मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संडे स्पेशल (मँगो सुफ्ले)

स्वाती राजेश ·

स्वाती राजेश Sun, 04/13/2008 - 03:35
१.पिकलेल्या आंब्याच्या चौकोनी फोडी कराव्यात. त्यातील २/३(दोन तृतीयांश) फोडी सुफ्ले डीश मधे तळाला पसराव्यात. असे न वाचता काही फोडी तळाला पसराव्यात व बाकीच्या फोडींची प्युरी बनवावी.

स्वाती राजेश Sun, 04/13/2008 - 03:35
१.पिकलेल्या आंब्याच्या चौकोनी फोडी कराव्यात. त्यातील २/३(दोन तृतीयांश) फोडी सुफ्ले डीश मधे तळाला पसराव्यात. असे न वाचता काही फोडी तळाला पसराव्यात व बाकीच्या फोडींची प्युरी बनवावी.
Taxonomy upgrade extras
विजुभाऊंच्या आंब्याच्या बनात बसून खाण्याकरता :))))))) मँगो सुफ्ले साहित्यः ४ पिकलेले आंबे २ टे.स्पून पाणी १ टे.स्पून जिलेटीन (पावडर) २ अंडी (पिवळे व पांढरे वेगळे करणे) अर्धा कप दुध अर्धा कप साखर दिड कप क्रिम सजावटी साठी वाळलेल्या खोबर्‍याचे थोडे भाजलेले पातळ काप १.पिकलेल्या आंब्याच्या चौकोनी फोडी कराव्यात. त्यातील २/३(दोन तृतीयांश) फोडी सुफ्ले डीश मधे तळाला पसराव्यात. २.पाण्यात जिलेटीन विरघळून घ्यावे.(एका बाऊलमधे पाणी घेऊन त्यात जिलेटीन घालणे.

आजकालचे मराठी चित्रपट

अघळ पघळ ·

भडकमकर मास्तर Sun, 04/13/2008 - 01:14
अगं बाई अरेच्च्या...... केदार शिन्देने अप्रतिम कॊपी केली होती...फ़ार आवडला सिनेमा.... फ़क्त ओरिजिनल सिनेमाच्या गोष्टीला जे काही मूर्ख उपकथानक ( ते बॉम्ब स्फोट करणार्‍या बाईचे कथानक)जोडले होते ते भयंकर होते... म्हणजे ओरिजिनॅलिटी दाखवली पण आवडली नाहीच.. मात्र जत्रा नावाच्या भयंकर ओरिजिनल कथानकापेक्षा ही कॉपी बरी होती.... वाईट ओरिजिनल पेक्षा बरी कॉपी बरी..... अवांतर.....आमच्याकडे पैसे आले ना की बिडॆझल्ड ( तोच तो लिझ हर्ली बाईंचा)वर सुद्धा आम्ही एक मराठी सिनेमा काढणार आहोत.... .... स्क्रीनप्ले डायलॊग रेडी आहेत.... ... हाय का कोन प्रोडुसर??

In reply to by भडकमकर मास्तर

धमाल मुलगा Tue, 04/15/2008 - 12:07
अवांतर.....आमच्याकडे पैसे आले ना की बिडॆझल्ड ( तोच तो लिझ हर्ली बाईंचा)वर सुद्धा आम्ही एक मराठी सिनेमा काढणार आहोत....
जबरान् ! मस्त पिक्चर..आणि मस्त आयडिया. ओ भडकमकर शेठ, मला पण एखादा रोल द्या ना तुमच्या "भंजाळलेला" मध्ये. आपला, (बोलट) ध मा ल.

भडकमकर मास्तर Sun, 04/13/2008 - 01:14
अगं बाई अरेच्च्या...... केदार शिन्देने अप्रतिम कॊपी केली होती...फ़ार आवडला सिनेमा.... फ़क्त ओरिजिनल सिनेमाच्या गोष्टीला जे काही मूर्ख उपकथानक ( ते बॉम्ब स्फोट करणार्‍या बाईचे कथानक)जोडले होते ते भयंकर होते... म्हणजे ओरिजिनॅलिटी दाखवली पण आवडली नाहीच.. मात्र जत्रा नावाच्या भयंकर ओरिजिनल कथानकापेक्षा ही कॉपी बरी होती.... वाईट ओरिजिनल पेक्षा बरी कॉपी बरी..... अवांतर.....आमच्याकडे पैसे आले ना की बिडॆझल्ड ( तोच तो लिझ हर्ली बाईंचा)वर सुद्धा आम्ही एक मराठी सिनेमा काढणार आहोत.... .... स्क्रीनप्ले डायलॊग रेडी आहेत.... ... हाय का कोन प्रोडुसर??

In reply to by भडकमकर मास्तर

धमाल मुलगा Tue, 04/15/2008 - 12:07
अवांतर.....आमच्याकडे पैसे आले ना की बिडॆझल्ड ( तोच तो लिझ हर्ली बाईंचा)वर सुद्धा आम्ही एक मराठी सिनेमा काढणार आहोत....
जबरान् ! मस्त पिक्चर..आणि मस्त आयडिया. ओ भडकमकर शेठ, मला पण एखादा रोल द्या ना तुमच्या "भंजाळलेला" मध्ये. आपला, (बोलट) ध मा ल.
मित्रांनो आजकाल गाजलेल्या इंग्रजी चित्रपटांवर अधारीत (म्हणजेच कॉपी मारलेले) चित्रपट काढायची टूम हिंदीतून मराठीमध्ये पण आली आहे. व्हॉट विमेन वॉन्ट आणि माय कझिन विनी ह्या दोन इंग्रजी चित्रपटांवर आधारीत अग बाई अरेच्च्या आणि कायद्याच बोला हे दोन चित्रपट बरेच गाजले. ह्या नविन लाटेविषयी आपल्याला काय वाटते? मराठी शिणेमांचा दर्जा सुधारण्यासाठी हे गरजेचे आहे का? -अघळ पघळ

आतले आणि बाहेरचे... (२)

नीलकांत ·

स्वाती दिनेश Sat, 04/12/2008 - 19:05
दोन्ही भाग एकदम आत्ताच वाचले आणि नंतर ह्या लेखांमागची प्रेरणा असलेला आधीचा लेख ! त्यातील वादातून हे लेख लिहायला उद्युक्त झालात हे चांगले झाले . आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. जरा बारकाईने बघाल तर एक झूल किलकिली करून बाहेर डोकावताना माझा चेहरा सुद्धा दिसेल कदाचित. हे अगदी पटले. स्वाती

आनंदयात्री Sat, 04/12/2008 - 19:36
मोठं होणं आणि जाणतं होणं म्हणजे हेच की, खरं काय आहे आणि योग्य काय आहे त्याचा शोध घेणं. आपली नजर अशी बहुआयामी होणं. काय बोल्लास मित्रा, लाखाची गोष्ट. ...'महापुरुषांचा पराभव' ह्यात भालचंद्र नेमाडे म्हणतात .... या धड्याचे उपकार आहेत आपल्यावर.. (बर्‍याच वर्षांपासुन झुल किलकीली करण्याचा आटोकाट प्रयत्न करणारा पण नाण्याच्या दुसर्‍या बाजुमुळे व्यथित ) -आनंदयात्री

धनंजय Sat, 04/12/2008 - 19:51
आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. ही झूल किलकिली केल्यानंतर सुरुवातीला आपण व्यथित होतो. पण त्यानंतर विलक्षण आनंद होऊ शकतो - मोकळेमोकळे वाटते. स्वातंत्र्याचा तो आनंद तुमच्या लेखातून तुम्ही व्यक्त करू शकलात. अभिनंदन.

प्रमोद देव Sat, 04/12/2008 - 19:52
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

अभिज्ञ Sat, 04/12/2008 - 22:11
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. अगदि हेच म्हणतो... आपल्या पुढिल लेखनास मनापासून शुभेच्छा. असेच उत्तमउत्तम लेख येउ द्यात. अबब

In reply to by अभिज्ञ

इनोबा म्हणे Sun, 04/13/2008 - 01:25
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. अगदी मनापासून हेच म्हणावेसे वाटते आहे... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by अभिज्ञ

गोट्या Tue, 04/15/2008 - 21:24
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. नेहमी प्रमाणेच वाचनीय व विचार करण्यायोग्य प्रतिसाद. अशाच काही लेखनाची वाट पाहत आहे मी अजून. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

आजानुकर्ण Sat, 04/12/2008 - 22:45
माझ्या मते महापुरुषांचा पराभव हा लेख जनार्दन वाघमारे यांचा आहे. नेमाडेशेठ असे वाक्य लिहिणारच नाहीत ;) लेख आवडला. अजून असे लेख येऊ द्यावेत (वाचक) आजानुकर्ण सांगवीकर

रामदास Sat, 04/12/2008 - 22:58
नीलकान्त. आपले मनापासून अभिनंदन्.अनेक कारणांसाठी . आपण केलेली विषयाची मांडणी.चौफेर विचार करून लेखाचा विषय हेतू पुढे नेणे. टीकेला आक्रस्ताळेपणा न करता चोख शब्दात उत्तर देणे .आपल्या वैचारीक भूमिकेशी ठामपणे प्रामाणिक राहणे.आपली तयारी खूपचं चान्गली झाली आहे.विनोबा अशा माणसाला स्थविर म्हणतात. स्थविर म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर आहे असा.(विष्णू चे हे एक नाव आहे) वैचारीक मंथन असले तरी ललित लेखा चा पाठ्य पुस्तकातला धडा म्हणून प्रत्येकाने हा लेख वाचावा.जी मंडळी वकील होणार असतील त्यांनी जरूरवाचावा. सरोजीनी वैद्य ज्या प्रकारे शिकवत त्याची आठवण झाली. सामाजीक जाणीव जोपासणार्‍या विद्वानांची संख्या आता कमी आहे.पण आपण हे जोखमीचे काम अंगावर जाणीवपूर्वक घेतले आहे असे वाटते.पुन्हा एकदा अभिनंदन.

चित्रा Sat, 04/12/2008 - 23:40
विचारांना चालना देणार्‍या लेखाबद्दल मनापासून अभिनंदन. दुर्गा भागवत आणि य. दि. फडके यांचेही लेख विचारप्रवर्तक. वाचन किंवा मनन दिशा ठरवत नाहीये तर दिशा ठरवून वाचन आणि मनन होतं. नेमकं चुकतं येथेच... सारा घोळ येथेच. हे अगदी बरोबर. बहुतांशी लोकांचे असेच होते. वाचनात चौफेर दृष्टी नसली तर अंगवळणी पडलेले एकच विचार वेगवेगळ्या लेखकांच्या नावाने परत परत वाचले जातात. आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. हा तर मोठा विषय काढलात. अत्यंत विस्तृत आवाका असलेला विषय आहे - आपल्या सामाजिक आणि वैयक्तिक प्रत्येक वलयात आपण या झुली पाहत असतो. दोन वाक्यांत तुम्ही या विषयाचे चांगल्यापैकी संकलन केले आहे, पण तरी ते पूर्ण वाटत नाही - पण हा मुद्दा कळीचा आहे आणि तो अशा प्रकारे मांडलेला पाहून तुमचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. आत्ता तूर्तास एवढेच. अवांतर - विषयांतर होईल, पण मॅट्रिक्स हा चित्रपट पहिल्याने पाहिला तेव्हा त्याचे स्वरूप वेगळे असले तरी मुख्यत्वे आपल्या मनावर असलेल्या विचारांच्या झुलीवरूनच होता. त्याची आठवण झाली. http://www.imdb.com/title/tt0133093/

गुंडोपंत Sun, 04/13/2008 - 06:25
अप्रतिम लेख! नीलकांतचे लिखाण असेही अतिशय अभ्यासपूर्ण असतेच. पूर्वीही त्याने अमेरिका विषयक एका चर्चेत अतिशय अभ्यासपूर्ण प्रतिसाद सर्किट यांना दिला होता ते स्मरते. हे लिखाण, वृत्तपत्रात छापुन यावे असे लिखाण आहे. अतिशय मुद्देसूद! यातला ह्या लोकांना हा विरोध त्यांनी मांडलेले विचार चुकीचे आहेत यामुळे कमी आणि त्या विचारांमुळे आपल्या हितसंबंधांना बाधा येते म्हणून जास्त असतो. हा सगळीअगदीलागू होणारा मुद्दा आहे. किआहे.सुधारणेला खीळ घालणारी तीच मुख्य कळ आहे. भालचंद्र नेमाडे म्हणतात की महापुरुषांवर अन्याय आणि त्यांचा पराभव विरोधकांपेक्षा त्यांचे आंधळे अनुयायीच जास्त करतात. त्यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी पुढे न्यावा अशी अपेक्षा असते तेच त्या विचारांना तिलांजली देतात. अगदी खरे! सर्वस्वी मान्य आहे पण ही सामाजिक जागृती करण्याला अनेक पैलूआहेत, अनेक पदर आहेत. या झूल पांघरायला नकार देणारे न्या. रानडे,महात्मा फुले, गो.ग. आगरकर, ताराबाई शिंदे, छ. शाहू महाराज, वि.रा. शिंदे, पंडिता रमाबाई, विष्णूबुवा ब्रह्मचारी, बाबासाहेब आंबेडकर, स्वा. सावरकर, धो.के. कर्वे, र.धो.कर्वे, भाऊराव पाटील असे अनेक नामवंत आहेत. अर्थातच ही यादी पूर्ण नाहीच पण वाचतांना इरावती कर्वे यांचेही यात नाव हवे असे वाटले. त्यांनी अतिशय विचारप्रवर्तक लेखन केले आहे. तसेच वि.रा. शिंदे व विष्णूबुवा ब्रह्मचारी यांच्या कार्या विषयी सर्वसाधारणपणे काहीच माहिती नाही असेही लक्षात आले. यावर काही लिहु शकाल का? आपला गुंडोपंत

विसोबा खेचर Sun, 04/13/2008 - 10:45
आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. हे अगदी पटण्याजोगे! वैयक्तिकरित्या सांगायचं तर मला भोवतालच्या जगातअश्या निरनिराळ्या विचारांच्या मंडळींचे अस्तित्व अनुभवायचा छंदच आहे. कुठल्याही पुस्तकापेक्षा खूप काही शिकायला मिळतं या दुनियादारीतून! आणि याचा फायदा कुणा दुसर्‍या-तिसर्‍याला होत नसून मलाच होतो आणि खरं तर माझंच जीवन अधिकाधिक समृद्ध होण्यास मदत होते! आणि झुलींचं म्हणाल तर अश्या झुली पांघरून बसलेली मंडळीदेखील अगदी ठायी ठायी दिसतात! अहो एवढंच कशाला, या आभासी आंतरजालीय विश्वातही कोणत्या ना कोणत्या तरी झुली पांघरून बसलेली माणसं पाहायला मिळतात! ही मंडळी ठराविक झुली पांघरून डबक्यातच बसणं पसंत करतात आणि मग कालांतराने या डबक्यालाच समुद्र समजू लागतात! मग भले झुलींचं हे जोखड कसलंही असो, अध्यात्माचं असो, वैचारिकतेचं असो, कोत्या मनोवृत्तीचं असो, व्याकरण-शुद्धलेखनाचं असो, साहित्याचं असो, वा संतसाहित्याचं असो! ;) मनमोकळेपणाने, निर्मळतेने स्वत:लाच एक्सप्रेस करणं हीच खरी तर खूप कठीण गोष्ट आहे. आणि ती जमली नाही की मग कसल्या ना कसल्या तरी झुली पांघरून बसणं भाग पडतं किंवा ओघानेच येतं आणि मग अश्याच समविचारी झुली पांघरून बसलेली मंडळी शोधून काढून स्वतःचंच एक झुलीदार कंपूवजा डबकं बनवणंही ओघानेच आलं! ;) जरा बारकाईने बघाल तर एक झूल किलकिली करून बाहेर डोकावताना माझा चेहरा सुद्धा दिसेल कदाचित. क्या बात है...! वा नीलकांता, दोन्ही भाग आवडले. अतिशय सुरेख लेखन. जियो..! तात्या.

विसोबा खेचर Sun, 04/13/2008 - 11:04
अरे नीलकांता, झुलींच्या बाबतीतलं अगदी आत्ताआत्ताचं उदाहरण आठवलं बघ! नुकतंच कुणीतरी तुला न आणि ण वरून दोन खडे बोल सुनावून ठेचायचा प्रयत्न केला आहे! ;) त्या व्यक्तिला तुझ्या इतक्या चांगल्या लेखावर बरावाईट प्रतिसाद द्यायला वेळ मिळाला नाही! कदाचित तुझ्यासारखा गावाकडचा मनुष्य इतकं चांगलं लिहू शकतो हेच मुळी खोट्या प्रतिष्ठेच्या सुशिक्षित, पांढरपेशी शहरी मनोवृतीला पचायला जड गेलं असावं! ;) आणि मग त्या व्यक्तिजवळ उरलं काय, तर व्याकरण-शुद्धलेखनाची एक सुसंस्कृत, सुशिक्षित झूल! त्यामुळे, "आता हीच झूल पांघरून कुठे 'न' लिहायचा आणि कुठे 'ण' लिहायचा ही 'व्याकरणी चो*गिरी' करून चांगला ठेचा आता या नीलकांताला आणि करा चांगला नामोहरम!" हाच एकमेव विचार उरला! ;) असो, तात्या.

नीलकांत Sun, 04/13/2008 - 11:21
हे नाव राहिलं खरं.महाराष्ट्राच्या व एकूनच भारतीय सामजिक संशोधनात यांचा मोठा वाटा आहे. वि. रा. शिंदे - हे डिप्रेस्ड क्लास मिशनचे संस्थापक. पुण्यात विद्यार्थी दशेत त्यांनी समाजकार्य सुरू केले. ऍमस्टरडॅम येथे भारतातील उदारमतवादी धर्म या विषयावर प्रबंध वाचला. अखील भारतीय कॉग्रेसच्या कलकत्याच्या अधीवेशनात (१९१७) , ज्या अधीवेशनाच्या अध्यक्षा ऍनी बेझन्ट होत्या, त्या अधीवेशनात त्यांनी भारताच्या इतिहासात पहिल्यांदा अस्पृश्यता निवारणाचा ठराव पास करून घेतला. भारतात दलितांसाठी संघटनात्मक काम करण्यासाठी सुरूवात केली. ह्या मानसाची भारतीय समाजाने अवहेलनाच केली. खुप मोठं काम मात्र त्यांचा नामोल्लेख कमी आढळतो. कधी तरी यांच्याही कार्याचं संकलन तुमच्या समोर ठेवेन. विष्णुबुवा ब्रम्हचारी यांनी विधवा पुनरुथ्थानाचे कार्य केले. पुढे यांनी स्वतः एका विधवेशी लग्न केले होते. विधवेशी लग्न श्री धो.के. कर्वे यांनी सुध्दा केले होते. ह्या मोठ्या लोकांनी असा पायंडा पाडल्यामुळे ही चळवळ सहज रूजली. विधवा प्रश्नावर मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी म्हणून जिचं नाव घेतल्या जातं अशी 'यमुना पर्यटन' ही कादंबरी लिहील्या गेली. लेखक होते बाबा पद्मनजी. हे सुध्दा त्याकाळातील समाजसुधारक मात्र यांनी धर्मपरिवर्तन केल्याने पुढे त्यांना समाजकार्यात खुप मर्यादा आल्या. ------------------------------------------- कौतुका बद्दल तुम्हा सर्वांचे आभार. नीलकांत

चंबा मुतनाळ Mon, 04/14/2008 - 20:11
दोन्ही लेख एकदम वाचले. अप्रतीम झाले आहेत. नीलकांत, तुमचे लिखाण मनास भावले. "आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत." हे एकदम पटले! झूल कधिच झुगारून दिलेला --भ्रमरि

चतुरंग Mon, 04/14/2008 - 21:47
विचारांची नेमकी आणि अभ्यासू मांडणी कौतुकास्पद आहे. असेच समृध्द वैचारिक लेखन अधिकाधिक वाचायला मिळो ही इच्छा. (अवांतर - हा लेख वाचून अनेक झुली पांघरून अगदी नंदीबैल झालो आहे की काय असे वाटायला लागले;) चतुरंग

विसुनाना Tue, 04/15/2008 - 12:34
वा रे वा! काय सुंदर लेख लिहिलास. तुझं लेखन माझ्यासारख्या सर्वसामान्याला कळायला सोपं आहे. विचारपूर्वक लिहिलेलं आणि विचार देणारं आहे पण कंटाळवाणं, गांभिर्याचा आव आणणारं, जडशीळ नाही. (थोडक्यात बद्धकोष्ठ नाही.) हा लेख थोडा संपादित करून (जसे प्रतिसादात उल्लेख झालेल्या व्यक्तींचा उल्लेख करून) शहरी आणि ग्रामिण वर्तमानपत्रांकडे पाठव. असे लेख आणखी लिहिले जावेत, वाचले जावेत म्हणजेच या झुली कधीतरी थोड्याफार किलकिल्या होतील अशी आशा आहे. आता आणखी असेच लिहित जा. त्याची आवश्यकता आहे. तू मोठा आहेसच. पुढे नावही कमावशील हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. लिहिता रहा.

विदेश Tue, 04/15/2008 - 13:05
पुन्हा शाळेतील धडा आडवतोय, त्याचं नाव होतं 'महापुरुषांचा पराभव' ह्यात भालचंद्र नेमाडे म्हणतात की महापुरुषांवर अन्याय आणि त्यांचा पराभव विरोधकांपेक्षा त्यांचे आंधळे अनुयायीच जास्त करतात. त्यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी पुढे न्यावा अशी अपेक्षा असते तेच त्या विचारांना तिलांजली देतात. या विचारमंथनातूनच राष्ट्रविकासात का अडथळे येतात हे उमजते.

नंदन Tue, 04/15/2008 - 14:30
विचार आणि मांडणी. दोन्ही लेख अतिशय आवडले. एखाद्या वादातून तुझे असले विचारप्रवृत्त करणारे लेख वाचायला मिळणार असतील, तर असे वाद वरचेवर व्हावेत :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

भडकमकर मास्तर Tue, 04/15/2008 - 18:13
विचार आणि मांडणी. दोन्ही लेख अतिशय आवडले. एखाद्या वादातून तुझे असले विचारप्रवृत्त करणारे लेख वाचायला मिळणार असतील, तर असे वाद वरचेवर व्हावेत :) ... फार सुंदर प्रतिसाद...

शितल Tue, 04/15/2008 - 18:30
लेख वाचुन झाल्यावर लेख मनातच साठुन राहतो, लेख प्रत्येकाच्या मनातील एक कप्पा नक्की उघड्तो.

त्यांनी घेतलेले विचार आपल्यासाठी नवे होते म्हणून कदाचित आपल्याला त्याचं आकलन झालं नसावं म्हणून आपल्या समाजाने त्याला विरोध केला, असा बचाव आपण थोडा मान्यही करू, मात्र आज स्वातंत्र्यानंतर ६० वर्षे झाली तरीही आपण तटस्थ होऊन आपल्या पूर्वजांकडे पाहण्याची हिंमत करू शकत नाहि याला काय म्हणावं? मानसिक अपरिपक्वता, की अपंगत्व?
खर आहे ! कधी धड अपरिपक्वता नाही , धड अंपगत्व नाही अशावेळी गतानुगतिकता मात्र असते.कधि स्वार्था साठी तर कधी अगतिकतेतून. प्रकाश घाटपांडे

स्वाती दिनेश Sat, 04/12/2008 - 19:05
दोन्ही भाग एकदम आत्ताच वाचले आणि नंतर ह्या लेखांमागची प्रेरणा असलेला आधीचा लेख ! त्यातील वादातून हे लेख लिहायला उद्युक्त झालात हे चांगले झाले . आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. जरा बारकाईने बघाल तर एक झूल किलकिली करून बाहेर डोकावताना माझा चेहरा सुद्धा दिसेल कदाचित. हे अगदी पटले. स्वाती

आनंदयात्री Sat, 04/12/2008 - 19:36
मोठं होणं आणि जाणतं होणं म्हणजे हेच की, खरं काय आहे आणि योग्य काय आहे त्याचा शोध घेणं. आपली नजर अशी बहुआयामी होणं. काय बोल्लास मित्रा, लाखाची गोष्ट. ...'महापुरुषांचा पराभव' ह्यात भालचंद्र नेमाडे म्हणतात .... या धड्याचे उपकार आहेत आपल्यावर.. (बर्‍याच वर्षांपासुन झुल किलकीली करण्याचा आटोकाट प्रयत्न करणारा पण नाण्याच्या दुसर्‍या बाजुमुळे व्यथित ) -आनंदयात्री

धनंजय Sat, 04/12/2008 - 19:51
आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. ही झूल किलकिली केल्यानंतर सुरुवातीला आपण व्यथित होतो. पण त्यानंतर विलक्षण आनंद होऊ शकतो - मोकळेमोकळे वाटते. स्वातंत्र्याचा तो आनंद तुमच्या लेखातून तुम्ही व्यक्त करू शकलात. अभिनंदन.

