मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भक्ति-शक्ति

झकासराव ·

अभिज्ञ गुरुवार, 04/10/2008 - 00:13
प्रत्यक्ष पाहिले आहे.परंतु लांबुनच. इथे मात्र फारच सुंदर दिसतेय.एक संग्रहणीय छायाचित्र. अबब.

भडकमकर मास्तर गुरुवार, 04/10/2008 - 00:13
झकासराव, मस्त जमलाय फोटो.... फोटोतलं आपल्याला व्याकरण कळत नाही तरी फोटो नक्कीच आवडला... ते शिल्प खरंच सुंदर आहे.... .... जाता येता दिसते पण निवांतपणे पहायला नेहमीच जमत नाही...... असो...छान फोटो...

In reply to by भडकमकर मास्तर

धमाल मुलगा Tue, 04/15/2008 - 14:05
फोटोचं व्याकरण नाही कळलं तरी फोटो मस्त आलाय एव्हढं सांगू शकतो. खरंय. निवांतपणे नाहीच कधी पाहिलं. पण ही हलक्या हिरव्या रंगाची छटा फोटोला एक वेगळाच लूक देऊन जाते. उ...त्त....म !!!

विसोबा खेचर गुरुवार, 04/10/2008 - 08:47
सुंदर फोटो रे झकासा! ध्यास घेवुन आभाळाएवढी कामगिरि करणार्‍या ह्या दोन महामानवाना वंदन करतो. असेच म्हणतो! तात्या.

देवदत्त Tue, 04/15/2008 - 13:39
आत्ताच लोकसत्ता मध्ये पाहिलेल्या बातमीनुसार ह्याचे शिल्पकार श्री. मदन गर्गे ह्यांचे अपघाती निधन झाले आहे. वाईट बातमी. :(

In reply to by ध्रुव

भडकमकर मास्तर Tue, 04/15/2008 - 18:11
मुम्बईकडून निगडीत प्रवेश होता होता मुख्य हमरस्त्यावरच जकातनाक्याजवळ उजवीकडे दिसतेच........ खरेतर भक्ती शक्ती शिल्प हीच एक मोठी खूण आहे... जरूर पहा...

विकास Tue, 04/15/2008 - 20:03
शिल्पाकृती खूप आवडली. किमान रस्त्यावरून जात असताना बघायला लक्षात ठेवली पाहीजे.

देवदत्त Tue, 04/15/2008 - 20:08
प्रतिसाद द्यावयाचा राहिला होता. मी ही बहुधा पाहिले आहे हे शिल्प. पण एवढ्या जवळून नाही. खरोखरच छान आहे.

अभिज्ञ गुरुवार, 04/10/2008 - 00:13
प्रत्यक्ष पाहिले आहे.परंतु लांबुनच. इथे मात्र फारच सुंदर दिसतेय.एक संग्रहणीय छायाचित्र. अबब.

भडकमकर मास्तर गुरुवार, 04/10/2008 - 00:13
झकासराव, मस्त जमलाय फोटो.... फोटोतलं आपल्याला व्याकरण कळत नाही तरी फोटो नक्कीच आवडला... ते शिल्प खरंच सुंदर आहे.... .... जाता येता दिसते पण निवांतपणे पहायला नेहमीच जमत नाही...... असो...छान फोटो...

In reply to by भडकमकर मास्तर

धमाल मुलगा Tue, 04/15/2008 - 14:05
फोटोचं व्याकरण नाही कळलं तरी फोटो मस्त आलाय एव्हढं सांगू शकतो. खरंय. निवांतपणे नाहीच कधी पाहिलं. पण ही हलक्या हिरव्या रंगाची छटा फोटोला एक वेगळाच लूक देऊन जाते. उ...त्त....म !!!

विसोबा खेचर गुरुवार, 04/10/2008 - 08:47
सुंदर फोटो रे झकासा! ध्यास घेवुन आभाळाएवढी कामगिरि करणार्‍या ह्या दोन महामानवाना वंदन करतो. असेच म्हणतो! तात्या.

देवदत्त Tue, 04/15/2008 - 13:39
आत्ताच लोकसत्ता मध्ये पाहिलेल्या बातमीनुसार ह्याचे शिल्पकार श्री. मदन गर्गे ह्यांचे अपघाती निधन झाले आहे. वाईट बातमी. :(

In reply to by ध्रुव

भडकमकर मास्तर Tue, 04/15/2008 - 18:11
मुम्बईकडून निगडीत प्रवेश होता होता मुख्य हमरस्त्यावरच जकातनाक्याजवळ उजवीकडे दिसतेच........ खरेतर भक्ती शक्ती शिल्प हीच एक मोठी खूण आहे... जरूर पहा...

विकास Tue, 04/15/2008 - 20:03
शिल्पाकृती खूप आवडली. किमान रस्त्यावरून जात असताना बघायला लक्षात ठेवली पाहीजे.

देवदत्त Tue, 04/15/2008 - 20:08
प्रतिसाद द्यावयाचा राहिला होता. मी ही बहुधा पाहिले आहे हे शिल्प. पण एवढ्या जवळून नाही. खरोखरच छान आहे.
लेखनप्रकार
भक्ति शक्ति- निगडि येथील हे शिल्प. अर्थात हे पुर्ण शिल्प नाही. ह्याची कल्पना छान आहे. शिवाजी महाराजांच्या मागे मावळे आहेत आणि तुकाराम महाराजांच्या मागे वारकरी आहेत. आणि त्यांची भेट अस शिल्प आहे. हे पुर्ण शिल्प मला एकत्रीत कॅमेर्‍यात बंदिस्त नाही करता आल. त्याला कसलेला आणि अनुभवी छायाचित्रकार हवा :) ध्यास घेवुन आभाळाएवढी कामगिरि करणार्‍या ह्या दोन महामानवाना वंदन करतो.

संस्कृती!

धनश्रीदिनेश ·

ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 04/10/2008 - 00:54
आजच्या जमान्यात लहान मुलं संध्याकाळी देवासमोर बसुन शुभंकरोती अन् परवचा म्हणताना दिसत नाही.... पण याला थोडे फार प्रमाणात आपणच जबाबदार आहोत.....अहो, परवचा म्हणन्याच्या वेळेस घरोघरी 'अवघाची हा संसार' चालु असतो...... अन् त्याने 'कळत नकळत'च आपलेदेखील या धार्मिक गोष्टींना महत्व देणे कमी-कमी होत जाते...... परंतु खरी गोम अशी आहे की आज आपल्यालाच हिंदू धर्माबद्दल जास्त माहिती नाही किंबहुना शालेय अभ्यासक्रमात या बाबींना कमी महत्व दिल्याचा परिणामच म्हणा ना...... असो, कदाचित ह्याच अज्ञानामुळे आपण नेहमी कुराण व बायबल या धर्मग्रंथांची आपल्या गीतेशी तुलना करतो....खरे म्हणजे कुराण वा बायबल हे 'श्रुती' ह्या प्रकारात मोडतात अन् गीता 'स्मृति' या प्रकारात मोडते..... श्रुती म्हणजे अशा रजना ज्या खुद्द परमेश्वराने ध्यानमग्न असणार्‍या ॠषींना अंतर्ज्ञानाने दिल्या. उदा चारही वेद, उपनिषद इ.इ वेद अन् उपनिषद ह्यांच्या काठिण्य पातळीमुळे सामन्यजनांना ह्या रचना समजण्यास अडचणी येत्.....त्यावर उपाय म्हणून ऋषीमुनींनी त्यातील सार कथारुपाने सर्वांसमोर मांडला....ह्याच कथा म्हणजे रामायण, महाभारत (गीता) इ.इ. होय. श्रुती अन् स्मृति यांमधील वादात नेहमीच श्रुतीला वरचे स्थान दिले जाते...... असो, सांगायचा मुद्दा हा की शालेय अभ्यासक्रमात देखील जास्तीत जास्त गीतेचा १५वा किंवा १८ अध्याय पाठांतराला असतो (म्हणजे आमच्या तरी वेळेस होता. सध्याची माहिती नाही) अन् त्याच वयोगटातील ख्रिश्च्नन वा इस्लामी शाळेत त्यांच्या धर्मग्रंथांचे पाठ अभ्यासायला असतात.... त्यामुळे हिंदू धर्माचे ज्ञान जर का हवे असेल तर सर्वांनीच जागरुक होणे महत्वाचे आहे....... - टिंग्या

In reply to by ब्रिटिश टिंग्या

ठणठणपाळ गुरुवार, 04/10/2008 - 22:14
गीता जरी महाभारतात आढळत असली तरी तिचा उल्लेख हा 'उपनिषद' असाच केला गेला आहे (श्रीमद्भगवद्गीताउपनिषत्सु). गीतेचं वर्णनच मुळी 'वेदरूपी गायीच्या उपनिषदरूपी आचळातून भगवान श्रीकृष्णाने काढलेले गीतारूपी दूध' असे केले गेलेले आहे. मूळ संस्कृत श्लोक आता मी विसरून गेलो आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे स्मृतींमधे गोष्टीरूपाने अनेक तत्वे समजावून सांगितली आहेत. पण गीतेत त्याप्रकारची एकही गोष्ट आढळत नाही. त्यात उपनिषदंमधलेच तत्वज्ञान अगदी त्याचप्रकारे सांगितलेले दिसते. काही काही श्लोक तर थेट उपनिषदंमधूनच घेतलेले आहेत. (उदा., न तद् भासयते सूर्यो......., अजो नित्यं शाश्वतोयं पुराणो........ वगैरे.) गीता जर स्मृतींमधे मोडत असती तर आदि शंकराचार्य, ज्ञानेश्वर यांना गीतेवर भाष्य करण्याची काहीच गरज नव्हती. शंकराचार्यांनी कोणत्याच स्मृतीग्रंथावर भाष्य केलेले नही हे लक्षात घ्या. याउलट, बायबलमधे तत्वज्ञानाबरोबरच सधारणपणे भारतीय पुराणांशी सादृश्य असणार्‍या अनेक गोष्टीही आहेत.( उदा., येशू ख्रिस्ताने मृत मुलीला जिवंत करण्याची गोष्ट, मुक्या स्त्रीला वाचा देण्याची गोष्ट इत्यादी). त्यामुळे गीतेला स्मृती आणि बायबलास श्रुती म्हणण्यात तुमचा अपुरा अभ्यासच दिसून येतो. माझ्या मनात कोणत्याच धर्माबद्दल आकस नाही याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. बायबलात अनेक चांगल्या गोष्टीही आहेत. सदर लेखकाच्या मला चुकीच्या वाटलेल्या मताचा प्रतिवाद करण्यासाठी मी हे लिहिले आहे. म्हणूनच मी काही पुरावेसुद्धा दिले आहेत. टिंगीसाहेब, आपणही वाईट वाटून घेऊ नये. आपला, ठणठणपाळ

