंवा बँकींग क्षेत्रातील कंपन्या देतात. आयटी कंपन्यांत नोकरभरतीसुद्धा कमी होतेय. सहसा दर टाईम्स ऍक्सेंट्ला असणारी इंन्फोसिसची जाहीरात आता गेल्या २-३ महीन्यात कुठे आहे. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

मनिष गुरुवार, 10/18/2007 - 11:33
बिल्डर लोकांच्या हावेमुळे भाव वाढतात आहे, आणि आता आय.टी. वाल्यांनाही घरे परवडत नाही.

देवदत्त गुरुवार, 10/18/2007 - 19:03
अभिजीत आणि मनिष ह्यांच्याशी सहमत. आय टी च्या सुगीच्या काळात पगार जास्त होते आणि त्या लोकांनी मागितलेला भाव देऊन (बहुधा घासाघीस न करता) घरे घेतली. त्यामुळे बिल्डर आणि इस्टेट एजंट ह्यांची हाव वाढली. आणि आता त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. पण फक्त हेच एक कारण नसावे. फक्त आय टी च नव्हे तर इतर लोकांच्या राहणीमानातही फरक पडत चालला आहे. ते ही एक कारण आहे.

पुरणपोळी गुरुवार, 10/18/2007 - 19:47
डिस्क्लेमरः कमकुवत ह्रुदय आणि डोकेवाल्यांनी वाचू नये आयटि वाले...(त्यातूनहि पुण्यातले) भाजी घेताना वाटेल त्या भावात भाजी घेणे.. रिक्शात मागतील तेवढे भाडे देणे, वस्तुची किंमत काय आपण देतोय काय ... हिच गोष्ट जागेच्या बाबतीत..आपला पगार केवळ चलन फरका मुळे आहे हे समजण्याची कुवत नसल्या मुळे ... पैशाचा प्रचंड माज ( आणि बरयाच दा नसलेल्या कर्तुत्त्वाचा), बाकिच्यांना तुछ्च समजण्याची प्रव्रूत्ती ( अमेरिकेत जावून आल्यावर जास्तीच...) ""भाव वाढलेले आहेत हे बरोबर आहे पण वरील दोन वाक्ये आय टी वाल्यांबद्दल समाजात असलेला गैरसमज दर्शवतात. मित्रांनो तो जमाना गेला जेव्हा फक्त आयटीवाल्यांना धडाधड पगार आणि अमेरिकेत वगैरे जायच्या संधी होत्या. १९९८-२००३ पर्यंतचा तो मौसम होता"" हो पण तो परयन्त काय ..पगार मिळालाच ना अव्वा च्या सवा...आणि वाढ्लेला पगार कमी तर नाहि न होत आहे?? आणि तेव्हा घेतलिच ना घर वाटेल तो भाव देवून? ""आय टी च्या सुगीच्या काळात पगार जास्त होते "" आता कमी झाले वाटत? अरेरे वाईट झाल हं.. आय टी म्हंजे देशाचे ईजिन्..मग जे लोक ते ईंजिन ओढतात त्यांचि हि अवस्था? पुढचि हजार वर्ष आय टि कंपन्या आणि त्यांचे एकमेवद्वितिय कर्मचारि ह्यांना १००% करमाफि दिलीच पहिजे..

In reply to by पुरणपोळी

जुना अभिजित Fri, 10/19/2007 - 09:43
आयटि वाले...(त्यातूनहि पुण्यातले) सगळीकडे हाच प्रॉब्लेम आहे. हैदराबाद आणि चेन्नै मध्ये प्रत्यक्ष बघितले आहे. बंगळूरवाले तर आहेतच बिघडलेले. भाजी घेताना वाटेल त्या भावात भाजी घेणे.. रिक्शात मागतील तेवढे भाडे देणे, वस्तुची किंमत काय आपण देतोय काय ... हिच गोष्ट जागेच्या बाबतीत..आपला पगार केवळ चलन फरका मुळे आहे हे समजण्याची कुवत नसल्या मुळे . हे सगळ्या प्रश्नाचे मूळ आहे. ५ दिवस कमवायच आणि दोन दिवस उडवायचा ही वृत्ती वाईट. कमी वयात जास्त पैसा मिळाल्यामुळे सुद्धा असं होतंय.. हो पण तो परयन्त काय ..पगार मिळालाच ना अव्वा च्या सवा...आणि वाढ्लेला पगार कमी तर नाहि न होत आहे?? आणि तेव्हा घेतलिच ना घर वाटेल तो भाव देवून? हे बरोबर आहे हो तंतोतंत पण २००३ नंतर नोकरीला लागलेल्या आम्हा आयटीवाल्यांच काय? आयटीवाल्यांना वेगळं पाडून शिव्या घालायचे दिवस गेले. मला म्हणायचं एवढंच आहे की आता बर्‍यापैकी सगळे एकाच पातळीवर येत आहेत. आणि सगळे भाजी घेताना वाटेल त्या भावात भाजी घेणे.. रिक्शात मागतील तेवढे भाडे देणे अशा गोष्टी करतात. उधळपट्टी काय फक्त आयटीवाल्यांनी करायची काय? उलट आयटीवालेच आता सावध होत आहेत. आता कमी झाले वाटत? अरेरे वाईट झाल हं.. पगार कमी झाले नाहीत पण पगारवाढीचा दर कमी झाला आहे. कंपन्या बदलून जे लोक पगारवाढीच्या स्वरूपात फायदा उचलायचे त्यांना पद्धतशीर पुढची इंक्रिमेंट उशिरा किंवा कमी दिली जाते. शनिवार-रविवार कामावर यावे लागते. :-( ट्रेकिंग प्लॅन फिसकटतात. भारतातील आय.टी. उद्योगाला बांग्लादेश, आप्फ्रिका, चीन सारख्या कमी खर्चात सेवा पुरविणार्‍या देशांकडून टक्कर मिळत आहे. रात्र वैर्‍याची आहे. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 10/18/2007 - 20:12
कॉम्प्लेक्स नावाच्या वसाहतीत राहणारे ईडियन विरुद्ध भारत हा लढा आता होत राहणार. स्वतःला कॉम्प्लेक्स मध्य आलेले लोकांचा दशांगुळे वरती रथ जातो.हे अगोदर सदाशिव, नारायण शनिवारात राहणारे मध्यमवर्गीय होते, मुले आयटी त आले आणी चित्र बदलल. बाटलेले लोकच अधिक कट्टर असतात. हे झालय अतिसमृद्धि मुळे. भारतीय कॅन्व्हासवर अमेरिकेचे चित्र हे लोक ऍम्बॉस करतात. यातून विषमता वाढत जाणार. "ब्रेड मिळत नाही तर हे लोक केके का खात नाहीत? " याकडे वाटचाल झाली तर गुन्हेगारी ची वाढ बेसुमार होणार. मध्यमवर्गीयांना आता घर आवाक्याच्या बाहेर आहे. इंडिया विरुद्ध भारत हा लढा हेच भारताचे भवितव्य आणि यातूनच भारताचा विकास हेच आमचे भाकित. अवांतर- माझी बायको रिअल इस्टेट कन्स्लटंन्सी, डॉक्युमेंटेशन, केअर टेकिंग करत असल्याने भावाचे अंतरंग तिला चांगलेच माहित आहे. तरी आत्ताचा बूम आश्चर्यच्कित करणारा होता. आता तो थोडा खाली येईल. प्रकाश घाटपांडे

तात्या विंचू Fri, 10/19/2007 - 12:13
होय पुण्यात जागान्चे भाव खुपच वाढलेले आहेत. सध्या ज्या किम्तित पुण्यात २-बीऍचके येतो त्या किम्तित आमच्या कोल्हापुरात भारिपैकि बन्गला बान्धुन होइल.... (जागान्चे भाव कमी व्हायची वाट बघणारा) अनुप

लबाड बोका Tue, 10/23/2007 - 17:29
मित्रांनो काही काळजी करु नका थोड्याच दिवसांत सर्व महागाइ व जागांचे अवास्तच भाव खाली येतील डोलरच्या फरका मुळे उदयास आलेल्या आय टी कंपन्या व बीपीओ कंपन्या हळुहळु गाशा गुंडाळतील बिनडोक माणसांना मिळणारा भरमसाट पगार हा भुतकाळ होइल हि बातमी वाचा Link खरोखर डोक्याचे कां करणारे नक्कीच टिकतील पण कर स्केनए कर टाइप अन मिळव ४०००० हा भुतकाळ

In reply to by लबाड बोका

जुना अभिजित Tue, 10/23/2007 - 17:58
वर व्यक्त केलेली शक्यता नाकारता येत नाही. फक्त बिनडोक माणसांना मिळणारा भरमसाट पगार असं म्हणण्या ऐवजी बिनडोक कामासाठी मिळणारा भरमसाठ पगार असं म्हटलं तर अधिक संयुक्तिक होईल. अर्थात आयटीवाले कंपनीत किती आणि काय काम करतात हे त्यांनाच माहित असतं. बाहेरच्यांना एकतर खूप काम करतात असं वाटतं किंवा नुसता टाईमपास. पण आयटी साठी नव्हे संपूर्णे निर्यातक्षम उद्योगांसाठी रुपयाचे पुन्हा एकदा अवमूल्यन होण्याची शक्यता प्रत्यक्षात येऊ शकते. अभिजित

In reply to by जुना अभिजित

लबाड बोका Wed, 10/24/2007 - 19:37
फक्त बिनडोक माणसांना मिळणारा भरमसाट पगार असं म्हणण्या ऐवजी बिनडोक कामासाठी मिळणारा भरमसाठ पगार असं म्हटलं तर अधिक संयुक्तिक होईल. मित्रा मी आधी डोके असलेल्यांना बिनडोक कामांचा खुप पगार असे लिहिले होते पण नंतर विचार केला ज्यांना लक्षात येत नाहि की आपल्याला मिळणारा पगार आपल्या अकलेला नाही तर चलन फरका मुळे आहे आपण दुय्यम कामे करीत आहोत जे खुप माजले आहेत ज्यांचा भारताशी संबंध तुटला आहे त्यांना डोके आहे असे म्हणण्यास माझे मन तयार झाले नाही म्हणुन मी बिनडोक माणसांना मिळणारा भरमसाट पगार असे म्हटले कुणास राग आला असेल तर माफ करा पण परिस्थिती अशीच आहे बोका

In reply to by लबाड बोका

जुना अभिजित गुरुवार, 10/25/2007 - 08:30
ज्यांना लक्षात येत नाहि की आपल्याला मिळणारा पगार आपल्या अकलेला नाही तर चलन फरका मुळे आहे आपण दुय्यम कामे करीत आहोत जे खुप माजले आहेत हे असेल तर बिन्डोक बरोबर आहे. भारताशी संबंध वगैरे हा वेगळा विषय होऊ शकतो. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by लबाड बोका

सागर Tue, 10/23/2007 - 18:02
बिनडोक माणसांना मिळणारा भरमसाट पगार हा भुतकाळ होइल बोकोबा, का आम्च्या प्वाटावर लबाडपणे पाय देताय? आहो डॉलरचा भाव कमी होवो आणि आप्ल्या भारताची अर्थव्यवस्था मजबूत होवो ही आमची पन इच्चा हाय. पन आय.टी. कंपन्या बंद पडल्या वा स्थलांतरीत झाल्या तर आपल्या देशाचे उत्पन्न कमी नाय का होणार? आय.टी. सेक्टर देशाला जेवढा पैसा देतं तेव्हढा कोणते सेक्टर देतं? आय.टी. बंद पडले तर त्यांच्यावर अवलंबून असलेले रोजगारपण संपुष्टात येतील की राव जसे ट्रान्स्पोर्टवाले (सारखे जॉब बदलणार्‍यांमुळे त्यांचा घरे शिफ्टींगचा धंदा झोकात चालू आहे), कूल कॅब (सायेब लोकांना यांच्या गाडीशिवाय घरी जाता येत नाय), केटरर्स (कॅन्टीन मधे स्टाफला हेच अन्न पुरवतात कि हो), साफ-सफाईवाले (रोजची कमाई हाय आन् पैका पन बक्कळ मिळतो), पेंटींगवाले (आयटी कंपनी नवीच दिसली पायजे हा हट्ट असतो ना सगळ्या कंपन्यांचा), तसेच फर्निचरवाले, संगणकविक्रेत...पाणी विक्रेते...इ...इ... अजून नाय आठवत लय मोट्ठा फटका बसेल की हो देशाला. पैसाच नसला तर सामान्य लोक गुंतवणूक कशी करतील? बाकी आमचे इन्कम वाढून जागांचे भाव खाली उतरत असतील तर लय आनंद होईल (पुण्यातील जागांचे भाव उतरण्याची वाट पाहणारा ...तुमच्यापैकीच एक) सागर

In reply to by सागर

तो Sat, 11/03/2007 - 16:37
आय.टी. सेक्टर देशाला जेवढा पैसा देतं तेव्हढा कोणते सेक्टर देतं ???? देशाला पैसे देणे म्हणजे? आय.टी. जीडीपी त हिस्सा किती आहे. आय टीची वार्षिक उलाढाल किती आहे? अवांतर : रिलायन्स अलिकडेच मध्यप्रदेशात ५०,००० कोटीचा उर्जा प्रकल्प सुरू करायच्या बेतात आहे म्हणे. अति अवांतरः आय. टी. चे लोक किती खातात (केटरर्स) व किती कचरा करतात (सफाईवाले) हे जाणून घेण्याची व तुलना भारतीय रेल्वेशी करण्याची (त्यांचे ही काही १० लाख वगैरे कर्मचारी आहेत म्हणे.) उत्सुकता आपल्या प्रतिसादाने चाळवत होती. मोह टाळला. (उत्तरे - हिस्सा - सुमारे ५.४%, उलाढाल सुमारे/आदमासे/अनुमानित ४८ बिलियन डॉलर्स (आदमासे २ लाख कोटी) , सुमारे (बोक्याने सुमार वाचू नये!) १६ लाख कर्मचारी, उत्पादकता १३ लाख प्रति कर्मचारी प्रति वर्ष (मात्र?) स्त्रोत: हा)

१. आय्.टी. वाले सोडले तर इतरांच्या कुवतीच्या पलीकडे सध्या जागा घेणे झाले आहे. --> आय. टी. सोडूनहि , आपली आर्थिक स्थिती सुधारण्याचे अनेक मार्ग आहेत. कुटुंबातील स्त्री , पुरुष (अर्थात जे सक्षम आहेत ते! व्रुद्ध आणि मुले नव्हे!) सर्वांनी आपल्या शिक्षणाप्रमाणे, अथवा आवडिप्रमाणे व्यवसाय मार्गदर्शन घेऊन; व्यवसाय , नोकरी केल्यास; एका आय्.टी. वाल्याच्या कुटुंबापेक्षाहि, आपली आर्थिक परिस्थिति सुबक बनवता येइल. अर्थात ईथे, आमच्या घरच्या बायकांनी काम केलेले आम्हाला चालत नाही (बायकांच्या पॅशाचं आम्हि खात नाहि) अशी व्रुत्ती असेल, अथवा ठरलेल्या मार्गांना सोडण्याची भिती वाटत असेल तर हे शक्य नाही. आय. टी . म्हणा किंवा ईतर कुठल्याही क्षेत्रात म्हणा, चढ - उतार होण्याची अनेक कारणे असतात (असतील), त्याची ऊहापोह इथे नको करायला! पण जे कोणते क्षेत्र सध्या जोरावर आहे, त्याचा अभ्यास करुन, त्यास पूरक क्षेत्रांचाहि विचार करून, आपापली प्रगती करुन घेता आली पाहिजे! (आता बिल्डर - कंस्ट्रक्टर लोकांनी अशाच प्रकारे आपली प्रगती साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे, तर त्यांना का बरे दोष द्यावा?) २. दर वाढण्यामागची, मी विचार केलेली कारणे ... सुरक्षितता :- अपहरण , एकट्या राहणार्या व्रुद्धांवरचे हल्ले अशा बातम्या पूण्यात वाढू लगल्य आहेत. त्यामुळे सोसायटीत पूरेसा सेक्युरिटी स्टाफ ठेवणे गरजेचे बनले आहे. गरजेच्या सोयी सुविधा : - अखंडित पाणी पुरवठा, जनरेटर, स्वच्छता, पार्किंगसाठी जागा. गरजेच्या नसलेल्या सुविधा : - स्विमिंग टँक, जीम वगैरे... आता ह्यात, आपल्याला काय हव, काय नको याचा विचार केला तर, तसेच तुलनात्मक दरही भेटतील. (असं माझंतरी निरीक्षण आहे. तसं नसताचं, जर दर जास्त असतील तर, अन्याय आहे ! ...... पण कंस्ट्रक्शन व्यवसायातही स्पर्धा आहेच ! त्याचा फायदा करुन घेण्यासाठि योग्य चर्चा व अभ्यास हवा.) ३. आता, मीपण आय. टी. मधेचं जॉब करतो........ माझ्या बर्याच मित्रांनी लवकर फ्लॅट कसा घेतला?...... तर, आय. टी. मधेच काम करणार्या मुलीशी लग्न केलं, आणि दोघे मिळुन फ्लॅटचे हफ्ते लवकरात लवकर फेडायचं बघतात. हा मार्गही आहे ;) पण इथेही पहीली गोष्ट, अशी मुलगी पटवता येण, आणि दुसरी म्हणजे, तीची करीअर मधे भरारी मार्ण्याची स्वप्नं समजावून घेणं गरजेचं आहे. नाहीतर, 'तेल गेल तूप गेल, हाती राहीलं धोपाटणं! ' अशी परीस्थिती व्ह्यायची! असो, चूक भूल द्यावी, घ्यावी! मला जे वाटलं ते स्पष्टपणे मांडलं! अवांतर : ३ र्या मुद्द्यातली दुसरी गोष्ट करण्यास, माझी तयारी आहे, पण पहिली करायला अजून जमले नाही! ;) प्रयत्न नाही सोडणार ! ;) (पूण्यात लवकरच फ्लॅट घेण्याची इच्छा असलेला) यशोदेचा घनश्याम!

प्राजु गुरुवार, 11/01/2007 - 19:01
घनश्याम ने जी कारणे दिली आहेत.. ती योग्य आहेत. पुण्यातील जागांचे भाव वाढण्याला आय्.टी. वालेच फक्त जबाबदार आहेत.. हा एक मोठ्ठा गैरसमज आहे. काहीही कारण नसताना आय्.टी. वाल्यांच्या डोक्यावर खापर फोडणे बरोबर नाही. - प्राजु.

In reply to by प्राजु

लबाड बोका गुरुवार, 11/01/2007 - 19:15
काहीही कारण नसताना आय्.टी. वाल्यांच्या डोक्यावर खापर फोडणे बरोबर नाही. बरोबर आहे तुमचे म्हणणे पण...... आय टी वाले मुर्खाप्रमाणे पैसे उधळतात त्याचा त्रास सर्वसामान्य लोकांना होतो जसे १० रुपयाच्या ठिकाणि भाजिला १५ रुपये मोजले की यांचा इगो सुखावतो पण सामान्य माणसाला उगाचच जास्त पैसे द्यावे लागतात १० रुपयाच्या ठिकाणि रिक्षाला १५ रुपये मोजले की यांचा इगो सुखावतो पण सामान्य माणसाला उगाचच जास्त पैसे द्यावे लागतात १००० रुपये स्केवर फुटाला १७००-१८०० रुपये मोजले की यांचा इगो सुखावतो पण सामान्य माणसाला उगाचच जास्त पैसे द्यावे लागतात मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे बिनडोक माणसांनी भरलेले आय ठी त्यातल्या त्याथ पूण्याचे आय टी बावचळलेले आहे देव त्यांचे रक्षण करो कारण डोलर ३५ च्या खाली आला की रस्त्यावर झूंडी दिसतील काम द्या काम म्हणत फिरणा-यांच्या..... (१ डोलर = १रुपया समर्थक) बोका

In reply to by लबाड बोका

ध्रुव Fri, 11/02/2007 - 12:05
एक साप विषारी निघाला की माणसाला (बोक्याला असेही चालेल ;-)) दोरीचीही भिती वाटायला लागते. इतका राग?? मला एक कळत नाही किती आय टी वाल्यांबरोबर तुम्ही भजी खाल्ली, किती लोकांबरोबर तुम्ही रिक्शा केली (मिटरने पैसे न देता). उगाच आपला विषय वाढवायला काहीतरी बोलत राहायचे. नुसते आयटी नाही तर Engineering सेक्टर मध्येही सद्ध्या भरमसाट पगार मिळत आहेत. धरा त्यांची मानगुट घ्या त्यांचे चावे. शेअर मार्केट वर आहे. पकडा त्या लोकांना फोडून काढा. अहो किती दिवस असे करत बसणार,जागे व्हा!! या गोष्टीला फक्त आयटी जबाबदार आहे असे नाही. परीस्थीती बदलण्यास काहितरी करा आणि मग साहाय्य मिळाले नाही तर ओरडा. असो, मला एक सांगा, की आयटी बद्दल तुम्हाला इतका राग आहे तर http://www.misalpav.com/node/242 हा प्रपंच का? इतरांना कशाला विचारता, बिनडोक काम आहे हे,शोधा स्वत:ची कल्पना करा तयार संकेतस्थळ, पैसे मिळ्यालावर बघू तुम्ही काय म्हणताय. अवांतरः मागच्या एका प्रतिसादात कोल्ह्याला द्रा़क्षे आंबट ही गोष्ट आठवत नव्हती ती आता आठवायला लागली आहे थोडी थोडी! ध्रुव सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva

In reply to by ध्रुव

देवदत्त Fri, 11/02/2007 - 15:54
अहो किती दिवस असे करत बसणार,जागे व्हा!! या गोष्टीला फक्त आयटी जबाबदार आहे असे नाही. परीस्थीती बदलण्यास काहितरी करा आणि मग साहाय्य मिळाले नाही तर ओरडा. सहमत.. फक्त १२ लाख लोकांमुळे देशाला आर्थिक सहायता मिळत नाही , बाकिचे अंदाजे १०० कोटी लोकांमुळेही मिळते ना? मग फक्त त्या लोकांनी परिस्थिती बिघडविली असे कसे म्हणता येईल? हो आपल्या देशात काही मोजके राजकारणी लोक ते करू शकतात. पण त्यांनाही बाकी लोकांचे सहाय्य मिळतेच ना? क्रिकेटचे फक्त १५ खेळाडू देशात अराजक माजवण्याकरता लोकांना चिथवू शकतात. मग हे तर १२ लाख लोक आहेत. पण त्यातही सर्वांचा सहभाग असतोच ना? मुंबई (पुन्हा मुंबई...) येथे जे जागांचे भाव आधीपासूनच आकाशाला भिडलेले आहे, त्यालाही आयटीच जबाबदार आहे का? आयटी तिथे तग धरू शकत नाही. पण तिथेही मॉल/मल्टीप्लेक्स चा सुळसुळाट आहे. ते लोक महाग गोष्टी घेऊन बाजारव्यवस्था बिघडवत नाहीत का? तुमचे जे भजी/रिक्षा चे उदाहरण आहे त्यात १०० पै़की ०.१२ लोकांनी जास्त पैसे दिले, तर बाकिच्या लोकांनी आ़क्षेप घेतला का? त्या लोकांना जागे करा ना? मी तर तो प्रयत्न करतच आहे, परंतु मागे मनोगत वर मी एक चर्चा लिहिली होती त्याप्रमाणे 'सगळीकडे असेच चालतं' असे म्हणत सर्व लोक टाळून देतात. त्याचे काय करायचे? मी पामर त्याचा किती पाठपुरावा करू? पुढे मागे कोणी असेही म्हणेल की भाज्यांचे भाव, पेट्रोल चा भाव, आता प्रस्तावित दुधाचा वाढलेला भावही आयटी वाल्यांनीच वाढवून ठेवलाय. (खरे असल्यास, खरोखरच कसे ते मला जाणून घ्यायची इच्छा आहे.) एका इंग्रजी चित्रपटाची कथा मला आठवत आहे परंतु तो काय सुचवितो ते मी नीट शोधून लिहेन. मग ते कोणत्याही समूहाला अनुमोदन करणारे असेना. पण ते बहुधा ह्या परीस्थितीला साजेसं वाटतय. :)

In reply to by देवदत्त

तो Sat, 11/03/2007 - 16:04
एका इंग्रजी चित्रपटाची कथा मला आठवत आहे परंतु तो काय सुचवितो ते मी नीट शोधून लिहेन. यात जिम कॅरी आहे का?