प्रमोद देव Sat, 04/12/2008 - 19:52
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

अभिज्ञ Sat, 04/12/2008 - 22:11
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. अगदि हेच म्हणतो... आपल्या पुढिल लेखनास मनापासून शुभेच्छा. असेच उत्तमउत्तम लेख येउ द्यात. अबब

In reply to by अभिज्ञ

इनोबा म्हणे Sun, 04/13/2008 - 01:25
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. अगदी मनापासून हेच म्हणावेसे वाटते आहे... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by अभिज्ञ

गोट्या Tue, 04/15/2008 - 21:24
नीलकांता! अरे मस्त लिहीलंस रे! मी तुझ्यापुढे नतमस्तक आहे. अतिशय मुद्देसुद मांडणी,विषयाचे सखोल ज्ञान आणि सोपी सुटसुटीत भाषा वापरून लिहीलेले हे दोन्ही लेख तुझ्या अभ्यासू वृत्तीचे द्योतक आहेत. दोन्ही लेखातले मुद्दे अक्षरशः पटले. तू नक्की मोठा होशील ह्याबाबत माझ्या मनात संदेह नाही. नेहमी प्रमाणेच वाचनीय व विचार करण्यायोग्य प्रतिसाद. अशाच काही लेखनाची वाट पाहत आहे मी अजून. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

आजानुकर्ण Sat, 04/12/2008 - 22:45
माझ्या मते महापुरुषांचा पराभव हा लेख जनार्दन वाघमारे यांचा आहे. नेमाडेशेठ असे वाक्य लिहिणारच नाहीत ;) लेख आवडला. अजून असे लेख येऊ द्यावेत (वाचक) आजानुकर्ण सांगवीकर

रामदास Sat, 04/12/2008 - 22:58
नीलकान्त. आपले मनापासून अभिनंदन्.अनेक कारणांसाठी . आपण केलेली विषयाची मांडणी.चौफेर विचार करून लेखाचा विषय हेतू पुढे नेणे. टीकेला आक्रस्ताळेपणा न करता चोख शब्दात उत्तर देणे .आपल्या वैचारीक भूमिकेशी ठामपणे प्रामाणिक राहणे.आपली तयारी खूपचं चान्गली झाली आहे.विनोबा अशा माणसाला स्थविर म्हणतात. स्थविर म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर आहे असा.(विष्णू चे हे एक नाव आहे) वैचारीक मंथन असले तरी ललित लेखा चा पाठ्य पुस्तकातला धडा म्हणून प्रत्येकाने हा लेख वाचावा.जी मंडळी वकील होणार असतील त्यांनी जरूरवाचावा. सरोजीनी वैद्य ज्या प्रकारे शिकवत त्याची आठवण झाली. सामाजीक जाणीव जोपासणार्‍या विद्वानांची संख्या आता कमी आहे.पण आपण हे जोखमीचे काम अंगावर जाणीवपूर्वक घेतले आहे असे वाटते.पुन्हा एकदा अभिनंदन.

चित्रा Sat, 04/12/2008 - 23:40
विचारांना चालना देणार्‍या लेखाबद्दल मनापासून अभिनंदन. दुर्गा भागवत आणि य. दि. फडके यांचेही लेख विचारप्रवर्तक. वाचन किंवा मनन दिशा ठरवत नाहीये तर दिशा ठरवून वाचन आणि मनन होतं. नेमकं चुकतं येथेच... सारा घोळ येथेच. हे अगदी बरोबर. बहुतांशी लोकांचे असेच होते. वाचनात चौफेर दृष्टी नसली तर अंगवळणी पडलेले एकच विचार वेगवेगळ्या लेखकांच्या नावाने परत परत वाचले जातात. आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. हा तर मोठा विषय काढलात. अत्यंत विस्तृत आवाका असलेला विषय आहे - आपल्या सामाजिक आणि वैयक्तिक प्रत्येक वलयात आपण या झुली पाहत असतो. दोन वाक्यांत तुम्ही या विषयाचे चांगल्यापैकी संकलन केले आहे, पण तरी ते पूर्ण वाटत नाही - पण हा मुद्दा कळीचा आहे आणि तो अशा प्रकारे मांडलेला पाहून तुमचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. आत्ता तूर्तास एवढेच. अवांतर - विषयांतर होईल, पण मॅट्रिक्स हा चित्रपट पहिल्याने पाहिला तेव्हा त्याचे स्वरूप वेगळे असले तरी मुख्यत्वे आपल्या मनावर असलेल्या विचारांच्या झुलीवरूनच होता. त्याची आठवण झाली. http://www.imdb.com/title/tt0133093/

गुंडोपंत Sun, 04/13/2008 - 06:25
अप्रतिम लेख! नीलकांतचे लिखाण असेही अतिशय अभ्यासपूर्ण असतेच. पूर्वीही त्याने अमेरिका विषयक एका चर्चेत अतिशय अभ्यासपूर्ण प्रतिसाद सर्किट यांना दिला होता ते स्मरते. हे लिखाण, वृत्तपत्रात छापुन यावे असे लिखाण आहे. अतिशय मुद्देसूद! यातला ह्या लोकांना हा विरोध त्यांनी मांडलेले विचार चुकीचे आहेत यामुळे कमी आणि त्या विचारांमुळे आपल्या हितसंबंधांना बाधा येते म्हणून जास्त असतो. हा सगळीअगदीलागू होणारा मुद्दा आहे. किआहे.सुधारणेला खीळ घालणारी तीच मुख्य कळ आहे. भालचंद्र नेमाडे म्हणतात की महापुरुषांवर अन्याय आणि त्यांचा पराभव विरोधकांपेक्षा त्यांचे आंधळे अनुयायीच जास्त करतात. त्यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी पुढे न्यावा अशी अपेक्षा असते तेच त्या विचारांना तिलांजली देतात. अगदी खरे! सर्वस्वी मान्य आहे पण ही सामाजिक जागृती करण्याला अनेक पैलूआहेत, अनेक पदर आहेत. या झूल पांघरायला नकार देणारे न्या. रानडे,महात्मा फुले, गो.ग. आगरकर, ताराबाई शिंदे, छ. शाहू महाराज, वि.रा. शिंदे, पंडिता रमाबाई, विष्णूबुवा ब्रह्मचारी, बाबासाहेब आंबेडकर, स्वा. सावरकर, धो.के. कर्वे, र.धो.कर्वे, भाऊराव पाटील असे अनेक नामवंत आहेत. अर्थातच ही यादी पूर्ण नाहीच पण वाचतांना इरावती कर्वे यांचेही यात नाव हवे असे वाटले. त्यांनी अतिशय विचारप्रवर्तक लेखन केले आहे. तसेच वि.रा. शिंदे व विष्णूबुवा ब्रह्मचारी यांच्या कार्या विषयी सर्वसाधारणपणे काहीच माहिती नाही असेही लक्षात आले. यावर काही लिहु शकाल का? आपला गुंडोपंत

विसोबा खेचर Sun, 04/13/2008 - 10:45
आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत. हे अगदी पटण्याजोगे! वैयक्तिकरित्या सांगायचं तर मला भोवतालच्या जगातअश्या निरनिराळ्या विचारांच्या मंडळींचे अस्तित्व अनुभवायचा छंदच आहे. कुठल्याही पुस्तकापेक्षा खूप काही शिकायला मिळतं या दुनियादारीतून! आणि याचा फायदा कुणा दुसर्‍या-तिसर्‍याला होत नसून मलाच होतो आणि खरं तर माझंच जीवन अधिकाधिक समृद्ध होण्यास मदत होते! आणि झुलींचं म्हणाल तर अश्या झुली पांघरून बसलेली मंडळीदेखील अगदी ठायी ठायी दिसतात! अहो एवढंच कशाला, या आभासी आंतरजालीय विश्वातही कोणत्या ना कोणत्या तरी झुली पांघरून बसलेली माणसं पाहायला मिळतात! ही मंडळी ठराविक झुली पांघरून डबक्यातच बसणं पसंत करतात आणि मग कालांतराने या डबक्यालाच समुद्र समजू लागतात! मग भले झुलींचं हे जोखड कसलंही असो, अध्यात्माचं असो, वैचारिकतेचं असो, कोत्या मनोवृत्तीचं असो, व्याकरण-शुद्धलेखनाचं असो, साहित्याचं असो, वा संतसाहित्याचं असो! ;) मनमोकळेपणाने, निर्मळतेने स्वत:लाच एक्सप्रेस करणं हीच खरी तर खूप कठीण गोष्ट आहे. आणि ती जमली नाही की मग कसल्या ना कसल्या तरी झुली पांघरून बसणं भाग पडतं किंवा ओघानेच येतं आणि मग अश्याच समविचारी झुली पांघरून बसलेली मंडळी शोधून काढून स्वतःचंच एक झुलीदार कंपूवजा डबकं बनवणंही ओघानेच आलं! ;) जरा बारकाईने बघाल तर एक झूल किलकिली करून बाहेर डोकावताना माझा चेहरा सुद्धा दिसेल कदाचित. क्या बात है...! वा नीलकांता, दोन्ही भाग आवडले. अतिशय सुरेख लेखन. जियो..! तात्या.

विसोबा खेचर Sun, 04/13/2008 - 11:04
अरे नीलकांता, झुलींच्या बाबतीतलं अगदी आत्ताआत्ताचं उदाहरण आठवलं बघ! नुकतंच कुणीतरी तुला न आणि ण वरून दोन खडे बोल सुनावून ठेचायचा प्रयत्न केला आहे! ;) त्या व्यक्तिला तुझ्या इतक्या चांगल्या लेखावर बरावाईट प्रतिसाद द्यायला वेळ मिळाला नाही! कदाचित तुझ्यासारखा गावाकडचा मनुष्य इतकं चांगलं लिहू शकतो हेच मुळी खोट्या प्रतिष्ठेच्या सुशिक्षित, पांढरपेशी शहरी मनोवृतीला पचायला जड गेलं असावं! ;) आणि मग त्या व्यक्तिजवळ उरलं काय, तर व्याकरण-शुद्धलेखनाची एक सुसंस्कृत, सुशिक्षित झूल! त्यामुळे, "आता हीच झूल पांघरून कुठे 'न' लिहायचा आणि कुठे 'ण' लिहायचा ही 'व्याकरणी चो*गिरी' करून चांगला ठेचा आता या नीलकांताला आणि करा चांगला नामोहरम!" हाच एकमेव विचार उरला! ;) असो, तात्या.

नीलकांत Sun, 04/13/2008 - 11:21
हे नाव राहिलं खरं.महाराष्ट्राच्या व एकूनच भारतीय सामजिक संशोधनात यांचा मोठा वाटा आहे. वि. रा. शिंदे - हे डिप्रेस्ड क्लास मिशनचे संस्थापक. पुण्यात विद्यार्थी दशेत त्यांनी समाजकार्य सुरू केले. ऍमस्टरडॅम येथे भारतातील उदारमतवादी धर्म या विषयावर प्रबंध वाचला. अखील भारतीय कॉग्रेसच्या कलकत्याच्या अधीवेशनात (१९१७) , ज्या अधीवेशनाच्या अध्यक्षा ऍनी बेझन्ट होत्या, त्या अधीवेशनात त्यांनी भारताच्या इतिहासात पहिल्यांदा अस्पृश्यता निवारणाचा ठराव पास करून घेतला. भारतात दलितांसाठी संघटनात्मक काम करण्यासाठी सुरूवात केली. ह्या मानसाची भारतीय समाजाने अवहेलनाच केली. खुप मोठं काम मात्र त्यांचा नामोल्लेख कमी आढळतो. कधी तरी यांच्याही कार्याचं संकलन तुमच्या समोर ठेवेन. विष्णुबुवा ब्रम्हचारी यांनी विधवा पुनरुथ्थानाचे कार्य केले. पुढे यांनी स्वतः एका विधवेशी लग्न केले होते. विधवेशी लग्न श्री धो.के. कर्वे यांनी सुध्दा केले होते. ह्या मोठ्या लोकांनी असा पायंडा पाडल्यामुळे ही चळवळ सहज रूजली. विधवा प्रश्नावर मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी म्हणून जिचं नाव घेतल्या जातं अशी 'यमुना पर्यटन' ही कादंबरी लिहील्या गेली. लेखक होते बाबा पद्मनजी. हे सुध्दा त्याकाळातील समाजसुधारक मात्र यांनी धर्मपरिवर्तन केल्याने पुढे त्यांना समाजकार्यात खुप मर्यादा आल्या. ------------------------------------------- कौतुका बद्दल तुम्हा सर्वांचे आभार. नीलकांत

चंबा मुतनाळ Mon, 04/14/2008 - 20:11
दोन्ही लेख एकदम वाचले. अप्रतीम झाले आहेत. नीलकांत, तुमचे लिखाण मनास भावले. "आपली झूल थोडी किलकिली करा आणि बाहेरही बघा. जरा बाहेर डोकावा आणि लहानपणी घ्यायचो तशी एक स्वतःभोवतीच गोल गिरकी घ्या बघा आपल्यासारखेच अनेक वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत आपल्या भोवती. त्यांचं अस्तित्व अनुभवा. सोबतच हे सुद्धा बघा की अनेक लोक अश्या झुला पांधरून बसलेले आहेत." हे एकदम पटले! झूल कधिच झुगारून दिलेला --भ्रमरि

चतुरंग Mon, 04/14/2008 - 21:47
विचारांची नेमकी आणि अभ्यासू मांडणी कौतुकास्पद आहे. असेच समृध्द वैचारिक लेखन अधिकाधिक वाचायला मिळो ही इच्छा. (अवांतर - हा लेख वाचून अनेक झुली पांघरून अगदी नंदीबैल झालो आहे की काय असे वाटायला लागले;) चतुरंग

विसुनाना Tue, 04/15/2008 - 12:34
वा रे वा! काय सुंदर लेख लिहिलास. तुझं लेखन माझ्यासारख्या सर्वसामान्याला कळायला सोपं आहे. विचारपूर्वक लिहिलेलं आणि विचार देणारं आहे पण कंटाळवाणं, गांभिर्याचा आव आणणारं, जडशीळ नाही. (थोडक्यात बद्धकोष्ठ नाही.) हा लेख थोडा संपादित करून (जसे प्रतिसादात उल्लेख झालेल्या व्यक्तींचा उल्लेख करून) शहरी आणि ग्रामिण वर्तमानपत्रांकडे पाठव. असे लेख आणखी लिहिले जावेत, वाचले जावेत म्हणजेच या झुली कधीतरी थोड्याफार किलकिल्या होतील अशी आशा आहे. आता आणखी असेच लिहित जा. त्याची आवश्यकता आहे. तू मोठा आहेसच. पुढे नावही कमावशील हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. लिहिता रहा.

विदेश Tue, 04/15/2008 - 13:05
पुन्हा शाळेतील धडा आडवतोय, त्याचं नाव होतं 'महापुरुषांचा पराभव' ह्यात भालचंद्र नेमाडे म्हणतात की महापुरुषांवर अन्याय आणि त्यांचा पराभव विरोधकांपेक्षा त्यांचे आंधळे अनुयायीच जास्त करतात. त्यांच्या विचारांचा वारसा ज्यांनी पुढे न्यावा अशी अपेक्षा असते तेच त्या विचारांना तिलांजली देतात. या विचारमंथनातूनच राष्ट्रविकासात का अडथळे येतात हे उमजते.

नंदन Tue, 04/15/2008 - 14:30
विचार आणि मांडणी. दोन्ही लेख अतिशय आवडले. एखाद्या वादातून तुझे असले विचारप्रवृत्त करणारे लेख वाचायला मिळणार असतील, तर असे वाद वरचेवर व्हावेत :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

भडकमकर मास्तर Tue, 04/15/2008 - 18:13
विचार आणि मांडणी. दोन्ही लेख अतिशय आवडले. एखाद्या वादातून तुझे असले विचारप्रवृत्त करणारे लेख वाचायला मिळणार असतील, तर असे वाद वरचेवर व्हावेत :) ... फार सुंदर प्रतिसाद...

शितल Tue, 04/15/2008 - 18:30
लेख वाचुन झाल्यावर लेख मनातच साठुन राहतो, लेख प्रत्येकाच्या मनातील एक कप्पा नक्की उघड्तो.

त्यांनी घेतलेले विचार आपल्यासाठी नवे होते म्हणून कदाचित आपल्याला त्याचं आकलन झालं नसावं म्हणून आपल्या समाजाने त्याला विरोध केला, असा बचाव आपण थोडा मान्यही करू, मात्र आज स्वातंत्र्यानंतर ६० वर्षे झाली तरीही आपण तटस्थ होऊन आपल्या पूर्वजांकडे पाहण्याची हिंमत करू शकत नाहि याला काय म्हणावं? मानसिक अपरिपक्वता, की अपंगत्व?
खर आहे ! कधी धड अपरिपक्वता नाही , धड अंपगत्व नाही अशावेळी गतानुगतिकता मात्र असते.कधि स्वार्था साठी तर कधी अगतिकतेतून. प्रकाश घाटपांडे
लेखनप्रकार
3

आतले आणि बाहेरचे... (१)

नीलकांत ·

इनोबा म्हणे Sat, 04/12/2008 - 16:47
अप्रतिम शब्दरचना. संयमीत व अभ्यासपुर्वक प्रतिसादात्मक लेख. या निमित्ताने पुन्हा एकदा महात्म्याला जवळून पाहता आले. नीलकांत यांचे आभार. महात्मा फूलेंना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन! || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

विकास Sat, 04/12/2008 - 17:06
लेख आवडलाच पण शिर्षक अजून आवडले, अर्थात योग्य वाटले. आपण सांगीतलेला सासरा-जावई प्रसंग आधीपण ऐकला-वाचल्याचे आठवले. अजून एक आठवण जी आत्ता नीट आठवत नाही आहे पण ते सिव्हील इंजिनियरींगची कंत्राटाची कामे घेत. मुंबईच्या "व्हि.टी." स्टेशनचे बांधकाम तेंव्हा चालू झाले होते त्यात पण त्यांचा संबंध होता. त्यांचे खालील वाक्य प्रसिद्ध होते.
विद्येविना मती गेली , मतीविना निती गेली , नितीविना वित्त गेले , वित्ताविना क्षुद्र खचले ,एवढे अनर्थ एका अविद्येने केले.
अवांतरः आचार्य अत्र्यांनी "महात्मा फुले" नावाचा चित्रपट काढला होता. ५०च्या दशकातला असावा पण त्यावेळेसही तो जनजागृती करायला काढल्यासारखाच असावा (मी तेंव्हा नव्हतो:) पण) ,नंतर अनेक वर्षांनी पाहीला. त्यांच्यावरील नाटक मात्र पाहीलेले नाही.

धनंजय Sat, 04/12/2008 - 18:38
हा आतला आणि बाहेरचा फरक लक्षात आला की मग खुपसे प्रश्न उलगडायला लागतील. नेहमी पडणारे प्रश्न म्हणजे की, 'लोक असं का वागतात ? त्यांना ही एवढी साधी गोष्ट का समजत नाही?' असे प्रश्न पडणं बंद होईल, किमान त्याचा त्रागा होणार नाही. कळीचे वाक्य. कित्येक हिरिरीने केलेले वाद वांझ असतात. कारण तो वाद करण्यापूर्वी प्रतिवादी हा "आतल्या-बाहेरच्या"चा विचार शांतपणे करत नाहीत. हा विचार केल्यानंतर सर्वत्र प्रेम-प्रेम माजणार नाही, हितसंबंध राहातीलच. पण वादांमध्ये "तू असा कसा अनैसर्गिक" हा आरोप-प्रत्यारोप राहाणार नाही. "आतल्या"ला फार गर्दीने काय जीवघेणा त्रास होत आहे, "बाहेरच्या"ला प्रवास किती निकडीचा आहे, अशा प्रकारचा वाद होईल. "तू अनैसर्गिक" हा वाद निष्फळच असणार. "तुझे माझे काय हितसंबंध" हादेखील वाद कधी निष्फळ असेल. पण त्यात प्रगतीची, समेटीची शक्यता तरी असते. फुल्यांचा विस्तृत परिचय दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. तो या संदर्भात खुलवून दाखवला यात तुमचे खास कौशल्य.

In reply to by धनंजय

आनंदयात्री Sat, 04/12/2008 - 19:17
उत्तम लेख नीलकांत. ..."तू अनैसर्गिक" हा वाद निष्फळच असणार. "तुझे माझे काय हितसंबंध" हादेखील वाद कधी निष्फळ असेल. पण त्यात प्रगतीची, समेटीची शक्यता तरी असते. पटले. अवांतरः रेल्वेतल्या लोकांच्या मानसिकतेला लाइफ बोट सिंड्रोम म्हणतात काय ?

सहज Sat, 04/12/2008 - 18:42
नीलकांत सुंदर लेख आहे. महात्मा फुले यांचे कार्य अलौकीक होतेच. आचार्य अत्रे यांचा महात्मा चित्रपट माझा एक अतिशय आवडता चित्रपट आहे. कितीही महान व्यक्ती होउन गेल्या तरी त्यांच्यावर टिका करणारे असतातच. शेवटि मनुष्य हा "प्राणी" आहे रे!! असो ह्या निमित्ताने तुझ्या हातुन चांगला लेख घडला. ह्या बद्दल मी भाईसाहेबांचे आभार मानतो.

In reply to by सहज

विकास Sat, 04/12/2008 - 19:05
असो ह्या निमित्ताने तुझ्या हातुन चांगला लेख घडला. ह्या बद्दल मी भाईसाहेबांचे आभार मानतो. १००% सहमत

In reply to by विकास

असो ह्या निमित्ताने तुझ्या हातुन चांगला लेख घडला. ह्या बद्दल मी भाईसाहेबांचे आभार मानतो. १००% सहमत
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाई Sat, 04/12/2008 - 23:59
आतले बाहेरचे ही सुरूवात थोडी विसंगत वाटली. फुल्यांप्रमाणेच त्याचकाळी पाश्चात्य विचारांच्या प्रभावामुळे अनेकजण मोठे कार्य करते झाले. आपल्याला वाटणार्‍या फुल्याविषयीच्या आदराबद्दल कोणताही आकस नाही. त्याचप्रमाणे, आपणही दुसरी बाजू विचारात ठेवावी ही विनंती. आधिक चर्चा मी मूळ धाग्यावर केलेली आहेच.