In reply to by ठणठणपाळ

गीता जरी महाभारतात आढळत असली तरी तिचा उल्लेख हा 'उपनिषद' असाच केला गेला आहे सहमत! किंबहुना थोडीशी सुधारणा - गीतेचा उल्लेख 'गीतोपनिषद' वा 'युगोपनिषद' असा केला जातो. असो, गीता ही स्मृती आहे का श्रुती यावर बरेच गैरसमज (वाद?) आहेत...... एक प्रवाह असा आहे की गीता ही महाभारतातली असल्याने तीला स्मृती चा दर्जा द्यावा.....त्याचवेळी तीचा उल्लेख 'गीतोपनिषद' वा 'युगोपनिषद' केला असल्याने ती श्रुती आहे असेही वाचावयास मिळते..... असो, आमचे ह्या विषयातील ज्ञानसागरात आमचे ज्ञान खरेच तोकडे आहे हो..... त्यामुळे गीतेला स्मृती आणि बायबलास श्रुती म्हणण्यात तुमचा अपुरा अभ्यासच दिसून येतो. असेल बापुडा! आंतरजालावर बर्‍याच ठिकाणी गीतेला स्मृती संबोधले आहे.....परंतु खरे म्हणजे यावर अभ्यासकांकडून काही अधिक माहिती मिळाल्यास उत्तमच! टिंगीसाहेब, आपणही वाईट वाटून घेऊ नये. अजिबात नाही......आम्ही एकदम निर्लज्ज आहोत हो;) असो, या विषयावर आपणाकडून अधिक वाचावयास आवडेल. अधिक माहितीकरिता आपल्याला व्य.नि. करीत आहे. -टिंग्या

झंप्या गुरुवार, 04/10/2008 - 04:42
धनश्रीताई 'संस्कृती' असं लिहितात. मुळात हा शब्द कसा लिहायचा हेच माहित नसेल तर आपण काय पुढच्या पीढीला तरी ते कसे शिकवणार? तुम्ही कतार मधे आहात ना? मग तुमच्या मुलांना एखाद्या मौलवीकडून धर्म शिक्षण द्या म्हणजे त्यांना धर्मापासून वंचित रहायला नको. कारण हिंदू काय मुसलमान काय सर्व धर्मांचे सार एकच आहे हो.

In reply to by झंप्या

धनश्रीदिनेश गुरुवार, 04/10/2008 - 19:00
झन्प्या दादा, शब्द चुकीचा लिहिल्याबद्दल क्षमा असावी, अजुन सन्गणकावर लिहायचा सराव करतेय. राहीला प्रश्न माझ्या मुलाचा तर तो मुम्बईला पप्पाकडे, आजी आजोबाकडे आहे, तुमच्या माहीतीसाटी तो अडीच वर्षाचा आहे आणि त्याला बरेच श्लोक म्हणता येतात . हे मलाहि माहीती आहे सर्व धर्माची शिकवण एकच आहे, पण समजावयाची पदधत वेगळी आहे. उद्या कोणी विचारल तर आपल्या मुलाना सान्गता आले पाहिजे, ईक्डे मी ब-याच हिन्दुना भेट्लीय ज्याना स्वत:च्या धर्माबद्द्ल काहिच माहिती नाहि

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर गुरुवार, 04/10/2008 - 08:09
रामरक्षा आणि तत्सम श्लोकांची भयंकर आठवण झाली. तत्सम? म्हणजे कुठले गं? ;) जरा विस्ताराने चर्चा करुया की! ;)

अनामिका गुरुवार, 04/10/2008 - 11:44
मुलांना बसवुन श्लोक शिकवणे सध्या अशक्य होवुन बसलय...............मुळात हल्लीची मुले फारच चंचल आणि त्यांना बैठक अशी नाहिच्.त्यामुळे पाठांतराचा कंटाळा..............! आपण ज्या वयात श्लोक अथवा स्तोत्र शिकलो तेंव्हा त्याचा अर्थ माहीत होताच असे नाहि.जसजसे मोठे होत गेलो तसतसेच त्याचे अर्थ माहित होत गेले.पण श्लोक ,स्तोत्र पाठ केल्याने वाणी आणि विचार शुद्ध झाले हे मात्र नक्की ! सध्या एक सोयीचे झालय !बाजारात स्तोत्रांच्या,मनाचे श्लोक याच्या ध्वनीफिती उपलब्ध आहेत्.सगळ्या अतिशय नादमधुर आणि श्रवणीय आहेत्. मी माझ्या मुलांपुरत सांगायच झाल तर त्यांच्या अभ्यास घेत असताना हळु आवाजात या ध्वनीफित लावुन ठेवते, जेणे करुन त्यांच्या कानावर पडावे. या सगळ्याच्या चाली साध्या सरळ आणि सोप्या असल्या कारणाने हे श्लोक अथवा स्तोत्र लवकर पाठ होतात असा निदान माझा तरी अनुभव आहे. प्रयोग करुन बघायला हरकत नाहि. या प्रयोगाचे मला माझ्या मोठ्या लेकाच्या बाबतीत १००% उपयोग झालाय्,त्याचे गणपती स्तोत्र.अथर्वशिर्ष ,तसेच थोड्याफार प्रमाणात रामरक्षा पाठ झाली आहे.सध्या मी माझा मोहरा धाकट्या लेकीकडे वळवलाय. विषयांतर झाले असेल तर क्षमस्व! "अनामिका"

विजुभाऊ गुरुवार, 04/10/2008 - 13:00
हे असे प्रयोग सर्वप्रथम फ्रॅन्क बन्कर गिल्ब्रेथ ने केले तो मुलाना भाषा शिकवण्यासाठी मुले आंघोळ करताना भाषांच्या रेकॉर्ड्स लावायचा. गणीत / शास्त्रातली सूत्रे शिकवण्यसाठी तो ती सूत्रे छतावर लिहुन ठेवायचा. संदर्भ. पुस्तक :चिपर बाय डझन . ले.मन्गला निगुड्कर

In reply to by विजुभाऊ

स्वाती दिनेश Fri, 04/11/2008 - 13:22
गिलब्रेथच्या मुलांनी हे पुस्तक लिहिले. मंगला निगुडकर यांनी अनुवाद केला आहे.त्या ह्या पुस्तकाच्या मूळ लेखिका नव्हेत.अर्थात त्यांचा अनुवाद अत्यंत सकस आहे.हेवेसांनल. चीपर बाय दी डझन नावानेच त्यावर सिनेमाही आला होता. विषयांतराबद्द्ल क्षमस्व! स्वाती

मनापासुन Fri, 04/11/2008 - 17:09
मला सहज विचारावेसे वाटते की आपल्याकडे गीता शिकवतात हे किती जणाना माहिति आहे ? मला गर्व आहे मि हिन्दु आहे , पण मला माझ्या ग्रन्थातील ४ अध्यायांची नावं सुद्धा माहीती नसतात हि परिस्थिति याने असा काय फरक पडतो. एखादा /एखादी रामरक्षा येत नाही म्हणुन आयुश्यात फार मागे पडला/ली आहे किंवा पुढे गेला आहे असे काही होत नाही. विवेकानन्द म्हणतात की सगळा युरोप जेंव्हा प्रगती साठी यंत्रे शोधत होता तेंव्हा आपण निव्वळ शास्त्रार्थ चिवडत बसलो होतो. पूजेचे ताम्हन उजव्या बाजुला ठेवावे की डाव्या/ घण्टा डाव्या हताने वाजवावी की उजव्या या सारख्या बाष्कळ चर्चेत मग्न होतो. शौचाला जाताना जानवे कानात कसे अडकावावे या चर्चा घालत होतो. जगात ईतरत्र लोक जग पालथे घालत असताना आपण मात्र सिंधु बन्दी सारख्या भोंगळ कल्पना बाळगुन समुद्र ओलंडणार्‍या ना प्रायश्चित्त घ्यायला लावत होतो. प्लुटो ब्रह्मांड ढुंडाळत असताना आपण मात्र वराहमिहीर विसरत होतो. आज जगात नीट पाहीले तर सगळेच धर्म कालबाह्य ठरत आहेत. सातव्या/आठव्या शतकातील आचरणासाठी केलेले नियम हे एकविसाव्या शतकात लावु पहाल तर निराशाच येइल. आणि आज हे सर्वत्र अनुभवास येत आहे. आपण मुलांवर जे धर्म संस्कार करतो उदा: मुण्डन / मुंज या संस्कारांचा आज काय उपयोग आहे? की आपण काहीतरी धर्म पाळतो हे मनाला फसवे समाधान ? मिलांवर जर संस्कार करायचे असतील तर त्याना दुसर्‍याच्या मतांचा आदर करायला शिकवुया.आणि आपण्ही ते शिकुया. प्रत्येक धर्माने आज डोळस विचार करुन स्वतःमध्ये बदल करावयास हवा. नवनवीन मते आत्मसात केली पाहिजेत. खलील जिब्रान ने पैगम्बरांच्या शिकवणुकीचा जितका समर्पक अर्थ सांगितला आहे तितका कोणत्याच मौलवीने/हाफीझ ने सांगितला नाही. विवेकनन्दानी याची सुरुवात केली / सावरकरानी या बाबत पाऊल उचलले. त्यांच्यासारख्या कट्टर हिन्दुने गाय हा उपयुक्त पशु आहे हा आग्रह त्याने धरला. सिन्धुबन्दी चा धिका:र केला.पण हे विचार सनातन प्रभाती विचारांच्या लोकानी सोयीस्कर पणे बाजुला केले. जुने ते सगळ ए वाईट असे मी म्हणत नाही . पण आपण संस्कार या गोंडस नावाखाली परवचा/ रामरक्षा/अजान्/यासरख्या जुनाट कल्पनाना किती काळ चिकटुन रहायचे याचा जरा डोळे उघडुन विचार करायला हवा. मुलांवर जर उत्तम संस्कारच जर करायचे असतील तर गायन /वादन/शिल्प कला/चित्र कला या सारख्या माणसाचे व्यक्तिमत्व समृद्ध करणार्‍या कलांचे संस्कार करायला हवेत. असे मला मनापासुन वाटते