In reply to by तो

देवदत्त Mon, 11/05/2007 - 13:24
अंदाज नाही हो... कारण ती कथा मला माझ्या बहिणीने सांगितली होती. जिम कॅरी ची शक्यता कमी कारण तो चित्रपट फार जुना वाटतोय.

In reply to by देवदत्त

तो Mon, 11/05/2007 - 14:23
त्याला फन विथ डिक ऍन्ड जेन अपेक्षित होता. पण याचे कथानक आर्थिक गैरव्यवहार वगैरे आहे. आपल्याला अपेक्षित असलेला चित्रपट हा नसावा.

In reply to by ध्रुव

बेसनलाडू Sat, 11/03/2007 - 16:27
ध्रुवशी सहमत. एकूणच भारतात रुजू होत असलेल्या अनेक फ्याशन्सपैकी आयटीवाल्यांच्या नावाने शिमगा ही एक असल्याबाबतचे माझे मत अधिकाधिक दृढ होते चालले आहे. (आयटीवाला?)बेसनलाडू

देवदत्त Tue, 11/06/2007 - 12:14
'विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगाराचा ग्राफही चांगला वाढल्यामुळे फायनान्स कंपन्यांच्या होम लोन्सला भरघोस प्रतिसाद मिळतोय. त्यामुळेही घरांच्या विक्रीत तेजी आहे, असे आकाश शिंत्रे (होम फायनान्स रिसर्च ऍण्ड ऍनालिस्ट) यांनी सांगितले. मटा मधील ह्या बातमीमधील हे विधान मला प्रातिनिधीक वाटते. आणखी , मागणी/पुरवठा ह्या तत्वाचाही भाव वाढण्यात सहभाग आहे. त्यात मागणी वाढली की भाव वाढतोच. लोकांनी भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा स्वतःचे घर घेणे जास्त पसंत केले. वाढत्या पगारामूळे ते शक्य झाले. आणि त्यांना साथ मिळाली विविध बँकाच्या कर्ज सुविधांची. गेल्या काही वर्षात (बहुधा २००४/५ पर्यंत) कर्जांवरील व्याजदर ही कमी झाले होते. त्यामुळे ही लोकांच्या इच्छेला ती लवकर पूर्ण करणारे साधन मिळाले. ते दर आता पुन्हा वाढत आहेत. पण मागणी तेवढीच असल्याने (किंवा वाढल्याने) घरांचे भाव तेवढे कमी झाले नाहीत. (नाहीतरी किती गोष्टींचे भाव वाढल्यानंतर लवकर कमी होतात?) असो, हे माझे मत आहे. चू.भू.द्या.घ्या.

जुना अभिजित गुरुवार, 10/18/2007 - 10:56
आय्.टी. वाले सोडले तर इतरांच्या कुवतीच्या पलीकडे सध्या जागा घेणे झाले आहे. आय.टी. वाले सेकंड होम घेत आहेत तर इतरांस घरभाडेही परवडेनासे आहेत. भाव वाढलेले आहेत हे बरोबर आहे पण वरील दोन वाक्ये आय टी वाल्यांबद्दल समाजात असलेला गैरसमज दर्शवतात. मित्रांनो तो जमाना गेला जेव्हा फक्त आयटीवाल्यांना धडाधड पगार आणि अमेरिकेत वगैरे जायच्या संधी होत्या. १९९८-२००३ पर्यंतचा तो मौसम होता. आयटीचा सुगीचा काळ होता. आता ऑनसाईट कमी झालेल्या आहेत. कंपन्या अधिकधिक बंधने आणत आहेत त्यामुळे पटापट कंपन्या बदलणे जाचक होत आहे. पगारवाढ नियंत्रित केली जात आहे. आतातर रुपयाच्या वाढला आहे आणि आयटी कंपन्या ऍलर्ट वर आहेत. दुर्दैवाने एकदा वर गेलेले भाव सहसा कमी होत नाहीत. १ बीएचके साठी ६-७ हजार रुपये देणे कोणाही नोकरीकर्त्यास परवडणारे नाही. आणखी एक अवांतर: पगार आता इतर कंपन्यांतही चांगले मिळतात. बर्‍याच कँपस मध्ये सर्वात जास्त पॅकेज मॅनुफॅक्चरिंग किंवा बँकींग क्षेत्रातील कंपन्या देतात. आयटी कंपन्यांत नोकरभरतीसुद्धा कमी होतेय. सहसा दर टाईम्स ऍक्सेंट्ला असणारी इंन्फोसिसची जाहीरात आता गेल्या २-३ महीन्यात कुठे आहे. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

मनिष गुरुवार, 10/18/2007 - 11:33
बिल्डर लोकांच्या हावेमुळे भाव वाढतात आहे, आणि आता आय.टी. वाल्यांनाही घरे परवडत नाही.

देवदत्त गुरुवार, 10/18/2007 - 19:03
अभिजीत आणि मनिष ह्यांच्याशी सहमत. आय टी च्या सुगीच्या काळात पगार जास्त होते आणि त्या लोकांनी मागितलेला भाव देऊन (बहुधा घासाघीस न करता) घरे घेतली. त्यामुळे बिल्डर आणि इस्टेट एजंट ह्यांची हाव वाढली. आणि आता त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. पण फक्त हेच एक कारण नसावे. फक्त आय टी च नव्हे तर इतर लोकांच्या राहणीमानातही फरक पडत चालला आहे. ते ही एक कारण आहे.

पुरणपोळी गुरुवार, 10/18/2007 - 19:47
डिस्क्लेमरः कमकुवत ह्रुदय आणि डोकेवाल्यांनी वाचू नये आयटि वाले...(त्यातूनहि पुण्यातले) भाजी घेताना वाटेल त्या भावात भाजी घेणे.. रिक्शात मागतील तेवढे भाडे देणे, वस्तुची किंमत काय आपण देतोय काय ... हिच गोष्ट जागेच्या बाबतीत..आपला पगार केवळ चलन फरका मुळे आहे हे समजण्याची कुवत नसल्या मुळे ... पैशाचा प्रचंड माज ( आणि बरयाच दा नसलेल्या कर्तुत्त्वाचा), बाकिच्यांना तुछ्च समजण्याची प्रव्रूत्ती ( अमेरिकेत जावून आल्यावर जास्तीच...) ""भाव वाढलेले आहेत हे बरोबर आहे पण वरील दोन वाक्ये आय टी वाल्यांबद्दल समाजात असलेला गैरसमज दर्शवतात. मित्रांनो तो जमाना गेला जेव्हा फक्त आयटीवाल्यांना धडाधड पगार आणि अमेरिकेत वगैरे जायच्या संधी होत्या. १९९८-२००३ पर्यंतचा तो मौसम होता"" हो पण तो परयन्त काय ..पगार मिळालाच ना अव्वा च्या सवा...आणि वाढ्लेला पगार कमी तर नाहि न होत आहे?? आणि तेव्हा घेतलिच ना घर वाटेल तो भाव देवून? ""आय टी च्या सुगीच्या काळात पगार जास्त होते "" आता कमी झाले वाटत? अरेरे वाईट झाल हं.. आय टी म्हंजे देशाचे ईजिन्..मग जे लोक ते ईंजिन ओढतात त्यांचि हि अवस्था? पुढचि हजार वर्ष आय टि कंपन्या आणि त्यांचे एकमेवद्वितिय कर्मचारि ह्यांना १००% करमाफि दिलीच पहिजे..

In reply to by पुरणपोळी

जुना अभिजित Fri, 10/19/2007 - 09:43
आयटि वाले...(त्यातूनहि पुण्यातले) सगळीकडे हाच प्रॉब्लेम आहे. हैदराबाद आणि चेन्नै मध्ये प्रत्यक्ष बघितले आहे. बंगळूरवाले तर आहेतच बिघडलेले. भाजी घेताना वाटेल त्या भावात भाजी घेणे.. रिक्शात मागतील तेवढे भाडे देणे, वस्तुची किंमत काय आपण देतोय काय ... हिच गोष्ट जागेच्या बाबतीत..आपला पगार केवळ चलन फरका मुळे आहे हे समजण्याची कुवत नसल्या मुळे . हे सगळ्या प्रश्नाचे मूळ आहे. ५ दिवस कमवायच आणि दोन दिवस उडवायचा ही वृत्ती वाईट. कमी वयात जास्त पैसा मिळाल्यामुळे सुद्धा असं होतंय.. हो पण तो परयन्त काय ..पगार मिळालाच ना अव्वा च्या सवा...आणि वाढ्लेला पगार कमी तर नाहि न होत आहे?? आणि तेव्हा घेतलिच ना घर वाटेल तो भाव देवून? हे बरोबर आहे हो तंतोतंत पण २००३ नंतर नोकरीला लागलेल्या आम्हा आयटीवाल्यांच काय? आयटीवाल्यांना वेगळं पाडून शिव्या घालायचे दिवस गेले. मला म्हणायचं एवढंच आहे की आता बर्‍यापैकी सगळे एकाच पातळीवर येत आहेत. आणि सगळे भाजी घेताना वाटेल त्या भावात भाजी घेणे.. रिक्शात मागतील तेवढे भाडे देणे अशा गोष्टी करतात. उधळपट्टी काय फक्त आयटीवाल्यांनी करायची काय? उलट आयटीवालेच आता सावध होत आहेत. आता कमी झाले वाटत? अरेरे वाईट झाल हं.. पगार कमी झाले नाहीत पण पगारवाढीचा दर कमी झाला आहे. कंपन्या बदलून जे लोक पगारवाढीच्या स्वरूपात फायदा उचलायचे त्यांना पद्धतशीर पुढची इंक्रिमेंट उशिरा किंवा कमी दिली जाते. शनिवार-रविवार कामावर यावे लागते. :-( ट्रेकिंग प्लॅन फिसकटतात. भारतातील आय.टी. उद्योगाला बांग्लादेश, आप्फ्रिका, चीन सारख्या कमी खर्चात सेवा पुरविणार्‍या देशांकडून टक्कर मिळत आहे. रात्र वैर्‍याची आहे. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 10/18/2007 - 20:12
कॉम्प्लेक्स नावाच्या वसाहतीत राहणारे ईडियन विरुद्ध भारत हा लढा आता होत राहणार. स्वतःला कॉम्प्लेक्स मध्य आलेले लोकांचा दशांगुळे वरती रथ जातो.हे अगोदर सदाशिव, नारायण शनिवारात राहणारे मध्यमवर्गीय होते, मुले आयटी त आले आणी चित्र बदलल. बाटलेले लोकच अधिक कट्टर असतात. हे झालय अतिसमृद्धि मुळे. भारतीय कॅन्व्हासवर अमेरिकेचे चित्र हे लोक ऍम्बॉस करतात. यातून विषमता वाढत जाणार. "ब्रेड मिळत नाही तर हे लोक केके का खात नाहीत? " याकडे वाटचाल झाली तर गुन्हेगारी ची वाढ बेसुमार होणार. मध्यमवर्गीयांना आता घर आवाक्याच्या बाहेर आहे. इंडिया विरुद्ध भारत हा लढा हेच भारताचे भवितव्य आणि यातूनच भारताचा विकास हेच आमचे भाकित. अवांतर- माझी बायको रिअल इस्टेट कन्स्लटंन्सी, डॉक्युमेंटेशन, केअर टेकिंग करत असल्याने भावाचे अंतरंग तिला चांगलेच माहित आहे. तरी आत्ताचा बूम आश्चर्यच्कित करणारा होता. आता तो थोडा खाली येईल. प्रकाश घाटपांडे

तात्या विंचू Fri, 10/19/2007 - 12:13
होय पुण्यात जागान्चे भाव खुपच वाढलेले आहेत. सध्या ज्या किम्तित पुण्यात २-बीऍचके येतो त्या किम्तित आमच्या कोल्हापुरात भारिपैकि बन्गला बान्धुन होइल.... (जागान्चे भाव कमी व्हायची वाट बघणारा) अनुप

लबाड बोका Tue, 10/23/2007 - 17:29
मित्रांनो काही काळजी करु नका थोड्याच दिवसांत सर्व महागाइ व जागांचे अवास्तच भाव खाली येतील डोलरच्या फरका मुळे उदयास आलेल्या आय टी कंपन्या व बीपीओ कंपन्या हळुहळु गाशा गुंडाळतील बिनडोक माणसांना मिळणारा भरमसाट पगार हा भुतकाळ होइल हि बातमी वाचा Link खरोखर डोक्याचे कां करणारे नक्कीच टिकतील पण कर स्केनए कर टाइप अन मिळव ४०००० हा भुतकाळ

In reply to by लबाड बोका

जुना अभिजित Tue, 10/23/2007 - 17:58
वर व्यक्त केलेली शक्यता नाकारता येत नाही. फक्त बिनडोक माणसांना मिळणारा भरमसाट पगार असं म्हणण्या ऐवजी बिनडोक कामासाठी मिळणारा भरमसाठ पगार असं म्हटलं तर अधिक संयुक्तिक होईल. अर्थात आयटीवाले कंपनीत किती आणि काय काम करतात हे त्यांनाच माहित असतं. बाहेरच्यांना एकतर खूप काम करतात असं वाटतं किंवा नुसता टाईमपास. पण आयटी साठी नव्हे संपूर्णे निर्यातक्षम उद्योगांसाठी रुपयाचे पुन्हा एकदा अवमूल्यन होण्याची शक्यता प्रत्यक्षात येऊ शकते. अभिजित

In reply to by जुना अभिजित

लबाड बोका Wed, 10/24/2007 - 19:37
फक्त बिनडोक माणसांना मिळणारा भरमसाट पगार असं म्हणण्या ऐवजी बिनडोक कामासाठी मिळणारा भरमसाठ पगार असं म्हटलं तर अधिक संयुक्तिक होईल. मित्रा मी आधी डोके असलेल्यांना बिनडोक कामांचा खुप पगार असे लिहिले होते पण नंतर विचार केला ज्यांना लक्षात येत नाहि की आपल्याला मिळणारा पगार आपल्या अकलेला नाही तर चलन फरका मुळे आहे आपण दुय्यम कामे करीत आहोत जे खुप माजले आहेत ज्यांचा भारताशी संबंध तुटला आहे त्यांना डोके आहे असे म्हणण्यास माझे मन तयार झाले नाही म्हणुन मी बिनडोक माणसांना मिळणारा भरमसाट पगार असे म्हटले कुणास राग आला असेल तर माफ करा पण परिस्थिती अशीच आहे बोका

In reply to by लबाड बोका

जुना अभिजित गुरुवार, 10/25/2007 - 08:30
ज्यांना लक्षात येत नाहि की आपल्याला मिळणारा पगार आपल्या अकलेला नाही तर चलन फरका मुळे आहे आपण दुय्यम कामे करीत आहोत जे खुप माजले आहेत हे असेल तर बिन्डोक बरोबर आहे. भारताशी संबंध वगैरे हा वेगळा विषय होऊ शकतो. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by लबाड बोका

सागर Tue, 10/23/2007 - 18:02
बिनडोक माणसांना मिळणारा भरमसाट पगार हा भुतकाळ होइल बोकोबा, का आम्च्या प्वाटावर लबाडपणे पाय देताय? आहो डॉलरचा भाव कमी होवो आणि आप्ल्या भारताची अर्थव्यवस्था मजबूत होवो ही आमची पन इच्चा हाय. पन आय.टी. कंपन्या बंद पडल्या वा स्थलांतरीत झाल्या तर आपल्या देशाचे उत्पन्न कमी नाय का होणार? आय.टी. सेक्टर देशाला जेवढा पैसा देतं तेव्हढा कोणते सेक्टर देतं? आय.टी. बंद पडले तर त्यांच्यावर अवलंबून असलेले रोजगारपण संपुष्टात येतील की राव जसे ट्रान्स्पोर्टवाले (सारखे जॉब बदलणार्‍यांमुळे त्यांचा घरे शिफ्टींगचा धंदा झोकात चालू आहे), कूल कॅब (सायेब लोकांना यांच्या गाडीशिवाय घरी जाता येत नाय), केटरर्स (कॅन्टीन मधे स्टाफला हेच अन्न पुरवतात कि हो), साफ-सफाईवाले (रोजची कमाई हाय आन् पैका पन बक्कळ मिळतो), पेंटींगवाले (आयटी कंपनी नवीच दिसली पायजे हा हट्ट असतो ना सगळ्या कंपन्यांचा), तसेच फर्निचरवाले, संगणकविक्रेत...पाणी विक्रेते...इ...इ... अजून नाय आठवत लय मोट्ठा फटका बसेल की हो देशाला. पैसाच नसला तर सामान्य लोक गुंतवणूक कशी करतील? बाकी आमचे इन्कम वाढून जागांचे भाव खाली उतरत असतील तर लय आनंद होईल (पुण्यातील जागांचे भाव उतरण्याची वाट पाहणारा ...तुमच्यापैकीच एक) सागर

In reply to by सागर

तो Sat, 11/03/2007 - 16:37
आय.टी. सेक्टर देशाला जेवढा पैसा देतं तेव्हढा कोणते सेक्टर देतं ???? देशाला पैसे देणे म्हणजे? आय.टी. जीडीपी त हिस्सा किती आहे. आय टीची वार्षिक उलाढाल किती आहे? अवांतर : रिलायन्स अलिकडेच मध्यप्रदेशात ५०,००० कोटीचा उर्जा प्रकल्प सुरू करायच्या बेतात आहे म्हणे. अति अवांतरः आय. टी. चे लोक किती खातात (केटरर्स) व किती कचरा करतात (सफाईवाले) हे जाणून घेण्याची व तुलना भारतीय रेल्वेशी करण्याची (त्यांचे ही काही १० लाख वगैरे कर्मचारी आहेत म्हणे.) उत्सुकता आपल्या प्रतिसादाने चाळवत होती. मोह टाळला. (उत्तरे - हिस्सा - सुमारे ५.४%, उलाढाल सुमारे/आदमासे/अनुमानित ४८ बिलियन डॉलर्स (आदमासे २ लाख कोटी) , सुमारे (बोक्याने सुमार वाचू नये!) १६ लाख कर्मचारी, उत्पादकता १३ लाख प्रति कर्मचारी प्रति वर्ष (मात्र?) स्त्रोत: हा)

१. आय्.टी. वाले सोडले तर इतरांच्या कुवतीच्या पलीकडे सध्या जागा घेणे झाले आहे. --> आय. टी. सोडूनहि , आपली आर्थिक स्थिती सुधारण्याचे अनेक मार्ग आहेत. कुटुंबातील स्त्री , पुरुष (अर्थात जे सक्षम आहेत ते! व्रुद्ध आणि मुले नव्हे!) सर्वांनी आपल्या शिक्षणाप्रमाणे, अथवा आवडिप्रमाणे व्यवसाय मार्गदर्शन घेऊन; व्यवसाय , नोकरी केल्यास; एका आय्.टी. वाल्याच्या कुटुंबापेक्षाहि, आपली आर्थिक परिस्थिति सुबक बनवता येइल. अर्थात ईथे, आमच्या घरच्या बायकांनी काम केलेले आम्हाला चालत नाही (बायकांच्या पॅशाचं आम्हि खात नाहि) अशी व्रुत्ती असेल, अथवा ठरलेल्या मार्गांना सोडण्याची भिती वाटत असेल तर हे शक्य नाही. आय. टी . म्हणा किंवा ईतर कुठल्याही क्षेत्रात म्हणा, चढ - उतार होण्याची अनेक कारणे असतात (असतील), त्याची ऊहापोह इथे नको करायला! पण जे कोणते क्षेत्र सध्या जोरावर आहे, त्याचा अभ्यास करुन, त्यास पूरक क्षेत्रांचाहि विचार करून, आपापली प्रगती करुन घेता आली पाहिजे! (आता बिल्डर - कंस्ट्रक्टर लोकांनी अशाच प्रकारे आपली प्रगती साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे, तर त्यांना का बरे दोष द्यावा?) २. दर वाढण्यामागची, मी विचार केलेली कारणे ... सुरक्षितता :- अपहरण , एकट्या राहणार्या व्रुद्धांवरचे हल्ले अशा बातम्या पूण्यात वाढू लगल्य आहेत. त्यामुळे सोसायटीत पूरेसा सेक्युरिटी स्टाफ ठेवणे गरजेचे बनले आहे. गरजेच्या सोयी सुविधा : - अखंडित पाणी पुरवठा, जनरेटर, स्वच्छता, पार्किंगसाठी जागा. गरजेच्या नसलेल्या सुविधा : - स्विमिंग टँक, जीम वगैरे... आता ह्यात, आपल्याला काय हव, काय नको याचा विचार केला तर, तसेच तुलनात्मक दरही भेटतील. (असं माझंतरी निरीक्षण आहे. तसं नसताचं, जर दर जास्त असतील तर, अन्याय आहे ! ...... पण कंस्ट्रक्शन व्यवसायातही स्पर्धा आहेच ! त्याचा फायदा करुन घेण्यासाठि योग्य चर्चा व अभ्यास हवा.) ३. आता, मीपण आय. टी. मधेचं जॉब करतो........ माझ्या बर्याच मित्रांनी लवकर फ्लॅट कसा घेतला?...... तर, आय. टी. मधेच काम करणार्या मुलीशी लग्न केलं, आणि दोघे मिळुन फ्लॅटचे हफ्ते लवकरात लवकर फेडायचं बघतात. हा मार्गही आहे ;) पण इथेही पहीली गोष्ट, अशी मुलगी पटवता येण, आणि दुसरी म्हणजे, तीची करीअर मधे भरारी मार्ण्याची स्वप्नं समजावून घेणं गरजेचं आहे. नाहीतर, 'तेल गेल तूप गेल, हाती राहीलं धोपाटणं! ' अशी परीस्थिती व्ह्यायची! असो, चूक भूल द्यावी, घ्यावी! मला जे वाटलं ते स्पष्टपणे मांडलं! अवांतर : ३ र्या मुद्द्यातली दुसरी गोष्ट करण्यास, माझी तयारी आहे, पण पहिली करायला अजून जमले नाही! ;) प्रयत्न नाही सोडणार ! ;) (पूण्यात लवकरच फ्लॅट घेण्याची इच्छा असलेला) यशोदेचा घनश्याम!