नीलकांत Sun, 04/13/2008 - 10:36
भडकमकर, विकास, धनंजय, सहज, विनोबा, बिरूटे सर आणि भाई प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. व्हीटी स्टेशन बद्दल असं सांगता येईल की, स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी फुले त्या काळात बांधकाम व्यवसाय करत होते. भाईंसाठी... ज्या दुसर्‍या बाजूबद्दल तुम्ही सांगताय ती मी जवळून पाहून आहे. दोन्ही बाजूनी सगळंच आलबेल आहे असं नाहिये. पण तुम्हाला वाटनारा त्रागा आणि या लोकांच्या तात्कालीक लेखन किंवा भाषणांबद्दल असणारा तिरस्कार अनैसर्गीक आहे असं नाही मात्र त्याला थोडा त्याकाळचा सामाजीक़, राष्ट्रीय आणि धार्मीक संदर्भ दिल्यास हे लक्षात येईल की फुले किंवा इतर कुणीही जे केलं ती एका प्रदीर्घ क्रियेवरची प्रतिक्रिया होती. लोक आज या महापुरूषांच्या नावावर काय धिंगाणा घालताहेत त्याबद्दल कुणी काही बोलावं व कुणी काही लिहावं असं बाकी नाही. माझी भूमिका एवढीच की या महापुरूषांना त्यांच्या कार्याने ओळखल्या जावं, मुळात त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचावं. नीलकांत

ज्या दुसर्‍या बाजूबद्दल तुम्ही सांगताय ती मी जवळून पाहून आहे. दोन्ही बाजूनी सगळंच आलबेल आहे असं नाहिये. पण तुम्हाला वाटनारा त्रागा आणि या लोकांच्या तात्कालीक लेखन किंवा भाषणांबद्दल असणारा तिरस्कार अनैसर्गीक आहे असं नाही मात्र त्याला थोडा त्याकाळचा सामाजीक़, राष्ट्रीय आणि धार्मीक संदर्भ दिल्यास हे लक्षात येईल की फुले किंवा इतर कुणीही जे केलं ती एका प्रदीर्घ क्रियेवरची प्रतिक्रिया होती.
वर्तमानातून भूतकाळाकडे पहाताना आपले संदर्भ, दृष्टी ही बदलत असते. तटस्थपणे बघणे शक्य नसते. प्रत्येक काळात हे घडत असते. शेवटी तारतम्य हा भाग आहेच ना! नीलकांत नी चांगला विषय मांडला म्हणुन त्याला धन्यवाद प्रकाश घाटपांडे

चतुरंग Mon, 04/14/2008 - 21:31
अतिशय संयत आणि सहज, सोपे लेखन. अगदी आतून आलेले जाणवते आणि त्यामुळेच भावते. 'विधवा केशवपन' आणि 'बालहत्याबंदी' सारखी कामे ही जातीच्या पलीकडे विचार गेल्याशिवाय होऊच शकत नाहीत. ज्या तथाकथित उच्चभ्रू समाजात ह्या चालीरीती होत्या, नव्हे त्या पोसल्या गेल्या आणि त्याचा यथास्थित गैरफायदाही वर्षानुवर्षे घेतला गेला, त्या रुढी तोडतांना फुल्यांवर झालेले आरोप हे अटळ आहेत. ते हे आरोप पचवून पुढे गेले त्यामुळेच ते महात्मा झाले. योग्य आणि संयत चर्चेतून विधायक लिखाण कसे जन्म घेते त्याचा उत्तम वस्तुपाठ. नीलकांत, भाई आणि चर्चेला योग्य दिशा देणार्‍यांचे अभिनंदन! चतुरंग

भिंगरी Mon, 04/06/2015 - 12:56
शाळेत असताना (९ वीत )असा धडा होता आतले आणी बाहेरचे. त्या वेळेस या विषयाची व्याप्ती एव्हडी जाणवली नव्हती. छान लेख.

इनोबा म्हणे Sat, 04/12/2008 - 16:47
अप्रतिम शब्दरचना. संयमीत व अभ्यासपुर्वक प्रतिसादात्मक लेख. या निमित्ताने पुन्हा एकदा महात्म्याला जवळून पाहता आले. नीलकांत यांचे आभार. महात्मा फूलेंना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन! || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

विकास Sat, 04/12/2008 - 17:06
लेख आवडलाच पण शिर्षक अजून आवडले, अर्थात योग्य वाटले. आपण सांगीतलेला सासरा-जावई प्रसंग आधीपण ऐकला-वाचल्याचे आठवले. अजून एक आठवण जी आत्ता नीट आठवत नाही आहे पण ते सिव्हील इंजिनियरींगची कंत्राटाची कामे घेत. मुंबईच्या "व्हि.टी." स्टेशनचे बांधकाम तेंव्हा चालू झाले होते त्यात पण त्यांचा संबंध होता. त्यांचे खालील वाक्य प्रसिद्ध होते.
विद्येविना मती गेली , मतीविना निती गेली , नितीविना वित्त गेले , वित्ताविना क्षुद्र खचले ,एवढे अनर्थ एका अविद्येने केले.
अवांतरः आचार्य अत्र्यांनी "महात्मा फुले" नावाचा चित्रपट काढला होता. ५०च्या दशकातला असावा पण त्यावेळेसही तो जनजागृती करायला काढल्यासारखाच असावा (मी तेंव्हा नव्हतो:) पण) ,नंतर अनेक वर्षांनी पाहीला. त्यांच्यावरील नाटक मात्र पाहीलेले नाही.

धनंजय Sat, 04/12/2008 - 18:38
हा आतला आणि बाहेरचा फरक लक्षात आला की मग खुपसे प्रश्न उलगडायला लागतील. नेहमी पडणारे प्रश्न म्हणजे की, 'लोक असं का वागतात ? त्यांना ही एवढी साधी गोष्ट का समजत नाही?' असे प्रश्न पडणं बंद होईल, किमान त्याचा त्रागा होणार नाही. कळीचे वाक्य. कित्येक हिरिरीने केलेले वाद वांझ असतात. कारण तो वाद करण्यापूर्वी प्रतिवादी हा "आतल्या-बाहेरच्या"चा विचार शांतपणे करत नाहीत. हा विचार केल्यानंतर सर्वत्र प्रेम-प्रेम माजणार नाही, हितसंबंध राहातीलच. पण वादांमध्ये "तू असा कसा अनैसर्गिक" हा आरोप-प्रत्यारोप राहाणार नाही. "आतल्या"ला फार गर्दीने काय जीवघेणा त्रास होत आहे, "बाहेरच्या"ला प्रवास किती निकडीचा आहे, अशा प्रकारचा वाद होईल. "तू अनैसर्गिक" हा वाद निष्फळच असणार. "तुझे माझे काय हितसंबंध" हादेखील वाद कधी निष्फळ असेल. पण त्यात प्रगतीची, समेटीची शक्यता तरी असते. फुल्यांचा विस्तृत परिचय दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. तो या संदर्भात खुलवून दाखवला यात तुमचे खास कौशल्य.

In reply to by धनंजय

आनंदयात्री Sat, 04/12/2008 - 19:17
उत्तम लेख नीलकांत. ..."तू अनैसर्गिक" हा वाद निष्फळच असणार. "तुझे माझे काय हितसंबंध" हादेखील वाद कधी निष्फळ असेल. पण त्यात प्रगतीची, समेटीची शक्यता तरी असते. पटले. अवांतरः रेल्वेतल्या लोकांच्या मानसिकतेला लाइफ बोट सिंड्रोम म्हणतात काय ?

सहज Sat, 04/12/2008 - 18:42
नीलकांत सुंदर लेख आहे. महात्मा फुले यांचे कार्य अलौकीक होतेच. आचार्य अत्रे यांचा महात्मा चित्रपट माझा एक अतिशय आवडता चित्रपट आहे. कितीही महान व्यक्ती होउन गेल्या तरी त्यांच्यावर टिका करणारे असतातच. शेवटि मनुष्य हा "प्राणी" आहे रे!! असो ह्या निमित्ताने तुझ्या हातुन चांगला लेख घडला. ह्या बद्दल मी भाईसाहेबांचे आभार मानतो.

In reply to by सहज

विकास Sat, 04/12/2008 - 19:05
असो ह्या निमित्ताने तुझ्या हातुन चांगला लेख घडला. ह्या बद्दल मी भाईसाहेबांचे आभार मानतो. १००% सहमत

In reply to by विकास

असो ह्या निमित्ताने तुझ्या हातुन चांगला लेख घडला. ह्या बद्दल मी भाईसाहेबांचे आभार मानतो. १००% सहमत
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाई Sat, 04/12/2008 - 23:59
आतले बाहेरचे ही सुरूवात थोडी विसंगत वाटली. फुल्यांप्रमाणेच त्याचकाळी पाश्चात्य विचारांच्या प्रभावामुळे अनेकजण मोठे कार्य करते झाले. आपल्याला वाटणार्‍या फुल्याविषयीच्या आदराबद्दल कोणताही आकस नाही. त्याचप्रमाणे, आपणही दुसरी बाजू विचारात ठेवावी ही विनंती. आधिक चर्चा मी मूळ धाग्यावर केलेली आहेच.

नीलकांत Sun, 04/13/2008 - 10:36
भडकमकर, विकास, धनंजय, सहज, विनोबा, बिरूटे सर आणि भाई प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. व्हीटी स्टेशन बद्दल असं सांगता येईल की, स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी फुले त्या काळात बांधकाम व्यवसाय करत होते. भाईंसाठी... ज्या दुसर्‍या बाजूबद्दल तुम्ही सांगताय ती मी जवळून पाहून आहे. दोन्ही बाजूनी सगळंच आलबेल आहे असं नाहिये. पण तुम्हाला वाटनारा त्रागा आणि या लोकांच्या तात्कालीक लेखन किंवा भाषणांबद्दल असणारा तिरस्कार अनैसर्गीक आहे असं नाही मात्र त्याला थोडा त्याकाळचा सामाजीक़, राष्ट्रीय आणि धार्मीक संदर्भ दिल्यास हे लक्षात येईल की फुले किंवा इतर कुणीही जे केलं ती एका प्रदीर्घ क्रियेवरची प्रतिक्रिया होती. लोक आज या महापुरूषांच्या नावावर काय धिंगाणा घालताहेत त्याबद्दल कुणी काही बोलावं व कुणी काही लिहावं असं बाकी नाही. माझी भूमिका एवढीच की या महापुरूषांना त्यांच्या कार्याने ओळखल्या जावं, मुळात त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचावं. नीलकांत

ज्या दुसर्‍या बाजूबद्दल तुम्ही सांगताय ती मी जवळून पाहून आहे. दोन्ही बाजूनी सगळंच आलबेल आहे असं नाहिये. पण तुम्हाला वाटनारा त्रागा आणि या लोकांच्या तात्कालीक लेखन किंवा भाषणांबद्दल असणारा तिरस्कार अनैसर्गीक आहे असं नाही मात्र त्याला थोडा त्याकाळचा सामाजीक़, राष्ट्रीय आणि धार्मीक संदर्भ दिल्यास हे लक्षात येईल की फुले किंवा इतर कुणीही जे केलं ती एका प्रदीर्घ क्रियेवरची प्रतिक्रिया होती.
वर्तमानातून भूतकाळाकडे पहाताना आपले संदर्भ, दृष्टी ही बदलत असते. तटस्थपणे बघणे शक्य नसते. प्रत्येक काळात हे घडत असते. शेवटी तारतम्य हा भाग आहेच ना! नीलकांत नी चांगला विषय मांडला म्हणुन त्याला धन्यवाद प्रकाश घाटपांडे

चतुरंग Mon, 04/14/2008 - 21:31
अतिशय संयत आणि सहज, सोपे लेखन. अगदी आतून आलेले जाणवते आणि त्यामुळेच भावते. 'विधवा केशवपन' आणि 'बालहत्याबंदी' सारखी कामे ही जातीच्या पलीकडे विचार गेल्याशिवाय होऊच शकत नाहीत. ज्या तथाकथित उच्चभ्रू समाजात ह्या चालीरीती होत्या, नव्हे त्या पोसल्या गेल्या आणि त्याचा यथास्थित गैरफायदाही वर्षानुवर्षे घेतला गेला, त्या रुढी तोडतांना फुल्यांवर झालेले आरोप हे अटळ आहेत. ते हे आरोप पचवून पुढे गेले त्यामुळेच ते महात्मा झाले. योग्य आणि संयत चर्चेतून विधायक लिखाण कसे जन्म घेते त्याचा उत्तम वस्तुपाठ. नीलकांत, भाई आणि चर्चेला योग्य दिशा देणार्‍यांचे अभिनंदन! चतुरंग

भिंगरी Mon, 04/06/2015 - 12:56
शाळेत असताना (९ वीत )असा धडा होता आतले आणी बाहेरचे. त्या वेळेस या विषयाची व्याप्ती एव्हडी जाणवली नव्हती. छान लेख.
लेखनप्रकार
3

भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .....भाग २ ... नाट्यसमीक्षक व्हा ...

भडकमकर मास्तर ·

अभिज्ञ Sat, 04/12/2008 - 15:05
आपले दोन्हि लेख फारच सुरेख झाले आहेत. > समीक्षकाचे काम कलाकाराला प्रोत्साहन देण्याचे असते हा समज मनातून काढून टाका, त्यासाठी कसलेही नाटक डोक्यावर घेणारे प्रेक्षक आहेतच..त्यांना काय हो , काहीही आवडतं .तुम्ही उलट लोकप्रिय गोष्टी निवडून निवडून त्यावर ठासून टीका करा , त्यातच आपले वेगळेपण आहे... हे फारच खास.... असेच फर्मास लेख येउ द्यात...... मि.पा. वरचा एक उत्तम आणि अप्रतिम लेख. अबब.

In reply to by अभिज्ञ

नाट्यसमीक्षक व्हा लेख एकदम झक्कास झाला आहे. समीक्षकाला मस्त ठोकलंय !!! पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत .
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विदेश Sat, 04/12/2008 - 15:20
पहातो आता- एक थोर नाट्यसमीक्षक होण्यापासून आम्हाला कोण अडवतो ते! (भडकमकर सर, तुमच्या मदतीने -)कमी कष्टात जास्त आदर प्राप्त करतो, जागा झालोच आहे.... प्रचंड झोप आधी काढतो....!

इनोबा म्हणे Sat, 04/12/2008 - 17:02
हा शब्दरुपी शिवधनुष्य भडकमकरांना पेलवला नाही असे खेदाने म्हणू इच्छितो. अजिबात आवडला नाही. जमलं का हो? :) लेख मस्तच... चालू दे! भडकमकर गुर्जींचा इद्यार्थी- इनोबा || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

एक Sun, 04/13/2008 - 07:24
झकास... अहो गेल्याच नोव्हेंबरला ही सगळी वाक्य ऐकली होती.. तुमच्याच स्कूलचा विद्यार्थी होता का हो? तुमच्या अभ्यासक्रमात थोडा व्यायामाचा पण समावेश करा हां. नाहीतर "जब ये ढाई किलो का हाथ पडता है तो आदमी उठता नही है! उठ जाता है!" जबरी लेख आहे.. अजुन एक उ. सू. : शाळेत आद्य टिकाकार म्हणून लखू रिसबूड चा फोटो लावून टाका//

In reply to by एक

भडकमकर मास्तर Sun, 04/13/2008 - 10:48
नाहीतर "जब ये ढाई किलो का हाथ पडता है तो आदमी उठता नही है! उठ जाता है!" ओहो, त्याबद्दल लिहायचे राहिलंच..... कसं असतं, आपण मनापासून काम करत असतो अणि कोणाला ते अगदी वैयक्तिक वाटू शकतं तेव्हा मग शारिरिक हल्ल्याचाही संभव असतो ..... त्या साठी मग आम्ही मणिपूरहून मागवलेले खास सेल्फ डिफेन्स स्पेशालिस्ट श्री कुड्कुड जकुंबा यान्चे दोन हात शिकवतो....

In reply to by भडकमकर मास्तर

विद्याधर३१ Sun, 04/13/2008 - 19:40
आपण मनापासून काम करत असतो अणि कोणाला ते अगदी वैयक्तिक वाटू शकतं तेव्हा मग शारिरिक हल्ल्याचाही संभव असतो ... अशी अवस्था झाल्यानंतर पुढचा आठवडाभर लोकसत्त्तामधून लेख छापून आणावेत.. लोकसत्ता ( सुमार केतकर )या बाबतीत तयार आहेतच... विद्याधर

In reply to by विसोबा खेचर

भडकमकर मास्तर Sun, 04/13/2008 - 13:14
एकदम मस्त! ;),.....'स्पॉन्सर्ड पंगे' हा शब्द आवडला...:) धन्यवाद तात्या... औरभी आनेदो बॉस.... अजून काही विषय सापडले आहेत , वेळ झाला की लिहिणार आहे....

पिवळा डांबिस Sun, 04/13/2008 - 22:01
होतकरू समीक्षक स्_भडक मकर यांनी जेष्ठ समीक्षकांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न वरील स्फुटात(?) केला आहे. परंतू या किंचित माधव मनोहरांना हे कळलेले दिसत नाही की नुसते धोतर नेसून चिरूट ओढल्याने माणूस माधव मनोहर होत नसतो. आशय, बाज /घाट यादृष्टीने पाहता मुख्य विषय पोचवण्यात समीक्षकाला आलेले अपयश सतत सलते... देवनागरीत लिहिलेल्या शब्दांचे डबे एकापुढे एक ठेवल्याने अर्थनिर्मिती होत नसते. प्रस्तुत लेखकाच्या लिखाणाला अजिबात खोली नाही. एखाद्या घटनेचे अर्थघटन किंवा स्वरूपनिर्णय करताना स्वत्त्वाच्या आकलनाच्या पातळीवरचे आस्वादन या दोन्हींचा समतोल साधत आत्मशोधाची प्रक्रिया श्री. स्_भडक यांना मुळीच साधलेली नाही...... नुसती पाश्चात्य लेखक/ समीक्षकांची नामावळी टाकून लिखाणाला आशयगर्भता येईल असे लेखकाला वाटते हीच या लेखाची मर्यादा ठरते. हा विदेशी बेदाणे घातलेला देशी चिवडा पहिल्या प्रयत्नातच फसला आहे असे नाईलाजाने म्हणावे लागते. आम्ही श्री. स्_भडक यांना असा मित्रत्वाचा इशारा देऊ इच्छितो की त्यांनी समीक्षणाच्या वा समीक्षक तयार करण्याच्या भानगडीत पडू नये. त्यापेक्षा आपले कौशल्य असलेले दंतवैद्यकी सारखे, लोकांचे खरे दात उपटून त्याजागी खोटे दात लावून त्यांना उल्लू बनवण्याचे व्यवसाय करावेत! डॉ. डांबिसकुमार माहूत संपादक - स्मशान टाईम्स :))) जबरदस्त ह. घ्या.!!

आंबोळी Mon, 04/14/2008 - 12:07
आम्ही किन्चित समीक्षक होतो/आहोत. आम्हाला सुरसूरी, तुटणे, बोटे शिवशिवणे हे सगळे होते.... आज पर्यन्त १-२ होतकरू लेखकान्चा आम्ही यशस्वी हिरमोड केलेला आहे. हे बेसिक क्वलिफिकेशन तुमच क्लास जोइन करायला पुरेसे आहे असे वाटते..... तरी पण स्पॊन्सर्ड पंगे,कम्पूगिरि,चक्रम वागणे हे सर्व शिकावेसे वाटते. प्रवेश कधी सुरु होतायत? (समीक्षक) आम्बोळी

डॉ.प्रसाद दाढे Mon, 04/14/2008 - 17:20
सध्या तू प्रस्थापित ढुढ्ढाचार्या॑चे विदाऊट अनेस्थेशिया दात काढायला घेतलेले दिसताहेत :) बाकी तू घेतलेले 'भडकमकर' हे नाव मराठी माणसाला एकदम शोभेसे आहे (इती शिरिष कणेकर):)

धनंजय Mon, 04/14/2008 - 19:21
पण आता या लेखाबद्दल दोन शब्द चांगले बोललो. नाट्यसमीक्षक म्हणून माझे करियर पार नष्ट झाले.

In reply to by धनंजय

भडकमकर मास्तर Tue, 04/15/2008 - 00:34
आपणास मजा आली हे वाचून फारच आनंद वाटला... नाट्यसमीक्षक म्हणून माझे करियर पार नष्ट झाले. हाहाहाहा......:):)..... _______________________ पण आपले आमच्या नाटकावरचे खरे समीक्षणही उत्तमच होते....

शितल Mon, 04/14/2008 - 19:51
समीक्षकाचे काम कलाकाराला प्रोत्साहन देण्याचे असते हा समज मनातून काढून टाका, त्यासाठी कसलेही नाटक डोक्यावर घेणारे प्रेक्षक आहेतच..त्यांना काय हो , काहीही आवडतं .तुम्ही उलट लोकप्रिय गोष्टी निवडून निवडून त्यावर ठासून टीका करा , त्यातच आपले वेगळेपण आहे... हे तर मनापासुन आवडले, अप्रतिम लेख.

हं!! ऽऽऽ बरं लिहितात बुवा ह्ल्लीचे प्रायोगिक लेखक! सुधारणेला वाव असतो म्हणा! कमी वयात यश मिळालायला लागलं की थोड भरकटायला होतं म्हणा ! पण ठीक आहे ! तेवढ चालायचंच! एकदा सुदर्शन रंगमंचावर परिसंवाद ठेवावा. तेवढ्याच सोऽऽहम कोऽऽहम च्या गोष्टी. प्रकाश घाटपांडे

वरदा Mon, 04/14/2008 - 22:12
ऍप्टीटयूड टेस्ट द्यायला कुठे बरं येऊ?

विसुनाना Tue, 04/15/2008 - 12:52
या लेखाला चांगले म्हणावे तर नाट्यसमिक्षक होऊ शकत नाही आणि वाईट म्हणावे तर तुमच्या कंपूत सामिल होता येणार नाही... या दुग्ध्यात पडलो. त्यामुळे - "सदर लेख लिहिताना लेखकाने आपले लेखन कौशल्य, बहुश्रुतता , वाचन, मनन, चिंतन या सार्‍यांचा पुरेपूर आणि उत्कृष्ट वापर केला असला आणि लेखातील व्यंग वाचकांचे रंजन करण्यात यशस्वी ठरले असले तरी 'नाट्यसमिक्षकांना शिकवण्याचे क्लासेस काढण्याची जाहिरात' म्हणून ते अनाठायी आहे असे म्हणावेसे वाटते" -असा दोन्ही दरडींवर हात ठेवतो. :):)

धमाल मुलगा Tue, 04/15/2008 - 13:49
काहीतरी पावरबाज प्रतिक्रिया देण्याच्या विचारात होतो, पण वाईच उशीर झाला. सगळ्यांनी एव्हढं मस्त ठोकून काढलंय की आता ह्या तांत्रिकदृष्ट्या उत्तम गणल्या जाऊ शकणार्‍या लेखाच्या आशयपूर्ण खोलीच्या अभावाबद्दल लिहिण्यात काहीच हशील उरलेलं नाही असं माझं प्रांजळ मत आहे. मेलेल्याला मारण्यात कसली आलीय मर्दुमकी? असो, इथे विदेशी लेखक/समिक्षकांची मांदियाळी मांडून आपल्या विद्वत्तेचे टेंभे मिरवण्याची लेखकाची अत्यंत केविलवाणी धडपड नजरेतून सुटत नाही, त्याऐवजी दस्तुरखुद्द मराठी समिक्षकांची/ लेखकांची मोलाची कामगिरी उद्घत केली गेली असती तर लेखाला योग्य तो न्याय मिळाला असता. विनाकारण ग्लोबलाईज्ड साहित्य-संदर्भाच्या अवास्तव जंत्रीपायी लेखाचा बाज हरवल्याचे ठाई ठाई जाणवते. :-)))))))))))))))) भडकमकर शेठ, पुन्हा एकदा सरपटी बॉलवर सिक्सर !!!!!
" अहो प्रेक्षकाची साधी अपेक्षा असते हो....तुम्ही व्यवसाय सांभाळा नाहीतर नका सांभाळू, नोकर्या करा नाहीतर सोडून द्या, काम तरी जरा ’बरं करा स्टेजवर ? तिकीट काढून आलेल्या प्रेक्षकाला काय करायचेय तुमच्या नोकरीशी? तुम्ही नट आहात , नटासारखं काम करा जरा ..."
हुंदके...हुंदके....मूक हुंदके !!!!
संगीतनाटकाचा पश्चिम महाराष्ट्रातील कृषीक्षेत्रावर झालेला परिणाम... ठाकर समाज आणि विसाव्या शतकतील मिथके...
आईच्ची कटकट !!!! ज ह ब ह र्‍ह्या !!!!! --------------------------------------------------------------------------------- एकाच वेळी एकाहून जास्त कोर्सेस करता येऊ शकतील का ह्याची कृपया माहिती द्यावी. आपल्या सगळ्या कोर्सेसना प्रवेश घेण्याची अतीव ईच्छा आहे. अवांतरः आतरजालावर लेखन करणे, त्या लेखनाला पोटभर (सकारात्मक) प्रतिसाद मिळवणे, आंतरजालीय समिक्षकांना 'पुरुन' उरणे ह्यावर एखादा क्रॅश-कोर्स आहे का हो गुरुजी? आपला, ध मा ल - 'फिदा' - हू? सेन !