विकास Fri, 04/11/2008 - 17:13
लहान मुलांना केवळ घरात नुसते श्लोक म्हणायला लावणे वगैरे म्हणजे कधी कधी आहार-व्यायाम न करता व्हिटॅमिनच्या गोळ्या घेण्यासारखा प्रकार होऊ शकतो. अर्थातच त्याला कधी कधी पर्याय नसतो हे समजते (विशेष करून आपण जेथे आहात तिथे भारतीय नसले तर वगैरे...) पण जेंव्हा असतो तेंव्हा नक्कीच पहावेत आणि किमान काही तयार करण्याचा प्रयत्न करावा. कारण श्लोक आणि हिंदू विचार हे केवळ धर्म म्हणून न शिकवता त्यातून चांगल्या अनेक गोष्टी समजतात. असो. अमेरिकेतील काही अनुभव/निरीक्षण: माझे बॉस्टनमधील असले तरी अमेरिकेत अनेक ठिकाणी अशा संस्था आहेत. (या सर्वांमधे आम्ही काही जात नाही पण माहीती आहेत इतकेच). या सर्व स्वतंत्र अमेरिकन संस्था आहेत भारतातील संस्थांशी संबंध अर्थातच आहे पण संलग्नता नाही. हिंदू स्वयमसेवक संघाचे बालगोकूलम: "बच्चा खेले बच्चे का (मॉ-)बाप खेले" हा फॉरमॅट... आधी सूर्यनमस्कार, योगासने, नंतर खेळ, मग वयानुसार गोष्टी, बौद्धीक आणि श्लोक वगैरे असतात. हा राष्ट्रीय प्रकल्प आहे आणि १००-१०५ ठिकाणी चालतो. बालगोकूलम नावाचे त्रैमासीक पण असते ज्यात मुले लिहीतात. २००६ नंतर या वर्षीपण कौन बनेगा रामायण एक्सपर्ट ही (केबीआरई) स्पर्धा ठेवली आहे. गेल्या वेळेस ३५०० मुलांनी भाग घेतला होता. बालविहार - ह्या नावाने व्हिएचपी ऑफ अमेरिका आणि चिन्मय मिशन, अमेरिका चालवतात. दोघांचा अनुभव नाही पण व्हिएचपीए मला वाटते खेळ पण घेते चिन्मयमिशनचा भर संस्कारांवर आहे. बॉस्ट्न भागात ३ ठिकाणी शिशूभारती ही रविवारची शाळा असते. त्यात संस्कार, संस्कृती, इतिहास वगैरे शिकवले जाते. खूप प्रसिद्ध आहेत. (यांचे संकेत स्थळ दुवा चालत नाही आहे). स्वामी नारायण मंदीरात पण असेच लहानमुलांसाठी काहीतरी चालते आणि तसेच "न्यू इंग्लंड हिंदू टेंपल" मधे. संस्कृत भारती ही संस्था दरवर्षी श्लोकस्पर्धा ठेवते. मोठ्यांना अवघड असलेले श्लोक लहान पटकन मुखोद्गत करतात असा घरचा अनुभव आहे! अशापैकी कुठल्यातरी ऍक्टिव्हीटीमधे मुलांना घातल्याचा परीणाम म्हणजे बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड असे दोन्हीकडील चांगल्या गोष्टी मिळतात आणि त्याचबरोबर त्यांना भारतीय वंशाचे मित्र-मैत्रीनी मिळतात, आई-वडीलांपेक्षा वेगळेपण कोणी (नातेवाई़कांपासून दूर असूनही) सांगणारे मिळतात, मुलांचा आत्मविश्वास द्विगुणीत होतो वगैरे...

ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 04/10/2008 - 00:54
आजच्या जमान्यात लहान मुलं संध्याकाळी देवासमोर बसुन शुभंकरोती अन् परवचा म्हणताना दिसत नाही.... पण याला थोडे फार प्रमाणात आपणच जबाबदार आहोत.....अहो, परवचा म्हणन्याच्या वेळेस घरोघरी 'अवघाची हा संसार' चालु असतो...... अन् त्याने 'कळत नकळत'च आपलेदेखील या धार्मिक गोष्टींना महत्व देणे कमी-कमी होत जाते...... परंतु खरी गोम अशी आहे की आज आपल्यालाच हिंदू धर्माबद्दल जास्त माहिती नाही किंबहुना शालेय अभ्यासक्रमात या बाबींना कमी महत्व दिल्याचा परिणामच म्हणा ना...... असो, कदाचित ह्याच अज्ञानामुळे आपण नेहमी कुराण व बायबल या धर्मग्रंथांची आपल्या गीतेशी तुलना करतो....खरे म्हणजे कुराण वा बायबल हे 'श्रुती' ह्या प्रकारात मोडतात अन् गीता 'स्मृति' या प्रकारात मोडते..... श्रुती म्हणजे अशा रजना ज्या खुद्द परमेश्वराने ध्यानमग्न असणार्‍या ॠषींना अंतर्ज्ञानाने दिल्या. उदा चारही वेद, उपनिषद इ.इ वेद अन् उपनिषद ह्यांच्या काठिण्य पातळीमुळे सामन्यजनांना ह्या रचना समजण्यास अडचणी येत्.....त्यावर उपाय म्हणून ऋषीमुनींनी त्यातील सार कथारुपाने सर्वांसमोर मांडला....ह्याच कथा म्हणजे रामायण, महाभारत (गीता) इ.इ. होय. श्रुती अन् स्मृति यांमधील वादात नेहमीच श्रुतीला वरचे स्थान दिले जाते...... असो, सांगायचा मुद्दा हा की शालेय अभ्यासक्रमात देखील जास्तीत जास्त गीतेचा १५वा किंवा १८ अध्याय पाठांतराला असतो (म्हणजे आमच्या तरी वेळेस होता. सध्याची माहिती नाही) अन् त्याच वयोगटातील ख्रिश्च्नन वा इस्लामी शाळेत त्यांच्या धर्मग्रंथांचे पाठ अभ्यासायला असतात.... त्यामुळे हिंदू धर्माचे ज्ञान जर का हवे असेल तर सर्वांनीच जागरुक होणे महत्वाचे आहे....... - टिंग्या

In reply to by ब्रिटिश टिंग्या

ठणठणपाळ गुरुवार, 04/10/2008 - 22:14
गीता जरी महाभारतात आढळत असली तरी तिचा उल्लेख हा 'उपनिषद' असाच केला गेला आहे (श्रीमद्भगवद्गीताउपनिषत्सु). गीतेचं वर्णनच मुळी 'वेदरूपी गायीच्या उपनिषदरूपी आचळातून भगवान श्रीकृष्णाने काढलेले गीतारूपी दूध' असे केले गेलेले आहे. मूळ संस्कृत श्लोक आता मी विसरून गेलो आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे स्मृतींमधे गोष्टीरूपाने अनेक तत्वे समजावून सांगितली आहेत. पण गीतेत त्याप्रकारची एकही गोष्ट आढळत नाही. त्यात उपनिषदंमधलेच तत्वज्ञान अगदी त्याचप्रकारे सांगितलेले दिसते. काही काही श्लोक तर थेट उपनिषदंमधूनच घेतलेले आहेत. (उदा., न तद् भासयते सूर्यो......., अजो नित्यं शाश्वतोयं पुराणो........ वगैरे.) गीता जर स्मृतींमधे मोडत असती तर आदि शंकराचार्य, ज्ञानेश्वर यांना गीतेवर भाष्य करण्याची काहीच गरज नव्हती. शंकराचार्यांनी कोणत्याच स्मृतीग्रंथावर भाष्य केलेले नही हे लक्षात घ्या. याउलट, बायबलमधे तत्वज्ञानाबरोबरच सधारणपणे भारतीय पुराणांशी सादृश्य असणार्‍या अनेक गोष्टीही आहेत.( उदा., येशू ख्रिस्ताने मृत मुलीला जिवंत करण्याची गोष्ट, मुक्या स्त्रीला वाचा देण्याची गोष्ट इत्यादी). त्यामुळे गीतेला स्मृती आणि बायबलास श्रुती म्हणण्यात तुमचा अपुरा अभ्यासच दिसून येतो. माझ्या मनात कोणत्याच धर्माबद्दल आकस नाही याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. बायबलात अनेक चांगल्या गोष्टीही आहेत. सदर लेखकाच्या मला चुकीच्या वाटलेल्या मताचा प्रतिवाद करण्यासाठी मी हे लिहिले आहे. म्हणूनच मी काही पुरावेसुद्धा दिले आहेत. टिंगीसाहेब, आपणही वाईट वाटून घेऊ नये. आपला, ठणठणपाळ

In reply to by ठणठणपाळ

गीता जरी महाभारतात आढळत असली तरी तिचा उल्लेख हा 'उपनिषद' असाच केला गेला आहे सहमत! किंबहुना थोडीशी सुधारणा - गीतेचा उल्लेख 'गीतोपनिषद' वा 'युगोपनिषद' असा केला जातो. असो, गीता ही स्मृती आहे का श्रुती यावर बरेच गैरसमज (वाद?) आहेत...... एक प्रवाह असा आहे की गीता ही महाभारतातली असल्याने तीला स्मृती चा दर्जा द्यावा.....त्याचवेळी तीचा उल्लेख 'गीतोपनिषद' वा 'युगोपनिषद' केला असल्याने ती श्रुती आहे असेही वाचावयास मिळते..... असो, आमचे ह्या विषयातील ज्ञानसागरात आमचे ज्ञान खरेच तोकडे आहे हो..... त्यामुळे गीतेला स्मृती आणि बायबलास श्रुती म्हणण्यात तुमचा अपुरा अभ्यासच दिसून येतो. असेल बापुडा! आंतरजालावर बर्‍याच ठिकाणी गीतेला स्मृती संबोधले आहे.....परंतु खरे म्हणजे यावर अभ्यासकांकडून काही अधिक माहिती मिळाल्यास उत्तमच! टिंगीसाहेब, आपणही वाईट वाटून घेऊ नये. अजिबात नाही......आम्ही एकदम निर्लज्ज आहोत हो;) असो, या विषयावर आपणाकडून अधिक वाचावयास आवडेल. अधिक माहितीकरिता आपल्याला व्य.नि. करीत आहे. -टिंग्या

झंप्या गुरुवार, 04/10/2008 - 04:42
धनश्रीताई 'संस्कृती' असं लिहितात. मुळात हा शब्द कसा लिहायचा हेच माहित नसेल तर आपण काय पुढच्या पीढीला तरी ते कसे शिकवणार? तुम्ही कतार मधे आहात ना? मग तुमच्या मुलांना एखाद्या मौलवीकडून धर्म शिक्षण द्या म्हणजे त्यांना धर्मापासून वंचित रहायला नको. कारण हिंदू काय मुसलमान काय सर्व धर्मांचे सार एकच आहे हो.