प्राजु गुरुवार, 11/01/2007 - 19:01
घनश्याम ने जी कारणे दिली आहेत.. ती योग्य आहेत. पुण्यातील जागांचे भाव वाढण्याला आय्.टी. वालेच फक्त जबाबदार आहेत.. हा एक मोठ्ठा गैरसमज आहे. काहीही कारण नसताना आय्.टी. वाल्यांच्या डोक्यावर खापर फोडणे बरोबर नाही. - प्राजु.

In reply to by प्राजु

लबाड बोका गुरुवार, 11/01/2007 - 19:15
काहीही कारण नसताना आय्.टी. वाल्यांच्या डोक्यावर खापर फोडणे बरोबर नाही. बरोबर आहे तुमचे म्हणणे पण...... आय टी वाले मुर्खाप्रमाणे पैसे उधळतात त्याचा त्रास सर्वसामान्य लोकांना होतो जसे १० रुपयाच्या ठिकाणि भाजिला १५ रुपये मोजले की यांचा इगो सुखावतो पण सामान्य माणसाला उगाचच जास्त पैसे द्यावे लागतात १० रुपयाच्या ठिकाणि रिक्षाला १५ रुपये मोजले की यांचा इगो सुखावतो पण सामान्य माणसाला उगाचच जास्त पैसे द्यावे लागतात १००० रुपये स्केवर फुटाला १७००-१८०० रुपये मोजले की यांचा इगो सुखावतो पण सामान्य माणसाला उगाचच जास्त पैसे द्यावे लागतात मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे बिनडोक माणसांनी भरलेले आय ठी त्यातल्या त्याथ पूण्याचे आय टी बावचळलेले आहे देव त्यांचे रक्षण करो कारण डोलर ३५ च्या खाली आला की रस्त्यावर झूंडी दिसतील काम द्या काम म्हणत फिरणा-यांच्या..... (१ डोलर = १रुपया समर्थक) बोका

In reply to by लबाड बोका

ध्रुव Fri, 11/02/2007 - 12:05
एक साप विषारी निघाला की माणसाला (बोक्याला असेही चालेल ;-)) दोरीचीही भिती वाटायला लागते. इतका राग?? मला एक कळत नाही किती आय टी वाल्यांबरोबर तुम्ही भजी खाल्ली, किती लोकांबरोबर तुम्ही रिक्शा केली (मिटरने पैसे न देता). उगाच आपला विषय वाढवायला काहीतरी बोलत राहायचे. नुसते आयटी नाही तर Engineering सेक्टर मध्येही सद्ध्या भरमसाट पगार मिळत आहेत. धरा त्यांची मानगुट घ्या त्यांचे चावे. शेअर मार्केट वर आहे. पकडा त्या लोकांना फोडून काढा. अहो किती दिवस असे करत बसणार,जागे व्हा!! या गोष्टीला फक्त आयटी जबाबदार आहे असे नाही. परीस्थीती बदलण्यास काहितरी करा आणि मग साहाय्य मिळाले नाही तर ओरडा. असो, मला एक सांगा, की आयटी बद्दल तुम्हाला इतका राग आहे तर http://www.misalpav.com/node/242 हा प्रपंच का? इतरांना कशाला विचारता, बिनडोक काम आहे हे,शोधा स्वत:ची कल्पना करा तयार संकेतस्थळ, पैसे मिळ्यालावर बघू तुम्ही काय म्हणताय. अवांतरः मागच्या एका प्रतिसादात कोल्ह्याला द्रा़क्षे आंबट ही गोष्ट आठवत नव्हती ती आता आठवायला लागली आहे थोडी थोडी! ध्रुव सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva

In reply to by ध्रुव

देवदत्त Fri, 11/02/2007 - 15:54
अहो किती दिवस असे करत बसणार,जागे व्हा!! या गोष्टीला फक्त आयटी जबाबदार आहे असे नाही. परीस्थीती बदलण्यास काहितरी करा आणि मग साहाय्य मिळाले नाही तर ओरडा. सहमत.. फक्त १२ लाख लोकांमुळे देशाला आर्थिक सहायता मिळत नाही , बाकिचे अंदाजे १०० कोटी लोकांमुळेही मिळते ना? मग फक्त त्या लोकांनी परिस्थिती बिघडविली असे कसे म्हणता येईल? हो आपल्या देशात काही मोजके राजकारणी लोक ते करू शकतात. पण त्यांनाही बाकी लोकांचे सहाय्य मिळतेच ना? क्रिकेटचे फक्त १५ खेळाडू देशात अराजक माजवण्याकरता लोकांना चिथवू शकतात. मग हे तर १२ लाख लोक आहेत. पण त्यातही सर्वांचा सहभाग असतोच ना? मुंबई (पुन्हा मुंबई...) येथे जे जागांचे भाव आधीपासूनच आकाशाला भिडलेले आहे, त्यालाही आयटीच जबाबदार आहे का? आयटी तिथे तग धरू शकत नाही. पण तिथेही मॉल/मल्टीप्लेक्स चा सुळसुळाट आहे. ते लोक महाग गोष्टी घेऊन बाजारव्यवस्था बिघडवत नाहीत का? तुमचे जे भजी/रिक्षा चे उदाहरण आहे त्यात १०० पै़की ०.१२ लोकांनी जास्त पैसे दिले, तर बाकिच्या लोकांनी आ़क्षेप घेतला का? त्या लोकांना जागे करा ना? मी तर तो प्रयत्न करतच आहे, परंतु मागे मनोगत वर मी एक चर्चा लिहिली होती त्याप्रमाणे 'सगळीकडे असेच चालतं' असे म्हणत सर्व लोक टाळून देतात. त्याचे काय करायचे? मी पामर त्याचा किती पाठपुरावा करू? पुढे मागे कोणी असेही म्हणेल की भाज्यांचे भाव, पेट्रोल चा भाव, आता प्रस्तावित दुधाचा वाढलेला भावही आयटी वाल्यांनीच वाढवून ठेवलाय. (खरे असल्यास, खरोखरच कसे ते मला जाणून घ्यायची इच्छा आहे.) एका इंग्रजी चित्रपटाची कथा मला आठवत आहे परंतु तो काय सुचवितो ते मी नीट शोधून लिहेन. मग ते कोणत्याही समूहाला अनुमोदन करणारे असेना. पण ते बहुधा ह्या परीस्थितीला साजेसं वाटतय. :)

In reply to by देवदत्त

तो Sat, 11/03/2007 - 16:04
एका इंग्रजी चित्रपटाची कथा मला आठवत आहे परंतु तो काय सुचवितो ते मी नीट शोधून लिहेन. यात जिम कॅरी आहे का?

In reply to by तो

देवदत्त Mon, 11/05/2007 - 13:24
अंदाज नाही हो... कारण ती कथा मला माझ्या बहिणीने सांगितली होती. जिम कॅरी ची शक्यता कमी कारण तो चित्रपट फार जुना वाटतोय.

In reply to by देवदत्त

तो Mon, 11/05/2007 - 14:23
त्याला फन विथ डिक ऍन्ड जेन अपेक्षित होता. पण याचे कथानक आर्थिक गैरव्यवहार वगैरे आहे. आपल्याला अपेक्षित असलेला चित्रपट हा नसावा.

In reply to by ध्रुव

बेसनलाडू Sat, 11/03/2007 - 16:27
ध्रुवशी सहमत. एकूणच भारतात रुजू होत असलेल्या अनेक फ्याशन्सपैकी आयटीवाल्यांच्या नावाने शिमगा ही एक असल्याबाबतचे माझे मत अधिकाधिक दृढ होते चालले आहे. (आयटीवाला?)बेसनलाडू

देवदत्त Tue, 11/06/2007 - 12:14
'विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगाराचा ग्राफही चांगला वाढल्यामुळे फायनान्स कंपन्यांच्या होम लोन्सला भरघोस प्रतिसाद मिळतोय. त्यामुळेही घरांच्या विक्रीत तेजी आहे, असे आकाश शिंत्रे (होम फायनान्स रिसर्च ऍण्ड ऍनालिस्ट) यांनी सांगितले. मटा मधील ह्या बातमीमधील हे विधान मला प्रातिनिधीक वाटते. आणखी , मागणी/पुरवठा ह्या तत्वाचाही भाव वाढण्यात सहभाग आहे. त्यात मागणी वाढली की भाव वाढतोच. लोकांनी भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा स्वतःचे घर घेणे जास्त पसंत केले. वाढत्या पगारामूळे ते शक्य झाले. आणि त्यांना साथ मिळाली विविध बँकाच्या कर्ज सुविधांची. गेल्या काही वर्षात (बहुधा २००४/५ पर्यंत) कर्जांवरील व्याजदर ही कमी झाले होते. त्यामुळे ही लोकांच्या इच्छेला ती लवकर पूर्ण करणारे साधन मिळाले. ते दर आता पुन्हा वाढत आहेत. पण मागणी तेवढीच असल्याने (किंवा वाढल्याने) घरांचे भाव तेवढे कमी झाले नाहीत. (नाहीतरी किती गोष्टींचे भाव वाढल्यानंतर लवकर कमी होतात?) असो, हे माझे मत आहे. चू.भू.द्या.घ्या.
नमस्कार मंडळी, पुण्यातील जागांचे भाव आकाशाला भिडले आहेत. लोक पार तळेगाव, लोणावळा, पिरंगुट, सासवड, उंड्री, चाकण पर्यंत राहावयास गेले आहेत / जात आहेत. जागेच्या किमती २००० ते ६५०० च्याही वर गेलेल्या आहेत. आय्.टी. वाले सोडले तर इतरांच्या कुवतीच्या पलीकडे सध्या जागा घेणे झाले आहे. आय.टी. वाले सेकंड होम घेत आहेत तर इतरांस घरभाडेही परवडेनासे आहेत. विशेषतः स्थानिक लोकांस जागा घेणे अवघड झाले आहे. पुणे आता मुंबई होऊ लागले आहे काय? इतर शहरांतील लोकांचे काय अनुभव आहेत? मध्यमवर्गीयांची संख्या वाढत असतांनाच दारिद्र्य रेषाही वर जात आहे का? आपण एखाद्या गृहयुद्धाकडे जात आहोत काय?

महिषासूर आणि दूर्गा (विनोदी ऍनिमेशन)

विकास ·

यनावाला गुरुवार, 10/18/2007 - 13:33
ही चलत्चित्रे आधी पाहिली नव्हती. श्री. विकास यांनी इथे दुवा(लिंक) दिला म्हणून पहाणे शक्य झाले. चित्रे उत्तमच आहेत. संगीत विशेष आवडले. बंगाली भाषा सजत नसली तरी ऐकायला छान वाटते. श्री. विकास यांना धन्योबाद!

यनावाला गुरुवार, 10/18/2007 - 13:33
ही चलत्चित्रे आधी पाहिली नव्हती. श्री. विकास यांनी इथे दुवा(लिंक) दिला म्हणून पहाणे शक्य झाले. चित्रे उत्तमच आहेत. संगीत विशेष आवडले. बंगाली भाषा सजत नसली तरी ऐकायला छान वाटते. श्री. विकास यांना धन्योबाद!
लेखनविषय:
आपण जर खालील फ्लॅश अजून पर्यंत पाहीला नसला तर अवश्य पहा. मुलांनापण पहायला आवडतो. (मला फायरफॉक्स मधे बघता आले नव्हते) http://www.dadazi.net/usa/mahis.swf विकास

एन आर एम डे

विकास ·

बेसनलाडू गुरुवार, 10/18/2007 - 09:36
म.टा. चा कारभार एकूणच ढिला दिसतो. त्यांना पाठवलेल्या विरोपाची साधी पोचपावतीही अजूनही आलेली नाही. (सौजन्यशील)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

बेसनलाडू Sat, 10/20/2007 - 16:02
विरोपाची पोचपावती न देता तो विरोप म टा ने अनपेक्षितपणे त्यांच्या आंतरजालीय आवृत्तीत प्रसिद्ध केला आहे. येथे वाचता येईल. ही बातमी निदर्शनास आणून दिल्याबद्दल स्वातीताईंचे विशेष आभार (आभारी)बेसनलाडू या प्रसिद्धीला दिलेल्या उत्तरादाखल मी पाठवलेल्या नव्या विरोपात 'मिसळपाव'चा एक सुंदर संकेतस्थळ म्हणून विशेषोल्लेख केला आहे, हे येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते (तात्या, म. टा. कडून शाल-श्रीफळ आलेच, तर पाव नारळाच्या वड्या करून इकडे धाडून द्यायचे जरा बघा हो!) (हावरट)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर Sat, 10/20/2007 - 18:20
तुझं पत्र वाचलं. या प्रसिद्धीला दिलेल्या उत्तरादाखल मी पाठवलेल्या नव्या विरोपात 'मिसळपाव'चा एक सुंदर संकेतस्थळ म्हणून विशेषोल्लेख केला आहे, हे येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते वा वा! ये तो आपने बहोत अच्छा काम किया है.. (तात्या, म. टा. कडून शाल-श्रीफळ आलेच, तर पाव नारळाच्या वड्या करून इकडे धाडून द्यायचे जरा बघा हो!) हो, नक्की...:) असो, एन आर एम डे च्या संकल्पनेकरता मटाचे अभिनंदन.. तात्या.

In reply to by बेसनलाडू

विकास Sat, 10/20/2007 - 18:50
विरोपाची पोचपावती न देता तो विरोप म टा ने अनपेक्षितपणे त्यांच्या आंतरजालीय आवृत्तीत प्रसिद्ध केला आहे. मी आपला आधीचा प्रतिसाद पण वाचला होता, पण आता आपल्याला काय म्हणायचे आहे ते समजले... बहुतांशी प्रसार माध्यमातील लोकं व्यक्तिगत पोचपावती देत नाहीत. कारण सरळच आहे, की खूप विरोप येत असतात. आपली बातमी वाचून एक सुचवावेसे वाटले: मिसळपाव/उपक्रम वगैरे किंवा गमभनचा उपयोग करून सरळ मराठीत लिहून ते पत्र विरोपात चिटकवून पाठवत जा.

In reply to by विकास

बेसनलाडू Sun, 10/21/2007 - 01:44
आपली बातमी वाचून एक सुचवावेसे वाटले: मिसळपाव/उपक्रम वगैरे किंवा गमभनचा उपयोग करून सरळ मराठीत लिहून ते पत्र विरोपात चिटकवून पाठवत जा. मी मराठी टंकलेखनासाठी बराहा वापरतो. पण म. टा. च्या न्याहाळकावर बराहाची अक्षरे कशी उमटतील, याचा अंदाज नसल्याने आधी इंग्रजीतून विरोपपाठवला. मात्र ऋषिकेश दाभोळकर यांचे पत्र पाहून वाटले, की बराहाची अक्षरे दिसण्यात बाधा यायची नाही. म्हणून मग नवा विरोप शुद्ध मराठीत टंकित करून पाठवला आहे :) सुचवणीबद्दल धन्यवाद. (आभारी)बेसनलाडू

बेसनलाडू गुरुवार, 10/18/2007 - 09:36
म.टा. चा कारभार एकूणच ढिला दिसतो. त्यांना पाठवलेल्या विरोपाची साधी पोचपावतीही अजूनही आलेली नाही. (सौजन्यशील)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

बेसनलाडू Sat, 10/20/2007 - 16:02
विरोपाची पोचपावती न देता तो विरोप म टा ने अनपेक्षितपणे त्यांच्या आंतरजालीय आवृत्तीत प्रसिद्ध केला आहे. येथे वाचता येईल. ही बातमी निदर्शनास आणून दिल्याबद्दल स्वातीताईंचे विशेष आभार (आभारी)बेसनलाडू या प्रसिद्धीला दिलेल्या उत्तरादाखल मी पाठवलेल्या नव्या विरोपात 'मिसळपाव'चा एक सुंदर संकेतस्थळ म्हणून विशेषोल्लेख केला आहे, हे येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते (तात्या, म. टा. कडून शाल-श्रीफळ आलेच, तर पाव नारळाच्या वड्या करून इकडे धाडून द्यायचे जरा बघा हो!) (हावरट)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर Sat, 10/20/2007 - 18:20
तुझं पत्र वाचलं. या प्रसिद्धीला दिलेल्या उत्तरादाखल मी पाठवलेल्या नव्या विरोपात 'मिसळपाव'चा एक सुंदर संकेतस्थळ म्हणून विशेषोल्लेख केला आहे, हे येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते वा वा! ये तो आपने बहोत अच्छा काम किया है.. (तात्या, म. टा. कडून शाल-श्रीफळ आलेच, तर पाव नारळाच्या वड्या करून इकडे धाडून द्यायचे जरा बघा हो!) हो, नक्की...:) असो, एन आर एम डे च्या संकल्पनेकरता मटाचे अभिनंदन.. तात्या.

In reply to by बेसनलाडू

विकास Sat, 10/20/2007 - 18:50
विरोपाची पोचपावती न देता तो विरोप म टा ने अनपेक्षितपणे त्यांच्या आंतरजालीय आवृत्तीत प्रसिद्ध केला आहे. मी आपला आधीचा प्रतिसाद पण वाचला होता, पण आता आपल्याला काय म्हणायचे आहे ते समजले... बहुतांशी प्रसार माध्यमातील लोकं व्यक्तिगत पोचपावती देत नाहीत. कारण सरळच आहे, की खूप विरोप येत असतात. आपली बातमी वाचून एक सुचवावेसे वाटले: मिसळपाव/उपक्रम वगैरे किंवा गमभनचा उपयोग करून सरळ मराठीत लिहून ते पत्र विरोपात चिटकवून पाठवत जा.

In reply to by विकास

बेसनलाडू Sun, 10/21/2007 - 01:44
आपली बातमी वाचून एक सुचवावेसे वाटले: मिसळपाव/उपक्रम वगैरे किंवा गमभनचा उपयोग करून सरळ मराठीत लिहून ते पत्र विरोपात चिटकवून पाठवत जा. मी मराठी टंकलेखनासाठी बराहा वापरतो. पण म. टा. च्या न्याहाळकावर बराहाची अक्षरे कशी उमटतील, याचा अंदाज नसल्याने आधी इंग्रजीतून विरोपपाठवला. मात्र ऋषिकेश दाभोळकर यांचे पत्र पाहून वाटले, की बराहाची अक्षरे दिसण्यात बाधा यायची नाही. म्हणून मग नवा विरोप शुद्ध मराठीत टंकित करून पाठवला आहे :) सुचवणीबद्दल धन्यवाद. (आभारी)बेसनलाडू
लेखनप्रकार
नमस्कार, म. टा. मधील खालील बातमी आपल्या माहीती करता: प्रिय एनआरएम’ मित्रहो!, [ Wednesday, October 17, 2007 07:15:57 am] नमस्कार ‘ एनआरएम ’ मित्रहो !, स. न. वि. वि. , पत्रास कारण शुभेच्छा दस-याच्या. आमच्या ‘ एनआरएम डे ’ च्या. इंडोनेशिया , जावा , सुमात्रा बेटांवर भारतीय संस्कृती घेऊन जाणा-या कौंडिण्य ऋषींचा उल्लेख भारतीय इतिहास पुराणात आहे . त्यांच्याशी नातं सांगणारी कोंढाणा किल्ल्यासह अनेक स्थानं आपल्या महाराष्ट्रात आहेत .

मनातले

सहज ·

सहज Wed, 10/17/2007 - 08:39
आय गो फर्स्ट.. मनात काही विचार नको, शांतपणे ध्यान करा हे मला आजवर कधीही जमले नाही आहे. लोक ध्यान कसे काय करू शकतात हे मला कोडे आहे. पहील्यापासून मला जे काय आहे ते नि:संकोचपणे सांगणे, स्वतःला व्यक्त करणे हे सहज, सोपे, नैर्सगीक वाटते. विचार थांबवा म्हणजे काय? सर्व इंद्रीय व मेंदू शांत (फ्रिज) करणे कसे करायचे बुवा? म्हणजे बघा अगदी शांतपणे अंधार्‍या, शांत खोलीत बसलो व जर का कूठून तळण्याचा वास आला की यक्स कसला वास पासून वॉव! बटाटावडा हा विचार नाक व मेंदू करतात, मी तर शांत बसलोय ना आता. :-) तसेच वास आला व वासावरून विचार आला तर बिघडले काय? मी खाल्ला का बटाटावडा, का उठून चाललोय का इथून, का मी ओरडून माझ्या बाजूला जी व्यक्ती ध्यान करते आहे तिचे ध्यान मोडतोय का? आणी आता जर हा विचार काढून टाकायचा असेल तर कसा व कूठे टाकू? वाटते अलिकडच्या विचाराला, पलीकडचा विचार / प्रक्रीयाच बाजूला करते. पण मग ती साखळी सुरूच...डू नॉट डिर्स्टबचा बोर्ड कुठे बरे लावायचा की पुढे येणारे सर्व विचार येणार नाहीत? गाडी इथेच अडकली आहे.

In reply to by सहज

चित्रा Wed, 10/17/2007 - 16:54
मस्त चर्चाप्रस्ताव. असाच एक विचार - लंच मीटींगमध्ये कुरकुरीत चिप्स आणून ठेवल्या असल्या आणि कोणी बोलत असताना कितीही वाटले तरी खाताना त्याची कुरकुर भारीच होईल म्हणून खाणे टाळते. असा प्रश्न कोणाला पडतो का? कारण लोक बिनदिक्कत खाताना दिसतात.