In reply to by धमाल मुलगा

भडकमकर मास्तर Tue, 04/15/2008 - 17:35
" अहो प्रेक्षकाची साधी अपेक्षा असते हो....तुम्ही व्यवसाय सांभाळा नाहीतर नका सांभाळू, नोकर्या करा नाहीतर सोडून द्या, काम तरी जरा ’बरं करा स्टेजवर ? तिकीट काढून आलेल्या प्रेक्षकाला काय करायचेय तुमच्या नोकरीशी? तुम्ही नट आहात , नटासारखं काम करा जरा ..." हुंदके...हुंदके....मूक हुंदके !!!! धमाल्या, आम्ही हे सारे भोगलेय.... एक महान समीक्षक आमचे एक टुकार विनोदी नाटक सहन केल्यानंतर , आम्हाला खरेच म्हणाले होते, " तुम्ही डॉक्टर असा नाहीतर कंपौंडर्...आम्हाला काय घेणे आहे? काम नीट करा म्हणजे झाले".... त्यांचे सांगणे योग्य होतेच, त्यात वादच नाही पण जी काही साहेबांची स्टाईल होती, जवाब नहीं ...साधारण ६ वर्षे झाली असतील त्या घटनेला... त्याच रात्री या लेखाचा पहिला खर्डा लिहिला... :) :)

In reply to by भडकमकर मास्तर

धमाल मुलगा Tue, 04/15/2008 - 17:43
त्याशिवाय इतक्या पोटतिडिकीनं मनातलं कागदावर उतरत नाही शेठ. आणि आम्ही काय उगाच मूक हुंदके दिले की काय? असंच सोसलंय...अगदी फुटकळ स्पॉन्सरर्सकडून...का तर पैसा फेकतो...काहीही बोलायचा हक्क आहे मला. तोच आमचा समिक्षक :-( कधीकधी लाज वाटते असल्या गोष्टी आथवल्या की..आणि राग पण...अरे, जरा तरी समोरच्याचा विचार करा लेको..असाल लय भारी समिक्षक. म्हणून काय फक्त 'उरलो मारण्यापुरता' ????

In reply to by धमाल मुलगा

भडकमकर मास्तर Tue, 04/15/2008 - 17:42
आपल्या सगळ्या कोर्सेसना प्रवेश घेण्याची अतीव ईच्छा आहे. अजून दोन तीन कोर्स सुचले आहेत्...यथावकाश माहितीपत्रक काढूच....

मनस्वी Tue, 04/15/2008 - 14:21
"नाट्यसमीक्षक व्हा" ह्याकडे अभ्यासक्रमाच्या अनुशंगाने बघता समाजमनातील क्रूर बेगडी अशा बेरोजगार अर्थव्यवस्थेने गांजलेल्या व्याकूळ कारुण्यमय तरुण तडफदार बेरोजगारांसाठी भडकमकर सरांनी एक नैतिक बंदीस्त सुटसुटीत आणि सामाजिक जाणीवेचे मूर्त असे आशेच्या द्वारसमर्पक एक सुवर्णमयी संधीच उपलब्ध करून दिली आहे. "भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग" उपक्रम अतिशय आशयघन स्तुत्य आणि जागरुक वाटतो. भडकमकर सरांच्या आजच्या पिढीविषयक भडभडून येणार्‍या तीव्र आत्मियतेला दाद द्यावी तितकी थोडीच! **** (५ पैकी ४ चांदण्या) - अभ्यासक्रमात "चेहेर्‍यावरील भाव निर्विकार ठेवणे" याचाही समावेश निश्चितच होतकरू अभ्यासप्रेमींसाठी फायदेशीर आणि त्यांच्या विघटनपूर्ण विचारशक्ती आणि समीक्षकीय प्रतिभेत भर घालणाला ठरेल.

भडकमकर मास्तर Tue, 04/15/2008 - 17:40
समाजमनातील क्रूर बेगडी अशा बेरोजगार अर्थव्यवस्थेने गांजलेल्या व्याकूळ कारुण्यमय तरुण तडफदार बेरोजगारांसाठी भडकमकर सरांनी एक नैतिक बंदीस्त सुटसुटीत आणि सामाजिक जाणीवेचे मूर्त असे आशेच्या द्वारसमर्पक एक सुवर्णमयी संधीच उपलब्ध करून दिली आहे. "भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग" उपक्रम अतिशय आशयघन स्तुत्य आणि जागरुक वाटतो.......त्यांच्या विघटनपूर्ण विचारशक्ती आणि समीक्षकीय प्रतिभेत भर घालणाला ठरेल. ... अरे बा प रे.....तुम्हाला डायरेक्ट ऍडव्हान्स्ड कोर्सला घ्यावे म्हणतो..... आणि बेसिक कोर्सला लेक्चरर व्हा , फी माफ करून टाकू....

In reply to by भडकमकर मास्तर

मनस्वी Tue, 04/15/2008 - 17:48
(स्ट्रगल करणार्यांना लेखकांना , नटांना बघू, भेटू, बसू, बोलू म्हणत झुलवत ठेवावे!) :)

अभिज्ञ Sat, 04/12/2008 - 15:05
आपले दोन्हि लेख फारच सुरेख झाले आहेत. > समीक्षकाचे काम कलाकाराला प्रोत्साहन देण्याचे असते हा समज मनातून काढून टाका, त्यासाठी कसलेही नाटक डोक्यावर घेणारे प्रेक्षक आहेतच..त्यांना काय हो , काहीही आवडतं .तुम्ही उलट लोकप्रिय गोष्टी निवडून निवडून त्यावर ठासून टीका करा , त्यातच आपले वेगळेपण आहे... हे फारच खास.... असेच फर्मास लेख येउ द्यात...... मि.पा. वरचा एक उत्तम आणि अप्रतिम लेख. अबब.

In reply to by अभिज्ञ

नाट्यसमीक्षक व्हा लेख एकदम झक्कास झाला आहे. समीक्षकाला मस्त ठोकलंय !!! पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत .
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विदेश Sat, 04/12/2008 - 15:20
पहातो आता- एक थोर नाट्यसमीक्षक होण्यापासून आम्हाला कोण अडवतो ते! (भडकमकर सर, तुमच्या मदतीने -)कमी कष्टात जास्त आदर प्राप्त करतो, जागा झालोच आहे.... प्रचंड झोप आधी काढतो....!

इनोबा म्हणे Sat, 04/12/2008 - 17:02
हा शब्दरुपी शिवधनुष्य भडकमकरांना पेलवला नाही असे खेदाने म्हणू इच्छितो. अजिबात आवडला नाही. जमलं का हो? :) लेख मस्तच... चालू दे! भडकमकर गुर्जींचा इद्यार्थी- इनोबा || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

एक Sun, 04/13/2008 - 07:24
झकास... अहो गेल्याच नोव्हेंबरला ही सगळी वाक्य ऐकली होती.. तुमच्याच स्कूलचा विद्यार्थी होता का हो? तुमच्या अभ्यासक्रमात थोडा व्यायामाचा पण समावेश करा हां. नाहीतर "जब ये ढाई किलो का हाथ पडता है तो आदमी उठता नही है! उठ जाता है!" जबरी लेख आहे.. अजुन एक उ. सू. : शाळेत आद्य टिकाकार म्हणून लखू रिसबूड चा फोटो लावून टाका//

In reply to by एक

भडकमकर मास्तर Sun, 04/13/2008 - 10:48
नाहीतर "जब ये ढाई किलो का हाथ पडता है तो आदमी उठता नही है! उठ जाता है!" ओहो, त्याबद्दल लिहायचे राहिलंच..... कसं असतं, आपण मनापासून काम करत असतो अणि कोणाला ते अगदी वैयक्तिक वाटू शकतं तेव्हा मग शारिरिक हल्ल्याचाही संभव असतो ..... त्या साठी मग आम्ही मणिपूरहून मागवलेले खास सेल्फ डिफेन्स स्पेशालिस्ट श्री कुड्कुड जकुंबा यान्चे दोन हात शिकवतो....

In reply to by भडकमकर मास्तर

विद्याधर३१ Sun, 04/13/2008 - 19:40
आपण मनापासून काम करत असतो अणि कोणाला ते अगदी वैयक्तिक वाटू शकतं तेव्हा मग शारिरिक हल्ल्याचाही संभव असतो ... अशी अवस्था झाल्यानंतर पुढचा आठवडाभर लोकसत्त्तामधून लेख छापून आणावेत.. लोकसत्ता ( सुमार केतकर )या बाबतीत तयार आहेतच... विद्याधर

In reply to by विसोबा खेचर

भडकमकर मास्तर Sun, 04/13/2008 - 13:14
एकदम मस्त! ;),.....'स्पॉन्सर्ड पंगे' हा शब्द आवडला...:) धन्यवाद तात्या... औरभी आनेदो बॉस.... अजून काही विषय सापडले आहेत , वेळ झाला की लिहिणार आहे....

पिवळा डांबिस Sun, 04/13/2008 - 22:01
होतकरू समीक्षक स्_भडक मकर यांनी जेष्ठ समीक्षकांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न वरील स्फुटात(?) केला आहे. परंतू या किंचित माधव मनोहरांना हे कळलेले दिसत नाही की नुसते धोतर नेसून चिरूट ओढल्याने माणूस माधव मनोहर होत नसतो. आशय, बाज /घाट यादृष्टीने पाहता मुख्य विषय पोचवण्यात समीक्षकाला आलेले अपयश सतत सलते... देवनागरीत लिहिलेल्या शब्दांचे डबे एकापुढे एक ठेवल्याने अर्थनिर्मिती होत नसते. प्रस्तुत लेखकाच्या लिखाणाला अजिबात खोली नाही. एखाद्या घटनेचे अर्थघटन किंवा स्वरूपनिर्णय करताना स्वत्त्वाच्या आकलनाच्या पातळीवरचे आस्वादन या दोन्हींचा समतोल साधत आत्मशोधाची प्रक्रिया श्री. स्_भडक यांना मुळीच साधलेली नाही...... नुसती पाश्चात्य लेखक/ समीक्षकांची नामावळी टाकून लिखाणाला आशयगर्भता येईल असे लेखकाला वाटते हीच या लेखाची मर्यादा ठरते. हा विदेशी बेदाणे घातलेला देशी चिवडा पहिल्या प्रयत्नातच फसला आहे असे नाईलाजाने म्हणावे लागते. आम्ही श्री. स्_भडक यांना असा मित्रत्वाचा इशारा देऊ इच्छितो की त्यांनी समीक्षणाच्या वा समीक्षक तयार करण्याच्या भानगडीत पडू नये. त्यापेक्षा आपले कौशल्य असलेले दंतवैद्यकी सारखे, लोकांचे खरे दात उपटून त्याजागी खोटे दात लावून त्यांना उल्लू बनवण्याचे व्यवसाय करावेत! डॉ. डांबिसकुमार माहूत संपादक - स्मशान टाईम्स :))) जबरदस्त ह. घ्या.!!

आंबोळी Mon, 04/14/2008 - 12:07
आम्ही किन्चित समीक्षक होतो/आहोत. आम्हाला सुरसूरी, तुटणे, बोटे शिवशिवणे हे सगळे होते.... आज पर्यन्त १-२ होतकरू लेखकान्चा आम्ही यशस्वी हिरमोड केलेला आहे. हे बेसिक क्वलिफिकेशन तुमच क्लास जोइन करायला पुरेसे आहे असे वाटते..... तरी पण स्पॊन्सर्ड पंगे,कम्पूगिरि,चक्रम वागणे हे सर्व शिकावेसे वाटते. प्रवेश कधी सुरु होतायत? (समीक्षक) आम्बोळी

डॉ.प्रसाद दाढे Mon, 04/14/2008 - 17:20
सध्या तू प्रस्थापित ढुढ्ढाचार्या॑चे विदाऊट अनेस्थेशिया दात काढायला घेतलेले दिसताहेत :) बाकी तू घेतलेले 'भडकमकर' हे नाव मराठी माणसाला एकदम शोभेसे आहे (इती शिरिष कणेकर):)

धनंजय Mon, 04/14/2008 - 19:21
पण आता या लेखाबद्दल दोन शब्द चांगले बोललो. नाट्यसमीक्षक म्हणून माझे करियर पार नष्ट झाले.

In reply to by धनंजय

भडकमकर मास्तर Tue, 04/15/2008 - 00:34
आपणास मजा आली हे वाचून फारच आनंद वाटला... नाट्यसमीक्षक म्हणून माझे करियर पार नष्ट झाले. हाहाहाहा......:):)..... _______________________ पण आपले आमच्या नाटकावरचे खरे समीक्षणही उत्तमच होते....

शितल Mon, 04/14/2008 - 19:51
समीक्षकाचे काम कलाकाराला प्रोत्साहन देण्याचे असते हा समज मनातून काढून टाका, त्यासाठी कसलेही नाटक डोक्यावर घेणारे प्रेक्षक आहेतच..त्यांना काय हो , काहीही आवडतं .तुम्ही उलट लोकप्रिय गोष्टी निवडून निवडून त्यावर ठासून टीका करा , त्यातच आपले वेगळेपण आहे... हे तर मनापासुन आवडले, अप्रतिम लेख.

हं!! ऽऽऽ बरं लिहितात बुवा ह्ल्लीचे प्रायोगिक लेखक! सुधारणेला वाव असतो म्हणा! कमी वयात यश मिळालायला लागलं की थोड भरकटायला होतं म्हणा ! पण ठीक आहे ! तेवढ चालायचंच! एकदा सुदर्शन रंगमंचावर परिसंवाद ठेवावा. तेवढ्याच सोऽऽहम कोऽऽहम च्या गोष्टी. प्रकाश घाटपांडे

वरदा Mon, 04/14/2008 - 22:12
ऍप्टीटयूड टेस्ट द्यायला कुठे बरं येऊ?

विसुनाना Tue, 04/15/2008 - 12:52
या लेखाला चांगले म्हणावे तर नाट्यसमिक्षक होऊ शकत नाही आणि वाईट म्हणावे तर तुमच्या कंपूत सामिल होता येणार नाही... या दुग्ध्यात पडलो. त्यामुळे - "सदर लेख लिहिताना लेखकाने आपले लेखन कौशल्य, बहुश्रुतता , वाचन, मनन, चिंतन या सार्‍यांचा पुरेपूर आणि उत्कृष्ट वापर केला असला आणि लेखातील व्यंग वाचकांचे रंजन करण्यात यशस्वी ठरले असले तरी 'नाट्यसमिक्षकांना शिकवण्याचे क्लासेस काढण्याची जाहिरात' म्हणून ते अनाठायी आहे असे म्हणावेसे वाटते" -असा दोन्ही दरडींवर हात ठेवतो. :):)

धमाल मुलगा Tue, 04/15/2008 - 13:49
काहीतरी पावरबाज प्रतिक्रिया देण्याच्या विचारात होतो, पण वाईच उशीर झाला. सगळ्यांनी एव्हढं मस्त ठोकून काढलंय की आता ह्या तांत्रिकदृष्ट्या उत्तम गणल्या जाऊ शकणार्‍या लेखाच्या आशयपूर्ण खोलीच्या अभावाबद्दल लिहिण्यात काहीच हशील उरलेलं नाही असं माझं प्रांजळ मत आहे. मेलेल्याला मारण्यात कसली आलीय मर्दुमकी? असो, इथे विदेशी लेखक/समिक्षकांची मांदियाळी मांडून आपल्या विद्वत्तेचे टेंभे मिरवण्याची लेखकाची अत्यंत केविलवाणी धडपड नजरेतून सुटत नाही, त्याऐवजी दस्तुरखुद्द मराठी समिक्षकांची/ लेखकांची मोलाची कामगिरी उद्घत केली गेली असती तर लेखाला योग्य तो न्याय मिळाला असता. विनाकारण ग्लोबलाईज्ड साहित्य-संदर्भाच्या अवास्तव जंत्रीपायी लेखाचा बाज हरवल्याचे ठाई ठाई जाणवते. :-)))))))))))))))) भडकमकर शेठ, पुन्हा एकदा सरपटी बॉलवर सिक्सर !!!!!
" अहो प्रेक्षकाची साधी अपेक्षा असते हो....तुम्ही व्यवसाय सांभाळा नाहीतर नका सांभाळू, नोकर्या करा नाहीतर सोडून द्या, काम तरी जरा ’बरं करा स्टेजवर ? तिकीट काढून आलेल्या प्रेक्षकाला काय करायचेय तुमच्या नोकरीशी? तुम्ही नट आहात , नटासारखं काम करा जरा ..."
हुंदके...हुंदके....मूक हुंदके !!!!
संगीतनाटकाचा पश्चिम महाराष्ट्रातील कृषीक्षेत्रावर झालेला परिणाम... ठाकर समाज आणि विसाव्या शतकतील मिथके...
आईच्ची कटकट !!!! ज ह ब ह र्‍ह्या !!!!! --------------------------------------------------------------------------------- एकाच वेळी एकाहून जास्त कोर्सेस करता येऊ शकतील का ह्याची कृपया माहिती द्यावी. आपल्या सगळ्या कोर्सेसना प्रवेश घेण्याची अतीव ईच्छा आहे. अवांतरः आतरजालावर लेखन करणे, त्या लेखनाला पोटभर (सकारात्मक) प्रतिसाद मिळवणे, आंतरजालीय समिक्षकांना 'पुरुन' उरणे ह्यावर एखादा क्रॅश-कोर्स आहे का हो गुरुजी? आपला, ध मा ल - 'फिदा' - हू? सेन !

In reply to by धमाल मुलगा

भडकमकर मास्तर Tue, 04/15/2008 - 17:35
" अहो प्रेक्षकाची साधी अपेक्षा असते हो....तुम्ही व्यवसाय सांभाळा नाहीतर नका सांभाळू, नोकर्या करा नाहीतर सोडून द्या, काम तरी जरा ’बरं करा स्टेजवर ? तिकीट काढून आलेल्या प्रेक्षकाला काय करायचेय तुमच्या नोकरीशी? तुम्ही नट आहात , नटासारखं काम करा जरा ..." हुंदके...हुंदके....मूक हुंदके !!!! धमाल्या, आम्ही हे सारे भोगलेय.... एक महान समीक्षक आमचे एक टुकार विनोदी नाटक सहन केल्यानंतर , आम्हाला खरेच म्हणाले होते, " तुम्ही डॉक्टर असा नाहीतर कंपौंडर्...आम्हाला काय घेणे आहे? काम नीट करा म्हणजे झाले".... त्यांचे सांगणे योग्य होतेच, त्यात वादच नाही पण जी काही साहेबांची स्टाईल होती, जवाब नहीं ...साधारण ६ वर्षे झाली असतील त्या घटनेला... त्याच रात्री या लेखाचा पहिला खर्डा लिहिला... :) :)

In reply to by भडकमकर मास्तर

धमाल मुलगा Tue, 04/15/2008 - 17:43
त्याशिवाय इतक्या पोटतिडिकीनं मनातलं कागदावर उतरत नाही शेठ. आणि आम्ही काय उगाच मूक हुंदके दिले की काय? असंच सोसलंय...अगदी फुटकळ स्पॉन्सरर्सकडून...का तर पैसा फेकतो...काहीही बोलायचा हक्क आहे मला. तोच आमचा समिक्षक :-( कधीकधी लाज वाटते असल्या गोष्टी आथवल्या की..आणि राग पण...अरे, जरा तरी समोरच्याचा विचार करा लेको..असाल लय भारी समिक्षक. म्हणून काय फक्त 'उरलो मारण्यापुरता' ????

In reply to by धमाल मुलगा

भडकमकर मास्तर Tue, 04/15/2008 - 17:42
आपल्या सगळ्या कोर्सेसना प्रवेश घेण्याची अतीव ईच्छा आहे. अजून दोन तीन कोर्स सुचले आहेत्...यथावकाश माहितीपत्रक काढूच....

मनस्वी Tue, 04/15/2008 - 14:21
"नाट्यसमीक्षक व्हा" ह्याकडे अभ्यासक्रमाच्या अनुशंगाने बघता समाजमनातील क्रूर बेगडी अशा बेरोजगार अर्थव्यवस्थेने गांजलेल्या व्याकूळ कारुण्यमय तरुण तडफदार बेरोजगारांसाठी भडकमकर सरांनी एक नैतिक बंदीस्त सुटसुटीत आणि सामाजिक जाणीवेचे मूर्त असे आशेच्या द्वारसमर्पक एक सुवर्णमयी संधीच उपलब्ध करून दिली आहे. "भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग" उपक्रम अतिशय आशयघन स्तुत्य आणि जागरुक वाटतो. भडकमकर सरांच्या आजच्या पिढीविषयक भडभडून येणार्‍या तीव्र आत्मियतेला दाद द्यावी तितकी थोडीच! **** (५ पैकी ४ चांदण्या) - अभ्यासक्रमात "चेहेर्‍यावरील भाव निर्विकार ठेवणे" याचाही समावेश निश्चितच होतकरू अभ्यासप्रेमींसाठी फायदेशीर आणि त्यांच्या विघटनपूर्ण विचारशक्ती आणि समीक्षकीय प्रतिभेत भर घालणाला ठरेल.

भडकमकर मास्तर Tue, 04/15/2008 - 17:40
समाजमनातील क्रूर बेगडी अशा बेरोजगार अर्थव्यवस्थेने गांजलेल्या व्याकूळ कारुण्यमय तरुण तडफदार बेरोजगारांसाठी भडकमकर सरांनी एक नैतिक बंदीस्त सुटसुटीत आणि सामाजिक जाणीवेचे मूर्त असे आशेच्या द्वारसमर्पक एक सुवर्णमयी संधीच उपलब्ध करून दिली आहे. "भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग" उपक्रम अतिशय आशयघन स्तुत्य आणि जागरुक वाटतो.......त्यांच्या विघटनपूर्ण विचारशक्ती आणि समीक्षकीय प्रतिभेत भर घालणाला ठरेल. ... अरे बा प रे.....तुम्हाला डायरेक्ट ऍडव्हान्स्ड कोर्सला घ्यावे म्हणतो..... आणि बेसिक कोर्सला लेक्चरर व्हा , फी माफ करून टाकू....

In reply to by भडकमकर मास्तर

मनस्वी Tue, 04/15/2008 - 17:48
(स्ट्रगल करणार्यांना लेखकांना , नटांना बघू, भेटू, बसू, बोलू म्हणत झुलवत ठेवावे!) :)
लेखनविषय:
समजा तुम्हाला गायन वगैरे कलेत रस नसेल, तर एक थोडेसे हटके करीअर आहे त्याबद्दल मी सांगतो...

आठवण सुद्धा...

मी अश्विनी ·

उदय सप्रे Wed, 04/16/2008 - 16:39
अश्विनी छान आहे ! माझी एक कविता आहे मधुबाला वर : तुझी आठवण म्हणजे सुखाने दु:खाची पाठवण आहे मरगळल्या आयुष्याच्या वहीत जणू.....मोरपिसाची साठवण आहे ! उदय "सप्रे" काही कलाकृती : कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com/ आणि कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/

धनंजय Wed, 04/16/2008 - 17:33
सुंदर कल्पना. पण शेवटच्या तीन महत्त्वाच्या ओळी समजल्या नाहीत.