In reply to by झंप्या

धनश्रीदिनेश गुरुवार, 04/10/2008 - 19:00
झन्प्या दादा, शब्द चुकीचा लिहिल्याबद्दल क्षमा असावी, अजुन सन्गणकावर लिहायचा सराव करतेय. राहीला प्रश्न माझ्या मुलाचा तर तो मुम्बईला पप्पाकडे, आजी आजोबाकडे आहे, तुमच्या माहीतीसाटी तो अडीच वर्षाचा आहे आणि त्याला बरेच श्लोक म्हणता येतात . हे मलाहि माहीती आहे सर्व धर्माची शिकवण एकच आहे, पण समजावयाची पदधत वेगळी आहे. उद्या कोणी विचारल तर आपल्या मुलाना सान्गता आले पाहिजे, ईक्डे मी ब-याच हिन्दुना भेट्लीय ज्याना स्वत:च्या धर्माबद्द्ल काहिच माहिती नाहि

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर गुरुवार, 04/10/2008 - 08:09
रामरक्षा आणि तत्सम श्लोकांची भयंकर आठवण झाली. तत्सम? म्हणजे कुठले गं? ;) जरा विस्ताराने चर्चा करुया की! ;)

अनामिका गुरुवार, 04/10/2008 - 11:44
मुलांना बसवुन श्लोक शिकवणे सध्या अशक्य होवुन बसलय...............मुळात हल्लीची मुले फारच चंचल आणि त्यांना बैठक अशी नाहिच्.त्यामुळे पाठांतराचा कंटाळा..............! आपण ज्या वयात श्लोक अथवा स्तोत्र शिकलो तेंव्हा त्याचा अर्थ माहीत होताच असे नाहि.जसजसे मोठे होत गेलो तसतसेच त्याचे अर्थ माहित होत गेले.पण श्लोक ,स्तोत्र पाठ केल्याने वाणी आणि विचार शुद्ध झाले हे मात्र नक्की ! सध्या एक सोयीचे झालय !बाजारात स्तोत्रांच्या,मनाचे श्लोक याच्या ध्वनीफिती उपलब्ध आहेत्.सगळ्या अतिशय नादमधुर आणि श्रवणीय आहेत्. मी माझ्या मुलांपुरत सांगायच झाल तर त्यांच्या अभ्यास घेत असताना हळु आवाजात या ध्वनीफित लावुन ठेवते, जेणे करुन त्यांच्या कानावर पडावे. या सगळ्याच्या चाली साध्या सरळ आणि सोप्या असल्या कारणाने हे श्लोक अथवा स्तोत्र लवकर पाठ होतात असा निदान माझा तरी अनुभव आहे. प्रयोग करुन बघायला हरकत नाहि. या प्रयोगाचे मला माझ्या मोठ्या लेकाच्या बाबतीत १००% उपयोग झालाय्,त्याचे गणपती स्तोत्र.अथर्वशिर्ष ,तसेच थोड्याफार प्रमाणात रामरक्षा पाठ झाली आहे.सध्या मी माझा मोहरा धाकट्या लेकीकडे वळवलाय. विषयांतर झाले असेल तर क्षमस्व! "अनामिका"

विजुभाऊ गुरुवार, 04/10/2008 - 13:00
हे असे प्रयोग सर्वप्रथम फ्रॅन्क बन्कर गिल्ब्रेथ ने केले तो मुलाना भाषा शिकवण्यासाठी मुले आंघोळ करताना भाषांच्या रेकॉर्ड्स लावायचा. गणीत / शास्त्रातली सूत्रे शिकवण्यसाठी तो ती सूत्रे छतावर लिहुन ठेवायचा. संदर्भ. पुस्तक :चिपर बाय डझन . ले.मन्गला निगुड्कर

In reply to by विजुभाऊ

स्वाती दिनेश Fri, 04/11/2008 - 13:22
गिलब्रेथच्या मुलांनी हे पुस्तक लिहिले. मंगला निगुडकर यांनी अनुवाद केला आहे.त्या ह्या पुस्तकाच्या मूळ लेखिका नव्हेत.अर्थात त्यांचा अनुवाद अत्यंत सकस आहे.हेवेसांनल. चीपर बाय दी डझन नावानेच त्यावर सिनेमाही आला होता. विषयांतराबद्द्ल क्षमस्व! स्वाती

मनापासुन Fri, 04/11/2008 - 17:09
मला सहज विचारावेसे वाटते की आपल्याकडे गीता शिकवतात हे किती जणाना माहिति आहे ? मला गर्व आहे मि हिन्दु आहे , पण मला माझ्या ग्रन्थातील ४ अध्यायांची नावं सुद्धा माहीती नसतात हि परिस्थिति याने असा काय फरक पडतो. एखादा /एखादी रामरक्षा येत नाही म्हणुन आयुश्यात फार मागे पडला/ली आहे किंवा पुढे गेला आहे असे काही होत नाही. विवेकानन्द म्हणतात की सगळा युरोप जेंव्हा प्रगती साठी यंत्रे शोधत होता तेंव्हा आपण निव्वळ शास्त्रार्थ चिवडत बसलो होतो. पूजेचे ताम्हन उजव्या बाजुला ठेवावे की डाव्या/ घण्टा डाव्या हताने वाजवावी की उजव्या या सारख्या बाष्कळ चर्चेत मग्न होतो. शौचाला जाताना जानवे कानात कसे अडकावावे या चर्चा घालत होतो. जगात ईतरत्र लोक जग पालथे घालत असताना आपण मात्र सिंधु बन्दी सारख्या भोंगळ कल्पना बाळगुन समुद्र ओलंडणार्‍या ना प्रायश्चित्त घ्यायला लावत होतो. प्लुटो ब्रह्मांड ढुंडाळत असताना आपण मात्र वराहमिहीर विसरत होतो. आज जगात नीट पाहीले तर सगळेच धर्म कालबाह्य ठरत आहेत. सातव्या/आठव्या शतकातील आचरणासाठी केलेले नियम हे एकविसाव्या शतकात लावु पहाल तर निराशाच येइल. आणि आज हे सर्वत्र अनुभवास येत आहे. आपण मुलांवर जे धर्म संस्कार करतो उदा: मुण्डन / मुंज या संस्कारांचा आज काय उपयोग आहे? की आपण काहीतरी धर्म पाळतो हे मनाला फसवे समाधान ? मिलांवर जर संस्कार करायचे असतील तर त्याना दुसर्‍याच्या मतांचा आदर करायला शिकवुया.आणि आपण्ही ते शिकुया. प्रत्येक धर्माने आज डोळस विचार करुन स्वतःमध्ये बदल करावयास हवा. नवनवीन मते आत्मसात केली पाहिजेत. खलील जिब्रान ने पैगम्बरांच्या शिकवणुकीचा जितका समर्पक अर्थ सांगितला आहे तितका कोणत्याच मौलवीने/हाफीझ ने सांगितला नाही. विवेकनन्दानी याची सुरुवात केली / सावरकरानी या बाबत पाऊल उचलले. त्यांच्यासारख्या कट्टर हिन्दुने गाय हा उपयुक्त पशु आहे हा आग्रह त्याने धरला. सिन्धुबन्दी चा धिका:र केला.पण हे विचार सनातन प्रभाती विचारांच्या लोकानी सोयीस्कर पणे बाजुला केले. जुने ते सगळ ए वाईट असे मी म्हणत नाही . पण आपण संस्कार या गोंडस नावाखाली परवचा/ रामरक्षा/अजान्/यासरख्या जुनाट कल्पनाना किती काळ चिकटुन रहायचे याचा जरा डोळे उघडुन विचार करायला हवा. मुलांवर जर उत्तम संस्कारच जर करायचे असतील तर गायन /वादन/शिल्प कला/चित्र कला या सारख्या माणसाचे व्यक्तिमत्व समृद्ध करणार्‍या कलांचे संस्कार करायला हवेत. असे मला मनापासुन वाटते

विकास Fri, 04/11/2008 - 17:13
लहान मुलांना केवळ घरात नुसते श्लोक म्हणायला लावणे वगैरे म्हणजे कधी कधी आहार-व्यायाम न करता व्हिटॅमिनच्या गोळ्या घेण्यासारखा प्रकार होऊ शकतो. अर्थातच त्याला कधी कधी पर्याय नसतो हे समजते (विशेष करून आपण जेथे आहात तिथे भारतीय नसले तर वगैरे...) पण जेंव्हा असतो तेंव्हा नक्कीच पहावेत आणि किमान काही तयार करण्याचा प्रयत्न करावा. कारण श्लोक आणि हिंदू विचार हे केवळ धर्म म्हणून न शिकवता त्यातून चांगल्या अनेक गोष्टी समजतात. असो. अमेरिकेतील काही अनुभव/निरीक्षण: माझे बॉस्टनमधील असले तरी अमेरिकेत अनेक ठिकाणी अशा संस्था आहेत. (या सर्वांमधे आम्ही काही जात नाही पण माहीती आहेत इतकेच). या सर्व स्वतंत्र अमेरिकन संस्था आहेत भारतातील संस्थांशी संबंध अर्थातच आहे पण संलग्नता नाही. हिंदू स्वयमसेवक संघाचे बालगोकूलम: "बच्चा खेले बच्चे का (मॉ-)बाप खेले" हा फॉरमॅट... आधी सूर्यनमस्कार, योगासने, नंतर खेळ, मग वयानुसार गोष्टी, बौद्धीक आणि श्लोक वगैरे असतात. हा राष्ट्रीय प्रकल्प आहे आणि १००-१०५ ठिकाणी चालतो. बालगोकूलम नावाचे त्रैमासीक पण असते ज्यात मुले लिहीतात. २००६ नंतर या वर्षीपण कौन बनेगा रामायण एक्सपर्ट ही (केबीआरई) स्पर्धा ठेवली आहे. गेल्या वेळेस ३५०० मुलांनी भाग घेतला होता. बालविहार - ह्या नावाने व्हिएचपी ऑफ अमेरिका आणि चिन्मय मिशन, अमेरिका चालवतात. दोघांचा अनुभव नाही पण व्हिएचपीए मला वाटते खेळ पण घेते चिन्मयमिशनचा भर संस्कारांवर आहे. बॉस्ट्न भागात ३ ठिकाणी शिशूभारती ही रविवारची शाळा असते. त्यात संस्कार, संस्कृती, इतिहास वगैरे शिकवले जाते. खूप प्रसिद्ध आहेत. (यांचे संकेत स्थळ दुवा चालत नाही आहे). स्वामी नारायण मंदीरात पण असेच लहानमुलांसाठी काहीतरी चालते आणि तसेच "न्यू इंग्लंड हिंदू टेंपल" मधे. संस्कृत भारती ही संस्था दरवर्षी श्लोकस्पर्धा ठेवते. मोठ्यांना अवघड असलेले श्लोक लहान पटकन मुखोद्गत करतात असा घरचा अनुभव आहे! अशापैकी कुठल्यातरी ऍक्टिव्हीटीमधे मुलांना घातल्याचा परीणाम म्हणजे बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड असे दोन्हीकडील चांगल्या गोष्टी मिळतात आणि त्याचबरोबर त्यांना भारतीय वंशाचे मित्र-मैत्रीनी मिळतात, आई-वडीलांपेक्षा वेगळेपण कोणी (नातेवाई़कांपासून दूर असूनही) सांगणारे मिळतात, मुलांचा आत्मविश्वास द्विगुणीत होतो वगैरे...
आजकाल आपण सर्वजण आपल्या मुलाना किति गोष्टी शिकवित असतो. गाणी, नाच, संगणक,विविध भाषा, पण किती जण मुलाना रामरक्षा, गीताश्लोक, हनुमान चालिसा, शिकवितात? अस का होतं , कधि याचा कोणी विचार केलाय का ? आपण मुलाना आपल्या धर्मापासुन वंचित का ठेवित आहोत? मी सध्या कतार मध्ये आहे. गेले १० महिने आहे . एक बघितलय स्पेशियली मुस्लिम , ख्रिश्चन लहानपासुनच कुराण, बायबल शिकवतात, ठरल्यावेळी प्रार्थना करायची म्हणजे करायचीच, आपल्याकडे गीता शिकवतात हे किती जणाना माहिति आहे ?