प्रमोद देव Wed, 10/17/2007 - 09:07
अजिबात विचार करू नका! मन एकाग्र करा! असे सांगताना आपण बर्‍याच तज्ञ लोकांना ऐकतो.पण माझ्या मताप्रमाणे विचार हे पार्‍यासारखे असतात. हातातनं सारखे निसटत असतात. मी रात्री अंथरुणावर पडलो की पूर्वी लगेच झोप लागायची. पण हल्ली मात्र अंथरुणावर पडले की दिवसभर घडलेल्या घटना आठवायला लागतात आणि त्यातल्याच कुठल्या तरी घटनेतून गाडी पार फ्लॅशबॅक मध्ये जाते. ह्या काळात पूर्वायुष्यात घडलेल्या चांगल्या वाईट घटना मग डोळ्यासमोर प्रत्यक्ष अवतरतात आणि मी त्यात गुरफटत जातो. आठवणीतून आठवणी बाहेर यायला लागतात आणि त्याचा अपरिहार्य परिणाम म्हणजे झोप गायब होते. बर्‍याचदा रात्रभर मी ह्या कुशीवरून त्या कुशीवर करत असतो पण झोप लागेल तर शप्पथ.उलटे आकडे मोजणे,श्वासावर लक्ष केंद्रित करणे,मेंढ्या मोजणे आणि वेळोवेळी असे असंख्य प्रकार करून पाहिले पण निद्रादेवी काही प्रसन्न होत नाही. आठवणींना जेव्हढे झुगारून द्यायचा प्रयत्न करतो तितक्या आक्रमकपणे त्या अंगावर चालून येतात. शेवटी त्याचा जो व्हायचा तो परिणाम होतोच. त्याचा त्रास मला जितका होतो तितका,किंबहुना त्याहून जास्त इथल्या महाजालावरच्या वाचकांना होतो. कारण.... माहितीच आहे तुम्हाला.... आठवणी..अमूक,तमूक. मी लिहीत सुटतो आणि त्याची शिक्षा मात्र तुम्हालाच होते. :D काय करावे नाईलाजास्तव वाचाव्या लागतात ना! कारण नाही म्हटले तरी 'सार्वजनिक काका' पडतो ना मी! उगीच मोठ्या माणसाला का दुखवा....खरे की नाही. आता इथे खरे खरे लिहायचे बरे का. "फादर सहज"रावांनी आपल्याला लायसन दिलेय कन्फेशन करण्यासाठी तेव्हा आता सगळ्यांनी सुटा... म्हणजे आपल्या मनातलं ओकून टाका. तेव्हा लोकहो ह्यातून आपली सर्वांची म्हणजे तुमची(हे महत्वाचे) आणि माझीही सुटका कशी करता येईल ह्या विचारत सद्या गढलो आहे... अरे पण हे काय.... पुन्हा आठवणी यायला लागल्या. आता माझा नाईलाज आहे हं! काय सुचतोय का उपाय??? :D आता ह्याचे उत्तर माहित असूनही तुम्ही ते दिले नाहीत तर तुमच्या डोक्याची.......... जाऊ दे पुढचे तुमचे पाठ आहे.

In reply to by प्रमोद देव

आनंदयात्री Wed, 10/17/2007 - 10:24
सकाळी तास भर देव देव केले, दुपारी २-३ तास मिसळ्यांना पिडले, संध्याकाळी एक तास पायी फिरलात की मग असंभव बघा घरच्यांबरोबर, बघा लागते कि नाही झोप ती.

In reply to by आनंदयात्री

ध्रुव Wed, 10/17/2007 - 18:41
मग असंभव बघा घरच्यांबरोबर, बघा लागते कि नाही झोप ती. नक्की लागेल झोप अश्याने :) ध्रुव सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva

स्वाती दिनेश Wed, 10/17/2007 - 15:01
जे नको तेच का हवेसे वाटते? गोडाचा मोह मधुमेह्यालाच ! नाहीतर मग बटाटेवडे नाहीतर समोशाच्या वास नाकातून पाऽऽर मेंदूपर्यंत जाऊन मज्जातंतूना आदेश देणार आणि एखाद दोन खाल्ले तर काय होतं? करत खाणार! आपल्याला आवडणारे सगळे खमंग पदार्थ असे शत्रूपक्षात का बरं जातात? पद्मा गोळेंच्या कवितेतील एक ओळ आठवते- जे सुदूर,जे असाध्य तेथे मन लागे..

लिखाळ Wed, 10/17/2007 - 15:46
चर्चा प्रस्ताव मस्त. खुप काही विचारिन म्हणतो पण आता सुचत नाहीये. तुमचं असं होतं का हो ? :) -- (प्रश्नांकित) लिखाळ. तो क वी डा ल डा वि क तो (. ळखालि राणाहपा यसो चीलांमु ढ तन्यामाज च्याण्याचवा टेलउ)

In reply to by लिखाळ

प्रियाली Wed, 10/17/2007 - 15:52
एखादी गोष्ट आपण सोडून इतर सर्वांना कळते आणि आपल्या चेहर्‍यावरचं भलमोठ्ठ प्रश्नचिन्ह लपवायचा प्रयत्न आपण करतो. असं इतरांचंही होतं का हो?

स्वाती दिनेश Wed, 10/17/2007 - 15:57
पण कधीतरी वाटतं आपलं सोंगही दुसर्‍यांना कळत आहे की काय? मग मात्र पंचाईत होते. स्वाती

एखादी गोष्ट आपण सोडून इतर सर्वांना कळते आणि आपल्या चेहर्‍यावरचं भलमोठ्ठ प्रश्नचिन्ह लपवायचा प्रयत्न आपण करतो. असं इतरांचंही होतं का हो? आमचं तर नेहमीच तस्स होतं हो ! मिसळप्रेमी आणि उपक्रमींची जोरदार चर्चा सुरु असली की, आम्ही त्या चर्चेत भाग घेतला रे घेतला की ती चर्चा संपून जाते किंवा आमच्या प्रतिसादाकडे बावळट म्हणून पाहतात की काय अशा शंकेने आम्हाला सतत घेरलेलं असतं ! आमच्या प्रतिसादानंतर त्याला खालोखाल प्रतिसाद आला की शांतपणे झोप येते. नाही तर नुसता तळमळत असतो प्रमोदरावांसारखा :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जुना अभिजित Wed, 10/17/2007 - 16:38
मी बर्‍याच चर्चा अशा बघितल्या ज्या मी प्रतिसाद दिल्या की बंद होतात. की मी बंद झालेल्या चर्चांना प्रतिसाद देतो कोणास ठाऊक. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

आवडाबाई Wed, 10/17/2007 - 22:34
एका हातात चुरगळलेल्या १०-१० च्या दोन नोटा घेऊन ती आजी माझ्या शेजारीच उभी होती, वय सत्तरीत. दुस-या हातात प्रिस्क्रिप्शन, घड्या पडलेलं, त्यावर दोन औषधांची नावं. त्या कागदाकडे बोट दाखवून गोळ्यांच्या किमती विचारत होती. त्यावर जितक्या गोळ्या लिहिलेल्या होत्या त्या घ्यायला तिच्याकडे पैसे कमी पडत होते, ती अनेक वेळा किमती विचारून त्या २० रुपयात किती गोळ्या बसतात ते पहात होती. अशा वेळेला तुम्हाला कसं वाटतं -- विशेषत: तुम्ही सव्वाशे रुपायांचा शॅम्पू आणायला गेलेले असता तेव्हा? त्या आजीसमोर एका बाटलीकरता इतके पैसे द्यायची हिम्मत होते? ही माझ्याबाबतीत आजच घडलेली गोष्ट ! माझी तरी हिम्मत नाही झाली तिच्यासमोर १०० च्या नोटा काढून द्यायची, एकदम रडू आल्यासारखं वाटायला लागलं, मी काहीतरी कारण सांगून दुकानातून निघून आले खरी पण पुढे काय? मी परत कधीच शॅम्पू विकत घेणार नाही? वापरायचा सोडून देईन? मी तीला पैशांची मदत करायला हवी होती? त्याने काय झाले असते? आणि तो तिचा अपमानच नाही का? आणि जरी मदत केली तरी मी अशी किती लोकांना मदत करू शकते? ह्या अपराधी भावनेचं उत्तर काय? की मला तसं वाटायची खरं तर गरज नाहिये? मी उगीचच जरा गंभीर वळण देतेय असं वाटलं तर सोडून द्या, पण आपण आपले मन मोकळे करून आपल्या मनाला "मोकळे" करू शकते का ते पाहतेय.

In reply to by आवडाबाई

कांचन Wed, 10/17/2007 - 23:46
असं बर्‍याच वेळा वाटतं! मुलासाठी महागडे टी-शर्ट घेऊन आपण येत असतो. सिग्नलपाशी थांबल्यावर त्याच्याच वयाची फाटका, मळका, ढगळ फ्रॉक घातलेली छोटी मुलगी आपले उघडेनागडे भावंड कडेवर घेऊन कमालीच्या अजीजीने आपल्यापुढे हात पसरते तेंव्हा ही मला असंच वाटतं! कांचन

प्रियाली गुरुवार, 10/18/2007 - 00:22
आवडाबाई आणि कांचन यांना वाटणारी अपराधी भावना कमी करायची असल्यास कम्युनिटी सर्विस हा एक उपाय आहे. भारतात आपल्या समाजाला मदत करून हातभार लावण्याकडे उच्च आणि प्रतिष्ठीत वर्गाचा कल खूप कमी दिसतो, त्यामानाने प्रत्येक अमेरिकन कुटुंबाला या ना त्या कारणाने समाजाला मदत करावी लागते. लहानसहान गोष्टीत आपल्याला जमेल तशी आणि शक्य असेल तशी मदत करत गेल्यास ही अपराधी भावना कमी होते असा अनुभव आहे.

In reply to by प्रियाली

सहज गुरुवार, 10/18/2007 - 04:49
>>लहानसहान गोष्टीत आपल्याला जमेल तशी आणि शक्य असेल तशी मदत करत गेल्यास ही अपराधी भावना कमी होते असा अनुभव आहे. आवडाबाई, कांचनजी आपला अनुभव बहूतेक इथल्या सर्वांना थोड्याफार फरकाने आला असणार. हे अपराधी वाटण आपल्या आर्थीक स्थीतीबरोबरच मनःस्थीती वर(व बहूतेक वयावर) अवलंबून असते. शाळा, कॉलेज, सुरवातीची नोकरीची वर्षे तेव्हा मला पण वाईट वाटायचे. तसेही आपण भारतीय खूप भावूक आहोत(निदान मला तरी तसे वाटते अजून कोणाला वाटते?). हेही तितकच खर की आपल्या मदतीच्या कुवतीपेक्षा जास्त गरीब जगात आहेत हे कळले. मग प्रियालीताई म्हणाल्या तस मी पण जमेल तशी आणि शक्य असेल तशी मदत करत असतो. म्हणजे कदाचीत Ad-hoc असा अर्थ होऊ शकतो. पण तसेच मला वाटते प्रत्येकाने आपल्याला जे मनापासून वाटते त्याप्रकारच्या एका चॅरीटीशी (लहान मुलांसंबधी, रुग्ण, सामाजीक उपक्रमाशी) कायमस्वरूपी जोडावे. गरीबांसाठी काही ठीकाणी सोयी उपलब्ध आहेत मला नेहमी कनिष्ठ मध्यमवर्गीयांबद्दल विशेष सहानुभूती वाटते. ही लोक कागदोपत्री गरीब नाहीत म्हणून काही सवलती उपलब्ध नाहीत तसेच स्वतः मी गरीब म्हणून फायदा घ्यायला जाणार नाहीत. मदत मागायची पण स्वाभीमानाची खोटी. आपण पण उगाच ह्यांचा स्वभीमान दुखवला जाईल ह्या कारणाने कचरतो. पण अश्यावेळी म्हणायचे हे लोन समजून घ्या, जमेल तसे परत करा असे सांगून मदत केली पाहीजे. ( टॅक्ट्फूली)

विसोबा खेचर गुरुवार, 10/18/2007 - 06:59
माझ्यापुढेही 'हे असे का होते?', 'ते तसे का होते?' या टाईपचे प्रश्न काही वेळा पडतात आणि शेवटी मी विचार करणेच सोडून देतो! च्यामारी, जे काय व्हायचं ते होऊ देत. आपला थोडाच कंट्रोल आहे प्रत्येक गोष्टीवर?! 'गेला दिस आपला, उद्याचं माहीत नाही!', 'आला क्षण शक्त तितक्या आनंदात जगायचा, मस्तमजेत जगायचा, साली पुढच्या क्षणाची काय ग्यारंटी?' हेच आमचं तत्त्व! तात्या.

धनंजय गुरुवार, 10/18/2007 - 08:31
मी बसस्टॉपवरून घरी येतो तेव्हा हमखास एखादा भिकारी अडवून मला पैसे मागतो. मी बहुधा त्याची माफी मागतो आणि काहीच देत नाही. पण खूपदा असा विचार येतो. अशा वेषातल्या माणसाने दाखवला असता समजा चाकू किंवा पिस्तूल (ते खेळण्यातले आहे की नाही मी थोडेच परीक्षा करणार आहे!) तर मी त्याला पैशाचे पाकीटच दिलेच असते. इतकेच काय, अशा प्रसंगासाठी थोडेसेच पैसे आणि क्रेडिट कार्डच्या आकाराचे प्लॅस्टिकचे तुकडे असलेले एक पाकीट मी नेहमी बाळगतो. म्हणजे धाक दाखवून चोरी करणार्‍याच्या पात्रापात्रतेकडे मी दुर्लक्ष करतो. मग अहिंसक सालस भिकार्‍याला विचार न करता थोडे पैसे का नाही देत? मी पैसे न दिल्यामुळे तो भिकारी उद्योगधंदा करायला प्रवृत्त होणार नाही - पण जर त्याला कळले की चाकूपुढे मी पैसे टाकतो, तर कदाचीत धाक दाखवून चोरी करायला प्रवृत्त होईल का?

In reply to by धनंजय

विकास Fri, 10/19/2007 - 20:22
हा अनुभव मला पण आला आहे. पण भिक देणे आणि दान करणे या दोन गोष्टी त्यातील शब्दार्थाप्रमाणेच वेगळ्या आहेत असे वाटते. त्याच कारणामुळे भिकार्‍यास भिक देणे नको वाटते पण बाकी कुठे काही मदत करता येत असेल तर अवश्य करावी असेही वाटते (आणि तसा शक्यतितका प्रयत्न करतो). दान हे पण आपल्या तत्वज्ञानारमाणे सत्पात्री द्यावे असे म्हणतात. त्यचा अर्थ बर्‍याच पद्धतीने लावू शकतो, पण तो वेगळाच विषय होईल. पण प्रत्येकानेच काहीतरी स्वतःबाहेर जाऊन मदत करायची (आर्थीक आणि थोडेसे का होईना वेळ/कष्ट या रूपात) वृत्ती ठेवणे महत्वाचे आणि आवश्यक वाटते. बाकी थोडे अवांतरः सुरवातीस येथे (अमेरिकेत) जेंव्हा आलो तेंव्हा असा एक सल्लादेण्यात आला होता की खिशात $१० तरी ठेवत जा. जर कोणी पकडले आणि तुझ्याकडे काहीच मिळाले नाही तर वैतागून पण बडवेल.. स्टूडंट असताना बॉस्टनच्या र्सत्यावर एकदा एक मूळचा सुदानमधील पण भिकारी (मला अरब समजूनः-)) अरेबीक मधे बोलू लागला. अर्थातच पैसे मागत होता पण तो काय बोलतोय ते समजत नव्हते. त्याला सांगीतले की मला अरेबीक येत नाही आणि मी अरब नाही. तर जरा निराश झाला आणि म्हणला की मग निदान पाकीस्तानी तरी आहेस का? म्हणले नाही भारतीय. मग (चढ्या आवाजात) तुझा धर्म कुठला आहे? ...पुढे काही त्रास दिला नाही पण टेन्षन नक्कीच आले होते.

In reply to by धनंजय

१) भारतात उघडी नागडी लहान मुले कारुण्य निर्माण करतात. हेच त्यांच्या आई बापांच भांडवल असतं. त्यांच्याकडून पैसे गोळा झाले कि आईबाप त्याची दारु पितात किंवा गांजा ओढतात.( चक्षुर्वैसत्यम) २) ट्राफिक सिग्नल चित्रपट पाहिलात का? ३) यांची व्यवस्था लावण्यात शासन यंत्रणा कमी पडते. त्यांच्या नावावर काही शासकीय नोकर आपली व्यवस्था करुन घेतात. ४) हे लोक गुन्हेगारीचे "वाहक" म्हणून काम करतात. ५) लोकसत्ता वर्तमानपत्राने यावर वृत्तांत मालिका केली होती, ती अत्यंत वास्तववादी होती. साधारण दोन तीन वर्षांपुर्वी. ६) यात निरपराध बालकांचा बळी जातो ७) पुण्यात व्यंकटेश्वर हॅचरीज ही कंपनी बर्‍याचदा अन्नदानाचा कार्यक्रम बहुसंख्य वेळा करते. आठवड्यात एकदा तरी. यात पुढच्या टायमाला " अमुक " मेनु पाहिजे बरं का? अशी मागणि होते. ८) अनेक श्रीमंतांना एवढ्या विषम व्यवस्थेत आपल्या "श्रीमंती" बाबत अपराध गंड तयार होतो. तो घालवण्यासाठी ते असे वाटप करतात तेवढेच पुण्य. ९) करोडो रुपयांचा गैरव्यवहार केल्यावर काही लाखांची केलेली खैरात ही प्रतिष्ठा. मानसन्मान, लोकाभिमुखता, प्रसिद्धि, दानशुर अशी विशेषण लावुन जातात. नाही म्हणल तरी ती सुखद असतात. १०) चार चांगल्या गोष्टींचे भांडवल करुन दहा वाईट गोष्टी (निदान भारतात) झाकता येतात. ११) एक भिकारी चहा प्यायला पैसे मागत होता. मी त्याला म्हणले तू पेशल चा पी पैसे मी देतो. त्यावर तो नाही म्हणून पैसेच पाहिजेत असे म्हणू लागला. ( या सदृष अनुभव अनेक) १२) शनी अमावस्येला , शनीवारी, शनिपालट झाला असेल त्यावेळी शनी मंदिराजवळ भिकार्‍यांची रांग पहावी. काही दिले नाही तर शनी वाईट करील ही भीती. १३) शासनाने पुनर्वसन केले तरी शासकीय दराने मजुरी करण्यापेक्शा भीक मागून जास्त पैसे मिळतात म्हणून बहुसंख्य भिकारी कुकडी नदीच्या प्रकल्पावरुन परत मुंबईत पळून आले होते हे वास्तव आहे. आजही तयात बदल नाही १४) यांच्या जीवावर भारतातल्या एनजीओ मोठ्या होतात. एडसच्या एन्जीओंचे काय पेव फुटले होते. एडसने मरणार्‍यांपेक्शा एडसवर जगणार्‍यांची संख्या जास्त होती. अजून बरेच काही....... तरी देखील ही माणसेच आहेत हे विसरुन चालणार नाही. पण यात माणुसकीचा बळी जातो याचे वाईट वाटते. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

गुंडोपंत Wed, 10/24/2007 - 12:26
एडसने मरणार्‍यांपेक्शा एडसवर जगणार्‍यांची संख्या जास्त होती. वा काय बोललात! बाकी सगळाच प्रतिसाद आवडला. आपला गुंडोपंत

In reply to by प्रकाश घाटपांडे

सहज Wed, 10/24/2007 - 13:14
त्यातल्या त्यात आपण सगळे इथे हे वाचणारे करू शकू का, बघा १३) शासनाने पुनर्वसन केले तरी शासकीय दराने मजुरी करण्यापेक्शा भीक मागून जास्त पैसे मिळतात म्हणून बहुसंख्य भिकारी कुकडी नदीच्या प्रकल्पावरुन परत मुंबईत पळून आले होते हे वास्तव आहे. आजही तयात बदल नाही नाही म्हणजे नाही पैसे द्यायचे. अन्न किंवा वस्त्र देतो. पाहीजे तर घ्या नाहीतर जाऊ द्या.... जर सगळ्यांनीच, सर्व म्हणजे आख्या देशाने नाहीतर एका भागातून भिकारी दुसर्‍या भागात स्थलांतरीत होतील. हे केलं तर १००% खात्री आहे की एक मोठा परिणाम होइलच. कदाचित सुरवातीला भीकारी एग्रेसिव्ह होतील, भुरटी, संघटित चोरी वाढेल, काही दुबळे भिकारी आजारी पडतील, मरतील पण बहूदा अन्न, वस्त्र घेणार्‍यातले तेच पहीले असतील. कदाचीत नाही रे वर्ग मोठा हिंसक बनेल. पण म्हणून सर्व उपाययोजना तयार झाली की मगच असा प्रयत्न करायला हरकत नसावीत. सेवा संस्थानी अन्न छत्र सुरू करावीत, एन जी ओ नी मग भिकारी सर्वेक्षण, पुनर्वसन, वेगवेगळ्या राज्यांनी एकत्र येऊन काही योजना.. सगळ्या समाजाचे, संस्थांचे, सरकारचे सहकार्य लागणार पण हे काम केले गेलेच पाहीजे. निदान २०२० सालानंतर एक नवीन भिकारी तरी जन्माला आला नाही पाहीजे. हे एक मोठे प्रोजेक्ट आहे, अजिबात सोपे नाही पण हे सगळे केल्याशिवाय आपण दरडोई उत्पन्नात महाशक्ती जरूर होऊ, प्रगत, सुसंस्कृत समाज नक्कीच नाही. तसेच हे सगळ दिव्य करायची समाजाची पर्यायाने सरकारची इच्छाशक्ती आहे का? का आपण आपल्या जगात सुखी!!