उदय सप्रे Wed, 04/16/2008 - 16:39
अश्विनी छान आहे ! माझी एक कविता आहे मधुबाला वर : तुझी आठवण म्हणजे सुखाने दु:खाची पाठवण आहे मरगळल्या आयुष्याच्या वहीत जणू.....मोरपिसाची साठवण आहे ! उदय "सप्रे" काही कलाकृती : कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com/ आणि कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/

धनंजय Wed, 04/16/2008 - 17:33
सुंदर कल्पना. पण शेवटच्या तीन महत्त्वाच्या ओळी समजल्या नाहीत.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras

घेता घेता नशा चढेल

देता देता प्रेम वाढेल

बोलता बोलता शब्दच संपेल

बघता बघता नजर अडकेल

भेटता भेटता मनच गुंतेल

निघता निघता पाऊल थबकेल

चालता चालता वाटच संपेल

पाहता पाहता नजर पाणावेल

घेता घेता श्वासही थांबेल

वळून बघता वाटेल, इथं सारंच संपेल

या निरगाठी तोडता ह्रदय नक्की तुटेल

सारंच संपताना नंतर आठवण सुद्धा रडेल..!
--- मी अश्विनी

एक ऐकशील?

मी अश्विनी ·

फटू Sat, 04/12/2008 - 13:54
कधीतरी अकरावी बारावीला असताना वाचलेल्या सुहास शीरवळ्करांच्या एका कादम्बरीतील ओळी आठवल्या... तुझं येणं तुझं जाणं, तुझं हसण तुझं रुसण तुझ्या नुसत्या असण्याने माझं जीवन समृद्ध केलं... ... तेव्हढच एक सांगायचं राहून गेलं... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो मी शोधतो किनारा...

आनंदयात्री Sat, 04/12/2008 - 14:24
भरती-ओहोटीचा खेळ होईल किनारा परत एकटा राहील याचा अर्थ नीट लागला नाही :( .. किनारा कधी एकटा होउ शकतो का ? जिथे पाणी संपते तिथुन किनारा सुरु होतो अशी सर्वसाधारण कल्पना जनसामान्यात असते, कवियत्रीच्या मनातली कल्पना जाणुन घ्यायला आवडेल.

In reply to by आनंदयात्री

मी अश्विनी Sat, 04/12/2008 - 23:25
हो, किनारा एकटा होऊ शकतो .कारण पाणी सोबत असताना किनार्याला काय आणि किती आनंद होतो ते किनार्यालाच माहित असते.कोणी सोबत असण्याचे महत्तव,कोणी सोबत नसताना कळते. भरती आल्यावर किनार्याला आनंद होतो,आणि ओहोटी झाल्यावर दु:़ख होते.ते एकटेपणाचे दु:़ख असते. अशी माझी कल्पना आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

In reply to by मी अश्विनी

विजुभाऊ गुरुवार, 04/17/2008 - 08:19
हो किनारा एकटा होउ शकतो. कवीतला सोडा अगदी भुगोलाचे उदाहरण घ्यायचे झाले तर उझबेकिस्तान मधे "अरल" नावाचा समुद्र आहे/होता .तीस वर्षापूर्वी पर्यन्त तो चांगला मोठासा माशा/ जहाजांचा नान्दता समुद्र होता. त्या समुद्राला मिळणार्‍या सगळ्या नद्या त्यावेळच्या रशियन सरकारने त्यांवर मोठी मोठीधरणे बान्धुन ते पाणी अडवले आणि ते पाणि सिन्चन साठी वापरले. त्यामुळे समुद्र अक्षरश: आटला. त्या वेळेचे बन्दराचे शहर आता समुद्रापासुन जवळ जवळ १०० की.मी दूर आहे. य इथे पहा अरल समुद्राची दुर्दशा http://youtube.com/watch?v=2hu0Hr9eS_g आता दिसतात केवळ बुडलेली मोठी जहाजे , मिठाचे ढिगारे , आणि वाळवंट.

In reply to by विजुभाऊ

आनंदयात्री गुरुवार, 04/17/2008 - 10:45
अरे बापरे, अरलचे उदाहरण खतरनाकच आहे, भयंकर. >>हो किनारा एकटा होउ शकतो. बाकी किनारा एकटा होउ शकतो याच्याशी असहमत. अहो किनारा अन सागर हे दोन्हीही एकमेकांना पुरक आहेत, किनार्‍याची व्याख्या काय ? जिथे समुद्राचे पाणी संपते तिथे असणारी जमीन, अशी काहितरी, बरोबर ? आता अरल च्या उदाहरणात किनारा कुठे आहे तुम्हीच सांगा, जुन्या बंदराच्या शहरात की सध्या १०० किमी लांब जिथे समुद्र आहे तिथे ? किनारा कधीच एकटा होउ शकणार नाही सर, तुमचा अरल जितका लांब जात राहिल तितका किनारा पण त्याच्याबरोबर जात राहिल, अंतापर्यंत. ज्या दिवशी अरल संपेल तेव्हा किनार्‍याचे पण अस्तित्व नसेल, असेल ते फक्त रखरखते वाळवंट. डिस्क्लेमरः सदर किनारा एकटा होण्याच्या स्पष्टीकरणाचा वरिल कवितेच्या भावार्थाशी काहिही संबध नाही/ लागत असेल तरी लाउ नये, प्रतिसादकाचा उद्देश फक्त "किनारा एकटा होणे" या कल्पनेवर उहापोह करणे आणी त्याचे संबधित मत पटवुन देणे एवढेचा आहे/असेल.

In reply to by आनंदयात्री

मनस्वी गुरुवार, 04/17/2008 - 11:38
अरल जितका लांब जात राहिल तितका किनारा पण त्याच्याबरोबर जात राहिल, अंतापर्यंत. ज्या दिवशी अरल संपेल तेव्हा किनार्‍याचे पण अस्तित्व नसेल, असेल ते फक्त रखरखते वाळवंट.
सहमत. जिथे समुद्र / नदी धरणीला स्पर्श करते तो किनारा. समुद्राला किनारा आणि किनार्‍याला समुद्र हा असणारच.
कवितेच्या भावार्थाशी काहिही संबध नाही/ लागत असेल तरी लाउ नये,
हेच म्हणते.

In reply to by मनस्वी

धमाल मुलगा गुरुवार, 04/17/2008 - 11:50
आयला, इथं कवितेसारखा तरल विषय चालू आहे आणि तुम्ही काय भूगोलात शिरलाय रे? (आणि हे तरल विषय वगैरे 'मी' बोलतोय..च्यायला गंमतच आहे!) अस्तो! आमच्याकडं किनारा एकटा असतो !!! काय म्हणणं आहे? किनारा पण एकटा, लाट पण एकटी, किनार्‍यावर पिउन टाकलेलं शहाळं पण एकटं आणि त्यातली स्ट्रॉ पण एकटी... च्छ्या: लईच एकटं एकटं वाटायला लागलं बॉ !!!! - (भर गर्दीत एकटा) ध मा ल.

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा गुरुवार, 04/17/2008 - 12:02
वाचला होता की...पण वाद घालायला कारण काय काहीही पुरतं की! 'नुसता डिस्क्लेमर टाकून तुम्ही पळवाट शोधली असा अर्थ होत नाही' असंही म्हणणारे म्हणू शकतात ना :-)
बाकी "वो तो है अलबेला .. हजारो मे अकेला" आठवले.
माझ्यावरून? कमाल आहे! मे कुठे अलबेला आहे? हां फारतर फार 'हललेला' म्हण...ते ग्रांटेड. -(हललेला) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री गुरुवार, 04/17/2008 - 12:10
>>वाचला होता की...पण वाद घालायला कारण काय काहीही पुरतं की! ह्यो गावला खरा मराठी माणुस !! :)) >>'नुसता डिस्क्लेमर टाकून तुम्ही पळवाट शोधली असा अर्थ होत नाही' असंही म्हणणारे म्हणू शकतात ना :-) :))))))))))))) हहपुवा .. तुझ्या शब्दात "फुटलो ना मी"! >>माझ्यावरून? कमाल आहे! मे कुठे अलबेला आहे? हां तुझ्यावरुन नाय बे "(भर गर्दीत एकटा) ध मा ल." वरुन ..

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा गुरुवार, 04/17/2008 - 12:22
ह्यो गावला खरा मराठी माणुस !! :)) हां मंग !!!! तुला काय वाटला? तुझ्यावरुन नाय बे "(भर गर्दीत एकटा) ध मा ल." वरुन .. असेल, तसेही असेल. ज्याला जे समजायचं तो ते समजू शकतो. आपण कोणाकोणाची तोंडं धरणार? माझ्यासाठी हा विषय ईथेच संपला. ह्यापुढे ह्यावर मी तरी कोणतीही चर्चा करु ईच्छित नाही! - (अलबेला'च')ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री गुरुवार, 04/17/2008 - 12:24
>>माझ्यासाठी हा विषय ईथेच संपला. ह्यापुढे ह्यावर मी तरी कोणतीही चर्चा करु ईच्छित नाही! बेक्कार डिप्लोमसी ... आयला शिकलं शिकलं .. बेण हुश्शार झालं !

Bandopant Wed, 04/16/2008 - 14:18
अर्थ, संदर्भ गोठून जातील जेव्हा तुझे शब्द ऐकू येतील पण एकटं असताना तेच तर माझी साथ देतील! झक्क्कास

पिस्तुल्या Wed, 04/16/2008 - 20:06
अबब!! लय भारी बुवा. काय कविता आहे . आवडली बुवा. असच॑ मनापासून लिहीत जा. आम्ही फक्त वाचणार बुवा!! -तुमचा आमचा सर्वा॑चा पिस्तुल्या

फटू Sat, 04/12/2008 - 13:54
कधीतरी अकरावी बारावीला असताना वाचलेल्या सुहास शीरवळ्करांच्या एका कादम्बरीतील ओळी आठवल्या... तुझं येणं तुझं जाणं, तुझं हसण तुझं रुसण तुझ्या नुसत्या असण्याने माझं जीवन समृद्ध केलं... ... तेव्हढच एक सांगायचं राहून गेलं... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो मी शोधतो किनारा...

आनंदयात्री Sat, 04/12/2008 - 14:24
भरती-ओहोटीचा खेळ होईल किनारा परत एकटा राहील याचा अर्थ नीट लागला नाही :( .. किनारा कधी एकटा होउ शकतो का ? जिथे पाणी संपते तिथुन किनारा सुरु होतो अशी सर्वसाधारण कल्पना जनसामान्यात असते, कवियत्रीच्या मनातली कल्पना जाणुन घ्यायला आवडेल.

In reply to by आनंदयात्री

मी अश्विनी Sat, 04/12/2008 - 23:25
हो, किनारा एकटा होऊ शकतो .कारण पाणी सोबत असताना किनार्याला काय आणि किती आनंद होतो ते किनार्यालाच माहित असते.कोणी सोबत असण्याचे महत्तव,कोणी सोबत नसताना कळते. भरती आल्यावर किनार्याला आनंद होतो,आणि ओहोटी झाल्यावर दु:़ख होते.ते एकटेपणाचे दु:़ख असते. अशी माझी कल्पना आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

In reply to by मी अश्विनी

विजुभाऊ गुरुवार, 04/17/2008 - 08:19
हो किनारा एकटा होउ शकतो. कवीतला सोडा अगदी भुगोलाचे उदाहरण घ्यायचे झाले तर उझबेकिस्तान मधे "अरल" नावाचा समुद्र आहे/होता .तीस वर्षापूर्वी पर्यन्त तो चांगला मोठासा माशा/ जहाजांचा नान्दता समुद्र होता. त्या समुद्राला मिळणार्‍या सगळ्या नद्या त्यावेळच्या रशियन सरकारने त्यांवर मोठी मोठीधरणे बान्धुन ते पाणी अडवले आणि ते पाणि सिन्चन साठी वापरले. त्यामुळे समुद्र अक्षरश: आटला. त्या वेळेचे बन्दराचे शहर आता समुद्रापासुन जवळ जवळ १०० की.मी दूर आहे. य इथे पहा अरल समुद्राची दुर्दशा http://youtube.com/watch?v=2hu0Hr9eS_g आता दिसतात केवळ बुडलेली मोठी जहाजे , मिठाचे ढिगारे , आणि वाळवंट.

In reply to by विजुभाऊ

आनंदयात्री गुरुवार, 04/17/2008 - 10:45
अरे बापरे, अरलचे उदाहरण खतरनाकच आहे, भयंकर. >>हो किनारा एकटा होउ शकतो. बाकी किनारा एकटा होउ शकतो याच्याशी असहमत. अहो किनारा अन सागर हे दोन्हीही एकमेकांना पुरक आहेत, किनार्‍याची व्याख्या काय ? जिथे समुद्राचे पाणी संपते तिथे असणारी जमीन, अशी काहितरी, बरोबर ? आता अरल च्या उदाहरणात किनारा कुठे आहे तुम्हीच सांगा, जुन्या बंदराच्या शहरात की सध्या १०० किमी लांब जिथे समुद्र आहे तिथे ? किनारा कधीच एकटा होउ शकणार नाही सर, तुमचा अरल जितका लांब जात राहिल तितका किनारा पण त्याच्याबरोबर जात राहिल, अंतापर्यंत. ज्या दिवशी अरल संपेल तेव्हा किनार्‍याचे पण अस्तित्व नसेल, असेल ते फक्त रखरखते वाळवंट. डिस्क्लेमरः सदर किनारा एकटा होण्याच्या स्पष्टीकरणाचा वरिल कवितेच्या भावार्थाशी काहिही संबध नाही/ लागत असेल तरी लाउ नये, प्रतिसादकाचा उद्देश फक्त "किनारा एकटा होणे" या कल्पनेवर उहापोह करणे आणी त्याचे संबधित मत पटवुन देणे एवढेचा आहे/असेल.

In reply to by आनंदयात्री

मनस्वी गुरुवार, 04/17/2008 - 11:38
अरल जितका लांब जात राहिल तितका किनारा पण त्याच्याबरोबर जात राहिल, अंतापर्यंत. ज्या दिवशी अरल संपेल तेव्हा किनार्‍याचे पण अस्तित्व नसेल, असेल ते फक्त रखरखते वाळवंट.
सहमत. जिथे समुद्र / नदी धरणीला स्पर्श करते तो किनारा. समुद्राला किनारा आणि किनार्‍याला समुद्र हा असणारच.
कवितेच्या भावार्थाशी काहिही संबध नाही/ लागत असेल तरी लाउ नये,
हेच म्हणते.

In reply to by मनस्वी

धमाल मुलगा गुरुवार, 04/17/2008 - 11:50
आयला, इथं कवितेसारखा तरल विषय चालू आहे आणि तुम्ही काय भूगोलात शिरलाय रे? (आणि हे तरल विषय वगैरे 'मी' बोलतोय..च्यायला गंमतच आहे!) अस्तो! आमच्याकडं किनारा एकटा असतो !!! काय म्हणणं आहे? किनारा पण एकटा, लाट पण एकटी, किनार्‍यावर पिउन टाकलेलं शहाळं पण एकटं आणि त्यातली स्ट्रॉ पण एकटी... च्छ्या: लईच एकटं एकटं वाटायला लागलं बॉ !!!! - (भर गर्दीत एकटा) ध मा ल.

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा गुरुवार, 04/17/2008 - 12:02
वाचला होता की...पण वाद घालायला कारण काय काहीही पुरतं की! 'नुसता डिस्क्लेमर टाकून तुम्ही पळवाट शोधली असा अर्थ होत नाही' असंही म्हणणारे म्हणू शकतात ना :-)
बाकी "वो तो है अलबेला .. हजारो मे अकेला" आठवले.
माझ्यावरून? कमाल आहे! मे कुठे अलबेला आहे? हां फारतर फार 'हललेला' म्हण...ते ग्रांटेड. -(हललेला) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री गुरुवार, 04/17/2008 - 12:10
>>वाचला होता की...पण वाद घालायला कारण काय काहीही पुरतं की! ह्यो गावला खरा मराठी माणुस !! :)) >>'नुसता डिस्क्लेमर टाकून तुम्ही पळवाट शोधली असा अर्थ होत नाही' असंही म्हणणारे म्हणू शकतात ना :-) :))))))))))))) हहपुवा .. तुझ्या शब्दात "फुटलो ना मी"! >>माझ्यावरून? कमाल आहे! मे कुठे अलबेला आहे? हां तुझ्यावरुन नाय बे "(भर गर्दीत एकटा) ध मा ल." वरुन ..

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा गुरुवार, 04/17/2008 - 12:22
ह्यो गावला खरा मराठी माणुस !! :)) हां मंग !!!! तुला काय वाटला? तुझ्यावरुन नाय बे "(भर गर्दीत एकटा) ध मा ल." वरुन .. असेल, तसेही असेल. ज्याला जे समजायचं तो ते समजू शकतो. आपण कोणाकोणाची तोंडं धरणार? माझ्यासाठी हा विषय ईथेच संपला. ह्यापुढे ह्यावर मी तरी कोणतीही चर्चा करु ईच्छित नाही! - (अलबेला'च')ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री गुरुवार, 04/17/2008 - 12:24
>>माझ्यासाठी हा विषय ईथेच संपला. ह्यापुढे ह्यावर मी तरी कोणतीही चर्चा करु ईच्छित नाही! बेक्कार डिप्लोमसी ... आयला शिकलं शिकलं .. बेण हुश्शार झालं !

Bandopant Wed, 04/16/2008 - 14:18
अर्थ, संदर्भ गोठून जातील जेव्हा तुझे शब्द ऐकू येतील पण एकटं असताना तेच तर माझी साथ देतील! झक्क्कास

पिस्तुल्या Wed, 04/16/2008 - 20:06
अबब!! लय भारी बुवा. काय कविता आहे . आवडली बुवा. असच॑ मनापासून लिहीत जा. आम्ही फक्त वाचणार बुवा!! -तुमचा आमचा सर्वा॑चा पिस्तुल्या
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
तू येशील आणिक जाशील
काही देशील ,काही घेशील
पहाटेच्या साखरस्वप्नांना
गुलाबी बनवून जाशील!

भरती-ओहोटीचा खेळ होईल
किनारा परत एकटा राहील
तेव्हा जपलेल्या खुणांना
सांग नातं कधी देशील?

अर्थ, संदर्भ गोठून जातील
जेव्हा तुझे शब्द ऐकू येतील
पण एकटं असताना
तेच तर माझी साथ देतील!

मग अशीच तू वेळ ठरवशील
भेटण्यासाठी इथं येशील
घड्याळातल्या काट्यांना
सांग तेव्हा तू कसं बांधशील?

वेळ संपली, आता तू निघशील
पण आता एक करशील?
पुन्हा आपण भेटताना
निदान ह्या नात्याचं नाव सांगशील?
--- मी अश्विनी

नको मारू खडा रे सख्या

फटू ·

शुचि Wed, 05/05/2010 - 05:24
आवडली कविता सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

शुचि Wed, 05/05/2010 - 05:24
आवडली कविता सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
लेखनविषय:
(1993 च्या आसपास कधीतरी आलेल्या दलाल या मिथुन चक्रवर्ती अभिनीत टुकार हिंदी चित्रपटातील "ठेहरे हुए पानीमें" या भावस्पर्शी गीताचा स्वैर मराठी अनुवाद...) नको मारू खडा रे सख्या संथ निवांत या पाण्यावर उमटतील रे तरंग त्याचे माझ्या स्तब्ध या मनावर तुझ्यासाठी अनोळखी मी अन् तुही तसा परका मला कसं जाणल तू दु:ख माझं घाव जगापासून लपलेला सा~यानाच वेड असतं रे फुलांचं कुणी प्रेम करत नाही काट्यांवर मीही अशीच एक अभागी काटा नसू दे रे त्याची सावट तुझ्यावर तूच सांग रे सख्या मला आता कसा घ्यायचा स्वप्नांचा झोका अपुर्‍या राहतील इच्छा मनीच्या चालत नसते कधी वाळूत नौका नको मारू खडा रे सख्या संथ निवांत या पाण्याव

महात्म्याला आदरांजली.

नीलकांत ·

भाई Fri, 04/11/2008 - 23:17
जोतिराव फुलेंनी हिन्दूंच्या देव-देवतांबद्दल किती हिडीस अणि घृणास्पद लिखाण केले आहे हे आपणास माहित आहे काय? महात्मा कशाबद्दल? त्यांच्याइतकेच कार्य करणारे ब्रह्मणही होते सावरकर, आगरकर, कर्वेंसारखे. त्यांनातर वैयक्तिक कारणही नव्हते फुल्यांसारखे. ब्रिटिश राजवट ही ईश्वराने (त्यंच्या भाषेत 'निर्मिकाने') इथल्या शूद्रांस धूर्त आर्यांच्या दास्यातून मुक्त करण्यासाठी मुद्दाम पाठविले होते. त्यासाठी प्रत्येक गावात एक एक मिशनरी पाठवून त्याला जमीन देऊन त्याच्यावर उपदेशकाचे काम सोपवावे अशी विनंती ब्रिटिश सरकारला करणारे हे महत्मा कसे?

In reply to by भाई

विकास Sat, 04/12/2008 - 05:19
तुम्हाला कोणी काही सरळ (डायरेक्ट) सामाजीक त्रास देत नाही. कदाचीत सध्याच्या सामाजीक अवस्थेत राजकारणी जातीव्यवस्थेचा वापर करतात म्हणून काही आलेल्या अनुभवाने गांजलेले देखील असाल. पण तरी इतका त्रागा होतो. परदेशातपण कधी कधी आपल्याला वांशिक अनुभव हलकेच का होईना पण कधीतरी येतात आणि आपण तात्काळा चिडतो (हे अर्थात मी माझ्या अनुभवावरून तसेच इतरांचे जे पाहीले आहे त्यावरून बोलतोय). अगदी गांधीजींचे पण असे झाले तर आपण किस झाड की पत्ती! कुजलेल्या राजकारणाची अथवा छुप्या वंशवादाची चिड येणे हे साहजीक आहे. (शाहू महाराजांचे नाव घेत नाही कारण ते सुधारक असले तरी तथाकथीत अस्पृश्यवर्गातील नव्हते आणि काही झाले तरी राजे होते म्हणून गोष्ट वेगळी) पण मग फुले झाले, आंबेडकर झाले आणि तत्सम अनेक जे शतकानूशतकांच्या ह्या अक्षम्य बेड्यातून शिक्षणामुळे बाहेर पडले आणि स्वतःच्या पूर्वजांचे, स्वतःचे आणि तत्कालीन भाईबंदांचे हाल कळले. अशा वेळेस जर त्यांचा त्रागा झाला आणि काही गैर बोलले असले तरी त्याबद्दल आश्चर्य वाटायचे आणि त्यामुळे त्यांच्या इतर कार्याबद्द्लच्या महात्म्य कमी करण्याची गरज नाही. सावरकर, आगरकर, कर्वे - आपण घेतलेली ही सर्व नावे महान नाहीत असे कोण म्हणतो? आज फुल्यांचा जन्मदीन म्हनून त्यांच्या बद्दल नीलकांतनी लिहीले. त्यात एकाला महान म्हणले म्हणून बाकीचे लहान होत नाहीत. पण जसे आंबेडकर-फुल्यांना केवळ उपेक्षितांचे आणि तेही विशिष्ठ जाती सोडून इतरांचे मानणारे हे त्यांचे कार्य आणि त्यांची महानता कमी करतात (ते या चर्चारंभात नाही हे स्पष्ट करतो), तसेच काहीसे आज सावरकर-आगरकर-कर्व्यांबद्द्ल झाले. त्यांचे कार्य बघण्यापेक्षा जातच आपण पाहीली. असे करणे निदान आता तरी सर्वांनी सोडले पाहीजे असे वाटते. असो.

In reply to by विकास

चित्रा Sat, 04/12/2008 - 05:50
त्यांचे कार्य बघण्यापेक्षा जातच आपण पाहीली. असे करणे निदान आता तरी सर्वांनी सोडले पाहीजे असे वाटते. असेच.