गे मला गे चंडिके...

केशवसुमार ·

चतुरंग गुरुवार, 04/10/2008 - 01:32
शब्द योजना ठीक आहे चालीतही ठीक बसतंय. पण माझ्या मते हे गाणे विडंबनाला फारसे सूट होणारे नाही. नेहेमीची मजा नाही आली. (खुसखुशीत चकली आणि पावसाळी हवेतली सादळलेली चकली ह्यातला फरक असतोना तसे काहीसे!;)) चतुरंग

In reply to by चतुरंग

केशवसुमार गुरुवार, 04/10/2008 - 10:36
१०-१५ गाण्याच्या विडंबनाची सुपारी घेतली की असच होणार.. अजून ५-६ गाणी बाकी आहेत.. सोचना पडेंगा..धन्यवाद.. (सुपारीवाला)केशवसुमार

चतुरंग गुरुवार, 04/10/2008 - 01:32
शब्द योजना ठीक आहे चालीतही ठीक बसतंय. पण माझ्या मते हे गाणे विडंबनाला फारसे सूट होणारे नाही. नेहेमीची मजा नाही आली. (खुसखुशीत चकली आणि पावसाळी हवेतली सादळलेली चकली ह्यातला फरक असतोना तसे काहीसे!;)) चतुरंग

In reply to by चतुरंग

केशवसुमार गुरुवार, 04/10/2008 - 10:36
१०-१५ गाण्याच्या विडंबनाची सुपारी घेतली की असच होणार.. अजून ५-६ गाणी बाकी आहेत.. सोचना पडेंगा..धन्यवाद.. (सुपारीवाला)केशवसुमार
लेखनविषय:

आमची प्रेरणा राजा बढे यांची अप्रतिम रचना दे मला गे चंद्रिके...

गे मला गे चंडिके, भीती तुझी
वाटते ही, ऐकुनी कीर्ती तुझी

देहगंधा वारि जाता रे सख्या
हासणे घोड्यापरी रीती तुझी

तुज गळा हा लाभलेला गर्दभी
सुस्वरे अन् रेकिते गीती तुझी

सोशितो मी झीज  केसांची अता
येवढी का बाळगू क्षीती तुझी

कंदील

आंबोळी ·

मदनबाण Wed, 04/09/2008 - 16:54
हे तर लई डेजरस प्रकरण हाय म्हणजे इथे कंदील पेटला की तिकडे दुसर्‍याची बत्ती गुल..... (घराच्या बाहेर लिंबु-मिरची बांधणारा)

वरदा Wed, 04/09/2008 - 17:39
किती भयंकर..मी तर म्हणते तो फेकूनच द्या कुणालाही वापरता येणार नाही असा....खरंच खरं असेल असं नाही पण कशाला उगाच विषाची परीक्षा घ्या....

विजुभाऊ Wed, 04/09/2008 - 17:44
ही एक सत्य घटना आहे. तुमची तशी खात्री / श्रद्धा असेल तर सरळ कन्दील जाळुन टाका. आजूनही तो कंदील आमच्या माळ्यावर आहे लोकांचे मुडदे पडावे म्हणुन तुम्ही तो कन्दील माळ्यावर अजुन जपुन ठेवला आहे का? तुमची तशी खात्री / श्रद्धा नसेल तर उगाच पोरासोराना घाबरवणार्‍या असल्या रामसे ष्टाईल गोष्टी लोकाना सांगुन अन्धश्रद्धा पसरवु नका. ...जाम घाबहरलेला विजुभाऊ

नारदाचार्य Wed, 04/09/2008 - 17:54
असम्भवसारख्या मालिका फार पाहू नका हो. त्यातून असलं काही तरी दिसू लागतं, जाणवू लागतं...

आंबोळी Wed, 04/09/2008 - 18:19
असम्भव सारख्य मालिकातुन हे सुचलेले नाही. हि घटना ४ वर्षा पुरवीची आहे. लोकाना हि गोष्ट रामसे ष्टाईल वाटते याला मी काहिच करु शकत नाही. पण घडलेल्य घटना सत्य आहेत. यात पदरचे एकालाही मारलेले नाही. उलट अतिशयोक्ती वाटू नये म्हणुन २-३ किस्से कमी केलेत. लोकांचे मुडदे पडावे म्हणुन तुम्ही तो कन्दील माळ्यावर अजुन जपुन ठेवला आहे का? नाही. उलट तो चुकीच्या लोकान्च्या हाती जाउ नये म्हणून सुरक्शीत ठेवलाय. (असल्या कन्दिलाचा मालक)आम्बोळी

In reply to by आंबोळी

विजुभाऊ Wed, 04/09/2008 - 18:28
उलट तो चुकीच्या लोकान्च्या हाती जाउ नये म्हणून सुरक्शीत ठेवलाय हत्यार कधी तरी कामास यावे म्हणुन?जाळुन टाका ना त्याला

या कंदीलाबाबत वाचून फारसे आश्चर्य वाटले नाही. कारण अशी एक कथा एका 'ममी' बद्दल पण वाचली आहे. आणि ती सत्य असल्याचा त्या प्रथितयश लेखकाचा दावा आहे. ती 'ममी' अनेक अनेक संग्रहालयात धुमाकूळ ( चित्रविचित्र भितीदायक घटना घडवून)घालून तिच्या मुक्कामी परत जाण्यासाठी 'टायटॅनिक' वर बसली. आणि काहीही झाले तरी आमचे जहाज बुडणार नाही अशी मिजास करणार्‍या जहाजाला घेऊन तिने सागरतळ गाठला. जालावर याबद्दल कुठे माहीती मिळाली तर नक्की देईन. :) -(जाम टरकलेला....) डॅनी.. पुण्याचे पेशवे

प्रमोद देव Wed, 04/09/2008 - 20:08
आम्बोळी ताई/दादा जे काही घडले ते निव्वळ योगायोग होते. कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक गाठ...म्हणतात त्यातला हा प्रकार आहे. मी देखिल असे चमत्कार केले आहेत. विशेषकरून जे वाईट बोलतो ते बर्‍याच वेळा खरे होते. पण माझ्या दृष्टीने ह्यात घाबरण्यासारखे अथवा घाबरवण्यासारखे काहीच नाही. जो तो आपल्या मरणाने मरतो. तुमच्या कंदीलामुळे (पेटवण्यामुळे)जर कुणी मरतो असे तुम्हाला वाटत असेल तर तो चक्क भाबडेपणा आहे. मनातली सगळी जळमटं काढून टाका. रोज तो कंदील लावा आणि पाहा किती जण मरतात ते. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

प्रभाकर पेठकर Wed, 04/09/2008 - 20:24
3-4 वर्षे झाली या घटनेला पण आजूनही तो कंदील डोक्यातून जात नाही. म्हणजे गेल्या ३-४ वर्षांत तुमच्या ओळखित कोणी मेलं नाही का? सामाजिक ओळखितले मोठमोठे लेखक, कवी, नेते, अभिनेते, राजकारणी वरील 'ओळखिच्या व्यक्ती मरण्याच्या' वर्गवारीत बसत नाहीत वाटते. तो कंदील मधे मधे पेटवत राहा नाहीतर जगाची लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढून काहीतरी अनर्थ घडेल.

आंबोळी Wed, 04/09/2008 - 20:29
प्रमोदकाका, तुमचे चिमित्कार आवडले. पण कन्दीलाच चमत्कार मी करतोय असा कुठलाहि दावा मी केलेला नाही. इथे मी घाबरण्याचा अथवा कुणाला घाबरवण्याचा प्रयत्नही नाही. मि फक्त मला आलेला अनुभव किन्वा ५-७ वेळा घडलेला योगायोग तुमच्या बरोबर वाटला. तुमच्या कंदीलामुळे (पेटवण्यामुळे)जर कुणी मरतो असे तुम्हाला वाटत असेल तर तो चक्क भाबडेपणा आहे. मनातली सगळी जळमटं काढून टाका. रोज तो कंदील लावा आणि पाहा किती जण मरतात ते. तुमचे काय जातय हो सान्गायला कि रोज कन्दिल लावा म्हणुन... इथे माझ्या ओळखीची माणसे मरतायत! वि.सु. ताई/दादा चे शेपुट नका लावू... तुमच्यपेक्शा वयाने आणि अनुभवाने अजुन खुपच लहान आहे मी. (प्रमोद्काकान्चे चमत्कार आवडलेला)आम्बोळी

In reply to by आंबोळी

प्रमोद देव Wed, 04/09/2008 - 21:57
तुमचे काय जातय हो सान्गायला कि रोज कन्दिल लावा म्हणुन... इथे माझ्या ओळखीची माणसे मरतायत! चल बाळ आम्बोळी(आता बरोबर?) तो कंदील मला देऊन टाक. तू मुंबईत असशील तर मला व्यनिने तुझा पत्ता कळव. प्रत्येकाला कधी ना कधी मरायचे असते. "राम भजन कर लेना की एक दिन जाना है भाई" असे संत कबीराने म्हटलेले आहे. तेव्हा मरणाची भिती कशाला? आणि तुझ्या त्या कंदीलाने मी तरी नक्की मरणार नाही. तो कंदील मला दिलास की तुझी आजवरच्या सर्व पापांमधून सुटका होईल.... ही देववाणी आहे. तेव्हा घाबरू नकोस. मी तो टेबल लॅंप म्हणून तरी वापरू शकेन. कशी आहे आयडियाची कल्पना? मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

आनंदयात्री गुरुवार, 04/10/2008 - 12:18
प्रमोद काका कंदिल पेटवाचे ... अन तु त्यांच्या ओळखीचा म्हणुन तुच टपकायचास .... :))))))))) ह.घ्या. हे सां. न लगे.