जुना अभिजित गुरुवार, 10/18/2007 - 10:25
हेही तितकच खर की आपल्या मदतीच्या कुवतीपेक्षा जास्त गरीब जगात आहेत हे कळले. हे अगदी बरोबर आहे. मग अशावेळी आपण किती जणांना पुरणार हाही प्रश्न आहे. पण तात्पुरता तो बाजूला ठेवू. बस्स्टॉप किंवा सिग्नल तरी ठीक आहे पण रेल्वेमध्ये इतके भिकारी येतात अशावेळी तुम्ही कोणाला पैसे द्यायचे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. काही धडधाकट लोक सुद्धा भीक मागत असतात. माझ्यापुरतं मी ठरवलं आहे की कमीत कमी काही तरी काम करून पैसे मागणार्‍याला पैसे द्यायचे. म्हणजे रेल्वेत बूटपॉलिश करणारा आला की आपल्या नसलं करायच तरी एकदा पॉलिश करून घ्यायच. किंवा झाडू मारणारा असतो त्याला द्यायचे. हिजडे आणि देवीबिवीच्या नावावर निव्वळ भीक मागणार्‍यांना काही द्यायच नाही. कोणी चहासाठी पैसे मागत असेल तर डायरेक्ट चहा द्यायचा. अन्न द्यायच. नाहीतर बरेच भिकारी व्यसनी असल्यामुळे गांजा बीडी दारू मध्ये पैसे घालवतात. लहानसहान गोष्टीत आपल्याला जमेल तशी आणि शक्य असेल तशी मदत करत गेल्यास ही अपराधी भावना कमी होते असा अनुभव आहे. अगदी बरोबर लहान मुले, वृद्ध आणि अपंग लोकांना भीक मागावी लागते हे त्यांच केवळ दुर्दैव आहे. पण अशा लोकांना मदत करण्यासाठी एकट्यापेक्षा संस्थांची गरज असते. प्रत्यक्ष शक्य नसेल तर संस्थेला पैशाच्या स्वरूपात मदत करायला हरकत नाही. इकडे तिकडे आपण बराच खर्च करत असतो. एकदा जरी चमचमीत जेवणाची इच्छा मारली तरी १०० रुपये वाचतात. भिकार्‍यांबद्दल अगदीच हळहळ वाटत असेल तर हा उपाय सोपा आहे. अभिजित

सहज Sun, 10/21/2007 - 18:33
लहानपणी दिवाळी म्हणजे सुट्या, फटाके, फराळाचे पदार्थ, नवीन कपडे, सकाळी लवकर उठून उटणे / "मोती" साबण लावून आंघोळ मग बाहेर जाऊन फटाके उडवणे. दसरा - आदल्या दिवशीच घर साफसफाई करणे. मग दाराला झेंडूचा हार करून ठेवणे. संध्याकाळी आपट्याची पाने जाऊन शेजारीपाजरी वाटून यायची. गुढीपाडवा म्हणजे पाटीपूजन, सायकल / गाडी धूणे, झेंडूच्या फूलाचा हार घालणे. सकाळी बाबा गुढी उभारायचे, संध्याकाळी काढली की ती गाठी खायची. :-) बरेच नातेवाईक भेटायचे, मस्त जेवण, त्यानंतर पान खाणे, पत्ते खेळणे, एखादी डूलकी काढणे, व्हीडीओ कॅसेट आणून एखादा सिनेमा बघणे. प्रत्येक सणाला ती नेहमीची गाणी रेडिओ, टी.व्ही वर लागायची, सिनेमे लागायचे. १५ ऑगस्ट ला मनोजकूमार चे गाणे, नंतर (सुभाष घईचा) कर्मा सिनेमा व त्यातील गाणी नाही दाखवले गेले असे दूरदर्शनच्या जमान्यात तरी घडल्याचे स्मरत नाही. श्रावणातले काही दिवस, गणेशोत्सव, नवरात्र, गोपाळकाला, रामनवमीला सुंठवडा, हनुमान जयंतीला मारूतीला तेल, शिवरात्रीला उपासाचा स्पेशल मेन्यू, शंकराच्या देवळात, इ. इ. अगदी जानेवारीतील भोगी, संक्रांत पासून पार नाताळपर्यंत काही ना काही असायचेच. वडलांच्या मुस्लीम मित्रांकडून शिरखुर्मा, ख्रिश्चन मित्राकडून फ्रूटकेक घेताना त्यांना चाचा इदमुबारक, अंकल मेरी क्रिसमस म्हणायला खूप आवडायचे. आत इथे परदेशात नाही म्हणायला आदल्या रात्रीपासून काही मित्रांचे न चूकता काव्यात्मक SMS येतात. काहीवेळा अरेच्चा बघू कालनिर्णय उद्या आहे का दसरा असे होते. फार तर एखादे गोड आणले /केले जाते पण तेवढेच... बर्‍याच गोष्टी आई-बाबा बोनस मिळाले की सर्वांसाठी न चूकता आणायचे. आता घरात कशाचीही कमी नाही. खूपच सामान आहे आपल्याकडे जरा स्टोअर रूम आवरली पाहीजे असे म्हणतो पण चांगले डिल दिसले, खरेदीचा मूड असला नवीन खरेदीही न चुकता होतच असते. एखादा सण आठवड्याच्या दिवसात आला की त्याची दखल घेतलीच जात नाही. सकाळी उठून आवरून कामाला ते रात्री हुश्श्य घरी. नेहमीच विकएन्ड्ची वाट पहाणे. आता सण हा प्रकार फक्त जेवण व खरेदी इतकाच का होऊन राहीला आहे? काय झाले आहे? सणाचे काही विशेष का वाटत नाही, (आई अचानक गेल्यापासून तर नाहीच)? विरक्ती का आळशीपणा आला आहे? संस्कृती सोडली म्हणायची तर कचेरी आणी घर एवढ्यात अडकून बसलोय, कूठे काय संस्कृती बूडवत बसलो असतो. महाराष्ट्र्मंडळात पण सगळेच सण काही साजरे होत नाहीत. कोणाला कधी असे काहीसे वाटले आहे का? हे इथे येणे, मराठीत लिहणे, तुमच्याशी गप्पा मारणे हे म्हणजे जरा परत गतकालात जाणे, आपल्या संस्कृतीचा परत थोडासा भाग होण्याची धडपड आहे का?

In reply to by सहज

नंदन Sun, 10/21/2007 - 20:07
विषयांतर होऊ शकेल कदाचित परंतु तुम्ही म्हणता, तसे मलाही वाटते. पण माझ्या मुंबई-पुण्यांत असलेल्या काही मित्रांशी बोललो असताना, त्यांनाही एकंदरीतच सणांविषयी उत्सुकता, उत्साह कमी झाला आहे असं म्हणाले. आता हा वाढत्या वयाचा भाग आहे की पूर्वी ९ ते ५ असणारं काम आता ९ ते ९ किंवा अजून उशीरा झालंय -- सांगता येत नाही. पूर्वी खरेदी फक्त सणासुदीलाच व्हायची. कपडे असोत वा सोने/दागिने. आता तसं काही राहिलेलं नाही. करंजी खायची असेल तर दिवाळीपर्यंत थांबायची काहीच गरज नाही. मार्चमधेही कुठल्याही दुकानात मिळू शकते. त्यामुळे तसाही सणांचा एक्स्क्लुजिव्हनेस कमी झाला आहे. बदलत्या ऋतुचक्रामुळे दिवाळीत थंडी पडायच्या ऐवजी उकडतं. त्यामुळे अभ्यंगस्नानही तितकं हवंहवंसं वाटत नाही. अर्थात हा एक छोटासा बदलत्या काळाचा परिणाम झाला. थोडक्यात, याला आळस - विरक्ती - बदलता काळ - वाढतं वय - अधिक पैसा - कामाचे वाढते तास/ताण - परदेशी राहणे वगैरे एकच एक कारण नसावे. सगळ्याचा एकत्रित परिणाम असावा. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

राजे Mon, 10/22/2007 - 09:08
येथे दिल्लीला तर हाच हाल आहे, कधी दसरा गेला व कधी दिवाळी आली ते कळालेच नाही. मागील काही वर्षामध्ये तर एकदम मनसोक्त दिवाळी साजरी केलेली आठवतच नाही आहे.... कुठे तरी घरातून, मित्रांच्या कडुन विचारना चालू झाली की दिवाळीला येणार की नाही... मग लक्षात येते की दिवाळी आली. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by नंदन

थोडक्यात, याला आळस - विरक्ती - बदलता काळ - वाढतं वय - अधिक पैसा - कामाचे वाढते तास/ताण - परदेशी राहणे वगैरे एकच एक कारण नसावे. सगळ्याचा एकत्रित परिणाम असावा. एकिकडे व्यक्तिमत्व बहुआयामी तर दुसरीकडे कारणे बहुहरामी. प्रकाश घाटपांडे

In reply to by सहज

गुंडोपंत Mon, 10/22/2007 - 09:32
"मोती" साबण लावून आंघोळ मग बाहेर जाऊन फटाके उडवणे. छ्या!!! फार नोस्ताल्जिक करून टाकले बॉ तुम्ही आम्हाला! मला तर आता साबणाचा वासही येतोय! हल्ली काही मजा राहिली नाही हे मात्र खरंय हो. सहज राव फार छान लिहिता हो तुम्ही! वाचायला छान वाटले. आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

सर्किट Mon, 10/22/2007 - 22:16
आमच्या मित्रांत दोन गट होते. एक दिवाळीत मोती साबणाने अंघोळ करणारे, आणि दुसरे मैसूर सँडल ने . (आम्ही दुसर्‍या गटात.) आजही दुकानात मोती घेत नाही, मैसूरच घेतो. पण रोजच्या अंघोळीसाठी हे वापरणे जिवावर येते. संस्कार म्हणजे दुसरे काय, हेच ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू Tue, 10/23/2007 - 01:44
आमच्या मित्रांत दोन गट होते. एक दिवाळीत मोती साबणाने अंघोळ करणारे, आणि दुसरे मैसूर सँडल ने . (आम्ही दुसर्‍या गटात.) - आणि आम्ही दलबदलू ;) (अपक्ष)बेसनलाडू पण रोजच्या अंघोळीसाठी हे वापरणे जिवावर येते. संस्कार म्हणजे दुसरे काय, हेच ! - +१. रोजच्या वापरासाठी हमाम किंवा चंद्रिका ;) (सहमत)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सर्किट Wed, 10/24/2007 - 01:30
+१. रोजच्या वापरासाठी हमाम किंवा चंद्रिका ;) रोजच्या वापरासाठी लाईफबॉय (तंदुरुस्ती है वहां) किंवा कधी कधी लक्स (सौंदर्य साबुन) - सर्किट

प्राजु Wed, 10/24/2007 - 02:26
मी कॉलेजमध्ये असताना , आम्ही सगळे मित्रमैत्रिणी एका दुकाना समोर उभे होतो. अचानक मला माझ्या आईने एक वस्तू आणायला सांगितल्याचे आठवले. सगळ्यांना 'आलेच मी' असे सांगून, मी तरातरा एकदम त्या दुकानाकडे निघाले. अचानक माझ्या ओढणीला हिसका बसला आणि ओढणी ओढली गेली. माझ्याही नकळत माझ्या तोंडून बारिकशी किंचाळी बाहेर पडली. मी वळले आणि पाहिलं तर हाताला पोलिओ झालेल्या माणसाच्या बोटांमध्ये माझ्या ओढणीच्या रेशमी झिरमिळ्या अडकल्या होत्या.. .. पण तो पर्यंत खूप उशिर झाला होता. माझी ती बरिकशी किंचाळीही माझ्या ग्रुपमधल्या मुलांना ऐकू गेली होती . 'तो ' त्यांना पाठमोरा असल्यामुळे त्याची अवस्था त्या मुलांना नाही दिसली. आणि मला कोणीतरी छेडले असे समजून त्यांनी पळत येऊन त्याच्या पाठीवर जोरात लाथ मारली..... मी ओरडले "थांबा".. पण सुरूवातीचाच त्यांचा प्रहार इतका जोरात होता की तो मनुष्य खाली रस्त्यावर पडला.... नंतर त्या मुलांनी त्याला उठवून बाजूला घेतले. थोडे खरचटले होते त्यावर मलमपट्टी केली.... आणि काही रूपये देऊन जाऊ दिले. हे सगळे जरी खरे असले तरी ही बोच कायमची मनाला लागून राहिली. चूक नक्कि कोणाची.. मी किंचाळले म्हणून माझी? की माझी किंचाळी ऐकून माझ्या मदतीला धावून आलेल्या त्या माझ्या ग्रुपमधल्या मुलांची की 'त्या'च्या अपंगपणाची? की नियतीची...? आज ही गोष्ट इथे लिहिल्यामुळे थोडं का होईना पण मन हलकं झालं. धन्यवाद सहजराव. प्राजु.

In reply to by कोलबेर

सहज Wed, 10/24/2007 - 07:51
+१ ह्या निमीत्ताने म्हणावेसे वाटते की ह्या ओढणीचा (फार तर उन्हात डोक्यावर घेण्याशिवाय) उपयोग असण्यापेक्षा तोटेच मला दिसतात. किती वेळा कोणा न कोणा स्त्रीची ओढणी कधी रस्ता, विशेषता जिना उतरताना पायरी झाडत असतात, सरकता जिना व दुचाकीच्या चाकाशी कानगोष्टी करायला त्या ओढण्याना प्रचंड आवड आहे की काय असे वाटते. जिवाशी किंवा विषाणूंशी सतत खेळ :-) जर ओढणी सांभाळणे इतके अवघड असेल पण तितकेच गरजेचे(?? ) तर जरा लहान लांबीची का नाही करता येत? आपल्याकडे डोक न वापरता वर्षानूवर्षे तेच स्टाइलचे कपडे बनवायची/वापरायची पद्धत, जसे सलवार (पुरषांची किंवा बायकांची) बापरे त्याची कंबर इतकी का मोठी असावी? एकाही डिझायनरला असे का वाटू नये की ही सलवार घालणार्‍या प्रत्येक स्त्री/ पुरुषाची कंबर, पोट ६० इन्च असेलच/होईलच असे नाही. बाळाची लंगोट काय ते पातळ फडकं! ते लंगोट, दुपटे, चादर सगळेच खराब होणार, जरा शू झाली की सगळेच बदला. आता जर लंगोट डिझाईन बदलले असेल तर कल्पना नाही पण जरा डोक वापरून तान्हा बाळाचे कापडी लंगोट असे करता येतात की शू-शी झाली तरी बाकीचे काही खराब होणार नाही. लंगोटात कापडाची बचत, व सलवार, ओढणी मधे वाया...

In reply to by प्राजु

आज ही गोष्ट इथे लिहिल्यामुळे थोडं का होईना पण मन हलकं झालं. हलक होण अधिक प्रामाणिकं. चुक समजल्यावर ती सुधारण्याचा प्रयत्न करन हे देखील प्रामाणीक. प्रकाश घाटपांडे

प्राजु Wed, 10/24/2007 - 08:28
मला वाटलं इथे मनातलं फक्त सांगून मन हलकं करायचं...... या एका गोष्टिवरून ओढणी आणि लंगोट यावरही चर्चा करायची आहे.. हे नव्हतं माहीती... आपण करू शकता चर्चा.... या चर्चेमध्ये मला रस नाही. - प्राजु.

In reply to by प्राजु

आपण करू शकता चर्चा.... या चर्चेमध्ये मला रस नाही. हे वरकरणी वाटणार विषयांतर नव्या विषयाला जन्म घालत. उदा. "ओढणी असून अडचण नसून खोळंबा" ओढणी मुळे होणारे अपघात.( मानसिक नव्हे शारिरिक) एक दुपट्टा दो दो मवाली ......सारखी गाणी दुपट्टा ते दांडपट्टा दुपट्टा शब्दाशी संबंधीत अंताक्शरी मन हलक करण्यासाठी थोड मन घट्ट कराव देखील लागत. काय प्राजू ताई अवांतर- ( ताई म्हणल तर राग येतो का? तसं असेल तर फक्त प्राजू. पण तसं म्हणलं तरी फार लाडिक लाड्कि वाटत बुवा) प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

जुना अभिजित Wed, 10/24/2007 - 13:39
प्राजू यांनी सहज यांच बोलणं सहज घेतलेलं दिसत नाही. मुळात तो एक दुसरा विषय आहे त्याला तुमच्या गोष्टीवरची प्रतिक्रिया समजू नका. असंच एकदा इयत्ता चौथीत असताना मी आमच्या वर्गात घुसु पाहणार्‍या खालच्या वर्गातील मुलाला दरवाजातच अडवून बाहेर ढकललं होत. पण तो हेलपाटला आणि पडला कारण त्याला पोलिओ झाला होता. तो कसाबसा त्याच्या वर्गात गेला. मग आमच्या वर्गशिक्षकांपर्यंत तक्रार आली. त्यांनी सर्वांसमोर काड काड अशा दोन कानाखाली लावल्या. कानात सन् आवाज निघत होता. अजूनही तो मुलगा तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो आणि मी खजील होतो. त्याला तेव्हा माफ कर म्हणायची अक्कल नव्हती पण आता परत कधी भेटला तर मात्र नक्की बोलेन त्याच्याशी. अभिजित

सहज Wed, 10/17/2007 - 08:39
आय गो फर्स्ट.. मनात काही विचार नको, शांतपणे ध्यान करा हे मला आजवर कधीही जमले नाही आहे. लोक ध्यान कसे काय करू शकतात हे मला कोडे आहे. पहील्यापासून मला जे काय आहे ते नि:संकोचपणे सांगणे, स्वतःला व्यक्त करणे हे सहज, सोपे, नैर्सगीक वाटते. विचार थांबवा म्हणजे काय? सर्व इंद्रीय व मेंदू शांत (फ्रिज) करणे कसे करायचे बुवा? म्हणजे बघा अगदी शांतपणे अंधार्‍या, शांत खोलीत बसलो व जर का कूठून तळण्याचा वास आला की यक्स कसला वास पासून वॉव! बटाटावडा हा विचार नाक व मेंदू करतात, मी तर शांत बसलोय ना आता. :-) तसेच वास आला व वासावरून विचार आला तर बिघडले काय? मी खाल्ला का बटाटावडा, का उठून चाललोय का इथून, का मी ओरडून माझ्या बाजूला जी व्यक्ती ध्यान करते आहे तिचे ध्यान मोडतोय का? आणी आता जर हा विचार काढून टाकायचा असेल तर कसा व कूठे टाकू? वाटते अलिकडच्या विचाराला, पलीकडचा विचार / प्रक्रीयाच बाजूला करते. पण मग ती साखळी सुरूच...डू नॉट डिर्स्टबचा बोर्ड कुठे बरे लावायचा की पुढे येणारे सर्व विचार येणार नाहीत? गाडी इथेच अडकली आहे.

In reply to by सहज

चित्रा Wed, 10/17/2007 - 16:54
मस्त चर्चाप्रस्ताव. असाच एक विचार - लंच मीटींगमध्ये कुरकुरीत चिप्स आणून ठेवल्या असल्या आणि कोणी बोलत असताना कितीही वाटले तरी खाताना त्याची कुरकुर भारीच होईल म्हणून खाणे टाळते. असा प्रश्न कोणाला पडतो का? कारण लोक बिनदिक्कत खाताना दिसतात.

प्रमोद देव Wed, 10/17/2007 - 09:07
अजिबात विचार करू नका! मन एकाग्र करा! असे सांगताना आपण बर्‍याच तज्ञ लोकांना ऐकतो.पण माझ्या मताप्रमाणे विचार हे पार्‍यासारखे असतात. हातातनं सारखे निसटत असतात. मी रात्री अंथरुणावर पडलो की पूर्वी लगेच झोप लागायची. पण हल्ली मात्र अंथरुणावर पडले की दिवसभर घडलेल्या घटना आठवायला लागतात आणि त्यातल्याच कुठल्या तरी घटनेतून गाडी पार फ्लॅशबॅक मध्ये जाते. ह्या काळात पूर्वायुष्यात घडलेल्या चांगल्या वाईट घटना मग डोळ्यासमोर प्रत्यक्ष अवतरतात आणि मी त्यात गुरफटत जातो. आठवणीतून आठवणी बाहेर यायला लागतात आणि त्याचा अपरिहार्य परिणाम म्हणजे झोप गायब होते. बर्‍याचदा रात्रभर मी ह्या कुशीवरून त्या कुशीवर करत असतो पण झोप लागेल तर शप्पथ.उलटे आकडे मोजणे,श्वासावर लक्ष केंद्रित करणे,मेंढ्या मोजणे आणि वेळोवेळी असे असंख्य प्रकार करून पाहिले पण निद्रादेवी काही प्रसन्न होत नाही. आठवणींना जेव्हढे झुगारून द्यायचा प्रयत्न करतो तितक्या आक्रमकपणे त्या अंगावर चालून येतात. शेवटी त्याचा जो व्हायचा तो परिणाम होतोच. त्याचा त्रास मला जितका होतो तितका,किंबहुना त्याहून जास्त इथल्या महाजालावरच्या वाचकांना होतो. कारण.... माहितीच आहे तुम्हाला.... आठवणी..अमूक,तमूक. मी लिहीत सुटतो आणि त्याची शिक्षा मात्र तुम्हालाच होते. :D काय करावे नाईलाजास्तव वाचाव्या लागतात ना! कारण नाही म्हटले तरी 'सार्वजनिक काका' पडतो ना मी! उगीच मोठ्या माणसाला का दुखवा....खरे की नाही. आता इथे खरे खरे लिहायचे बरे का. "फादर सहज"रावांनी आपल्याला लायसन दिलेय कन्फेशन करण्यासाठी तेव्हा आता सगळ्यांनी सुटा... म्हणजे आपल्या मनातलं ओकून टाका. तेव्हा लोकहो ह्यातून आपली सर्वांची म्हणजे तुमची(हे महत्वाचे) आणि माझीही सुटका कशी करता येईल ह्या विचारत सद्या गढलो आहे... अरे पण हे काय.... पुन्हा आठवणी यायला लागल्या. आता माझा नाईलाज आहे हं! काय सुचतोय का उपाय??? :D आता ह्याचे उत्तर माहित असूनही तुम्ही ते दिले नाहीत तर तुमच्या डोक्याची.......... जाऊ दे पुढचे तुमचे पाठ आहे.

In reply to by प्रमोद देव

आनंदयात्री Wed, 10/17/2007 - 10:24
सकाळी तास भर देव देव केले, दुपारी २-३ तास मिसळ्यांना पिडले, संध्याकाळी एक तास पायी फिरलात की मग असंभव बघा घरच्यांबरोबर, बघा लागते कि नाही झोप ती.

In reply to by आनंदयात्री

ध्रुव Wed, 10/17/2007 - 18:41
मग असंभव बघा घरच्यांबरोबर, बघा लागते कि नाही झोप ती. नक्की लागेल झोप अश्याने :) ध्रुव सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva

स्वाती दिनेश Wed, 10/17/2007 - 15:01
जे नको तेच का हवेसे वाटते? गोडाचा मोह मधुमेह्यालाच ! नाहीतर मग बटाटेवडे नाहीतर समोशाच्या वास नाकातून पाऽऽर मेंदूपर्यंत जाऊन मज्जातंतूना आदेश देणार आणि एखाद दोन खाल्ले तर काय होतं? करत खाणार! आपल्याला आवडणारे सगळे खमंग पदार्थ असे शत्रूपक्षात का बरं जातात? पद्मा गोळेंच्या कवितेतील एक ओळ आठवते- जे सुदूर,जे असाध्य तेथे मन लागे..

लिखाळ Wed, 10/17/2007 - 15:46
चर्चा प्रस्ताव मस्त. खुप काही विचारिन म्हणतो पण आता सुचत नाहीये. तुमचं असं होतं का हो ? :) -- (प्रश्नांकित) लिखाळ. तो क वी डा ल डा वि क तो (. ळखालि राणाहपा यसो चीलांमु ढ तन्यामाज च्याण्याचवा टेलउ)

In reply to by लिखाळ

प्रियाली Wed, 10/17/2007 - 15:52
एखादी गोष्ट आपण सोडून इतर सर्वांना कळते आणि आपल्या चेहर्‍यावरचं भलमोठ्ठ प्रश्नचिन्ह लपवायचा प्रयत्न आपण करतो. असं इतरांचंही होतं का हो?