नीलकांत Fri, 04/11/2008 - 23:39
खरंय - गेल्या कित्येक पिढ्यांपासून ज्यांना मानूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारला गेला होता त्यांना समान वागणूक मिळावी म्हणून लढणारा महात्मा कसा असू शकतो? ज्या पानवठ्यावर जनावरांना पाणी प्यायची परवाणगी होती तेथे काही लोकांना पाणी पिण्याची बंदी होती, अशी बंदी मोडून घरचा हौद या लोकांसाठी खुला करणारा महात्मा कसा असू शकतो? समानता ही केवळ लिहीण्याची - बोलण्याची बाब नाही तर ती कृतीत उतरली पाहिजे असं बोलून आपल्या पत्नीला लिहायला शिकवले, व तीच्या माध्यमातून पहिली भारतीय मुलींची शाळा काढली. शिक्षणाची गंगा जनसामाण्यांपर्यंत पोहोचवणारा , महात्मा कसा असू शकतो? शेती करतांना नवनवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती केल्यास ती फायद्याची होते हे प्रत्यक्ष शेती करून (फक्त एवढ्यासाठी शेती केली) पटवून देणारा , महात्मा कसा असू शकतो? त्याकाळी कमी वयात वैधव्य आल्यावर अड्यानिड्या वयात कुणी त्या विधवेचा गैर फायदा घेतल्यास त्यामुळे आलेल्या गर्भारपण आणि त्यापुढील समाजाने अनौरस मानलेल्या संततींना जगण्याचा हक्क मिळावा म्हणून झटनारा, महात्मा कसा असू शकतो? समाजसेवा करतांना जातीच्या बंधनात न अडकता काम करणारा, आणि समाजसेवा करीत असतांना आपल्या चरितार्थासाठी वेगळा व्यवसाय करणारा व्यक्ती, महात्मा कसा असू शकतो? महाराष्ट्राच्या लाडक्या शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्यावर सर्वप्रथम फुले वाहणारा आणि सर्वप्रथम शिवजयंती उत्सव साजरा करणारा, शिवाजींवर पवाडा करणारा मानुस, महात्मा कसा असू शकतो? खरंच असे एक ना अनेक प्रश्न मला पडताहेत. भाईंना एक विनंती आहे की आगरकर सोडले तर इतरांचा जो उल्लेख केला आहे त्यांचा आणि फुल्यांचा कालखंड पडताळून बघावा. आगरकरांना का सोडावं तर आगरकरांच काम वैचारीक होतं आणि संघटनात्मक बाजूला त्यांनी स्पर्श केला नव्हता. यामुळे आगरकरांच काम कमी होतं असं नाही. आगरकरांबद्दल स्वतंत्र लिहीनच. पण अशी जीभ उचलून काहीही बोलण्या आधी किमान एक वेळा फुलेंचं चरित्र वाचा. मग बोलूया की कुणाला आणि का महात्मा म्हणावेसे वाटते ते. ह्या विषयावर चर्चा करायला आवडेल. पण मुद्दे असावेत. किमान लेखाच्या खाली दोन या विषयाच्या अधिकारी मानसांच्या लेखांचे दूवे दिले आहेत ते वाचण्याची तरी तसदी घ्या की राव. नीलकांत

In reply to by नीलकांत

भाई Sat, 04/12/2008 - 00:22
तोच उद्देश आहे. सध्याच्या दिवसात फुले, आंबेडकर आणि शाहू याच्या कर्तृत्वाबद्दल तौलनिक अभ्यास न होता केवळ मतांसाठी उपयुक्त असल्याने जयघोष केला जातो. मलाही यानिमित्ताने फुल्यांचे महात्मापण समजले तर बरे होईल (निदान 'पुरोगामी'पणाचा शिक्का तरी बसेल). आगरकरांनी संघटना बंधाली नाही म्हणून या संदर्भात त्यांना वगळण्याची कारणमीमांसा समजली नाही. विषय आहे महात्मा का? तत्कालीन परिस्थितीमध्ये मला अपमानास्पद वागणूक मिळाल्याने मी जर बंड केल्याने मी महत्मा ठरन असेन तर असे महात्मे बरेच आहेत. सारे देशभक्त याच भावनेने स्वातंत्र्य लढ्यात उतरले. पण त्यांपैकी कोणीच महात्मा नाही. फुलेंनी उघड उघड ब्रिटीश राज्याची बाजू घेऊन देशद्रोह केला. ब्रह्मणांचा टोकाचा तिरस्कार केला, इतरांच्या धर्मभावना दुखावण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला. ही सारी महात्म्याची लक्षणे? महात्मा याचा संत असा अर्थ होतो. फुलेचे आयुष्य संतासारखे होते का ते आपणही तपासावे. विधवांच्या प्रश्नावर काम कराणारे फुले एकटेच नव्हते. कित्येक जण स्वतःला वैयक्तिकरीत्या त्रास न होऊनही केवळ सहानुभुतीतून खूप मोठी कार्ये करून गेले. त्यांना अनुल्लेखाने मारायचे. फुले एकटे मात्र महात्मा. हे न्याय्य नाही पण फायदेशीर आहे.

In reply to by भाई

धनंजय Sat, 04/12/2008 - 02:11
ब्रिटिशांकडून आपले काम फत्ते करून घेण्याचे दुसरे एक उदाहरण आठवते. सावरकरांनी भारतीय तरुणांना ब्रिटिश फौजेत रक्त सांडण्यासाठी पाठवले, ते अत्र्यांना सुरुवातीला देशद्रोही वाटले. (त्यावेळी सावरकरांनी ब्रिटिशांच्या बाजूने काही लिखाण केले होते.) पण हा डावपेच होता, जेणेकरून भारतीय तरुण प्रशिक्षित व्हावेत. ब्रिटिश सोडून गेल्यावर हा डावपेच होता हे सर्वांना कळले, आणि अत्र्यांनीही त्याचे महत्त्व मानले. फुल्यांनी एक पूर्वापारची प्रथा बदलण्यासाठी ब्रिटिशांची मदत घेतली, आणि ब्रिटिशांचे माफक गुणगान केले, म्हणा. ब्रिटिश जाईपर्यंत ते हयात नव्हते. त्यामुळे त्यांना ब्रिटिशांचे ते गुणगान मागे घेणे कसे शक्य होणार? तरी हा पाहुण्याकडून साप मारून घेण्याचा हा फुल्यांचा डावपेच मानावा.

In reply to by भाई

मुक्तसुनीत Sat, 04/12/2008 - 03:08
भाई म्हणतात : तत्कालीन परिस्थितीमध्ये मला अपमानास्पद वागणूक मिळाल्याने मी जर बंड केल्याने मी महत्मा ठरन असेन तर असे महात्मे बरेच आहेत. नीलकांत यांनी तपशीलवार त्यांच्या कार्याची यादी देऊनही , "केवळ अमुक अमुक केल्याने" असे म्हणणे म्हणजे ऐकून न ऐकण्याचे , किंवा पूर्वग्रहदूषित मनोवृत्तीचे निदर्शक आहे. बरे , बंड केले म्हणजे काय ? हिंसेचा मार्ग अनुसरला ? झुंडशाही केली ? शतकानुशतके काळोखात पडलेल्यांचे प्रबोधन केले. सारे देशभक्त याच भावनेने स्वातंत्र्य लढ्यात उतरले. पण त्यांपैकी कोणीच महात्मा नाही. गांधींना महात्मा ही पदवी दिली गेली होती हे तुम्हाला अज्ञात असावे. किंवा सोयीस्कररीत्या त्याचा विसर पडलेला असावा. फुले नि आंबेडकर यांच्या नावाचा आज बाजार झाला असे कुणाला वाटत असेल तर त्यात या दिवंगत विभूतिंचा दोष नाही. साप साप म्हणून भुई धोपटणार्‍यानी हे लक्षात घ्यायला हवे.

In reply to by भाई

महाराष्ट्रातील आद्य कर्ते सुधारक, थोर विचारवंत,आणि 'सत्यशोधक समाजा'चे संस्थापक असणा-या म. फुले यांनी आयुष्यभर अस्पृश्य,स्त्रिया,शेतमजूर, इत्यांदींच्या जीवनासाठी वाहून घेतले होते. स्वातंत्र्य, समता,मानवता, विश्वबंधुता या जीवनमुल्यांची प्रत्यक्ष कृती आणि लेखनाद्वारे प्रचार त्यांनी केला. म्हणुनच जनसामान्यांनी त्यांना उत्स्फुर्तपणे 'महात्मा'म्हणुन संबोधले असावे. भाइसाहेब, जोतिरावांचा विचार मानवी स्वातंत्र्याकडे नेणारा होता.समतेकडे नेणारा होता. भारतातील परंपरागत समाजसंस्थाच्या विरुद्ध बंड करणारे पहिले पुरुष जोतिबा असावेत. सामाजिक जन्मसिद्ध उच्चनीच भाव हे ईश्वरी संकेताने व माणसाच्या पुर्वकर्माने निर्माण झालेले आहेत, म्हणुन यांच्याविरुद्ध प्रयत्न करणे हे महापाप आहे, अशी समजूत येथील समाजमनात होती तेव्हा जोतिबांनी हजारोवर्षापासूनच्या या बंधनांना तोडण्याचे काम केले. शाश्वत नैतिक सत्य हा त्यांच्या विचारांचा पाया होता. सत्यशोधक आंदोलनाच्या मुळाशी विधायक स्वरुपाच्या ध्येयाचा विचार होता आणि तो म्हणजे मानवी हक्काचा विचार म्हणावा लागेल. समाजातील बहुसंख्य जनतेचे सामाजिक शोषण बंद करुन सर्व मानवांना मुक्तकरण्याचा विचार जोतिरावांनी दिला. समाज परिवर्तनाच्या कितीतरी चळवळींचा पाया म. फुल्यांनी घातला. धर्मग्रंथाची चिकित्सा केली, जातिव्यवस्थेच्या मुळावरच घाव घातला, ज्ञानाची महती समाजमनावर बिंबवली, शेतक-यांच्या दैन्यावस्थेला जवाबदार असणा-यांवर त्यांनी 'शेतक-यांचे असुड' मधे कोरडे ओढले. अहो, प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे शिक्षणाची अमुलाग्र पुनर्चना हा विचार खूप काही शिकवणारा आहे. भाइसाहेब, 'तृतीय रत्न' नाटक वाचा म्हणजे कळेल तेव्हाचा समाज काय गम्मत होती म्हणुन. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे, हा संदेश त्यांनी जेव्हा नाटकातून दिला तेव्हा येथील समाज वाचू-लिहू शकत नव्हता तेव्हा सामाजिक प्रबोधनाचा मंत्र फुल्यांनी नाटकाच्या माध्यमातून समाजासमोर मांडला. मानव्याच्या विकासासाठी माणूस जागा करण्याचे काम जिवनवादी साहित्यातून म. फुल्यांनी केले. प्रश्नांचे मोहोळ जागे करण्यातच ज्ञानाचा उगम असतो, हे सुत्र फुल्यांनी लेखनातून उचलून धरले. म्हणुन मला तरी म. फुले हे 'महात्माच' वाटतात. नीलकांतने एका महामानवाच्या विचारावर माहिती दिली, लेखनाचे दुवे दिले या निमित्ताने पुन्हा फुल्यांच्या विचारांची उजळणी होईल, चर्चा होईल, त्या बद्दल 'नील' ला धन्यवाद देतो. आणि या समाज क्रांतीच्या दुताला आम्ही विनम्र अभिवादन करतो.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाई Sat, 04/12/2008 - 23:37
चर्चेची पातळी योग्य राखल्याबद्दल आधी सर्व प्रतिक्रिया देणार्‍यांचे आभार. फुले हे बंड करण्याचे धाडस दाखविणार्‍यांपैकी एक होते. त्यांनी काही मैलाचा दगड ठरावीत अशी कामे केली. या बाबींबद्दल मी काहीच नाकारले नव्हते तर मग चर्चा त्यावरच केंद्रित का? सर्वसामान्य माणसाला अपमानास्पद वागणूक मिळाली की तो चिडतो. त्याच्या कुवतीप्रमाणे तो त्याविरूध्द प्रतिक्रिया देतो. ज्यांनी त्याला त्रास दिला त्यांच्याबद्दल त्रागा करणे (एका प्रतिक्रियेत हेच कारण दिले आहे), त्यांची निंदा नालस्ती करणे, सरसकट त्या समूहाला एकाच मापाने मोजणे, त्याचे गुणही नाकरणे इत्यादी मार्गांनी तो त्याचा सूड व्यक्त करतो. कुवत/ऐपत खूप जास्त असेल तर मग त्या लोकांना नष्ट करण्याचाही मार्ग अवलंबला जातो. फुल्यानी हिंसक मार्गाने त्याचे बंड केले नाही यात त्यावेळेस त्यांना तितके बळ तरी उपलब्ध होते का हा विचार करावयास हवा. त्यांची हिंसा ही शाब्दिक होतीच. जर सामर्थ्य असते तर ती कदाचित प्रत्यक्षही होऊ शकली असती का? यात सामान्य माणसापेक्षा वेगळे काय आहे? महात्मेपणासाठी येशूइतकी कणव असावी सर्वांबद्दल - फक्त माझ्या जातीबद्दल नव्हे. येशूचे नांव परिचित म्हणून घेतले. महाराष्ट्राला ज्ञानेश्वरही लाभले होतेच. इतका छळ सत्रागा''त्रागा' आणि घृणा कधीच दिली नाही. ते खरे संत - महात्मा. स्वानुभुतीमुळे येणारी कणव आणि निव्वळ परानुभुती (एम्पथी) मुळे निर्माण होणारी कणव यात दुसरी अर्थातच श्रेष्ठ आहे. दुसर्‍याला होणारी पीडा जो दूर करायचा प्रयत्न करतो तो खरा सह्रदय - महात्मा. मुसलमानांनी माझ्या पूर्वजांचा छळ केला म्हणून मी आज सर्व मुसलमानांना तिरस्कार केला तर मी संकुचित आणि जातियवादी; पण, मी ब्रह्मणांचा द्वेष केला तर मात्र मी संकुचित तर नाहीच उलट मी पुरोगामी (व जमलेच तर नंतर महात्मा - कल्पना करा - महात्मा मायावती, महात्मा कांशीराम). विचार करा, सावरकर जर स्वतः ब्राह्मण नसते तर? आज त्यांच्या दलितोध्दारक कार्याचा केवढा गवगवा झाला असता? आगरकरांचेही तेच. राजा राम मोहन रॉय? र धों कर्वे (स्वतः विधवेशी लग्न करणारे) असे कित्येक. ज्या सर्व उच्चवर्णिय सुधारकांनी अशाप्रकारे केवळ परपीडेची कल्पना करून, वैयक्तिक स्वार्थ नसताना, स्वतःच्याच गणगोत/आप्तस्वकिय यांच्याशी वैर पत्करून हे काम केले ते खरे 'महात्मा' या शब्दास जास्त जवळ नाहीत? फुले जर ब्राह्मण असते तर आज बहुजन समाजाने त्याना असे डोक्यावर घेतले असते? इथे मी जात आणत नाहीये (संदर्भ- एक प्रतिक्रिया) तर मी फक्त या समाजातली वस्तुस्थिती दाखवतोय. हाच तर जातीवाद नाही का? सावरकरांचे भारतीयांना ब्रिटीश फौजेत जाण्याचा सल्ला देणे हे अथपासून इतिपर्यंत भारताच्या फायद्यासाठीच होते. त्यांनी त्यांचा उद्देश कुठेही लपवला नव्हता. सांगतानाच त्यानी असे का करावे हे अतिशय स्प्ष्टपणे मांडले होते. आणि, सावरकरांची देशभक्ती तोपर्यंत सर्वज्ञात झालेली होती त्यामुळे त्यांच्या सुचनेचा फायदा झाला असता की नाही यावर वाद होऊ शकतो पण त्यामगच्या देशहिताच्या कळकळीबाबत संशय असू शकत नाही. फुल्यांच्या चरित्रात देशभक्तीचे स्थान ठळक नाही. त्यामुळे तुम्ही फुले फॅन असाल तरच तुम्हाला त्यांच्या ब्रिटीशधार्जिणेपणाची शंका येणार नाही. पाहुण्याचा हातून साप मारणे याला म्हणत नाहीत कारण पाहुण्याला घराचा ताबा घेण्याचाच आग्रह आहे हा. जेव्हा मी, स्वत:चे निवांत आयुष्य सोडून समाजासाठी खडतर आयुष्य स्विकारणार्‍या कित्येक ज्ञात/अज्ञात व्यक्तींना सरसकट महात्मा म्हटले जात नाही असे म्हणतो तेव्हा गांधी हा अपवादच असतो. अशाप्रकारे बंड करणारे/लढणारे सर्व फुलेंच्याच दर्जाचे नाहीत का? मग एकटे फुले (आणि गांधी - माझ्या आठवणीबद्दल परत शंका नको) तेवढे 'महात्मा' का?

In reply to by भाई

मुक्तसुनीत Sun, 04/13/2008 - 04:30
एकूण भाईंचा सगळा रोख आहे तो फुले यांच्यासारख्यांचे नाव घेऊन जो जातिविद्वेष पसरविला जातो त्याकडे आहे असे दिसते. मात्र त्या विद्वेषाकरता ते सरळ फुल्यांबद्द्ल कडवटपणा व्यक्त करतात. थोडक्यात फुले यांना ते , मायावती, कांशीराम (आणि त्यांच्यासारखे इतर) यांच्या रांगेत आणून बसवतात. गांधींबद्दलच्या एका टिपणामधे मी म्हण्टले होते : "गांधींचा निर्बुद्ध तिरस्कार, त्यांची आंधळी व्यक्तिपूजा, आणि त्यांच्या नावाचा मतलबी वापर हे तीनही पर्याय त्याज्य आहेत. योग्य पर्याय म्हणजे त्या तत्वांना आजच्या संदर्भावर घासून पडताळून पाहणे." हेच विधान इथे लागू करायला हवे. भाई म्हणतात : फुल्यानी हिंसक मार्गाने त्याचे बंड केले नाही यात त्यावेळेस त्यांना तितके बळ तरी उपलब्ध होते का हा विचार करावयास हवा. त्यांची हिंसा ही शाब्दिक होतीच. जर सामर्थ्य असते तर ती कदाचित प्रत्यक्षही होऊ शकली असती का? यात सामान्य माणसापेक्षा वेगळे काय आहे? फुल्यांच्या "हिंसे"बद्द्ल बोलताना थोडे संदर्भ , अवतरणे दिले असते तर फार बरे झाले असते. नीलकांत यांनी फुल्यांच्या कार्याबद्दल बोलताना कित्येक संदर्भ, विशेष खोलात जाऊन दिले आहेत. फुल्यांवर शब्दिक हिंसेचा आरोप माझ्या मताप्रमाणे थोडा अभिनव आहे. तेव्हा प्रतिवाद करताना - विशेषतः आतापर्यंतच्या रूढ विचारसरणीला तडा देताना - थोडी काळजी घ्यायला हवी. "जर सामर्थ्य असते तर फुले हिंसक बनले असते" हा मुद्दा मला वाटते , "आत्याबाईला मिशा असत्या तर ...." , "मला लाखाची लॉटरी फुटली तर ...." या दर्जाचा (आणि त्यातील आरोपामुळे गंभीर स्वरूपाचा) आहे. ज्या व्यक्तिने सर्व आयुष्य विधायक कार्याकरता वेचले त्यावर असले "जर ..तर" चे आरोप लावणे योग्य आहे काय ? अशाप्रकारे बंड करणारे/लढणारे सर्व फुलेंच्याच दर्जाचे नाहीत का? भाईंनी विकास यांचे म्हणणे वाचल्यास त्याना समजेल की त्याना हेच म्हणायचे आहे. भाईंनी जो युक्तिवाद सांगितला आहे त्या न्यायाने, ज्याच्यावर जाति-वंश-वर्ण आदि गोष्टींवर आधारित अन्याय झालेला नाही, परंतु तरीही जो "उद्धार" करण्याचा क्रूस आपल्या खांद्यावर घेतो , केवळ तोच महात्मा ठरावा. या न्यायाने केवळ ख्रिस्त, बुद्ध हेच महात्मा ठरतात. असो. काही विशिष्ट घटकांचे राजकारण, समाजकारण हे निश्चित विद्वेषमूलक आहे ; त्यामधे फुले-आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून द्वेष फैलावला जातो हे अगदी खरे; परंतु या गोष्टींकरता त्या त्या माणासाबद्दलची कटुता बाळगणे चुकीचे आहे.

In reply to by मुक्तसुनीत

भाई Sun, 04/13/2008 - 09:01
अगदी नीलकांत यांनी दिलेला दुर्गाबाई भागवतांचा लेख तरी वाचू शकता. त्यात दिलेली वनगीदाखल अवतरणे शब्दिक हिंसेची कल्पना येण्यास पुरेशी आहेत. फुलेंचा स्वतःचा या विषयाचा अभ्यास नसताना हिंदूंच्या देवदेवतांबद्दल अपमानास्पद लिखाण ही शाब्दिक हिंसा नाही तर काय आहे? सामजिक रुढींचा प्रतिवाद तार्किक मांडणी करून करता येतो. त्याकरता हिंदूंच्या देवदेवतांना वेठीस धरायची आवश्यकता नाही. हिंदूंचे देव हे इस्लाम अथवा तत्सम 'पुस्तकाधारीत' धर्मांप्रमाणे रुढी स्वतः निर्माण करत नाहीत. असे असताना इतके तिरस्कारयुक्त आणि विनाधार लिखाण कराण्यामागे काही 'डावपेच' होता का? मुळात तो लेख त्यांना लिहावा लागला याचे कारणही मुळात फुलेंचे लिखाण व बोलणे याबद्दल त्याकाळी (१९८९) निर्माण झालेला असंतोष हेच होते. (किंबहुना, त्या लेखाचा शेवटचा परिच्छेद तर केवळ बचावात्मक वाटतो. तो परीच्छेद नसता तर म.टा. ने तो लेख छापला नसता ना नीलकांत यांनी तो दुवा इथे दिला असता. आणि दुर्गाबाईंना त्याबद्दल काय काय सहन करावे लागले असते ते निराळेच. ). जर एखादी व्यक्ती शाब्दिक हिंसा वारंवार करू शकत असेल तर सामर्थ्य/सत्ता प्राप्त होताच ती प्रत्यक्ष हिंसा करू शकेल हे यथातर्क आहे. फुलेंच्या बहुतेक कार्याबद्दल मला जो काही आदर निर्माण होतो तो त्यांच्या द्वेषमूलक लिखाणामुळे कमी होतो. इथे अनुयायांचा प्रश्न नाही तर मुळात त्या व्यक्तीचाच आहे. आजचे अनुयायी त्या थोर पुरुषांची हीच विचारसरणी उचलू पाहतात कारण त्याला त्यांच्या दृष्टीने नैतिक अधिष्ठान प्राप्त होते - "ब्राह्मणांना हाणा कारण फुलेबाबानी सांगितलया". एकदा त्या माणसाला 'महात्मा' बनविले की मग त्याच्या सर्वच गोष्टी योग्य ठरतात आणि आधार म्हणून घेतल्या जातात. थोर मात्र माणूसच अशी भूमिका असेल तर त्या माणसाची प्रत्येक बाब चिकित्सेला उपलब्ध राहते.