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा गुरुवार, 04/10/2008 - 12:36
जबरान् ! आंद्या आला फॉर्मात :-) जोक्स अपार्ट! पण जगामध्ये अशाही कित्येक अतर्क्य गोष्टी/घटना आहेत ज्यांचं आकलन अजुनही मानवी बुध्दीला झालेलं नाही, म्हणून त्या अस्तित्वातच नाहीत असं म्हणण्याचं मी धाडस करु शकत नाही. कदाचित निव्वळ योगायोगही असतील. पण आपण देव मानतो (हा देव ढगातला, आपण प्रमोद देवांना मानतो ही गोष्ट वायली!), आता देव म्हणजे काय? तर माझ्या मते जगातल्या चांगल्या शक्तिंची एकवटलेली मुर्त / अमुर्त प्रतिमा! मग ज्याप्रमाणे चांगल्या शक्ती आहेत, त्याचप्रमाणे नाण्याच्या दुसर्‍या बाजूला वाईट शक्ती असणारच की! त्याच ह्या भुतं-खेतं म्हणूनमानल्या जातात. काही गोष्टी पुराव्यानिशी सिध्द करता येत नाहीत, पण त्यांचा व्यक्तिश: अनुभव आल्यावर माणूस आपले विचार बदलतो. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. बालबुध्दीनुसार ते चुकीचेही असु शकेल, पण 'लॉजिकली' मला हे पटतं. - (पडक्या वाड्यातल्या भुतानं घोसाळलेला) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ गुरुवार, 04/10/2008 - 12:42
(पडक्या वाड्यातल्या भुतानं घोसाळलेला) ध मा ल. एक शन्का ! भूतं कधी पासुन आपल्याच लोकाना घोसाळायला लागली?

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री गुरुवार, 04/10/2008 - 12:44
म्हणतो. काही लोक देव गणाचे असतात, त्यांना काही म्हातारपणापर्यंत भुते दिसत नाहित, मग ते उगाचच "भुते नाहीत ..भुते नाहीत .." अशा अफवा उडवतात. -(कधी कधी अजुनही रात्री शु ला एकटा जायला घाबरणारा) आंद्या भुतकर.

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा गुरुवार, 04/10/2008 - 14:27
माझा राक्षसगण आहे ना...
एक शन्का ! भूतं कधी पासुन आपल्याच लोकाना घोसाळायला लागली?
आता हे त्यांनाच विचारायला हवं. येत्या विकांताला एका मुंजाला भेटायला चाललोय, येता का? मस्त अबीर-गुलाल शिंपडलेला दहीभात, बिब्बे मारलेलं लिंबू असा बेत आहे जेवायला...तेही पिंपळाच्या पानावर! :-)))))
(कधी कधी अजुनही रात्री शु ला एकटा जायला घाबरणारा)
हा हा हा!!! मग रे काय करतोस? तसाच झोपुन जातोस की काय?

छोटा डॉन Wed, 04/09/2008 - 20:32
खरं सांगायच तर माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाही. पण तुम्ही एवढ्या सत्यतेने सांगताय तर त्यात तथ्य आहे असे मानायला हरकत नाही. मला तर फक्त आणि फक्त योगायोग वाटतो... असो. तुमचा जर असल्या गोष्टींवर विश्वास असेल तर तो "कंदील" जाळून टाकणे योग्य ... आमचा विश्वास नाही पण म्हणतात ना " कशाला विषाची परिक्षा ?" छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

झंप्या गुरुवार, 04/10/2008 - 07:34
ए आंबोळ्या, एकतर ही सगळी थापेबाजी आहे कबूल तरी कर नाहीतर तो कंदील जाळून तरी टाक/ किंवा प्रमोदकाकांना भेट तरी देऊन टाक.आणि रामसे चित्रपट बघणं एकदम बंद कर. हे सगळं खरं असेल तर तू तो कंदील अजुन जपून ठेवायचे काय कारण? ह्या विजुभाऊच्या प्रश्नाला आपण सहमत आहोत. चला तोवर मी आता शुचिर्भुत होऊन कर्ज फेडायचा मंत्र म्हणायला जातो!:))

विसोबा खेचर गुरुवार, 04/10/2008 - 08:00
मला तो कंदिल बघायची उत्सुकता आहे! ;) बाकी, तू म्हणतोस त्याप्रमाणे दरवेळी कंदिल लावला की तुझ्या ओळखीतलं कुणी ना कुणी तरी मेलंही असेल, परंतु या सगळ्या निव्वळ योगायोगाच्या गोष्टी आहेत! त्या बिचार्‍या कंदिलाचा त्यात काहीच दोष नाही. ;) तात्या.

रामदास गुरुवार, 04/10/2008 - 08:12
असंच काही नाव आहे एका चित्रपटाचं. मुखवट्याऐवजी कन्दील.असे अनुभव सांगत न बसता ते संपवून टाकावे हे बरे.मनाला कमकुवत करणारे अनुभव विसरून जाणे जास्त चान्गले.शन्केने मनात घर केले की मग नवीन वस्तू घ्यायची भिती वाढत जाईल. ता.क. गरजूंना भाड्यानी द्यायला हरकत नाही. सासू आणी कुत्र्याची गोष्ट आठ्वते ना?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/10/2008 - 08:33
कंदिलाची सत्य स्टोरी आवडली, वाचतांना पुढे काय ? पुढे काय ? अशा उत्सुकतेने वाचले आणि एका रहस्यमय कंदिलाची ओळख झाली. अशा भाकडकथांवर आमचा काही विश्वास नाही. पण काही म्हणा स्टोरी जरा हटकेच आहे. :) अवांतर :) स्टोरी खरी का खोटी ते जाऊ द्या !!!पण दररोज कुठे ना कुठे लोक मरताहेत आणि तो या कंदिलाचा प्रताप आहे असे माझे मत आहे ;)

आर्य गुरुवार, 04/10/2008 - 09:32
अंबोळ्या..........टाईम पास भारी झाला खरा........छान लिखाण झालंय. तो कंदील अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांकडे द्या, हा ऐक ऊपाय बरा आहे. पण "कंदील" जाळून टाकू नको............. ऐक गिर्‍हाईक नक्की तयार आहे, अर्थात मीच. अंधश्रद्धा द्वेष्टा / भूत कथाप्रेमी (आर्य)

सहज गुरुवार, 04/10/2008 - 11:55
काही म्हणा, सॉलीड रहस्य कथा होऊ शकेल. जेव्हा कथानायकाच्या [सध्या त्याला 'आंबापोळी' म्हणुया] जवळच कोणीतरी गचकतं. तेव्हा तो ह्या रहस्याचा शोध घ्यायला सावंतवाडीला जायला निघतो, साधा सोपा प्रवास करत असताना दोन तीन वेळा जीवावर बेतणारे प्रसंग. सावंतवाडीत पोहोचल्यावर कोणी तरी सांगत, इथे खुप जण रहायची पण ४ वर्षापुर्वी दुरच्या खेड्यातुन एक आदीवासी कंदील येउन विकु लागला मग लोक पटापट टपकली. शेवटी एक दिवस लोकांनी त्याला बदडून गावाबाहेर काढला. मग आंबापोळी खाउन दुसर्‍या दिवशी त्या आदीवासी चे गाव शोधत जातो. अमावास्येच्या काळोख्या रात्री त्या खेड्यात... तिथे मग फणसपोळीची एन्ट्री.... पाहता क्षणीच एकमेकांचे जमते... तिचा बाप गावचा वैदु... मग प्रेमकथा.. शेवटी असे कळते की त्या खेड्याला वीजपुरवठा किती ही विनवणी करुन सावंतवाडी व मुंबईच्या अधिकार्‍यांनी दिला नाही म्हणुन मग त्या आदीवासींनी मंतरलेले कंदील त्या दोन्ही ठीकाणी पाठवले सुड उगवायला. आंबापोळी मोठ्या प्रयत्नाने त्या खेड्याला स्वदेश पिक्चर मोबाईल वर दाखवतो. [अर्थात वीज नाही पण त्या गावात मोबाईल व असंख्य मोबाईल बॅटरी पोहोचल्या असतात] मग सगळे स्व:ताच वीजनिर्माण करतात. गाववाले खुश..शेवटी आंबा पोळी - फणसपोळी शुभमंगल... लग्नाच्या पहील्या रात्री फणसपोळीला आंबापोळी तो कंदील सप्रेम भेट देतो. सांगतो उद्या सकाळी तु लाव आणी तुझ्या गावातल्या त्या आपल्या प्रेमाला विरोध करणार्‍या सगळ्या खडुस लोकांची यादी संपल्या शिवाय कंदील काढायचा नायं!!

In reply to by सहज

आनंदयात्री गुरुवार, 04/10/2008 - 13:01
पाहिजे तोच माणुस मरावा यासाठी काय करत असतील ? त्या माणसाचे नाव चिठ्ठीवर लिहुन ती कंदिलाखाली ठेवत असतील का ? -(बारकावे टिपणारा दिग्दर्शक) आंद्या रामसे.

विजुभाऊ गुरुवार, 04/10/2008 - 13:07
वि.सू. : चीठ्ठी टाईप करुन ठेवावी . हस्ताक्षर कळाले नाही तर कै च्या कै च व्हायचे ( अर्थात डॉक्टर लोकाना अशा कन्दीलाची गरज भासणार नाही)

मदनबाण गुरुवार, 04/10/2008 - 13:17
पाहिजे तोच माणुस मरावा यासाठी काय करत असतील ? त्या माणसाचे नाव चिठ्ठीवर लिहुन ती कंदिलाखाली ठेवत असतील का ? वि.सू. : चीठ्ठी टाईप करुन ठेवावी. काय राव आम्बोळी ला क्लु देताय की काय ? (नकोती चिठ्ठी पटकन उचलणारा) मदनबाण

अभिज्ञ गुरुवार, 04/10/2008 - 14:51
कंदिल हा कोकणातला असल्याने हा काहि भानामतिचा प्रकार आहे का? भानामति वगैरे प्रकारात असल्या गोष्टि असतात असे कुठे तरि वाचल्याचे आठवते. माझा तरि असल्या गोष्टिंवर विश्वास नाहि.परन्तु एक माहिति म्हणुन विचारत आहे. इथे बरेच जण कोकणातले आहेत्.आम्हि देशावर,कोकणातल्या असल्या फार कथा ऐकल्या आहेत. अजुनहि कोकणात असे प्रकार चालु आहेत का? बाकि कंदिल स्टोरि जरा हटकेच वाटलि.असो ,ज्याचे त्याचे अनुभव. हा जर वापरायचा असेल तर तुम्हि किति भाडे आकरता? काहि ग्रुप स्किम वगैरे आहे का? कंदिलाचि रेन्ज किति आहे.म्हणजे किति अंतरापर्यन्त ह्याचे कव्हरेज आहे? असले बरेच प्रश्न आमच्या डोक्यात आले हो.))))) अबब.