स्वाती दिनेश Wed, 10/17/2007 - 15:57
पण कधीतरी वाटतं आपलं सोंगही दुसर्‍यांना कळत आहे की काय? मग मात्र पंचाईत होते. स्वाती

एखादी गोष्ट आपण सोडून इतर सर्वांना कळते आणि आपल्या चेहर्‍यावरचं भलमोठ्ठ प्रश्नचिन्ह लपवायचा प्रयत्न आपण करतो. असं इतरांचंही होतं का हो? आमचं तर नेहमीच तस्स होतं हो ! मिसळप्रेमी आणि उपक्रमींची जोरदार चर्चा सुरु असली की, आम्ही त्या चर्चेत भाग घेतला रे घेतला की ती चर्चा संपून जाते किंवा आमच्या प्रतिसादाकडे बावळट म्हणून पाहतात की काय अशा शंकेने आम्हाला सतत घेरलेलं असतं ! आमच्या प्रतिसादानंतर त्याला खालोखाल प्रतिसाद आला की शांतपणे झोप येते. नाही तर नुसता तळमळत असतो प्रमोदरावांसारखा :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जुना अभिजित Wed, 10/17/2007 - 16:38
मी बर्‍याच चर्चा अशा बघितल्या ज्या मी प्रतिसाद दिल्या की बंद होतात. की मी बंद झालेल्या चर्चांना प्रतिसाद देतो कोणास ठाऊक. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

आवडाबाई Wed, 10/17/2007 - 22:34
एका हातात चुरगळलेल्या १०-१० च्या दोन नोटा घेऊन ती आजी माझ्या शेजारीच उभी होती, वय सत्तरीत. दुस-या हातात प्रिस्क्रिप्शन, घड्या पडलेलं, त्यावर दोन औषधांची नावं. त्या कागदाकडे बोट दाखवून गोळ्यांच्या किमती विचारत होती. त्यावर जितक्या गोळ्या लिहिलेल्या होत्या त्या घ्यायला तिच्याकडे पैसे कमी पडत होते, ती अनेक वेळा किमती विचारून त्या २० रुपयात किती गोळ्या बसतात ते पहात होती. अशा वेळेला तुम्हाला कसं वाटतं -- विशेषत: तुम्ही सव्वाशे रुपायांचा शॅम्पू आणायला गेलेले असता तेव्हा? त्या आजीसमोर एका बाटलीकरता इतके पैसे द्यायची हिम्मत होते? ही माझ्याबाबतीत आजच घडलेली गोष्ट ! माझी तरी हिम्मत नाही झाली तिच्यासमोर १०० च्या नोटा काढून द्यायची, एकदम रडू आल्यासारखं वाटायला लागलं, मी काहीतरी कारण सांगून दुकानातून निघून आले खरी पण पुढे काय? मी परत कधीच शॅम्पू विकत घेणार नाही? वापरायचा सोडून देईन? मी तीला पैशांची मदत करायला हवी होती? त्याने काय झाले असते? आणि तो तिचा अपमानच नाही का? आणि जरी मदत केली तरी मी अशी किती लोकांना मदत करू शकते? ह्या अपराधी भावनेचं उत्तर काय? की मला तसं वाटायची खरं तर गरज नाहिये? मी उगीचच जरा गंभीर वळण देतेय असं वाटलं तर सोडून द्या, पण आपण आपले मन मोकळे करून आपल्या मनाला "मोकळे" करू शकते का ते पाहतेय.

In reply to by आवडाबाई

कांचन Wed, 10/17/2007 - 23:46
असं बर्‍याच वेळा वाटतं! मुलासाठी महागडे टी-शर्ट घेऊन आपण येत असतो. सिग्नलपाशी थांबल्यावर त्याच्याच वयाची फाटका, मळका, ढगळ फ्रॉक घातलेली छोटी मुलगी आपले उघडेनागडे भावंड कडेवर घेऊन कमालीच्या अजीजीने आपल्यापुढे हात पसरते तेंव्हा ही मला असंच वाटतं! कांचन

प्रियाली गुरुवार, 10/18/2007 - 00:22
आवडाबाई आणि कांचन यांना वाटणारी अपराधी भावना कमी करायची असल्यास कम्युनिटी सर्विस हा एक उपाय आहे. भारतात आपल्या समाजाला मदत करून हातभार लावण्याकडे उच्च आणि प्रतिष्ठीत वर्गाचा कल खूप कमी दिसतो, त्यामानाने प्रत्येक अमेरिकन कुटुंबाला या ना त्या कारणाने समाजाला मदत करावी लागते. लहानसहान गोष्टीत आपल्याला जमेल तशी आणि शक्य असेल तशी मदत करत गेल्यास ही अपराधी भावना कमी होते असा अनुभव आहे.

In reply to by प्रियाली

सहज गुरुवार, 10/18/2007 - 04:49
>>लहानसहान गोष्टीत आपल्याला जमेल तशी आणि शक्य असेल तशी मदत करत गेल्यास ही अपराधी भावना कमी होते असा अनुभव आहे. आवडाबाई, कांचनजी आपला अनुभव बहूतेक इथल्या सर्वांना थोड्याफार फरकाने आला असणार. हे अपराधी वाटण आपल्या आर्थीक स्थीतीबरोबरच मनःस्थीती वर(व बहूतेक वयावर) अवलंबून असते. शाळा, कॉलेज, सुरवातीची नोकरीची वर्षे तेव्हा मला पण वाईट वाटायचे. तसेही आपण भारतीय खूप भावूक आहोत(निदान मला तरी तसे वाटते अजून कोणाला वाटते?). हेही तितकच खर की आपल्या मदतीच्या कुवतीपेक्षा जास्त गरीब जगात आहेत हे कळले. मग प्रियालीताई म्हणाल्या तस मी पण जमेल तशी आणि शक्य असेल तशी मदत करत असतो. म्हणजे कदाचीत Ad-hoc असा अर्थ होऊ शकतो. पण तसेच मला वाटते प्रत्येकाने आपल्याला जे मनापासून वाटते त्याप्रकारच्या एका चॅरीटीशी (लहान मुलांसंबधी, रुग्ण, सामाजीक उपक्रमाशी) कायमस्वरूपी जोडावे. गरीबांसाठी काही ठीकाणी सोयी उपलब्ध आहेत मला नेहमी कनिष्ठ मध्यमवर्गीयांबद्दल विशेष सहानुभूती वाटते. ही लोक कागदोपत्री गरीब नाहीत म्हणून काही सवलती उपलब्ध नाहीत तसेच स्वतः मी गरीब म्हणून फायदा घ्यायला जाणार नाहीत. मदत मागायची पण स्वाभीमानाची खोटी. आपण पण उगाच ह्यांचा स्वभीमान दुखवला जाईल ह्या कारणाने कचरतो. पण अश्यावेळी म्हणायचे हे लोन समजून घ्या, जमेल तसे परत करा असे सांगून मदत केली पाहीजे. ( टॅक्ट्फूली)

विसोबा खेचर गुरुवार, 10/18/2007 - 06:59
माझ्यापुढेही 'हे असे का होते?', 'ते तसे का होते?' या टाईपचे प्रश्न काही वेळा पडतात आणि शेवटी मी विचार करणेच सोडून देतो! च्यामारी, जे काय व्हायचं ते होऊ देत. आपला थोडाच कंट्रोल आहे प्रत्येक गोष्टीवर?! 'गेला दिस आपला, उद्याचं माहीत नाही!', 'आला क्षण शक्त तितक्या आनंदात जगायचा, मस्तमजेत जगायचा, साली पुढच्या क्षणाची काय ग्यारंटी?' हेच आमचं तत्त्व! तात्या.

धनंजय गुरुवार, 10/18/2007 - 08:31
मी बसस्टॉपवरून घरी येतो तेव्हा हमखास एखादा भिकारी अडवून मला पैसे मागतो. मी बहुधा त्याची माफी मागतो आणि काहीच देत नाही. पण खूपदा असा विचार येतो. अशा वेषातल्या माणसाने दाखवला असता समजा चाकू किंवा पिस्तूल (ते खेळण्यातले आहे की नाही मी थोडेच परीक्षा करणार आहे!) तर मी त्याला पैशाचे पाकीटच दिलेच असते. इतकेच काय, अशा प्रसंगासाठी थोडेसेच पैसे आणि क्रेडिट कार्डच्या आकाराचे प्लॅस्टिकचे तुकडे असलेले एक पाकीट मी नेहमी बाळगतो. म्हणजे धाक दाखवून चोरी करणार्‍याच्या पात्रापात्रतेकडे मी दुर्लक्ष करतो. मग अहिंसक सालस भिकार्‍याला विचार न करता थोडे पैसे का नाही देत? मी पैसे न दिल्यामुळे तो भिकारी उद्योगधंदा करायला प्रवृत्त होणार नाही - पण जर त्याला कळले की चाकूपुढे मी पैसे टाकतो, तर कदाचीत धाक दाखवून चोरी करायला प्रवृत्त होईल का?

In reply to by धनंजय

विकास Fri, 10/19/2007 - 20:22
हा अनुभव मला पण आला आहे. पण भिक देणे आणि दान करणे या दोन गोष्टी त्यातील शब्दार्थाप्रमाणेच वेगळ्या आहेत असे वाटते. त्याच कारणामुळे भिकार्‍यास भिक देणे नको वाटते पण बाकी कुठे काही मदत करता येत असेल तर अवश्य करावी असेही वाटते (आणि तसा शक्यतितका प्रयत्न करतो). दान हे पण आपल्या तत्वज्ञानारमाणे सत्पात्री द्यावे असे म्हणतात. त्यचा अर्थ बर्‍याच पद्धतीने लावू शकतो, पण तो वेगळाच विषय होईल. पण प्रत्येकानेच काहीतरी स्वतःबाहेर जाऊन मदत करायची (आर्थीक आणि थोडेसे का होईना वेळ/कष्ट या रूपात) वृत्ती ठेवणे महत्वाचे आणि आवश्यक वाटते. बाकी थोडे अवांतरः सुरवातीस येथे (अमेरिकेत) जेंव्हा आलो तेंव्हा असा एक सल्लादेण्यात आला होता की खिशात $१० तरी ठेवत जा. जर कोणी पकडले आणि तुझ्याकडे काहीच मिळाले नाही तर वैतागून पण बडवेल.. स्टूडंट असताना बॉस्टनच्या र्सत्यावर एकदा एक मूळचा सुदानमधील पण भिकारी (मला अरब समजूनः-)) अरेबीक मधे बोलू लागला. अर्थातच पैसे मागत होता पण तो काय बोलतोय ते समजत नव्हते. त्याला सांगीतले की मला अरेबीक येत नाही आणि मी अरब नाही. तर जरा निराश झाला आणि म्हणला की मग निदान पाकीस्तानी तरी आहेस का? म्हणले नाही भारतीय. मग (चढ्या आवाजात) तुझा धर्म कुठला आहे? ...पुढे काही त्रास दिला नाही पण टेन्षन नक्कीच आले होते.

In reply to by धनंजय

१) भारतात उघडी नागडी लहान मुले कारुण्य निर्माण करतात. हेच त्यांच्या आई बापांच भांडवल असतं. त्यांच्याकडून पैसे गोळा झाले कि आईबाप त्याची दारु पितात किंवा गांजा ओढतात.( चक्षुर्वैसत्यम) २) ट्राफिक सिग्नल चित्रपट पाहिलात का? ३) यांची व्यवस्था लावण्यात शासन यंत्रणा कमी पडते. त्यांच्या नावावर काही शासकीय नोकर आपली व्यवस्था करुन घेतात. ४) हे लोक गुन्हेगारीचे "वाहक" म्हणून काम करतात. ५) लोकसत्ता वर्तमानपत्राने यावर वृत्तांत मालिका केली होती, ती अत्यंत वास्तववादी होती. साधारण दोन तीन वर्षांपुर्वी. ६) यात निरपराध बालकांचा बळी जातो ७) पुण्यात व्यंकटेश्वर हॅचरीज ही कंपनी बर्‍याचदा अन्नदानाचा कार्यक्रम बहुसंख्य वेळा करते. आठवड्यात एकदा तरी. यात पुढच्या टायमाला " अमुक " मेनु पाहिजे बरं का? अशी मागणि होते. ८) अनेक श्रीमंतांना एवढ्या विषम व्यवस्थेत आपल्या "श्रीमंती" बाबत अपराध गंड तयार होतो. तो घालवण्यासाठी ते असे वाटप करतात तेवढेच पुण्य. ९) करोडो रुपयांचा गैरव्यवहार केल्यावर काही लाखांची केलेली खैरात ही प्रतिष्ठा. मानसन्मान, लोकाभिमुखता, प्रसिद्धि, दानशुर अशी विशेषण लावुन जातात. नाही म्हणल तरी ती सुखद असतात. १०) चार चांगल्या गोष्टींचे भांडवल करुन दहा वाईट गोष्टी (निदान भारतात) झाकता येतात. ११) एक भिकारी चहा प्यायला पैसे मागत होता. मी त्याला म्हणले तू पेशल चा पी पैसे मी देतो. त्यावर तो नाही म्हणून पैसेच पाहिजेत असे म्हणू लागला. ( या सदृष अनुभव अनेक) १२) शनी अमावस्येला , शनीवारी, शनिपालट झाला असेल त्यावेळी शनी मंदिराजवळ भिकार्‍यांची रांग पहावी. काही दिले नाही तर शनी वाईट करील ही भीती. १३) शासनाने पुनर्वसन केले तरी शासकीय दराने मजुरी करण्यापेक्शा भीक मागून जास्त पैसे मिळतात म्हणून बहुसंख्य भिकारी कुकडी नदीच्या प्रकल्पावरुन परत मुंबईत पळून आले होते हे वास्तव आहे. आजही तयात बदल नाही १४) यांच्या जीवावर भारतातल्या एनजीओ मोठ्या होतात. एडसच्या एन्जीओंचे काय पेव फुटले होते. एडसने मरणार्‍यांपेक्शा एडसवर जगणार्‍यांची संख्या जास्त होती. अजून बरेच काही....... तरी देखील ही माणसेच आहेत हे विसरुन चालणार नाही. पण यात माणुसकीचा बळी जातो याचे वाईट वाटते. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

गुंडोपंत Wed, 10/24/2007 - 12:26
एडसने मरणार्‍यांपेक्शा एडसवर जगणार्‍यांची संख्या जास्त होती. वा काय बोललात! बाकी सगळाच प्रतिसाद आवडला. आपला गुंडोपंत

In reply to by प्रकाश घाटपांडे

सहज Wed, 10/24/2007 - 13:14
त्यातल्या त्यात आपण सगळे इथे हे वाचणारे करू शकू का, बघा १३) शासनाने पुनर्वसन केले तरी शासकीय दराने मजुरी करण्यापेक्शा भीक मागून जास्त पैसे मिळतात म्हणून बहुसंख्य भिकारी कुकडी नदीच्या प्रकल्पावरुन परत मुंबईत पळून आले होते हे वास्तव आहे. आजही तयात बदल नाही नाही म्हणजे नाही पैसे द्यायचे. अन्न किंवा वस्त्र देतो. पाहीजे तर घ्या नाहीतर जाऊ द्या.... जर सगळ्यांनीच, सर्व म्हणजे आख्या देशाने नाहीतर एका भागातून भिकारी दुसर्‍या भागात स्थलांतरीत होतील. हे केलं तर १००% खात्री आहे की एक मोठा परिणाम होइलच. कदाचित सुरवातीला भीकारी एग्रेसिव्ह होतील, भुरटी, संघटित चोरी वाढेल, काही दुबळे भिकारी आजारी पडतील, मरतील पण बहूदा अन्न, वस्त्र घेणार्‍यातले तेच पहीले असतील. कदाचीत नाही रे वर्ग मोठा हिंसक बनेल. पण म्हणून सर्व उपाययोजना तयार झाली की मगच असा प्रयत्न करायला हरकत नसावीत. सेवा संस्थानी अन्न छत्र सुरू करावीत, एन जी ओ नी मग भिकारी सर्वेक्षण, पुनर्वसन, वेगवेगळ्या राज्यांनी एकत्र येऊन काही योजना.. सगळ्या समाजाचे, संस्थांचे, सरकारचे सहकार्य लागणार पण हे काम केले गेलेच पाहीजे. निदान २०२० सालानंतर एक नवीन भिकारी तरी जन्माला आला नाही पाहीजे. हे एक मोठे प्रोजेक्ट आहे, अजिबात सोपे नाही पण हे सगळे केल्याशिवाय आपण दरडोई उत्पन्नात महाशक्ती जरूर होऊ, प्रगत, सुसंस्कृत समाज नक्कीच नाही. तसेच हे सगळ दिव्य करायची समाजाची पर्यायाने सरकारची इच्छाशक्ती आहे का? का आपण आपल्या जगात सुखी!!

जुना अभिजित गुरुवार, 10/18/2007 - 10:25
हेही तितकच खर की आपल्या मदतीच्या कुवतीपेक्षा जास्त गरीब जगात आहेत हे कळले. हे अगदी बरोबर आहे. मग अशावेळी आपण किती जणांना पुरणार हाही प्रश्न आहे. पण तात्पुरता तो बाजूला ठेवू. बस्स्टॉप किंवा सिग्नल तरी ठीक आहे पण रेल्वेमध्ये इतके भिकारी येतात अशावेळी तुम्ही कोणाला पैसे द्यायचे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. काही धडधाकट लोक सुद्धा भीक मागत असतात. माझ्यापुरतं मी ठरवलं आहे की कमीत कमी काही तरी काम करून पैसे मागणार्‍याला पैसे द्यायचे. म्हणजे रेल्वेत बूटपॉलिश करणारा आला की आपल्या नसलं करायच तरी एकदा पॉलिश करून घ्यायच. किंवा झाडू मारणारा असतो त्याला द्यायचे. हिजडे आणि देवीबिवीच्या नावावर निव्वळ भीक मागणार्‍यांना काही द्यायच नाही. कोणी चहासाठी पैसे मागत असेल तर डायरेक्ट चहा द्यायचा. अन्न द्यायच. नाहीतर बरेच भिकारी व्यसनी असल्यामुळे गांजा बीडी दारू मध्ये पैसे घालवतात. लहानसहान गोष्टीत आपल्याला जमेल तशी आणि शक्य असेल तशी मदत करत गेल्यास ही अपराधी भावना कमी होते असा अनुभव आहे. अगदी बरोबर लहान मुले, वृद्ध आणि अपंग लोकांना भीक मागावी लागते हे त्यांच केवळ दुर्दैव आहे. पण अशा लोकांना मदत करण्यासाठी एकट्यापेक्षा संस्थांची गरज असते. प्रत्यक्ष शक्य नसेल तर संस्थेला पैशाच्या स्वरूपात मदत करायला हरकत नाही. इकडे तिकडे आपण बराच खर्च करत असतो. एकदा जरी चमचमीत जेवणाची इच्छा मारली तरी १०० रुपये वाचतात. भिकार्‍यांबद्दल अगदीच हळहळ वाटत असेल तर हा उपाय सोपा आहे. अभिजित

सहज Sun, 10/21/2007 - 18:33
लहानपणी दिवाळी म्हणजे सुट्या, फटाके, फराळाचे पदार्थ, नवीन कपडे, सकाळी लवकर उठून उटणे / "मोती" साबण लावून आंघोळ मग बाहेर जाऊन फटाके उडवणे. दसरा - आदल्या दिवशीच घर साफसफाई करणे. मग दाराला झेंडूचा हार करून ठेवणे. संध्याकाळी आपट्याची पाने जाऊन शेजारीपाजरी वाटून यायची. गुढीपाडवा म्हणजे पाटीपूजन, सायकल / गाडी धूणे, झेंडूच्या फूलाचा हार घालणे. सकाळी बाबा गुढी उभारायचे, संध्याकाळी काढली की ती गाठी खायची. :-) बरेच नातेवाईक भेटायचे, मस्त जेवण, त्यानंतर पान खाणे, पत्ते खेळणे, एखादी डूलकी काढणे, व्हीडीओ कॅसेट आणून एखादा सिनेमा बघणे. प्रत्येक सणाला ती नेहमीची गाणी रेडिओ, टी.व्ही वर लागायची, सिनेमे लागायचे. १५ ऑगस्ट ला मनोजकूमार चे गाणे, नंतर (सुभाष घईचा) कर्मा सिनेमा व त्यातील गाणी नाही दाखवले गेले असे दूरदर्शनच्या जमान्यात तरी घडल्याचे स्मरत नाही. श्रावणातले काही दिवस, गणेशोत्सव, नवरात्र, गोपाळकाला, रामनवमीला सुंठवडा, हनुमान जयंतीला मारूतीला तेल, शिवरात्रीला उपासाचा स्पेशल मेन्यू, शंकराच्या देवळात, इ. इ. अगदी जानेवारीतील भोगी, संक्रांत पासून पार नाताळपर्यंत काही ना काही असायचेच. वडलांच्या मुस्लीम मित्रांकडून शिरखुर्मा, ख्रिश्चन मित्राकडून फ्रूटकेक घेताना त्यांना चाचा इदमुबारक, अंकल मेरी क्रिसमस म्हणायला खूप आवडायचे. आत इथे परदेशात नाही म्हणायला आदल्या रात्रीपासून काही मित्रांचे न चूकता काव्यात्मक SMS येतात. काहीवेळा अरेच्चा बघू कालनिर्णय उद्या आहे का दसरा असे होते. फार तर एखादे गोड आणले /केले जाते पण तेवढेच... बर्‍याच गोष्टी आई-बाबा बोनस मिळाले की सर्वांसाठी न चूकता आणायचे. आता घरात कशाचीही कमी नाही. खूपच सामान आहे आपल्याकडे जरा स्टोअर रूम आवरली पाहीजे असे म्हणतो पण चांगले डिल दिसले, खरेदीचा मूड असला नवीन खरेदीही न चुकता होतच असते. एखादा सण आठवड्याच्या दिवसात आला की त्याची दखल घेतलीच जात नाही. सकाळी उठून आवरून कामाला ते रात्री हुश्श्य घरी. नेहमीच विकएन्ड्ची वाट पहाणे. आता सण हा प्रकार फक्त जेवण व खरेदी इतकाच का होऊन राहीला आहे? काय झाले आहे? सणाचे काही विशेष का वाटत नाही, (आई अचानक गेल्यापासून तर नाहीच)? विरक्ती का आळशीपणा आला आहे? संस्कृती सोडली म्हणायची तर कचेरी आणी घर एवढ्यात अडकून बसलोय, कूठे काय संस्कृती बूडवत बसलो असतो. महाराष्ट्र्मंडळात पण सगळेच सण काही साजरे होत नाहीत. कोणाला कधी असे काहीसे वाटले आहे का? हे इथे येणे, मराठीत लिहणे, तुमच्याशी गप्पा मारणे हे म्हणजे जरा परत गतकालात जाणे, आपल्या संस्कृतीचा परत थोडासा भाग होण्याची धडपड आहे का?