In reply to by भाई

आजानुकर्ण Sun, 04/13/2008 - 22:57
आदरणीय भाईसाहेब, महात्मा फुल्यांनी केलेले लेखन हे तार्किक मांडणीच्या उद्देशाने केले असेल वा नसेल पण ज्या समाजाच्या उद्धारासाठी कार्य करायचे आहे त्या समाजाला समजेल, पटेल व आवडेल अशा भाषेत ते केले होते. हिंदूंचे देव रुढी निर्माण करीत नाहीत हे म्हणणे योग्य असले तरी हिंदूंच्या देवांच्या नावाने रुढी निर्माण करणार्‍यांनी स्वतःची पोटे जाळण्यासाठी देवतांचा वापर केला होता हे सत्य आहे. वरवर पाहता निरर्थक वाटणार्‍या मंदिरप्रवेशासाठी कित्येक उपोषणे झाली आहेत याचा इतिहास कुठेही सापडेल. मंदिरे व दैवते यांचे समाजातील महत्त्व आणि तत्कालीन समाजात (व आजकालही) असलेला देवभोळेपणा लक्षात घेता, मुळावर घाव घालण्याच्या उद्देशाने महात्मा फुल्यांनी देवतांबाबत केलेले लेखन योग्यच होते असे माझे मत आहे. समाजामध्ये असलेली अंधश्रद्धा किंवा तथाकथित देवतांबाबत असलेला आदर उखडून टाकण्यासाठी असे जालीम इलाज करणे आवश्यक असते. असे इलाज करण्याचे धैर्य असणारे फुले प्रत्येक पिढीत जन्माला येत नाहीत. किंबहुना फुलेच नव्हे तर संत तुकाराम, ई.व्ही.रामस्वामी पेरियार यांसारख्या क्रांतीकारक समाजसुधारकांनीही सर्वांना समजेल अशीच परखड भाषा वापरण्याची पद्धत वापरली होती. तुकारामांच्या अभंगांमध्ये वापरलेले शब्दही हिंसक किंवा अश्लील वाटू शकतात. संतासी देखोनी होय पाठमोरा । दासीचिया पोरा चुंबन देतो ॥ध्रु.॥ संतासी देखोनि करितो टवाळ्या । भावें धुतो चोळ्या दासीचिया ॥२॥ तुका ह्मणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥ या अभंगात तुकारामांनी तोंडावरी थुंका असे सांगितले आहे म्हणजे ती 'शाब्दिक व शारीरिक हिंसा' झाली. शिवाय रुढार्थाने ते 'अनहायजिनिकही' आहे. पण ज्या काळात ही रचना केली गेली तिचा संदर्भ ध्यानात घेणे आवश्यक आहे. अश्लीलता किंवा हिंसा ही केवळ शब्दात असते हा समज चुकीचा आहे. संस्कृतप्रचुर गोड शब्दांमध्ये गुंडाळलेली हिंसा दिसत नसली तरी ती तितकीच दाहक असते. आपला, (सविस्तर) आजानुकर्ण एतद्देशीय पेशवे गेल्यानंतर इंग्रज राज्यकर्ते आले तेव्हा 'पुन्हा पेशवाई नको' असा समाजातील खूप मोठ्या वर्गाने सुटकेचा निश्वास सोडला होता ही अवांतर माहिती द्यावीशी वाटते.

विसोबा खेचर Sat, 04/12/2008 - 00:39
ज्योतीरावांना माझेही विनम्र अभिवादन..! तात्या. अवांतर - ( ह घ्या) १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला. ज्योतीरावांनी हे मात्र करायला नको होते असे माझे वैयक्तिक मत आहे! ;) तात्या.

धनंजय Sat, 04/12/2008 - 03:23
फुल्यांच्या जीवनातील घटनांचा आढावा दिल्याबद्दल धन्यवाद.

आजानुकर्ण Sat, 04/12/2008 - 09:03
महात्मा फुले यांना आदरांजली. फुल्यांच्या जीवनकार्याचा आढावा येथे दिल्याबद्दल नीलकांतचा हार्दिक आभारी आहे. (नतमस्तक) आजानुकर्ण

ऋषिकेश Sat, 04/12/2008 - 11:38
महात्मा ज्योतिराव फुल्यांना विनम्र आदरांजली. त्याच्या साहित्याचे वाचन आणि मनन सध्याच्या "दलित वोट बँकचे" राजकारण करणार्‍यांना वाचणे सक्तिचे करावेसे वाटते नीलकांत यांचे देव्यांबद्दल आणि एकूण आयुस्यातील प्रमुख घटनांच्या धांदोळ्याबद्दल अनेक आभार! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

आंबोळी Sun, 04/13/2008 - 14:28
कुठलाही जातिय अभिनिवेश न बाळगता अत्यन्त समतोल चर्चा केल्याबद्दल निलकान्त्,धनंजय,मुक्तसुनीत,प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ,विकास ,भाई आणि इतरान्चे अभिनन्दन.

भाई Fri, 04/11/2008 - 23:17
जोतिराव फुलेंनी हिन्दूंच्या देव-देवतांबद्दल किती हिडीस अणि घृणास्पद लिखाण केले आहे हे आपणास माहित आहे काय? महात्मा कशाबद्दल? त्यांच्याइतकेच कार्य करणारे ब्रह्मणही होते सावरकर, आगरकर, कर्वेंसारखे. त्यांनातर वैयक्तिक कारणही नव्हते फुल्यांसारखे. ब्रिटिश राजवट ही ईश्वराने (त्यंच्या भाषेत 'निर्मिकाने') इथल्या शूद्रांस धूर्त आर्यांच्या दास्यातून मुक्त करण्यासाठी मुद्दाम पाठविले होते. त्यासाठी प्रत्येक गावात एक एक मिशनरी पाठवून त्याला जमीन देऊन त्याच्यावर उपदेशकाचे काम सोपवावे अशी विनंती ब्रिटिश सरकारला करणारे हे महत्मा कसे?

In reply to by भाई

विकास Sat, 04/12/2008 - 05:19
तुम्हाला कोणी काही सरळ (डायरेक्ट) सामाजीक त्रास देत नाही. कदाचीत सध्याच्या सामाजीक अवस्थेत राजकारणी जातीव्यवस्थेचा वापर करतात म्हणून काही आलेल्या अनुभवाने गांजलेले देखील असाल. पण तरी इतका त्रागा होतो. परदेशातपण कधी कधी आपल्याला वांशिक अनुभव हलकेच का होईना पण कधीतरी येतात आणि आपण तात्काळा चिडतो (हे अर्थात मी माझ्या अनुभवावरून तसेच इतरांचे जे पाहीले आहे त्यावरून बोलतोय). अगदी गांधीजींचे पण असे झाले तर आपण किस झाड की पत्ती! कुजलेल्या राजकारणाची अथवा छुप्या वंशवादाची चिड येणे हे साहजीक आहे. (शाहू महाराजांचे नाव घेत नाही कारण ते सुधारक असले तरी तथाकथीत अस्पृश्यवर्गातील नव्हते आणि काही झाले तरी राजे होते म्हणून गोष्ट वेगळी) पण मग फुले झाले, आंबेडकर झाले आणि तत्सम अनेक जे शतकानूशतकांच्या ह्या अक्षम्य बेड्यातून शिक्षणामुळे बाहेर पडले आणि स्वतःच्या पूर्वजांचे, स्वतःचे आणि तत्कालीन भाईबंदांचे हाल कळले. अशा वेळेस जर त्यांचा त्रागा झाला आणि काही गैर बोलले असले तरी त्याबद्दल आश्चर्य वाटायचे आणि त्यामुळे त्यांच्या इतर कार्याबद्द्लच्या महात्म्य कमी करण्याची गरज नाही. सावरकर, आगरकर, कर्वे - आपण घेतलेली ही सर्व नावे महान नाहीत असे कोण म्हणतो? आज फुल्यांचा जन्मदीन म्हनून त्यांच्या बद्दल नीलकांतनी लिहीले. त्यात एकाला महान म्हणले म्हणून बाकीचे लहान होत नाहीत. पण जसे आंबेडकर-फुल्यांना केवळ उपेक्षितांचे आणि तेही विशिष्ठ जाती सोडून इतरांचे मानणारे हे त्यांचे कार्य आणि त्यांची महानता कमी करतात (ते या चर्चारंभात नाही हे स्पष्ट करतो), तसेच काहीसे आज सावरकर-आगरकर-कर्व्यांबद्द्ल झाले. त्यांचे कार्य बघण्यापेक्षा जातच आपण पाहीली. असे करणे निदान आता तरी सर्वांनी सोडले पाहीजे असे वाटते. असो.

In reply to by विकास

चित्रा Sat, 04/12/2008 - 05:50
त्यांचे कार्य बघण्यापेक्षा जातच आपण पाहीली. असे करणे निदान आता तरी सर्वांनी सोडले पाहीजे असे वाटते. असेच.

नीलकांत Fri, 04/11/2008 - 23:39
खरंय - गेल्या कित्येक पिढ्यांपासून ज्यांना मानूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारला गेला होता त्यांना समान वागणूक मिळावी म्हणून लढणारा महात्मा कसा असू शकतो? ज्या पानवठ्यावर जनावरांना पाणी प्यायची परवाणगी होती तेथे काही लोकांना पाणी पिण्याची बंदी होती, अशी बंदी मोडून घरचा हौद या लोकांसाठी खुला करणारा महात्मा कसा असू शकतो? समानता ही केवळ लिहीण्याची - बोलण्याची बाब नाही तर ती कृतीत उतरली पाहिजे असं बोलून आपल्या पत्नीला लिहायला शिकवले, व तीच्या माध्यमातून पहिली भारतीय मुलींची शाळा काढली. शिक्षणाची गंगा जनसामाण्यांपर्यंत पोहोचवणारा , महात्मा कसा असू शकतो? शेती करतांना नवनवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती केल्यास ती फायद्याची होते हे प्रत्यक्ष शेती करून (फक्त एवढ्यासाठी शेती केली) पटवून देणारा , महात्मा कसा असू शकतो? त्याकाळी कमी वयात वैधव्य आल्यावर अड्यानिड्या वयात कुणी त्या विधवेचा गैर फायदा घेतल्यास त्यामुळे आलेल्या गर्भारपण आणि त्यापुढील समाजाने अनौरस मानलेल्या संततींना जगण्याचा हक्क मिळावा म्हणून झटनारा, महात्मा कसा असू शकतो? समाजसेवा करतांना जातीच्या बंधनात न अडकता काम करणारा, आणि समाजसेवा करीत असतांना आपल्या चरितार्थासाठी वेगळा व्यवसाय करणारा व्यक्ती, महात्मा कसा असू शकतो? महाराष्ट्राच्या लाडक्या शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्यावर सर्वप्रथम फुले वाहणारा आणि सर्वप्रथम शिवजयंती उत्सव साजरा करणारा, शिवाजींवर पवाडा करणारा मानुस, महात्मा कसा असू शकतो? खरंच असे एक ना अनेक प्रश्न मला पडताहेत. भाईंना एक विनंती आहे की आगरकर सोडले तर इतरांचा जो उल्लेख केला आहे त्यांचा आणि फुल्यांचा कालखंड पडताळून बघावा. आगरकरांना का सोडावं तर आगरकरांच काम वैचारीक होतं आणि संघटनात्मक बाजूला त्यांनी स्पर्श केला नव्हता. यामुळे आगरकरांच काम कमी होतं असं नाही. आगरकरांबद्दल स्वतंत्र लिहीनच. पण अशी जीभ उचलून काहीही बोलण्या आधी किमान एक वेळा फुलेंचं चरित्र वाचा. मग बोलूया की कुणाला आणि का महात्मा म्हणावेसे वाटते ते. ह्या विषयावर चर्चा करायला आवडेल. पण मुद्दे असावेत. किमान लेखाच्या खाली दोन या विषयाच्या अधिकारी मानसांच्या लेखांचे दूवे दिले आहेत ते वाचण्याची तरी तसदी घ्या की राव. नीलकांत

In reply to by नीलकांत

भाई Sat, 04/12/2008 - 00:22
तोच उद्देश आहे. सध्याच्या दिवसात फुले, आंबेडकर आणि शाहू याच्या कर्तृत्वाबद्दल तौलनिक अभ्यास न होता केवळ मतांसाठी उपयुक्त असल्याने जयघोष केला जातो. मलाही यानिमित्ताने फुल्यांचे महात्मापण समजले तर बरे होईल (निदान 'पुरोगामी'पणाचा शिक्का तरी बसेल). आगरकरांनी संघटना बंधाली नाही म्हणून या संदर्भात त्यांना वगळण्याची कारणमीमांसा समजली नाही. विषय आहे महात्मा का? तत्कालीन परिस्थितीमध्ये मला अपमानास्पद वागणूक मिळाल्याने मी जर बंड केल्याने मी महत्मा ठरन असेन तर असे महात्मे बरेच आहेत. सारे देशभक्त याच भावनेने स्वातंत्र्य लढ्यात उतरले. पण त्यांपैकी कोणीच महात्मा नाही. फुलेंनी उघड उघड ब्रिटीश राज्याची बाजू घेऊन देशद्रोह केला. ब्रह्मणांचा टोकाचा तिरस्कार केला, इतरांच्या धर्मभावना दुखावण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला. ही सारी महात्म्याची लक्षणे? महात्मा याचा संत असा अर्थ होतो. फुलेचे आयुष्य संतासारखे होते का ते आपणही तपासावे. विधवांच्या प्रश्नावर काम कराणारे फुले एकटेच नव्हते. कित्येक जण स्वतःला वैयक्तिकरीत्या त्रास न होऊनही केवळ सहानुभुतीतून खूप मोठी कार्ये करून गेले. त्यांना अनुल्लेखाने मारायचे. फुले एकटे मात्र महात्मा. हे न्याय्य नाही पण फायदेशीर आहे.

In reply to by भाई

धनंजय Sat, 04/12/2008 - 02:11
ब्रिटिशांकडून आपले काम फत्ते करून घेण्याचे दुसरे एक उदाहरण आठवते. सावरकरांनी भारतीय तरुणांना ब्रिटिश फौजेत रक्त सांडण्यासाठी पाठवले, ते अत्र्यांना सुरुवातीला देशद्रोही वाटले. (त्यावेळी सावरकरांनी ब्रिटिशांच्या बाजूने काही लिखाण केले होते.) पण हा डावपेच होता, जेणेकरून भारतीय तरुण प्रशिक्षित व्हावेत. ब्रिटिश सोडून गेल्यावर हा डावपेच होता हे सर्वांना कळले, आणि अत्र्यांनीही त्याचे महत्त्व मानले. फुल्यांनी एक पूर्वापारची प्रथा बदलण्यासाठी ब्रिटिशांची मदत घेतली, आणि ब्रिटिशांचे माफक गुणगान केले, म्हणा. ब्रिटिश जाईपर्यंत ते हयात नव्हते. त्यामुळे त्यांना ब्रिटिशांचे ते गुणगान मागे घेणे कसे शक्य होणार? तरी हा पाहुण्याकडून साप मारून घेण्याचा हा फुल्यांचा डावपेच मानावा.

In reply to by भाई

मुक्तसुनीत Sat, 04/12/2008 - 03:08
भाई म्हणतात : तत्कालीन परिस्थितीमध्ये मला अपमानास्पद वागणूक मिळाल्याने मी जर बंड केल्याने मी महत्मा ठरन असेन तर असे महात्मे बरेच आहेत. नीलकांत यांनी तपशीलवार त्यांच्या कार्याची यादी देऊनही , "केवळ अमुक अमुक केल्याने" असे म्हणणे म्हणजे ऐकून न ऐकण्याचे , किंवा पूर्वग्रहदूषित मनोवृत्तीचे निदर्शक आहे. बरे , बंड केले म्हणजे काय ? हिंसेचा मार्ग अनुसरला ? झुंडशाही केली ? शतकानुशतके काळोखात पडलेल्यांचे प्रबोधन केले. सारे देशभक्त याच भावनेने स्वातंत्र्य लढ्यात उतरले. पण त्यांपैकी कोणीच महात्मा नाही. गांधींना महात्मा ही पदवी दिली गेली होती हे तुम्हाला अज्ञात असावे. किंवा सोयीस्कररीत्या त्याचा विसर पडलेला असावा. फुले नि आंबेडकर यांच्या नावाचा आज बाजार झाला असे कुणाला वाटत असेल तर त्यात या दिवंगत विभूतिंचा दोष नाही. साप साप म्हणून भुई धोपटणार्‍यानी हे लक्षात घ्यायला हवे.

In reply to by भाई

महाराष्ट्रातील आद्य कर्ते सुधारक, थोर विचारवंत,आणि 'सत्यशोधक समाजा'चे संस्थापक असणा-या म. फुले यांनी आयुष्यभर अस्पृश्य,स्त्रिया,शेतमजूर, इत्यांदींच्या जीवनासाठी वाहून घेतले होते. स्वातंत्र्य, समता,मानवता, विश्वबंधुता या जीवनमुल्यांची प्रत्यक्ष कृती आणि लेखनाद्वारे प्रचार त्यांनी केला. म्हणुनच जनसामान्यांनी त्यांना उत्स्फुर्तपणे 'महात्मा'म्हणुन संबोधले असावे. भाइसाहेब, जोतिरावांचा विचार मानवी स्वातंत्र्याकडे नेणारा होता.समतेकडे नेणारा होता. भारतातील परंपरागत समाजसंस्थाच्या विरुद्ध बंड करणारे पहिले पुरुष जोतिबा असावेत. सामाजिक जन्मसिद्ध उच्चनीच भाव हे ईश्वरी संकेताने व माणसाच्या पुर्वकर्माने निर्माण झालेले आहेत, म्हणुन यांच्याविरुद्ध प्रयत्न करणे हे महापाप आहे, अशी समजूत येथील समाजमनात होती तेव्हा जोतिबांनी हजारोवर्षापासूनच्या या बंधनांना तोडण्याचे काम केले. शाश्वत नैतिक सत्य हा त्यांच्या विचारांचा पाया होता. सत्यशोधक आंदोलनाच्या मुळाशी विधायक स्वरुपाच्या ध्येयाचा विचार होता आणि तो म्हणजे मानवी हक्काचा विचार म्हणावा लागेल. समाजातील बहुसंख्य जनतेचे सामाजिक शोषण बंद करुन सर्व मानवांना मुक्तकरण्याचा विचार जोतिरावांनी दिला. समाज परिवर्तनाच्या कितीतरी चळवळींचा पाया म. फुल्यांनी घातला. धर्मग्रंथाची चिकित्सा केली, जातिव्यवस्थेच्या मुळावरच घाव घातला, ज्ञानाची महती समाजमनावर बिंबवली, शेतक-यांच्या दैन्यावस्थेला जवाबदार असणा-यांवर त्यांनी 'शेतक-यांचे असुड' मधे कोरडे ओढले. अहो, प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे शिक्षणाची अमुलाग्र पुनर्चना हा विचार खूप काही शिकवणारा आहे. भाइसाहेब, 'तृतीय रत्न' नाटक वाचा म्हणजे कळेल तेव्हाचा समाज काय गम्मत होती म्हणुन. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे, हा संदेश त्यांनी जेव्हा नाटकातून दिला तेव्हा येथील समाज वाचू-लिहू शकत नव्हता तेव्हा सामाजिक प्रबोधनाचा मंत्र फुल्यांनी नाटकाच्या माध्यमातून समाजासमोर मांडला. मानव्याच्या विकासासाठी माणूस जागा करण्याचे काम जिवनवादी साहित्यातून म. फुल्यांनी केले. प्रश्नांचे मोहोळ जागे करण्यातच ज्ञानाचा उगम असतो, हे सुत्र फुल्यांनी लेखनातून उचलून धरले. म्हणुन मला तरी म. फुले हे 'महात्माच' वाटतात. नीलकांतने एका महामानवाच्या विचारावर माहिती दिली, लेखनाचे दुवे दिले या निमित्ताने पुन्हा फुल्यांच्या विचारांची उजळणी होईल, चर्चा होईल, त्या बद्दल 'नील' ला धन्यवाद देतो. आणि या समाज क्रांतीच्या दुताला आम्ही विनम्र अभिवादन करतो.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाई Sat, 04/12/2008 - 23:37
चर्चेची पातळी योग्य राखल्याबद्दल आधी सर्व प्रतिक्रिया देणार्‍यांचे आभार. फुले हे बंड करण्याचे धाडस दाखविणार्‍यांपैकी एक होते. त्यांनी काही मैलाचा दगड ठरावीत अशी कामे केली. या बाबींबद्दल मी काहीच नाकारले नव्हते तर मग चर्चा त्यावरच केंद्रित का? सर्वसामान्य माणसाला अपमानास्पद वागणूक मिळाली की तो चिडतो. त्याच्या कुवतीप्रमाणे तो त्याविरूध्द प्रतिक्रिया देतो. ज्यांनी त्याला त्रास दिला त्यांच्याबद्दल त्रागा करणे (एका प्रतिक्रियेत हेच कारण दिले आहे), त्यांची निंदा नालस्ती करणे, सरसकट त्या समूहाला एकाच मापाने मोजणे, त्याचे गुणही नाकरणे इत्यादी मार्गांनी तो त्याचा सूड व्यक्त करतो. कुवत/ऐपत खूप जास्त असेल तर मग त्या लोकांना नष्ट करण्याचाही मार्ग अवलंबला जातो. फुल्यानी हिंसक मार्गाने त्याचे बंड केले नाही यात त्यावेळेस त्यांना तितके बळ तरी उपलब्ध होते का हा विचार करावयास हवा. त्यांची हिंसा ही शाब्दिक होतीच. जर सामर्थ्य असते तर ती कदाचित प्रत्यक्षही होऊ शकली असती का? यात सामान्य माणसापेक्षा वेगळे काय आहे? महात्मेपणासाठी येशूइतकी कणव असावी सर्वांबद्दल - फक्त माझ्या जातीबद्दल नव्हे. येशूचे नांव परिचित म्हणून घेतले. महाराष्ट्राला ज्ञानेश्वरही लाभले होतेच. इतका छळ सत्रागा''त्रागा' आणि घृणा कधीच दिली नाही. ते खरे संत - महात्मा. स्वानुभुतीमुळे येणारी कणव आणि निव्वळ परानुभुती (एम्पथी) मुळे निर्माण होणारी कणव यात दुसरी अर्थातच श्रेष्ठ आहे. दुसर्‍याला होणारी पीडा जो दूर करायचा प्रयत्न करतो तो खरा सह्रदय - महात्मा. मुसलमानांनी माझ्या पूर्वजांचा छळ केला म्हणून मी आज सर्व मुसलमानांना तिरस्कार केला तर मी संकुचित आणि जातियवादी; पण, मी ब्रह्मणांचा द्वेष केला तर मात्र मी संकुचित तर नाहीच उलट मी पुरोगामी (व जमलेच तर नंतर महात्मा - कल्पना करा - महात्मा मायावती, महात्मा कांशीराम). विचार करा, सावरकर जर स्वतः ब्राह्मण नसते तर? आज त्यांच्या दलितोध्दारक कार्याचा केवढा गवगवा झाला असता? आगरकरांचेही तेच. राजा राम मोहन रॉय? र धों कर्वे (स्वतः विधवेशी लग्न करणारे) असे कित्येक. ज्या सर्व उच्चवर्णिय सुधारकांनी अशाप्रकारे केवळ परपीडेची कल्पना करून, वैयक्तिक स्वार्थ नसताना, स्वतःच्याच गणगोत/आप्तस्वकिय यांच्याशी वैर पत्करून हे काम केले ते खरे 'महात्मा' या शब्दास जास्त जवळ नाहीत? फुले जर ब्राह्मण असते तर आज बहुजन समाजाने त्याना असे डोक्यावर घेतले असते? इथे मी जात आणत नाहीये (संदर्भ- एक प्रतिक्रिया) तर मी फक्त या समाजातली वस्तुस्थिती दाखवतोय. हाच तर जातीवाद नाही का? सावरकरांचे भारतीयांना ब्रिटीश फौजेत जाण्याचा सल्ला देणे हे अथपासून इतिपर्यंत भारताच्या फायद्यासाठीच होते. त्यांनी त्यांचा उद्देश कुठेही लपवला नव्हता. सांगतानाच त्यानी असे का करावे हे अतिशय स्प्ष्टपणे मांडले होते. आणि, सावरकरांची देशभक्ती तोपर्यंत सर्वज्ञात झालेली होती त्यामुळे त्यांच्या सुचनेचा फायदा झाला असता की नाही यावर वाद होऊ शकतो पण त्यामगच्या देशहिताच्या कळकळीबाबत संशय असू शकत नाही. फुल्यांच्या चरित्रात देशभक्तीचे स्थान ठळक नाही. त्यामुळे तुम्ही फुले फॅन असाल तरच तुम्हाला त्यांच्या ब्रिटीशधार्जिणेपणाची शंका येणार नाही. पाहुण्याचा हातून साप मारणे याला म्हणत नाहीत कारण पाहुण्याला घराचा ताबा घेण्याचाच आग्रह आहे हा. जेव्हा मी, स्वत:चे निवांत आयुष्य सोडून समाजासाठी खडतर आयुष्य स्विकारणार्‍या कित्येक ज्ञात/अज्ञात व्यक्तींना सरसकट महात्मा म्हटले जात नाही असे म्हणतो तेव्हा गांधी हा अपवादच असतो. अशाप्रकारे बंड करणारे/लढणारे सर्व फुलेंच्याच दर्जाचे नाहीत का? मग एकटे फुले (आणि गांधी - माझ्या आठवणीबद्दल परत शंका नको) तेवढे 'महात्मा' का?