शितल Sat, 04/12/2008 - 21:03
क॑दिल पेटवाच्या अगोदर आजु बाजुच्या॑चा विमा उतरावा.

विदेश Sat, 04/12/2008 - 21:41
टेबललॅम्प म्हणून वापरणार? अरे देवा! असली आयडियाची कल्पना सुचण्याची दुर्बुध्दी देवांना देऊ नको रे देवा!!

अन्जलि Wed, 04/16/2008 - 18:02
he jar dahshatvadyana samjle tar tuza kandil palvun netil ani ..... ..... kinva Bushla samjle tar laden sathi to kandil palvayla sangel. bagh baba kalji ghe ugach kahitari hoil ha......ha.... ha...

आण्याबा Tue, 05/06/2008 - 13:28
च्यायची....१६ वर्षात बोलला नाही कधी कंदीला बद्दल्...बस का राव्..हीच का दोस्ती..मला शोले चा आपला फेवरीट डायलॉग आठवला..."मैने तुझे क्या समझा था जय..और तू...तू क्या निकला.."...तुझी खरडवही बघ.. (वाचकांसाठी टीपः १६ हे आंबोळया चं किंवा माझं वय नाही...तेव्हढी वर्षं आमची दोस्ती आहे)

ऋचा Tue, 05/06/2008 - 13:49
तो कंदील आहे न तो ज्याला हवा त्याला दे आणि बघ माणस मरतात का? तशीही लोकसंख्या खुप वाढत आहे..त्या निमित्ताने कमी होइल L)

डॉ.प्रसाद दाढे Tue, 05/06/2008 - 14:04
ममीवरून आठवले.. 'तो' लेख बहुधा एका रविवार नवाकाळ मध्ये कॅ.वासुदेव बेलवलकर या॑नी लिहिला होता. त्याच लेखका॑नी राघोबादादा पेशव्या॑च्या पुजेत असलेल्या अघोरी गणपतीचीही गोष्ट लिहिली होती..तीही मूर्ती जिथे जिथे गेली तिथे तिने प्रलय माजविला असे म्हणतात. नुकतीच सकाळ मध्ये भानामतीबद्दलची बातमी अनेक पुणेकरा॑ना आठवत असेल.. पुण्याजवळील एका गावा॑त (गु॑डवस्ती) भरदिवसा सगळ्या॑च्या देखत आपोआप आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत. अ॑.नि.स ने सुद्धा सत्य शोधण्याचे खूप प्रयत्न केले तर त्या॑च्या कार्यकर्त्या॑च्या डोळ्यादेखत तीन ठिकाणी आगी लागल्या..कडक पोलीस पहार्‍यातही आगी लगल्यामुळे त्या कुटु॑बाने अखेर वस्ती बदलण्याचा निर्णय घेतला..आता बोला

मन Sat, 05/17/2008 - 03:14
पुर्वी अंधारात जायाचं भ्याव वाटायचं म्हुन लोक कंदील घिवुन जायाचे. आता म्हंजी जर ग्येला कुनी हा कंदील घिवुन तर तिच्या मारी, काळा गुडुप अंधार परवडला, पर ह्या कंदिलाचा असला "प्रकाश" आपल्यावर पडु नये ह्याचीच कुनाला बी भीती वाटल की राव.... आता घाबरावं अंधाराला की , कंदिलाला? :-) :-)) आपलाच, मनोबा

झंप्या Sat, 05/17/2008 - 06:57
च्यामारी इथं कधीही आलं तरी आंबोळ्याच्या भन्नाट बुद्धीमत्तेवर आधारित हा लेखन कायम मुखपृष्ठावर झळकत असतो.

मदनबाण गुरुवार, 05/22/2008 - 18:58
आंबोळी राव तुमच्या मयताचा लेख (म्हणजे तुम्ही लिहलेल्या मयता विषयी म्हणतोय मी.....)वाचला.सध्या माझ्या प्रमाणेच माझे वडील ही मिपा चे वाचक आहेत.....त्यांनीही हा तुझा लेख वाचला आणि ते मला म्हणाले आंबोळी चा कंदील शोधुन दे !!!!! (म्हणजे तुमचा हा लेख हो.....) आता ते म्हणत आहेत अरे प्रतिक्रिया नंतर दे आधी मला वाचू दे !!!!! (लगे रहो आंबोळी)असे म्हणणारा;;;;; मदनबाण.....

अनिल हटेला Tue, 05/27/2008 - 12:44
क्या बात है!! बाकी खर खोट परमेश्वराला माहीत .. पण कथा वाचुन मजा आली.. ( माफ करा पण मी कथा म्हनूणच वचली)

वैभव Wed, 05/28/2008 - 19:26
सब लोग कंदील कंदील कर रहे है.... ये कंदील कंदील क्या है?? ये कंदील कंदील.....

अनिकेत Wed, 05/28/2008 - 23:40
ह्म्म्म्म.... वा. जेम्स रँडी ला द्या तुमचा कंदील. तो एक पूर्वाश्रमीचा जादूगार आहे, आणि सध्या अंनिस टाइप काम करतो.. संस्था आहे त्याची. http://www.randi.org/ ७०-८० च्या दशकात चमचे वाकवणार्‍या युरी गेलर चा पर्दाफाश केला होता त्याने. १ मिलीयन डॉलर चे चॅलेंज आहे.... मिळतील तुम्हाला. http://www.randi.org/joom/challenge-info.html अनिकेत

विजुभाऊ Tue, 07/01/2008 - 16:07
काही नव्या सदस्यांच्या माहिती साठी हे लोकप्रिय लिखाण पुन्हा वर आणलेय. अवांतरः निदान हे वाचुन तरी अम्बोळ्याला आपण लिहित होतो हे आठवुन तो नवे काहि(ही)तरी लिहायला घेईल पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

शिल्पा ब गुरुवार, 05/13/2010 - 23:29
मला देउन टाका तो कन्दिल....प्रयोग म्हणून हो...सासरचे लोक हल्ली बरेच contact मधे आलेत... सासरग्रस्त शिल्पा *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

इरसाल Fri, 05/14/2010 - 15:53
The Mummy on the Titanic With the increased interest in the story of the sinking of the Titanic, an old tale of a mummy's curse has resurfaced. According to one version, A sarcophagus of an ancient Egyptian king was being smuggled to America by an unscrupulous art dealer. The art dealer was going to sell it to a noted museum in New York for $500,000.00. He would then split the booty with the thieves that ransacked the cave of this Egyptian king. It seems that the god, Anubis, was not pleased with this whatsoever. It seems that Egyptian Gods don't like having their earthly remains sold to the highest bidder. In retaliation for this ghastly of dirty deeds Anubis sunk the Titanic, and the mummy went to the bottom of the sea to finally have it's resting place. In some of the stories, the mummy is not that of a king, but of a priestess, or princess, of Amen-Ra. In other stories, the mummy was rescued in a lifeboat and once it arrived in New York, anyone who came near it fell under its curse. In one version, the mummy made an attempted return to Egypt on the ship The Empress of Ireland -- which sank -- and then made a second attempt . . . aboard the Lusitania! Philipp Vandenberg wrote of the curse in his dubious tome The Curse Of The Pharaohs (1973; p. 186): On board the Titanic were 2,200 passengers, 40 tons of potatoes, 12,000 bottles of mineral water, 7,000 sacks of coffee, 35,000 eggs -- and an Egyptian mummy that Lord Canterville wanted to take from England to New York. The mummy was the carefully prepared body of a prophetess who had enjoyed a great vogue during the reign of Amenhotep IV, the heretic pharaoh who took the name Ikhnaton. Her grave had been found in Tel el-Amarna. A small temple had been built for this prophetess, the "Temple of the Eyes." The female mummy had been equipped with the usual amulets and artifacts. An amulet with the inscription Awake from the swoon in which you sleep and a glance of your eyes will triumph over everything that is done against you had been placed beneath her head. Was this the hint that the remains of the prophetess enjoyed special protection? The mummy was encased in a wooden crate and, because of its value, had not been placed in the hold of the Titanic but behind the command bridge. Many scientists who handled mummies showed clear signs of mental derangement. Did Captain Smith, too, look into those fatal radiant eyes? Could he, too, have been the curse's victim? Charles Pellegrino added more details to the event in Unearthing Atlantis (1991; pp. 298-299), his book that he desperately wanted to be taken seriously: In 1910, the British Egyptologist Douglass Murray is said to have been among the next to feel the curse [of Queen Hatshepsut]. An American treasure hunter approached him in Cairo, offering for sale one of several portions of Hatshepsut's multilayered mummy case. The American died before he could cash Murray's check. Three days later, Murray's gun exploded, blowing off most of his right hand. What remained turned gangrenous, requiring amputation of the entire arm at the elbow. En route to England with the sarcophagus, he received word via wireless telegraph that two of his closest friends and two of his servants had died suddenly. Upon arrival in England, he began to feel superstitious, and left Hatshepsut's case in the house of a girlfriend who had taken a fancy to it. The girlfriend soon came down with a mysterious wasting disease. Then her mother died suddenly. Her lawyer delivered the sarcophagus back to Murray, who promptly unloaded it on the British Museum. The British Museum already had more sarcophagi than it needed. Not so, the American Museum of Natural History in New York; so a trade was arranged for Montana dinosaur bones. Before the deal was complete, the British Museum's director of Egyptology and his photographer were dead. Queen Hatshepsut was beginning to lose her charm. The curators loaded the sarcophagus into a crate and saw it lowered into the hold of a ship. And on April 10, 1912, the ship sailed -- Southampton to New York. Hatshepsut departed for America on the Titanic. Some sources say that this legend originated in the press just days following the disaster -- indeed, it appeared in the newspapers of the time. But it may have been concocted on the decks of the ship itself. One of the ship's passengers, William Thomas Stead (pictured right), was not only a journalist but also a believer in mysticism and spiritualism, and a frequenter of mediums. Before the trip, Stead had been warned by a spiritualist friend, one Mr. Penny, not to make the ocean journey as the ship was destined for disaster. He relayed this information to several people over dinner on the third night of the Titanic's voyage, and he embellished the story with an earlier tale of a mummy's curse associated with a "mummy's case" on exhibit at the British Museum (and currently held by that museum, #22542, pictured below [Photo © copyright The British Museum]). After the ship sank (Stead perished with the ship), some of the surviving listeners who had been present at Stead's table repeated the tale, which by then had likely been exaggerated and distorted to better fit the situation. Whether by faulty memory, emotional melodramatization, or outright deception, a mummy, rather than a coffin-lid, had soon been placed aboard the Titanic, rather than in the halls of a faraway museum, and a legend was born, a legend that was to be built upon as time progressed. A cursory check of the details of the story will yield no verifying facts -- there was no mummy aboard the Titanic. The so-called cursed "mummy case," actually a wooden "mummy-board" or inner lid of a coffin (EA 22542), can currently be found in Room 62 of the British Museum. The lid is from Thebes and, judging by its shape and the style of its decoration, dates to the end of the 21st or the beginning of the 22nd Dynasty. Some of the earlier British Museum publications described the lid as belonging to a "priestess of Amen-Ra" based on the presumption that a woman of rank would have necessarily been employed by the temple dedicated to this god. Donated by Mrs. Warwick Hunt of Holland Park, London (on behalf of Mr. Arthur F. Wheeler) in July 1889, it went on display at the museum the following year. The mummy-board was packed away for safety's sake during World Wars I and II, but, with the exception of a brief journey to Australia in 1990, has never left the museum. Tales of a curse associated with the mummy-board still persist, despite the fact that any evidence is wholly lacking.