In reply to by सहज

नंदन Sun, 10/21/2007 - 20:07
विषयांतर होऊ शकेल कदाचित परंतु तुम्ही म्हणता, तसे मलाही वाटते. पण माझ्या मुंबई-पुण्यांत असलेल्या काही मित्रांशी बोललो असताना, त्यांनाही एकंदरीतच सणांविषयी उत्सुकता, उत्साह कमी झाला आहे असं म्हणाले. आता हा वाढत्या वयाचा भाग आहे की पूर्वी ९ ते ५ असणारं काम आता ९ ते ९ किंवा अजून उशीरा झालंय -- सांगता येत नाही. पूर्वी खरेदी फक्त सणासुदीलाच व्हायची. कपडे असोत वा सोने/दागिने. आता तसं काही राहिलेलं नाही. करंजी खायची असेल तर दिवाळीपर्यंत थांबायची काहीच गरज नाही. मार्चमधेही कुठल्याही दुकानात मिळू शकते. त्यामुळे तसाही सणांचा एक्स्क्लुजिव्हनेस कमी झाला आहे. बदलत्या ऋतुचक्रामुळे दिवाळीत थंडी पडायच्या ऐवजी उकडतं. त्यामुळे अभ्यंगस्नानही तितकं हवंहवंसं वाटत नाही. अर्थात हा एक छोटासा बदलत्या काळाचा परिणाम झाला. थोडक्यात, याला आळस - विरक्ती - बदलता काळ - वाढतं वय - अधिक पैसा - कामाचे वाढते तास/ताण - परदेशी राहणे वगैरे एकच एक कारण नसावे. सगळ्याचा एकत्रित परिणाम असावा. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

राजे Mon, 10/22/2007 - 09:08
येथे दिल्लीला तर हाच हाल आहे, कधी दसरा गेला व कधी दिवाळी आली ते कळालेच नाही. मागील काही वर्षामध्ये तर एकदम मनसोक्त दिवाळी साजरी केलेली आठवतच नाही आहे.... कुठे तरी घरातून, मित्रांच्या कडुन विचारना चालू झाली की दिवाळीला येणार की नाही... मग लक्षात येते की दिवाळी आली. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by नंदन

थोडक्यात, याला आळस - विरक्ती - बदलता काळ - वाढतं वय - अधिक पैसा - कामाचे वाढते तास/ताण - परदेशी राहणे वगैरे एकच एक कारण नसावे. सगळ्याचा एकत्रित परिणाम असावा. एकिकडे व्यक्तिमत्व बहुआयामी तर दुसरीकडे कारणे बहुहरामी. प्रकाश घाटपांडे

In reply to by सहज

गुंडोपंत Mon, 10/22/2007 - 09:32
"मोती" साबण लावून आंघोळ मग बाहेर जाऊन फटाके उडवणे. छ्या!!! फार नोस्ताल्जिक करून टाकले बॉ तुम्ही आम्हाला! मला तर आता साबणाचा वासही येतोय! हल्ली काही मजा राहिली नाही हे मात्र खरंय हो. सहज राव फार छान लिहिता हो तुम्ही! वाचायला छान वाटले. आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

सर्किट Mon, 10/22/2007 - 22:16
आमच्या मित्रांत दोन गट होते. एक दिवाळीत मोती साबणाने अंघोळ करणारे, आणि दुसरे मैसूर सँडल ने . (आम्ही दुसर्‍या गटात.) आजही दुकानात मोती घेत नाही, मैसूरच घेतो. पण रोजच्या अंघोळीसाठी हे वापरणे जिवावर येते. संस्कार म्हणजे दुसरे काय, हेच ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू Tue, 10/23/2007 - 01:44
आमच्या मित्रांत दोन गट होते. एक दिवाळीत मोती साबणाने अंघोळ करणारे, आणि दुसरे मैसूर सँडल ने . (आम्ही दुसर्‍या गटात.) - आणि आम्ही दलबदलू ;) (अपक्ष)बेसनलाडू पण रोजच्या अंघोळीसाठी हे वापरणे जिवावर येते. संस्कार म्हणजे दुसरे काय, हेच ! - +१. रोजच्या वापरासाठी हमाम किंवा चंद्रिका ;) (सहमत)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सर्किट Wed, 10/24/2007 - 01:30
+१. रोजच्या वापरासाठी हमाम किंवा चंद्रिका ;) रोजच्या वापरासाठी लाईफबॉय (तंदुरुस्ती है वहां) किंवा कधी कधी लक्स (सौंदर्य साबुन) - सर्किट

प्राजु Wed, 10/24/2007 - 02:26
मी कॉलेजमध्ये असताना , आम्ही सगळे मित्रमैत्रिणी एका दुकाना समोर उभे होतो. अचानक मला माझ्या आईने एक वस्तू आणायला सांगितल्याचे आठवले. सगळ्यांना 'आलेच मी' असे सांगून, मी तरातरा एकदम त्या दुकानाकडे निघाले. अचानक माझ्या ओढणीला हिसका बसला आणि ओढणी ओढली गेली. माझ्याही नकळत माझ्या तोंडून बारिकशी किंचाळी बाहेर पडली. मी वळले आणि पाहिलं तर हाताला पोलिओ झालेल्या माणसाच्या बोटांमध्ये माझ्या ओढणीच्या रेशमी झिरमिळ्या अडकल्या होत्या.. .. पण तो पर्यंत खूप उशिर झाला होता. माझी ती बरिकशी किंचाळीही माझ्या ग्रुपमधल्या मुलांना ऐकू गेली होती . 'तो ' त्यांना पाठमोरा असल्यामुळे त्याची अवस्था त्या मुलांना नाही दिसली. आणि मला कोणीतरी छेडले असे समजून त्यांनी पळत येऊन त्याच्या पाठीवर जोरात लाथ मारली..... मी ओरडले "थांबा".. पण सुरूवातीचाच त्यांचा प्रहार इतका जोरात होता की तो मनुष्य खाली रस्त्यावर पडला.... नंतर त्या मुलांनी त्याला उठवून बाजूला घेतले. थोडे खरचटले होते त्यावर मलमपट्टी केली.... आणि काही रूपये देऊन जाऊ दिले. हे सगळे जरी खरे असले तरी ही बोच कायमची मनाला लागून राहिली. चूक नक्कि कोणाची.. मी किंचाळले म्हणून माझी? की माझी किंचाळी ऐकून माझ्या मदतीला धावून आलेल्या त्या माझ्या ग्रुपमधल्या मुलांची की 'त्या'च्या अपंगपणाची? की नियतीची...? आज ही गोष्ट इथे लिहिल्यामुळे थोडं का होईना पण मन हलकं झालं. धन्यवाद सहजराव. प्राजु.

In reply to by कोलबेर

सहज Wed, 10/24/2007 - 07:51
+१ ह्या निमीत्ताने म्हणावेसे वाटते की ह्या ओढणीचा (फार तर उन्हात डोक्यावर घेण्याशिवाय) उपयोग असण्यापेक्षा तोटेच मला दिसतात. किती वेळा कोणा न कोणा स्त्रीची ओढणी कधी रस्ता, विशेषता जिना उतरताना पायरी झाडत असतात, सरकता जिना व दुचाकीच्या चाकाशी कानगोष्टी करायला त्या ओढण्याना प्रचंड आवड आहे की काय असे वाटते. जिवाशी किंवा विषाणूंशी सतत खेळ :-) जर ओढणी सांभाळणे इतके अवघड असेल पण तितकेच गरजेचे(?? ) तर जरा लहान लांबीची का नाही करता येत? आपल्याकडे डोक न वापरता वर्षानूवर्षे तेच स्टाइलचे कपडे बनवायची/वापरायची पद्धत, जसे सलवार (पुरषांची किंवा बायकांची) बापरे त्याची कंबर इतकी का मोठी असावी? एकाही डिझायनरला असे का वाटू नये की ही सलवार घालणार्‍या प्रत्येक स्त्री/ पुरुषाची कंबर, पोट ६० इन्च असेलच/होईलच असे नाही. बाळाची लंगोट काय ते पातळ फडकं! ते लंगोट, दुपटे, चादर सगळेच खराब होणार, जरा शू झाली की सगळेच बदला. आता जर लंगोट डिझाईन बदलले असेल तर कल्पना नाही पण जरा डोक वापरून तान्हा बाळाचे कापडी लंगोट असे करता येतात की शू-शी झाली तरी बाकीचे काही खराब होणार नाही. लंगोटात कापडाची बचत, व सलवार, ओढणी मधे वाया...

In reply to by प्राजु

आज ही गोष्ट इथे लिहिल्यामुळे थोडं का होईना पण मन हलकं झालं. हलक होण अधिक प्रामाणिकं. चुक समजल्यावर ती सुधारण्याचा प्रयत्न करन हे देखील प्रामाणीक. प्रकाश घाटपांडे

प्राजु Wed, 10/24/2007 - 08:28
मला वाटलं इथे मनातलं फक्त सांगून मन हलकं करायचं...... या एका गोष्टिवरून ओढणी आणि लंगोट यावरही चर्चा करायची आहे.. हे नव्हतं माहीती... आपण करू शकता चर्चा.... या चर्चेमध्ये मला रस नाही. - प्राजु.

In reply to by प्राजु

आपण करू शकता चर्चा.... या चर्चेमध्ये मला रस नाही. हे वरकरणी वाटणार विषयांतर नव्या विषयाला जन्म घालत. उदा. "ओढणी असून अडचण नसून खोळंबा" ओढणी मुळे होणारे अपघात.( मानसिक नव्हे शारिरिक) एक दुपट्टा दो दो मवाली ......सारखी गाणी दुपट्टा ते दांडपट्टा दुपट्टा शब्दाशी संबंधीत अंताक्शरी मन हलक करण्यासाठी थोड मन घट्ट कराव देखील लागत. काय प्राजू ताई अवांतर- ( ताई म्हणल तर राग येतो का? तसं असेल तर फक्त प्राजू. पण तसं म्हणलं तरी फार लाडिक लाड्कि वाटत बुवा) प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

जुना अभिजित Wed, 10/24/2007 - 13:39
प्राजू यांनी सहज यांच बोलणं सहज घेतलेलं दिसत नाही. मुळात तो एक दुसरा विषय आहे त्याला तुमच्या गोष्टीवरची प्रतिक्रिया समजू नका. असंच एकदा इयत्ता चौथीत असताना मी आमच्या वर्गात घुसु पाहणार्‍या खालच्या वर्गातील मुलाला दरवाजातच अडवून बाहेर ढकललं होत. पण तो हेलपाटला आणि पडला कारण त्याला पोलिओ झाला होता. तो कसाबसा त्याच्या वर्गात गेला. मग आमच्या वर्गशिक्षकांपर्यंत तक्रार आली. त्यांनी सर्वांसमोर काड काड अशा दोन कानाखाली लावल्या. कानात सन् आवाज निघत होता. अजूनही तो मुलगा तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो आणि मी खजील होतो. त्याला तेव्हा माफ कर म्हणायची अक्कल नव्हती पण आता परत कधी भेटला तर मात्र नक्की बोलेन त्याच्याशी. अभिजित
जुने हिंदी सिनेमे बघताना तर नेहमी वाटायचे "अरे! गप्प का? सांग ना हिरॉइनला ती तुला आवडते." आत्ता बोलला नाहीत तर नंतर बोंबलत बसाल, इडिअट्स का स्वतःला त्रास करून घेताय. :-) (शेवटी वैतागून जे तुमचे काम कुत्रा, कबूतर तुमच्यासाठी करु शकते ते तुम्ही स्व:ता का नाही करत?) इथे तुमच्या मनात बराच काळ रेंगाळणारे, पटकन येऊन टोचणारे, हे असे का असते, लोक अस का करतात, आज अमुकने मुद्दामुन असे वागून कसे पकवले, आज असे घडले, ऐकले, प्रवासात काहीतरी दिसले, घडले ते शेअर करणे, संर्घषाच्या अश्याप्रसंगी काय करायचे (नातेसंबध, ऑफीसमधील टेंशन), अमूक गोष्टीला काय म्हणतात आठवत नाही कोणाला बरे माहीत आहे का?

आउटसोर्सिंग!

चित्रा ·

सहज Wed, 10/17/2007 - 11:51
मजेशीर प्रकार आहे. ह्या आउटसोर्सिंग, टेक सपोर्ट कॉल वर अगणीत फनी शॉर्ट फिचर्स सापडतील, पाहीलेही असतील म्हणून अजून द्यायचा मोह टाळतो आहे. अमेरीकेत जेवढा नवनवीन कल्पना व उद्योजकता विकास झाला आहे तो खरच थक्क करणारा व अभ्यास करण्यालायक आहे. मला नेहमी एक प्रश्न पडतो. "साधी रहाणी - उच्च विचारसरणी व शक्य तेवढे फक्त स्वदेशी " हा (आपला ) मंत्र जर का अमेरीकेने किंवा सर्व प्रगत देशांनी म्हणू या खरोखर स्वीकारला तर विकसनशील देशाच्या निर्यातीवर व एकंदर अर्थव्यवस्थेवर काय परीणाम होईल?

In reply to by सहज

विकास Wed, 10/17/2007 - 16:54
मला नेहमी एक प्रश्न पडतो. "साधी रहाणी - उच्च विचारसरणी व शक्य तेवढे फक्त स्वदेशी " हा (आपला ) मंत्र जर का अमेरीकेने किंवा सर्व प्रगत देशांनी म्हणू या खरोखर स्वीकारला तर विकसनशील देशाच्या निर्यातीवर व एकंदर अर्थव्यवस्थेवर काय परीणाम होईल? सर्व प्रथम, ही बातमी ऐकली तेंव्हा मलापण मजेशीर वाटली... थोडे अवांतर होईल पण "शक्य तेवढे फक्त स्वदेशी" हा प्रकार येथील "शहाणे" लोक क्लायमेटचेंजच्या नावाखाली लोकांमधे करू लागले आहेत. अर्थात त्याचा परीणाम आयटी वर काहीच नाही पण इतर गोष्टी संदर्भात करायचा नक्कीच प्रयत्न ते करत आहेत. विकास

जॉनविक्क Mon, 08/26/2019 - 14:46
पण एकूणच मार्केट परिस्थिति बघता फार नॉस्टेलजिक वाटू लागले आहे. आणि हा लेखही चक्क 12 वर्षापुर्वी टंकला आहे म्हणजे कहर आहे. एक वर्तुळ पूर्ण झाले म्हणता येईल.

In reply to by सुचिता१

जॉनविक्क Tue, 08/27/2019 - 09:06
नंतर एक्सटर्नल इनिशील डॅमपनेर सावकाश डीसएंगेज करा व लगेच delet कमांड द्या. prompt दिसल्यावर अर्थातच yes क्लिक करावे.

सहज Wed, 10/17/2007 - 11:51
मजेशीर प्रकार आहे. ह्या आउटसोर्सिंग, टेक सपोर्ट कॉल वर अगणीत फनी शॉर्ट फिचर्स सापडतील, पाहीलेही असतील म्हणून अजून द्यायचा मोह टाळतो आहे. अमेरीकेत जेवढा नवनवीन कल्पना व उद्योजकता विकास झाला आहे तो खरच थक्क करणारा व अभ्यास करण्यालायक आहे. मला नेहमी एक प्रश्न पडतो. "साधी रहाणी - उच्च विचारसरणी व शक्य तेवढे फक्त स्वदेशी " हा (आपला ) मंत्र जर का अमेरीकेने किंवा सर्व प्रगत देशांनी म्हणू या खरोखर स्वीकारला तर विकसनशील देशाच्या निर्यातीवर व एकंदर अर्थव्यवस्थेवर काय परीणाम होईल?

In reply to by सहज

विकास Wed, 10/17/2007 - 16:54
मला नेहमी एक प्रश्न पडतो. "साधी रहाणी - उच्च विचारसरणी व शक्य तेवढे फक्त स्वदेशी " हा (आपला ) मंत्र जर का अमेरीकेने किंवा सर्व प्रगत देशांनी म्हणू या खरोखर स्वीकारला तर विकसनशील देशाच्या निर्यातीवर व एकंदर अर्थव्यवस्थेवर काय परीणाम होईल? सर्व प्रथम, ही बातमी ऐकली तेंव्हा मलापण मजेशीर वाटली... थोडे अवांतर होईल पण "शक्य तेवढे फक्त स्वदेशी" हा प्रकार येथील "शहाणे" लोक क्लायमेटचेंजच्या नावाखाली लोकांमधे करू लागले आहेत. अर्थात त्याचा परीणाम आयटी वर काहीच नाही पण इतर गोष्टी संदर्भात करायचा नक्कीच प्रयत्न ते करत आहेत. विकास

जॉनविक्क Mon, 08/26/2019 - 14:46
पण एकूणच मार्केट परिस्थिति बघता फार नॉस्टेलजिक वाटू लागले आहे. आणि हा लेखही चक्क 12 वर्षापुर्वी टंकला आहे म्हणजे कहर आहे. एक वर्तुळ पूर्ण झाले म्हणता येईल.

In reply to by सुचिता१

जॉनविक्क Tue, 08/27/2019 - 09:06
नंतर एक्सटर्नल इनिशील डॅमपनेर सावकाश डीसएंगेज करा व लगेच delet कमांड द्या. prompt दिसल्यावर अर्थातच yes क्लिक करावे.
लोक काय काय आउटसोर्स करतील याचा नेम राहिलेला नाही. एकाच्या सुपीक डोक्यातून आलेली ही कल्पना काय आहे ते येथे ऐका..
परत NPR वरचाच कार्यक्रम आहे. मुलाखतकार रॉबिन यंग. कल्पना डेव्ह हुई. ही ध्वनीफित ऐकायला Real Player लागेल.
काहीतरी कारणाने मलाच वरच्या दुव्यावर ऐकता आले नाही, म्हणून दुसरा दुवा देते आहे - ताज ट्यून बघा.

नमस्कार!

पुरणपोळी ·

सहज Wed, 10/17/2007 - 12:13
आता सदस्य आहत तर झकास बेत होऊन जाऊ दे लवकर. डुबक्या पाहीजे तितक्या मारा पण अधूनमधून एक गरमागरम पुपो खिलवायची बर का! स्वागत!

तेव्हा जरा गोड धोड होऊ द्या बॉ ! म्हणजे ललित, कविता, लघूकथा,कांदबरीचे क्रमश लेखन, मराठी शुद्धलेखन काळाची गरज असे किंवा ( जगण्याच्या पुर्वपिठीका ;) ) वगैरे वगैरे इत्यादी ! :) मिसळपावच्या हॉटेलात आपले स्वागत आहे. अवांतर ;) ए पो-या टेबलवर फडकं मार अन एक मिसळ दे :) आजच्या दिवस पैसे नक्को घेऊ ! माझ्या खात्यावर लिहून ठेव !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुरणपोळी Wed, 10/17/2007 - 22:47
होणार ..झक्कास बेत होणार्..जरा कुर् डई तळते, कटाची आमटि बनवते, बटाट्याची भाजी करते.. मग करु पंगत..

In reply to by पुरणपोळी

राजीव अनंत भिडे गुरुवार, 10/18/2007 - 00:36
जरा कुर् डई तळते, कटाची आमटि बनवते, बटाट्याची भाजी करते.. मग करु पंगत.. वा वा! पुरणपोळी, तुमचा बेत छानच आहे. कुरडई, कटाची आमटी आणि बटाट्याची भाजी! वा वा वा! थांबा, इतक्यात पानं घेऊ नका. सगळ्यांना बोलावतो पंगतीला आणि मुख्य म्हणजे आमचे तात्या जागेवर दिसत नाहीत, त्यानाही बोलावतो मग सर्व मिसळपावकरांची पुरणपोळीच्या पक्वान्नाची करू एक जोरदार पंगत! ;) राजीव अनंत भिडे, हिंदु कॉलनी, मुंबई.

In reply to by पुरणपोळी

लबाड बोका गुरुवार, 10/18/2007 - 17:53
वा छान वास सुठलाय तोंडाला अगदी पाणी सुटलय जरा दोन तीन दिवसांनी पंगत ठेवा सध्या नेमके नवरात्राचे निर्जळी उपवास चालु आहेत जगदंब !जगदंब !जगदंब !जगदंब ! (उपाशी ) बोका

सहज Wed, 10/17/2007 - 12:13
आता सदस्य आहत तर झकास बेत होऊन जाऊ दे लवकर. डुबक्या पाहीजे तितक्या मारा पण अधूनमधून एक गरमागरम पुपो खिलवायची बर का! स्वागत!

तेव्हा जरा गोड धोड होऊ द्या बॉ ! म्हणजे ललित, कविता, लघूकथा,कांदबरीचे क्रमश लेखन, मराठी शुद्धलेखन काळाची गरज असे किंवा ( जगण्याच्या पुर्वपिठीका ;) ) वगैरे वगैरे इत्यादी ! :) मिसळपावच्या हॉटेलात आपले स्वागत आहे. अवांतर ;) ए पो-या टेबलवर फडकं मार अन एक मिसळ दे :) आजच्या दिवस पैसे नक्को घेऊ ! माझ्या खात्यावर लिहून ठेव !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुरणपोळी Wed, 10/17/2007 - 22:47
होणार ..झक्कास बेत होणार्..जरा कुर् डई तळते, कटाची आमटि बनवते, बटाट्याची भाजी करते.. मग करु पंगत..

In reply to by पुरणपोळी

राजीव अनंत भिडे गुरुवार, 10/18/2007 - 00:36
जरा कुर् डई तळते, कटाची आमटि बनवते, बटाट्याची भाजी करते.. मग करु पंगत.. वा वा! पुरणपोळी, तुमचा बेत छानच आहे. कुरडई, कटाची आमटी आणि बटाट्याची भाजी! वा वा वा! थांबा, इतक्यात पानं घेऊ नका. सगळ्यांना बोलावतो पंगतीला आणि मुख्य म्हणजे आमचे तात्या जागेवर दिसत नाहीत, त्यानाही बोलावतो मग सर्व मिसळपावकरांची पुरणपोळीच्या पक्वान्नाची करू एक जोरदार पंगत! ;) राजीव अनंत भिडे, हिंदु कॉलनी, मुंबई.

In reply to by पुरणपोळी

लबाड बोका गुरुवार, 10/18/2007 - 17:53
वा छान वास सुठलाय तोंडाला अगदी पाणी सुटलय जरा दोन तीन दिवसांनी पंगत ठेवा सध्या नेमके नवरात्राचे निर्जळी उपवास चालु आहेत जगदंब !जगदंब !जगदंब !जगदंब ! (उपाशी ) बोका
मंडळी मी मिसळपाव वरील नविन सदस्य. सदस्य बनण्या आधी पाहुणी म्हणुन अधुन मधुन भेट देत होते पण मजा नाहि... आता या खमंग रश्यात पहिजे तशी डुबकि मारता येईल!

कार्यक्रम..

प्राजु ·

विसोबा खेचर Tue, 10/16/2007 - 00:56
आता येत्या गुरूवारी माझा श्रीमती शांताबाई शेळके यांच्यावर त्यांच्या जयंती निमित्त ( १२ आक्टो) कार्यक्रम मी सादर करणार आहे. कार्यक्रमास अनेकानेक शुभेच्छा... भारतामध्ये हा कार्यक्रम गुरूवारी ७.३० ला संध्याकाळी ऐकता येइल. सकाळी की संध्याकाळी? माझं 'घड्याळ' थोडं कच्चं आहे म्हणून प्रामाणिकपणे विचारतो! :) कामधंद्यातून सवड झाल्यास कार्यक्रम नक्की ऐकेन. कार्यक्रमातील दोन्ही बायका माझ्या चांगल्या परिचयाच्या आहेत! शांताबाई, एक उत्तम कवयत्री म्हणून आणि प्राजू, आपल्या मिसळपाव परिवाराची एक कुटुंबीय म्हणून! :) आपला, (आकाशवाणी मुंबई 'ब' केन्द्रावरचा 'कामगार विश्व' आणि 'आपली आवड' या कार्यक्रमांचा चाहता!) तात्या.