In reply to by भाई

मुक्तसुनीत Sun, 04/13/2008 - 04:30
एकूण भाईंचा सगळा रोख आहे तो फुले यांच्यासारख्यांचे नाव घेऊन जो जातिविद्वेष पसरविला जातो त्याकडे आहे असे दिसते. मात्र त्या विद्वेषाकरता ते सरळ फुल्यांबद्द्ल कडवटपणा व्यक्त करतात. थोडक्यात फुले यांना ते , मायावती, कांशीराम (आणि त्यांच्यासारखे इतर) यांच्या रांगेत आणून बसवतात. गांधींबद्दलच्या एका टिपणामधे मी म्हण्टले होते : "गांधींचा निर्बुद्ध तिरस्कार, त्यांची आंधळी व्यक्तिपूजा, आणि त्यांच्या नावाचा मतलबी वापर हे तीनही पर्याय त्याज्य आहेत. योग्य पर्याय म्हणजे त्या तत्वांना आजच्या संदर्भावर घासून पडताळून पाहणे." हेच विधान इथे लागू करायला हवे. भाई म्हणतात : फुल्यानी हिंसक मार्गाने त्याचे बंड केले नाही यात त्यावेळेस त्यांना तितके बळ तरी उपलब्ध होते का हा विचार करावयास हवा. त्यांची हिंसा ही शाब्दिक होतीच. जर सामर्थ्य असते तर ती कदाचित प्रत्यक्षही होऊ शकली असती का? यात सामान्य माणसापेक्षा वेगळे काय आहे? फुल्यांच्या "हिंसे"बद्द्ल बोलताना थोडे संदर्भ , अवतरणे दिले असते तर फार बरे झाले असते. नीलकांत यांनी फुल्यांच्या कार्याबद्दल बोलताना कित्येक संदर्भ, विशेष खोलात जाऊन दिले आहेत. फुल्यांवर शब्दिक हिंसेचा आरोप माझ्या मताप्रमाणे थोडा अभिनव आहे. तेव्हा प्रतिवाद करताना - विशेषतः आतापर्यंतच्या रूढ विचारसरणीला तडा देताना - थोडी काळजी घ्यायला हवी. "जर सामर्थ्य असते तर फुले हिंसक बनले असते" हा मुद्दा मला वाटते , "आत्याबाईला मिशा असत्या तर ...." , "मला लाखाची लॉटरी फुटली तर ...." या दर्जाचा (आणि त्यातील आरोपामुळे गंभीर स्वरूपाचा) आहे. ज्या व्यक्तिने सर्व आयुष्य विधायक कार्याकरता वेचले त्यावर असले "जर ..तर" चे आरोप लावणे योग्य आहे काय ? अशाप्रकारे बंड करणारे/लढणारे सर्व फुलेंच्याच दर्जाचे नाहीत का? भाईंनी विकास यांचे म्हणणे वाचल्यास त्याना समजेल की त्याना हेच म्हणायचे आहे. भाईंनी जो युक्तिवाद सांगितला आहे त्या न्यायाने, ज्याच्यावर जाति-वंश-वर्ण आदि गोष्टींवर आधारित अन्याय झालेला नाही, परंतु तरीही जो "उद्धार" करण्याचा क्रूस आपल्या खांद्यावर घेतो , केवळ तोच महात्मा ठरावा. या न्यायाने केवळ ख्रिस्त, बुद्ध हेच महात्मा ठरतात. असो. काही विशिष्ट घटकांचे राजकारण, समाजकारण हे निश्चित विद्वेषमूलक आहे ; त्यामधे फुले-आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून द्वेष फैलावला जातो हे अगदी खरे; परंतु या गोष्टींकरता त्या त्या माणासाबद्दलची कटुता बाळगणे चुकीचे आहे.

In reply to by मुक्तसुनीत

भाई Sun, 04/13/2008 - 09:01
अगदी नीलकांत यांनी दिलेला दुर्गाबाई भागवतांचा लेख तरी वाचू शकता. त्यात दिलेली वनगीदाखल अवतरणे शब्दिक हिंसेची कल्पना येण्यास पुरेशी आहेत. फुलेंचा स्वतःचा या विषयाचा अभ्यास नसताना हिंदूंच्या देवदेवतांबद्दल अपमानास्पद लिखाण ही शाब्दिक हिंसा नाही तर काय आहे? सामजिक रुढींचा प्रतिवाद तार्किक मांडणी करून करता येतो. त्याकरता हिंदूंच्या देवदेवतांना वेठीस धरायची आवश्यकता नाही. हिंदूंचे देव हे इस्लाम अथवा तत्सम 'पुस्तकाधारीत' धर्मांप्रमाणे रुढी स्वतः निर्माण करत नाहीत. असे असताना इतके तिरस्कारयुक्त आणि विनाधार लिखाण कराण्यामागे काही 'डावपेच' होता का? मुळात तो लेख त्यांना लिहावा लागला याचे कारणही मुळात फुलेंचे लिखाण व बोलणे याबद्दल त्याकाळी (१९८९) निर्माण झालेला असंतोष हेच होते. (किंबहुना, त्या लेखाचा शेवटचा परिच्छेद तर केवळ बचावात्मक वाटतो. तो परीच्छेद नसता तर म.टा. ने तो लेख छापला नसता ना नीलकांत यांनी तो दुवा इथे दिला असता. आणि दुर्गाबाईंना त्याबद्दल काय काय सहन करावे लागले असते ते निराळेच. ). जर एखादी व्यक्ती शाब्दिक हिंसा वारंवार करू शकत असेल तर सामर्थ्य/सत्ता प्राप्त होताच ती प्रत्यक्ष हिंसा करू शकेल हे यथातर्क आहे. फुलेंच्या बहुतेक कार्याबद्दल मला जो काही आदर निर्माण होतो तो त्यांच्या द्वेषमूलक लिखाणामुळे कमी होतो. इथे अनुयायांचा प्रश्न नाही तर मुळात त्या व्यक्तीचाच आहे. आजचे अनुयायी त्या थोर पुरुषांची हीच विचारसरणी उचलू पाहतात कारण त्याला त्यांच्या दृष्टीने नैतिक अधिष्ठान प्राप्त होते - "ब्राह्मणांना हाणा कारण फुलेबाबानी सांगितलया". एकदा त्या माणसाला 'महात्मा' बनविले की मग त्याच्या सर्वच गोष्टी योग्य ठरतात आणि आधार म्हणून घेतल्या जातात. थोर मात्र माणूसच अशी भूमिका असेल तर त्या माणसाची प्रत्येक बाब चिकित्सेला उपलब्ध राहते.

In reply to by भाई

आजानुकर्ण Sun, 04/13/2008 - 22:57
आदरणीय भाईसाहेब, महात्मा फुल्यांनी केलेले लेखन हे तार्किक मांडणीच्या उद्देशाने केले असेल वा नसेल पण ज्या समाजाच्या उद्धारासाठी कार्य करायचे आहे त्या समाजाला समजेल, पटेल व आवडेल अशा भाषेत ते केले होते. हिंदूंचे देव रुढी निर्माण करीत नाहीत हे म्हणणे योग्य असले तरी हिंदूंच्या देवांच्या नावाने रुढी निर्माण करणार्‍यांनी स्वतःची पोटे जाळण्यासाठी देवतांचा वापर केला होता हे सत्य आहे. वरवर पाहता निरर्थक वाटणार्‍या मंदिरप्रवेशासाठी कित्येक उपोषणे झाली आहेत याचा इतिहास कुठेही सापडेल. मंदिरे व दैवते यांचे समाजातील महत्त्व आणि तत्कालीन समाजात (व आजकालही) असलेला देवभोळेपणा लक्षात घेता, मुळावर घाव घालण्याच्या उद्देशाने महात्मा फुल्यांनी देवतांबाबत केलेले लेखन योग्यच होते असे माझे मत आहे. समाजामध्ये असलेली अंधश्रद्धा किंवा तथाकथित देवतांबाबत असलेला आदर उखडून टाकण्यासाठी असे जालीम इलाज करणे आवश्यक असते. असे इलाज करण्याचे धैर्य असणारे फुले प्रत्येक पिढीत जन्माला येत नाहीत. किंबहुना फुलेच नव्हे तर संत तुकाराम, ई.व्ही.रामस्वामी पेरियार यांसारख्या क्रांतीकारक समाजसुधारकांनीही सर्वांना समजेल अशीच परखड भाषा वापरण्याची पद्धत वापरली होती. तुकारामांच्या अभंगांमध्ये वापरलेले शब्दही हिंसक किंवा अश्लील वाटू शकतात. संतासी देखोनी होय पाठमोरा । दासीचिया पोरा चुंबन देतो ॥ध्रु.॥ संतासी देखोनि करितो टवाळ्या । भावें धुतो चोळ्या दासीचिया ॥२॥ तुका ह्मणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥ या अभंगात तुकारामांनी तोंडावरी थुंका असे सांगितले आहे म्हणजे ती 'शाब्दिक व शारीरिक हिंसा' झाली. शिवाय रुढार्थाने ते 'अनहायजिनिकही' आहे. पण ज्या काळात ही रचना केली गेली तिचा संदर्भ ध्यानात घेणे आवश्यक आहे. अश्लीलता किंवा हिंसा ही केवळ शब्दात असते हा समज चुकीचा आहे. संस्कृतप्रचुर गोड शब्दांमध्ये गुंडाळलेली हिंसा दिसत नसली तरी ती तितकीच दाहक असते. आपला, (सविस्तर) आजानुकर्ण एतद्देशीय पेशवे गेल्यानंतर इंग्रज राज्यकर्ते आले तेव्हा 'पुन्हा पेशवाई नको' असा समाजातील खूप मोठ्या वर्गाने सुटकेचा निश्वास सोडला होता ही अवांतर माहिती द्यावीशी वाटते.

विसोबा खेचर Sat, 04/12/2008 - 00:39
ज्योतीरावांना माझेही विनम्र अभिवादन..! तात्या. अवांतर - ( ह घ्या) १८८० - दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला. ज्योतीरावांनी हे मात्र करायला नको होते असे माझे वैयक्तिक मत आहे! ;) तात्या.

धनंजय Sat, 04/12/2008 - 03:23
फुल्यांच्या जीवनातील घटनांचा आढावा दिल्याबद्दल धन्यवाद.

आजानुकर्ण Sat, 04/12/2008 - 09:03
महात्मा फुले यांना आदरांजली. फुल्यांच्या जीवनकार्याचा आढावा येथे दिल्याबद्दल नीलकांतचा हार्दिक आभारी आहे. (नतमस्तक) आजानुकर्ण

ऋषिकेश Sat, 04/12/2008 - 11:38
महात्मा ज्योतिराव फुल्यांना विनम्र आदरांजली. त्याच्या साहित्याचे वाचन आणि मनन सध्याच्या "दलित वोट बँकचे" राजकारण करणार्‍यांना वाचणे सक्तिचे करावेसे वाटते नीलकांत यांचे देव्यांबद्दल आणि एकूण आयुस्यातील प्रमुख घटनांच्या धांदोळ्याबद्दल अनेक आभार! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

आंबोळी Sun, 04/13/2008 - 14:28
कुठलाही जातिय अभिनिवेश न बाळगता अत्यन्त समतोल चर्चा केल्याबद्दल निलकान्त्,धनंजय,मुक्तसुनीत,प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ,विकास ,भाई आणि इतरान्चे अभिनन्दन.
Jyotiba Fule
आज भारतीय सामाजिक क्रांतीचे प्रणेते आणि आद्य महाराष्ट्रातील पहिल्या फळीचे समाजसुधारक श्री ज्योतीबा फुले यांची जयंती. त्यांना शतशः नमन. महाराष्ट्रात जेव्हा वाईट रूढींचा बोलबाला होता आणि सामाजिक कुरितींनी कळस गाठला होता तेव्हा त्या अंधारातून ज्योतीबांनीच महाराष्ट्राला व त्यायोगे संपूर्ण देशाला नवी दिशा दिली. त्याकाळात त्यांनी सुरू केलेल्या अनेक कार्यांपैकी एकेक कार्य करीत पुढे लोक मोठे बनत गेले.

ढोकळा

चकली ·

वरदा Fri, 04/11/2008 - 22:28
पण ते पीठ तू भिजवून ठेवत नाहीस का? मी रात्री बेसन ताकात भिजवते मग सकाळी त्यात बाकीचं साहित्य घालून इनो शेवटी घालून करते...थोडं लसूण पण छान लागतं अर्थात आवडत असेल तर...

In reply to by वरदा

चकली Sat, 04/12/2008 - 01:38
वरदाताई मी पिठ भिजवून नाही ठेवले, सर्व जिन्नस एकत्र करून बेसनपिठ भिजवले आणि लगेच ईनो घालून वाफवायला लावले. चकली http://chakali.blogspot.com

प्राजु Sat, 04/12/2008 - 00:18
इनो ऐवजी सायट्रीक असीड.. म्हणजे लिंबू फूल म्हणून एक प्रकार मिळतो.. तो घालते. मात्र झाकणाला कापद बांधायचि कल्पना आवडली. नाहीतर ढोकळा तयार झाला की त्यात वरती वाफेचे पाणी पडलेले असते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर Sat, 04/12/2008 - 01:07
अतिशय सुंदर पाककृती..! चकलीला धन्यवाद..! तात्या. अवांतर - ढोकळ्याचे प्रकाशचित्रं सुंदरच आहे, ते इथेही द्यावेसे वाटले म्हणून दिले आहे. त्याचप्रमाणे ढोकळ्याच्या प्रकाशचित्राच्या ऐवजी जो दुवा दिला होता तो दुवाही मूळ प्रकाशचित्रं इथे देऊन त्या खाली दिला आहे, जेणेकरून इच्छुकांना त्या दुव्यावर जाऊनही वाचता येईल. हे बदल आपल्या पूर्वपरवानगीशिवाय केले आहेत, क्षमा असावी! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चकली Mon, 04/14/2008 - 21:46
तात्या, पुढच्या वेळेपासून मीच छायाचित्र आणि दुवा देत जाईन, यावेळी ते काम तुम्ही केलेत याबद्दल तुमचे धन्यवाद :) चकली http://chakali.blogspot.com

स्वाती राजेश Sun, 04/13/2008 - 02:36
झाकणाला फडके बांधायची कल्पना मस्त.:) फोटो पाहून आताच करावासा वाटतो. कृती छान आहे, तुझ्यासारख्या सुगरणी कडून अशाच छान छान चवदार रेसिपी येऊ देत, वाट पाहात आहे, पुढच्या रेसिपीची....

स्वाती दिनेश Sun, 04/13/2008 - 11:00
ढोकळ्याचं चित्र पाहून एक तुकडा तोंडात टाकावासा वाटतो आहे.:-) एका वाटीत २ चमचे पाणी, १ चमचा लिंबाचा रस, १ लहान चमचा साखर यांचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण फोडणीत घालावे. हे ऐकले होते पण कधी करून नाही पाहिले.आता या वेळी ढोकळा केला की असे करून पाहतेच. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

विसोबा खेचर Sun, 04/13/2008 - 11:09
ढोकळ्याचं चित्र पाहून एक तुकडा तोंडात टाकावासा वाटतो आहे.:-) क्या बात है! याला म्हणतात "दाद!" :) मिपाच्या वैशिष्ठ्याला जागलीस बरं स्वाती! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चकली Mon, 04/14/2008 - 21:58
तात्या, मिपाचे एक वैशिष्ठ्य मला नेहमी जाणवते. मी जेव्हा ब्लॉगवर पाककृती लिहिते ते सिनेमासारखे असते म्हणजे लोक पाहून जातील कदाचित प्रतिक्रिया देतील..पण मिसळपाव वर नाटकासारखी लगेच प्रतिक्रिया मिळते. ती पण उस्फुर्त आणि दिलखुलास. याला खरंच म्हणतात दाद.. सगळ्यांना धन्यवाद चकली http://chakali.blogspot.com

In reply to by चकली

विसोबा खेचर Tue, 04/15/2008 - 00:53
पण मिसळपाव वर नाटकासारखी लगेच प्रतिक्रिया मिळते. ती पण उस्फुर्त आणि दिलखुलास. याला खरंच म्हणतात दाद.. चकली, वरील वाक्य लिहून तुम्ही मिपाचा सन्मानच केला आहे! मन:पूर्वक धन्यवाद! अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ आणि तुमचे इतरही लेखन मिपावर येऊ द्यात, ही विनंती! मिपा तुमचंच आहे... तात्या.

In reply to by स्वाती दिनेश

चकली Mon, 04/14/2008 - 21:52
धन्यवाद स्वाती, लिंबू, साखर व पाणी फोडणीत मिक्स केल्याने खरंच खुप मस्त चव येते. युक्ति अर्थात माझ्या गुजराथी मैत्रिणीची.. मी बराचसा ढोकळा या मिश्रणाबरोबरच खाते अगदी चटणी न घेता.. आणि नुसती तेलाची फोडणी सर्व ढोकळ्याला पुरतही नाही. चकली http://chakali.blogspot.com

वरदा Mon, 04/14/2008 - 21:52
काय मस्त दिसतोय..अगं मला ताई नको गं म्हणू अवघी २५ वर्षाची आहे मी... बरं मग आता मी असा करुनच पाहीन..कुणी येणार असेल तेव्हा पटकन करायला बरं... बाकी ते चित्र एकदम सॉलीड आहे...ती कापड लावायची आयडीया मलाही नव्हती माहीत..मस्तच...तुझ्या ब्लॉगस्पॉटलाही भेट दिली मस्तच आहे....

वरदा Fri, 04/11/2008 - 22:28
पण ते पीठ तू भिजवून ठेवत नाहीस का? मी रात्री बेसन ताकात भिजवते मग सकाळी त्यात बाकीचं साहित्य घालून इनो शेवटी घालून करते...थोडं लसूण पण छान लागतं अर्थात आवडत असेल तर...

In reply to by वरदा

चकली Sat, 04/12/2008 - 01:38
वरदाताई मी पिठ भिजवून नाही ठेवले, सर्व जिन्नस एकत्र करून बेसनपिठ भिजवले आणि लगेच ईनो घालून वाफवायला लावले. चकली http://chakali.blogspot.com

प्राजु Sat, 04/12/2008 - 00:18
इनो ऐवजी सायट्रीक असीड.. म्हणजे लिंबू फूल म्हणून एक प्रकार मिळतो.. तो घालते. मात्र झाकणाला कापद बांधायचि कल्पना आवडली. नाहीतर ढोकळा तयार झाला की त्यात वरती वाफेचे पाणी पडलेले असते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर Sat, 04/12/2008 - 01:07
अतिशय सुंदर पाककृती..! चकलीला धन्यवाद..! तात्या. अवांतर - ढोकळ्याचे प्रकाशचित्रं सुंदरच आहे, ते इथेही द्यावेसे वाटले म्हणून दिले आहे. त्याचप्रमाणे ढोकळ्याच्या प्रकाशचित्राच्या ऐवजी जो दुवा दिला होता तो दुवाही मूळ प्रकाशचित्रं इथे देऊन त्या खाली दिला आहे, जेणेकरून इच्छुकांना त्या दुव्यावर जाऊनही वाचता येईल. हे बदल आपल्या पूर्वपरवानगीशिवाय केले आहेत, क्षमा असावी! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चकली Mon, 04/14/2008 - 21:46
तात्या, पुढच्या वेळेपासून मीच छायाचित्र आणि दुवा देत जाईन, यावेळी ते काम तुम्ही केलेत याबद्दल तुमचे धन्यवाद :) चकली http://chakali.blogspot.com

स्वाती राजेश Sun, 04/13/2008 - 02:36
झाकणाला फडके बांधायची कल्पना मस्त.:) फोटो पाहून आताच करावासा वाटतो. कृती छान आहे, तुझ्यासारख्या सुगरणी कडून अशाच छान छान चवदार रेसिपी येऊ देत, वाट पाहात आहे, पुढच्या रेसिपीची....

स्वाती दिनेश Sun, 04/13/2008 - 11:00
ढोकळ्याचं चित्र पाहून एक तुकडा तोंडात टाकावासा वाटतो आहे.:-) एका वाटीत २ चमचे पाणी, १ चमचा लिंबाचा रस, १ लहान चमचा साखर यांचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण फोडणीत घालावे. हे ऐकले होते पण कधी करून नाही पाहिले.आता या वेळी ढोकळा केला की असे करून पाहतेच. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

विसोबा खेचर Sun, 04/13/2008 - 11:09
ढोकळ्याचं चित्र पाहून एक तुकडा तोंडात टाकावासा वाटतो आहे.:-) क्या बात है! याला म्हणतात "दाद!" :) मिपाच्या वैशिष्ठ्याला जागलीस बरं स्वाती! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चकली Mon, 04/14/2008 - 21:58
तात्या, मिपाचे एक वैशिष्ठ्य मला नेहमी जाणवते. मी जेव्हा ब्लॉगवर पाककृती लिहिते ते सिनेमासारखे असते म्हणजे लोक पाहून जातील कदाचित प्रतिक्रिया देतील..पण मिसळपाव वर नाटकासारखी लगेच प्रतिक्रिया मिळते. ती पण उस्फुर्त आणि दिलखुलास. याला खरंच म्हणतात दाद.. सगळ्यांना धन्यवाद चकली http://chakali.blogspot.com

In reply to by चकली

विसोबा खेचर Tue, 04/15/2008 - 00:53
पण मिसळपाव वर नाटकासारखी लगेच प्रतिक्रिया मिळते. ती पण उस्फुर्त आणि दिलखुलास. याला खरंच म्हणतात दाद.. चकली, वरील वाक्य लिहून तुम्ही मिपाचा सन्मानच केला आहे! मन:पूर्वक धन्यवाद! अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ आणि तुमचे इतरही लेखन मिपावर येऊ द्यात, ही विनंती! मिपा तुमचंच आहे... तात्या.

In reply to by स्वाती दिनेश

चकली Mon, 04/14/2008 - 21:52
धन्यवाद स्वाती, लिंबू, साखर व पाणी फोडणीत मिक्स केल्याने खरंच खुप मस्त चव येते. युक्ति अर्थात माझ्या गुजराथी मैत्रिणीची.. मी बराचसा ढोकळा या मिश्रणाबरोबरच खाते अगदी चटणी न घेता.. आणि नुसती तेलाची फोडणी सर्व ढोकळ्याला पुरतही नाही. चकली http://chakali.blogspot.com

वरदा Mon, 04/14/2008 - 21:52
काय मस्त दिसतोय..अगं मला ताई नको गं म्हणू अवघी २५ वर्षाची आहे मी... बरं मग आता मी असा करुनच पाहीन..कुणी येणार असेल तेव्हा पटकन करायला बरं... बाकी ते चित्र एकदम सॉलीड आहे...ती कापड लावायची आयडीया मलाही नव्हती माहीत..मस्तच...तुझ्या ब्लॉगस्पॉटलाही भेट दिली मस्तच आहे....
Taxonomy upgrade extras
नमस्कार, याप्रकारे ढोकळा मस्त होतो.