कोलबेर Tue, 10/16/2007 - 01:50
आम्ही पण जरूर ऐकू. पण त्या लिंकवर ऐकायचे कसे? बरीच खटपट केली तरी काहीच ऐकायला मिळाले नाही :-(

प्राजु Tue, 10/16/2007 - 03:43
लिंकवर त्यांनी दिलेल्या वेळेलाच कार्यक्रम चालू असतात. एरवी रेडीओ बंद. आणि त्यावेळी लिंक वर गेलात तर मराठी वर क्लिक करताच कार्यक्रम चालू होतो. - प्राजु.

सहज Tue, 10/16/2007 - 06:47
शुभेच्छा! (एव्हाना बहूदा रेकॉर्ड झाला असेल म्हणा का थेट प्रक्षेपण?) शक्यतो जमवूच. पुनःप्रसारीत होणार असेल तरी कळवा म्हणजे ज्यांना काही कारणाने जमणार नाही त्यांना सोयीचे. जमल्यास तबकडी मिळवा म्हणजे कायमस्वरूपी आस्वाद घेता येईल ज्याला जसे जमेल तेव्हा, पुन्हा पुन्हा! :-)

स्वाती दिनेश Tue, 10/16/2007 - 10:03
वा छान प्राजु, कार्यक्रमाला शुभेच्छा! सहजराव म्हणतात त्याप्रमाणे तबकडीचे पण पहा.:) स्वाती

ध्रुव Tue, 10/16/2007 - 11:09
माझ्याही शुभेच्छा!! पण अजून कुठलाही कार्यक्रम ऐकता आला नाही. लिंकवर क्लिक केले तरी ऐकू येत नाही!! :( ११.am ला कार्यक्रम आहे. आज त्या वेळेस काही चालू नाही का?? ध्रुव सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva

चित्रा Tue, 10/16/2007 - 20:26
शुभेच्छा! तुमचा कार्यक्रम नक्कीच ऐकायला आवडला असता. पण कामाच्या वेळेमुळे ऐकता येणार नाही. सी डी किंवा इतर काही रेकॉर्डिंग मिळेल का?

प्रियाली Tue, 10/16/2007 - 21:04
शुभेच्छा तर आहेतच पण कार्यक्रम नेहमीसारखाच बहारदार सादर करशील अशी खात्रीही आहे. गुरुवार लक्षात ठेवायला हवा. :)

कार्यक्रमाकरता शुभेच्छा! अद्याप हे सदर 'तांदुळातून खडा बाजूला काढून टाकतात' त्या पद्धतीने दुजाभाव किंवा पंक्तिप्रपंच करणार्‍या 'माध्यमिक मिसळपावकर' सारख्या एखाद्या सदरात न जाता मिसळपावच्या मेनस्ट्रीमवरच आहे याबद्दल मी मिसळपावचे अभिनंदन करतो! राजीव अनंत भिडे, हिंदु कॉलनी, मुंबई.

प्राजु गुरुवार, 10/18/2007 - 05:03
मिसळपाव वासियांना धन्यवाद..! आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत.. आपली, प्राजु.

विसोबा खेचर Tue, 10/16/2007 - 00:56
आता येत्या गुरूवारी माझा श्रीमती शांताबाई शेळके यांच्यावर त्यांच्या जयंती निमित्त ( १२ आक्टो) कार्यक्रम मी सादर करणार आहे. कार्यक्रमास अनेकानेक शुभेच्छा... भारतामध्ये हा कार्यक्रम गुरूवारी ७.३० ला संध्याकाळी ऐकता येइल. सकाळी की संध्याकाळी? माझं 'घड्याळ' थोडं कच्चं आहे म्हणून प्रामाणिकपणे विचारतो! :) कामधंद्यातून सवड झाल्यास कार्यक्रम नक्की ऐकेन. कार्यक्रमातील दोन्ही बायका माझ्या चांगल्या परिचयाच्या आहेत! शांताबाई, एक उत्तम कवयत्री म्हणून आणि प्राजू, आपल्या मिसळपाव परिवाराची एक कुटुंबीय म्हणून! :) आपला, (आकाशवाणी मुंबई 'ब' केन्द्रावरचा 'कामगार विश्व' आणि 'आपली आवड' या कार्यक्रमांचा चाहता!) तात्या.

कोलबेर Tue, 10/16/2007 - 01:50
आम्ही पण जरूर ऐकू. पण त्या लिंकवर ऐकायचे कसे? बरीच खटपट केली तरी काहीच ऐकायला मिळाले नाही :-(

प्राजु Tue, 10/16/2007 - 03:43
लिंकवर त्यांनी दिलेल्या वेळेलाच कार्यक्रम चालू असतात. एरवी रेडीओ बंद. आणि त्यावेळी लिंक वर गेलात तर मराठी वर क्लिक करताच कार्यक्रम चालू होतो. - प्राजु.

सहज Tue, 10/16/2007 - 06:47
शुभेच्छा! (एव्हाना बहूदा रेकॉर्ड झाला असेल म्हणा का थेट प्रक्षेपण?) शक्यतो जमवूच. पुनःप्रसारीत होणार असेल तरी कळवा म्हणजे ज्यांना काही कारणाने जमणार नाही त्यांना सोयीचे. जमल्यास तबकडी मिळवा म्हणजे कायमस्वरूपी आस्वाद घेता येईल ज्याला जसे जमेल तेव्हा, पुन्हा पुन्हा! :-)

स्वाती दिनेश Tue, 10/16/2007 - 10:03
वा छान प्राजु, कार्यक्रमाला शुभेच्छा! सहजराव म्हणतात त्याप्रमाणे तबकडीचे पण पहा.:) स्वाती

ध्रुव Tue, 10/16/2007 - 11:09
माझ्याही शुभेच्छा!! पण अजून कुठलाही कार्यक्रम ऐकता आला नाही. लिंकवर क्लिक केले तरी ऐकू येत नाही!! :( ११.am ला कार्यक्रम आहे. आज त्या वेळेस काही चालू नाही का?? ध्रुव सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva

चित्रा Tue, 10/16/2007 - 20:26
शुभेच्छा! तुमचा कार्यक्रम नक्कीच ऐकायला आवडला असता. पण कामाच्या वेळेमुळे ऐकता येणार नाही. सी डी किंवा इतर काही रेकॉर्डिंग मिळेल का?

प्रियाली Tue, 10/16/2007 - 21:04
शुभेच्छा तर आहेतच पण कार्यक्रम नेहमीसारखाच बहारदार सादर करशील अशी खात्रीही आहे. गुरुवार लक्षात ठेवायला हवा. :)

कार्यक्रमाकरता शुभेच्छा! अद्याप हे सदर 'तांदुळातून खडा बाजूला काढून टाकतात' त्या पद्धतीने दुजाभाव किंवा पंक्तिप्रपंच करणार्‍या 'माध्यमिक मिसळपावकर' सारख्या एखाद्या सदरात न जाता मिसळपावच्या मेनस्ट्रीमवरच आहे याबद्दल मी मिसळपावचे अभिनंदन करतो! राजीव अनंत भिडे, हिंदु कॉलनी, मुंबई.

प्राजु गुरुवार, 10/18/2007 - 05:03
मिसळपाव वासियांना धन्यवाद..! आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत.. आपली, प्राजु.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मंडळी, थोडी स्वस्तुती करते आहे. इथे अमेरिकेत एक इंटरनेट रेडिओ आहे. तिथे मी निवेदिकेचं काम करते. माझे २-३ कार्यक्रम झाले आतापर्यंत. आता येत्या गुरूवारी माझा श्रीमती शांताबाई शेळके यांच्यावर त्यांच्या जयंती निमित्त ( १२ आक्टो) कार्यक्रम मी सादर करणार आहे. पॅसिफिक टाईम सकाळी ७.०० , ११.०० www.eprasaran.com इथे मराठी चॅनेल. भारतामध्ये हा कार्यक्रम गुरूवारी ७.३० ला संध्याकाळी ऐकता येइल. कार्यक्रम मिसळपाव करांनी ऐकावा ही विनंती आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात. - प्राजु.

माझा आवडता प्राणी: "गाढव"

हरिप्रसाद ·

हिंदीत " चूडीवाले बाबा" अशी कथा पाठ्यपुस्तकात वाचली होती. कुणाची होती लक्शात नाही. ( प्रेमचंदच्या नावावर खपवावी अस डोक्यात होतं पण तसं नसेल तर लोक मलाच गाढव म्हणतील या भीतीने मी तसे लिहिले म्हाई) त्यातला तो कासार गाढवाला पण शिव्या देत नाही. कारण त्याच्या व्यवसायाचा संबंध हा स्त्रियांच्या बांगड्या भरण्याशी असतो. त्यामुळे तोंडात वंगाळ भाषा नको. म्हणुन तो गाढवाशी पण प्रेमाने बोलतो. कोण म्हणतो गाढवाला अक्कल नसते. मी एकदा पाउस आल्यावर बसस्टॊपचा आसरा घ्यायला गेलो तर माझ्या अगोदर गाढव तिथे हजर. अवांतर- खेचर ( विसोबा नव्हे) कसं काय निर्माण झाल हो? प्रकाश घाटपांडे

देवदत्त Mon, 10/15/2007 - 21:34
मजा आली वाचून... मला तो आवज चांगला काढता येतो पण तो काढल्यावर माझी आई माझ्या कानाखाली आवज काढते. धमाल :D

In reply to by विश्वजीत

विसोबा खेचर गुरुवार, 10/18/2007 - 07:23
आता पुढचा निबंध कोणावर? हेच विचारतो! :) गाढवावरचा लेख आवडला! साधा, सोपा परंतु तेवढाच सुरेख वाटला.. आपला, (गाढविचा!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

हरिप्रसाद गुरुवार, 10/18/2007 - 10:08
आपल्याला पुर्वी याच ठिकाणी " माझा आवडता पक्षी : कोंबडी " नावाचा निबंध वाचल्याचे आठवत असेलच. पाहू पूढ्चा निबंध माणसावर लिहू..............

भाग्यश्री Sat, 10/20/2007 - 11:43
हे सगळं तुम्हीच लिहीले आहे का? कारण हे ऑर्कुटवर कम्युनिटीज मधे वाचल्याचे आठवत आहे... खुलासा करावा...

हिंदीत " चूडीवाले बाबा" अशी कथा पाठ्यपुस्तकात वाचली होती. कुणाची होती लक्शात नाही. ( प्रेमचंदच्या नावावर खपवावी अस डोक्यात होतं पण तसं नसेल तर लोक मलाच गाढव म्हणतील या भीतीने मी तसे लिहिले म्हाई) त्यातला तो कासार गाढवाला पण शिव्या देत नाही. कारण त्याच्या व्यवसायाचा संबंध हा स्त्रियांच्या बांगड्या भरण्याशी असतो. त्यामुळे तोंडात वंगाळ भाषा नको. म्हणुन तो गाढवाशी पण प्रेमाने बोलतो. कोण म्हणतो गाढवाला अक्कल नसते. मी एकदा पाउस आल्यावर बसस्टॊपचा आसरा घ्यायला गेलो तर माझ्या अगोदर गाढव तिथे हजर. अवांतर- खेचर ( विसोबा नव्हे) कसं काय निर्माण झाल हो? प्रकाश घाटपांडे

देवदत्त Mon, 10/15/2007 - 21:34
मजा आली वाचून... मला तो आवज चांगला काढता येतो पण तो काढल्यावर माझी आई माझ्या कानाखाली आवज काढते. धमाल :D

In reply to by विश्वजीत

विसोबा खेचर गुरुवार, 10/18/2007 - 07:23
आता पुढचा निबंध कोणावर? हेच विचारतो! :) गाढवावरचा लेख आवडला! साधा, सोपा परंतु तेवढाच सुरेख वाटला.. आपला, (गाढविचा!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

हरिप्रसाद गुरुवार, 10/18/2007 - 10:08
आपल्याला पुर्वी याच ठिकाणी " माझा आवडता पक्षी : कोंबडी " नावाचा निबंध वाचल्याचे आठवत असेलच. पाहू पूढ्चा निबंध माणसावर लिहू..............

भाग्यश्री Sat, 10/20/2007 - 11:43
हे सगळं तुम्हीच लिहीले आहे का? कारण हे ऑर्कुटवर कम्युनिटीज मधे वाचल्याचे आठवत आहे... खुलासा करावा...
लेखनप्रकार
तसे मला सगळेच प्राणी आवडतात पण लांबुनच बघायला ते ठिक वाटतात. पण या सर्व प्राण्यांमध्ये "गाढव " हा माझा सर्वात आवडता प्राणी आहे. गाढवाला २ डोळे, २ कान, ४ पाय व १ शेपूट असते. त्याच्या अंगावर काहि वेळा पट्टे मारलेले दिसतात. त्यावेळी ते मला झेब्र्यासारखे वाटते. आपण रस्ता नेहमी झेब्रा क्रोसिंग वरुनच क्रोस करवा. झेब्रा हा प्राणी प्रामुख्याने जंगलात आढळतो. पण आजकाल मुळी जंगलच आढळत नाही. त्यामुळे झेब्रा कुठे असतो ते मला माहित नाही.

"बाप" माणुस झालो

झकासराव ·

विसोबा खेचर Mon, 10/15/2007 - 09:31
झकासरावा, तुझे व तुझ्या सौ चे हार्दिक अभिनंदन.. छोट्याला अनेकोत्तम आशीर्वाद... मिसळपाव परिवार तुमच्या आनंदात सहभागी आहे.... तात्या.

१) आपल्या जबाबदार्‍या नकळत वाढल्या. २) लोकसंख्येत एकाची भर पडली ३) भविष्यात एका गरजू तरुणाचा रोजगार कमी झाला ४) रत्न निघतय कि दिवटा याची काळजी निर्माण झाली. ५) आपल्याला अधिक कमाई करण्याची गरज निर्माण झाली ( दु:ख हे आनंदासाठी चांगले विरजण आहे) प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रमोद देव Mon, 10/15/2007 - 09:47
कुणी नवीन दुकान काढले की "दिवाळ्याचा अर्ज मागवून घ्या म्हणावं" असे म्हणणार्‍या 'अंतु बर्व्या'ची आठवण आली आपल्या प्रतिसादाने. घाटपांडे साहेब आपण जन्माने नसलात तरी वृत्तीने कोकणी दिसताहात( आहे की नाही स्वभाव विश्लेषण....आम्हाला बी वाइच शास्त्र येतं म्हन्तो मी) नाही तर असा प्रतिसाद दिला नसतात. (कृ. ह. घ्या.)

In reply to by प्रमोद देव

आमच्या नावातच घाट हाये. इथ येउन पुन्यात आल्यव आमच्यात कोकनि संस्कार झाले. आनंदात काय सगळेच सहभागी होतात. दु:खात व्हत नाहीत ना? म्हनुन आम्हि झकासरावांचे खरे हितचिंतक! झ़कासराव आम्हाला ई पेढा पाठवा बरका! पेढा खाल्ल्याव त्याची चव जिभेवर लई रेंगाळते, अवांतर - अंतू बर्वा परत एकदा वाचला पाहिजे. प्रकाश घाटपांडे

प्राजु Tue, 10/16/2007 - 00:16
झकासराव... बाजी मारलित तर...! अभिनंदन... आमचे ही आशिर्वाद चिरंजीवाना आपल्या. - प्राजु.

ध्रुव Tue, 10/16/2007 - 11:02
झकासराव अभिनंदन.., नाव काय ठेवणार आहात? छायाचित्रे चढवा जालावर..... वाट बघेन!! ध्रुव सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva

झकासराव Tue, 10/16/2007 - 15:00
तुमच्या शुभेच्छाबद्दल. :) घाटपांडे साहेब तुम्ही भविष्याचे चित्र दाखवले त्याबद्दल विशेष आभारी आहे. :) देव साहेब अहो त्यांच्या आडनावातच "घाट" आहे की. हलकेच घ्या हो. बारस अजुन नाही झाल. दिवाळीनंतर होइल. नाव ठेवल्यावर सांगेन इथे सगळ्याना. :) छायाचित्र नक्की टाकेन. सध्या एकच मदत हवी आहे. इथे इ-पेढे द्यावे म्हणतोय. ते कसे द्यावे? (चित्र कसे टाकावे)

कांचन Tue, 10/16/2007 - 22:23
झकासराव, देवांनी तुमच्या वतीने दिलेले पेढे पावले! पुत्ररत्नप्राप्तीबद्दल अभिनंदन! कांचन

मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन आणि मुलाला आशीर्वाद! ह्या सदराची 'वैयक्तिक' या नावाखाली हेटाळणी होऊन ते 'आपापसात' मध्ये न जाता अद्यापही मिसळपावच्या मेन स्ट्रीमवरच आहे याबद्दल मी पंचायतसमितीचे आभार मानतो. कुणी सभासद स्वत:बद्दल किंवा इतरांबद्दल काही लिहू लागला की लगेच त्याला 'आपापसात' मध्ये पाठवून आपला प्रशासकीय शहाणपणा सिद्ध करायचा, हा प्रकार मिसळपाववर नाही, तसेच मिसळपाववर 'आपापसात' सदृष एखादा 'महारवाडा' नाही याबद्दल मला मिसळपावचे आणि पंचायत समितीचे कौतुक वाटते! राजीव अनंत भिडे, हिंदु कॉलनी, मुंबई.

झकासराव Wed, 10/17/2007 - 12:17
सार्‍यांचे :) पुरणपोळि, मिसळ पाव मी असल्या पदार्थांचा फॅन आहे. नुसत वाचल तरी तोंडात ३० मिलि लाळ येते. आणि लोक्स असे आयडी घेवुन मनात खाण्याची तमन्ना जागी करतात. चांगल आहे हे. :) मला अजुनही इकडे वेगवेगळ विभाग कसे आहेत ते कळालेल नाही.(मनोगतावर पण कळत नाही) म्हणुन बातमी अस काही दिसल त्याखाली टाकल हे. बरोबर आहे ना पण??

विसोबा खेचर Mon, 10/15/2007 - 09:31
झकासरावा, तुझे व तुझ्या सौ चे हार्दिक अभिनंदन.. छोट्याला अनेकोत्तम आशीर्वाद... मिसळपाव परिवार तुमच्या आनंदात सहभागी आहे.... तात्या.

१) आपल्या जबाबदार्‍या नकळत वाढल्या. २) लोकसंख्येत एकाची भर पडली ३) भविष्यात एका गरजू तरुणाचा रोजगार कमी झाला ४) रत्न निघतय कि दिवटा याची काळजी निर्माण झाली. ५) आपल्याला अधिक कमाई करण्याची गरज निर्माण झाली ( दु:ख हे आनंदासाठी चांगले विरजण आहे) प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रमोद देव Mon, 10/15/2007 - 09:47
कुणी नवीन दुकान काढले की "दिवाळ्याचा अर्ज मागवून घ्या म्हणावं" असे म्हणणार्‍या 'अंतु बर्व्या'ची आठवण आली आपल्या प्रतिसादाने. घाटपांडे साहेब आपण जन्माने नसलात तरी वृत्तीने कोकणी दिसताहात( आहे की नाही स्वभाव विश्लेषण....आम्हाला बी वाइच शास्त्र येतं म्हन्तो मी) नाही तर असा प्रतिसाद दिला नसतात. (कृ. ह. घ्या.)

In reply to by प्रमोद देव

आमच्या नावातच घाट हाये. इथ येउन पुन्यात आल्यव आमच्यात कोकनि संस्कार झाले. आनंदात काय सगळेच सहभागी होतात. दु:खात व्हत नाहीत ना? म्हनुन आम्हि झकासरावांचे खरे हितचिंतक! झ़कासराव आम्हाला ई पेढा पाठवा बरका! पेढा खाल्ल्याव त्याची चव जिभेवर लई रेंगाळते, अवांतर - अंतू बर्वा परत एकदा वाचला पाहिजे. प्रकाश घाटपांडे

प्राजु Tue, 10/16/2007 - 00:16
झकासराव... बाजी मारलित तर...! अभिनंदन... आमचे ही आशिर्वाद चिरंजीवाना आपल्या. - प्राजु.

ध्रुव Tue, 10/16/2007 - 11:02
झकासराव अभिनंदन.., नाव काय ठेवणार आहात? छायाचित्रे चढवा जालावर..... वाट बघेन!! ध्रुव सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva

झकासराव Tue, 10/16/2007 - 15:00
तुमच्या शुभेच्छाबद्दल. :) घाटपांडे साहेब तुम्ही भविष्याचे चित्र दाखवले त्याबद्दल विशेष आभारी आहे. :) देव साहेब अहो त्यांच्या आडनावातच "घाट" आहे की. हलकेच घ्या हो. बारस अजुन नाही झाल. दिवाळीनंतर होइल. नाव ठेवल्यावर सांगेन इथे सगळ्याना. :) छायाचित्र नक्की टाकेन. सध्या एकच मदत हवी आहे. इथे इ-पेढे द्यावे म्हणतोय. ते कसे द्यावे? (चित्र कसे टाकावे)

कांचन Tue, 10/16/2007 - 22:23
झकासराव, देवांनी तुमच्या वतीने दिलेले पेढे पावले! पुत्ररत्नप्राप्तीबद्दल अभिनंदन! कांचन

मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन आणि मुलाला आशीर्वाद! ह्या सदराची 'वैयक्तिक' या नावाखाली हेटाळणी होऊन ते 'आपापसात' मध्ये न जाता अद्यापही मिसळपावच्या मेन स्ट्रीमवरच आहे याबद्दल मी पंचायतसमितीचे आभार मानतो. कुणी सभासद स्वत:बद्दल किंवा इतरांबद्दल काही लिहू लागला की लगेच त्याला 'आपापसात' मध्ये पाठवून आपला प्रशासकीय शहाणपणा सिद्ध करायचा, हा प्रकार मिसळपाववर नाही, तसेच मिसळपाववर 'आपापसात' सदृष एखादा 'महारवाडा' नाही याबद्दल मला मिसळपावचे आणि पंचायत समितीचे कौतुक वाटते! राजीव अनंत भिडे, हिंदु कॉलनी, मुंबई.

झकासराव Wed, 10/17/2007 - 12:17
सार्‍यांचे :) पुरणपोळि, मिसळ पाव मी असल्या पदार्थांचा फॅन आहे. नुसत वाचल तरी तोंडात ३० मिलि लाळ येते. आणि लोक्स असे आयडी घेवुन मनात खाण्याची तमन्ना जागी करतात. चांगल आहे हे. :) मला अजुनही इकडे वेगवेगळ विभाग कसे आहेत ते कळालेल नाही.(मनोगतावर पण कळत नाही) म्हणुन बातमी अस काही दिसल त्याखाली टाकल हे. बरोबर आहे ना पण??
लेखनविषय:
लेखनप्रकार
मागील आठवड्यात आम्हास पुत्र रत्न प्राप्ती झाली. :) आपल्या सर्वाना कळवावे म्हणुन ही बातमी इथे टाकली आहे.