सतिश गावडे Fri, 07/03/2015 - 21:25
प्रगोने चर्चेत या कथेचा उल्लेख केला आणि कथा पुन्हा वाचली. नव-मिपाकरांना या "क्लासिकची" माहिती व्हावी म्हणून प्रतिसाद देऊन वर आणत आहे.

In reply to by सतिश गावडे

माझा पूर्वी असल्या गोष्टीवर विश्वास नव्हता पण नुकताच मिपावर असा एक अनुभव आल्याने विश्वास बसला । कथा आवडली :)

dadadarekar Fri, 07/03/2015 - 22:36
आमच्या आईचे भजनी मंडळ आहे. जुन्या बायका त्यातून रिटायर व्हायला लागल्या की त्याना शाल द्यायची प्रथा त्यानी सुरु केली होती. पण शाल दिली की ती बाई लगेच गचकायची. तीन चार बायका अशा गेल्यावर एकीच्या हे लक्षात आले व तिने रिटायर होताना शाल नाकारली. ती ठणठणीत राहिली. शाल प्रथा गुंडाळली गेली.

तुडतुडी गुरुवार, 07/09/2015 - 12:04
शाल आणि रुमाल कोणाला भेट देवू नये म्हणतात . तो कंदील माळ्यावर कशाला ठेवलाय? तुमच्या पुढच्या पिढीने तो वापरला तर ? त्यापेक्षा जाळून टाका कि

मदनबाण Wed, 04/09/2008 - 16:54
हे तर लई डेजरस प्रकरण हाय म्हणजे इथे कंदील पेटला की तिकडे दुसर्‍याची बत्ती गुल..... (घराच्या बाहेर लिंबु-मिरची बांधणारा)

वरदा Wed, 04/09/2008 - 17:39
किती भयंकर..मी तर म्हणते तो फेकूनच द्या कुणालाही वापरता येणार नाही असा....खरंच खरं असेल असं नाही पण कशाला उगाच विषाची परीक्षा घ्या....

विजुभाऊ Wed, 04/09/2008 - 17:44
ही एक सत्य घटना आहे. तुमची तशी खात्री / श्रद्धा असेल तर सरळ कन्दील जाळुन टाका. आजूनही तो कंदील आमच्या माळ्यावर आहे लोकांचे मुडदे पडावे म्हणुन तुम्ही तो कन्दील माळ्यावर अजुन जपुन ठेवला आहे का? तुमची तशी खात्री / श्रद्धा नसेल तर उगाच पोरासोराना घाबरवणार्‍या असल्या रामसे ष्टाईल गोष्टी लोकाना सांगुन अन्धश्रद्धा पसरवु नका. ...जाम घाबहरलेला विजुभाऊ

नारदाचार्य Wed, 04/09/2008 - 17:54
असम्भवसारख्या मालिका फार पाहू नका हो. त्यातून असलं काही तरी दिसू लागतं, जाणवू लागतं...

आंबोळी Wed, 04/09/2008 - 18:19
असम्भव सारख्य मालिकातुन हे सुचलेले नाही. हि घटना ४ वर्षा पुरवीची आहे. लोकाना हि गोष्ट रामसे ष्टाईल वाटते याला मी काहिच करु शकत नाही. पण घडलेल्य घटना सत्य आहेत. यात पदरचे एकालाही मारलेले नाही. उलट अतिशयोक्ती वाटू नये म्हणुन २-३ किस्से कमी केलेत. लोकांचे मुडदे पडावे म्हणुन तुम्ही तो कन्दील माळ्यावर अजुन जपुन ठेवला आहे का? नाही. उलट तो चुकीच्या लोकान्च्या हाती जाउ नये म्हणून सुरक्शीत ठेवलाय. (असल्या कन्दिलाचा मालक)आम्बोळी

In reply to by आंबोळी

विजुभाऊ Wed, 04/09/2008 - 18:28
उलट तो चुकीच्या लोकान्च्या हाती जाउ नये म्हणून सुरक्शीत ठेवलाय हत्यार कधी तरी कामास यावे म्हणुन?जाळुन टाका ना त्याला

या कंदीलाबाबत वाचून फारसे आश्चर्य वाटले नाही. कारण अशी एक कथा एका 'ममी' बद्दल पण वाचली आहे. आणि ती सत्य असल्याचा त्या प्रथितयश लेखकाचा दावा आहे. ती 'ममी' अनेक अनेक संग्रहालयात धुमाकूळ ( चित्रविचित्र भितीदायक घटना घडवून)घालून तिच्या मुक्कामी परत जाण्यासाठी 'टायटॅनिक' वर बसली. आणि काहीही झाले तरी आमचे जहाज बुडणार नाही अशी मिजास करणार्‍या जहाजाला घेऊन तिने सागरतळ गाठला. जालावर याबद्दल कुठे माहीती मिळाली तर नक्की देईन. :) -(जाम टरकलेला....) डॅनी.. पुण्याचे पेशवे

प्रमोद देव Wed, 04/09/2008 - 20:08
आम्बोळी ताई/दादा जे काही घडले ते निव्वळ योगायोग होते. कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक गाठ...म्हणतात त्यातला हा प्रकार आहे. मी देखिल असे चमत्कार केले आहेत. विशेषकरून जे वाईट बोलतो ते बर्‍याच वेळा खरे होते. पण माझ्या दृष्टीने ह्यात घाबरण्यासारखे अथवा घाबरवण्यासारखे काहीच नाही. जो तो आपल्या मरणाने मरतो. तुमच्या कंदीलामुळे (पेटवण्यामुळे)जर कुणी मरतो असे तुम्हाला वाटत असेल तर तो चक्क भाबडेपणा आहे. मनातली सगळी जळमटं काढून टाका. रोज तो कंदील लावा आणि पाहा किती जण मरतात ते. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

प्रभाकर पेठकर Wed, 04/09/2008 - 20:24
3-4 वर्षे झाली या घटनेला पण आजूनही तो कंदील डोक्यातून जात नाही. म्हणजे गेल्या ३-४ वर्षांत तुमच्या ओळखित कोणी मेलं नाही का? सामाजिक ओळखितले मोठमोठे लेखक, कवी, नेते, अभिनेते, राजकारणी वरील 'ओळखिच्या व्यक्ती मरण्याच्या' वर्गवारीत बसत नाहीत वाटते. तो कंदील मधे मधे पेटवत राहा नाहीतर जगाची लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढून काहीतरी अनर्थ घडेल.

आंबोळी Wed, 04/09/2008 - 20:29
प्रमोदकाका, तुमचे चिमित्कार आवडले. पण कन्दीलाच चमत्कार मी करतोय असा कुठलाहि दावा मी केलेला नाही. इथे मी घाबरण्याचा अथवा कुणाला घाबरवण्याचा प्रयत्नही नाही. मि फक्त मला आलेला अनुभव किन्वा ५-७ वेळा घडलेला योगायोग तुमच्या बरोबर वाटला. तुमच्या कंदीलामुळे (पेटवण्यामुळे)जर कुणी मरतो असे तुम्हाला वाटत असेल तर तो चक्क भाबडेपणा आहे. मनातली सगळी जळमटं काढून टाका. रोज तो कंदील लावा आणि पाहा किती जण मरतात ते. तुमचे काय जातय हो सान्गायला कि रोज कन्दिल लावा म्हणुन... इथे माझ्या ओळखीची माणसे मरतायत! वि.सु. ताई/दादा चे शेपुट नका लावू... तुमच्यपेक्शा वयाने आणि अनुभवाने अजुन खुपच लहान आहे मी. (प्रमोद्काकान्चे चमत्कार आवडलेला)आम्बोळी

In reply to by आंबोळी

प्रमोद देव Wed, 04/09/2008 - 21:57
तुमचे काय जातय हो सान्गायला कि रोज कन्दिल लावा म्हणुन... इथे माझ्या ओळखीची माणसे मरतायत! चल बाळ आम्बोळी(आता बरोबर?) तो कंदील मला देऊन टाक. तू मुंबईत असशील तर मला व्यनिने तुझा पत्ता कळव. प्रत्येकाला कधी ना कधी मरायचे असते. "राम भजन कर लेना की एक दिन जाना है भाई" असे संत कबीराने म्हटलेले आहे. तेव्हा मरणाची भिती कशाला? आणि तुझ्या त्या कंदीलाने मी तरी नक्की मरणार नाही. तो कंदील मला दिलास की तुझी आजवरच्या सर्व पापांमधून सुटका होईल.... ही देववाणी आहे. तेव्हा घाबरू नकोस. मी तो टेबल लॅंप म्हणून तरी वापरू शकेन. कशी आहे आयडियाची कल्पना? मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

आनंदयात्री गुरुवार, 04/10/2008 - 12:18
प्रमोद काका कंदिल पेटवाचे ... अन तु त्यांच्या ओळखीचा म्हणुन तुच टपकायचास .... :))))))))) ह.घ्या. हे सां. न लगे.

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा गुरुवार, 04/10/2008 - 12:36
जबरान् ! आंद्या आला फॉर्मात :-) जोक्स अपार्ट! पण जगामध्ये अशाही कित्येक अतर्क्य गोष्टी/घटना आहेत ज्यांचं आकलन अजुनही मानवी बुध्दीला झालेलं नाही, म्हणून त्या अस्तित्वातच नाहीत असं म्हणण्याचं मी धाडस करु शकत नाही. कदाचित निव्वळ योगायोगही असतील. पण आपण देव मानतो (हा देव ढगातला, आपण प्रमोद देवांना मानतो ही गोष्ट वायली!), आता देव म्हणजे काय? तर माझ्या मते जगातल्या चांगल्या शक्तिंची एकवटलेली मुर्त / अमुर्त प्रतिमा! मग ज्याप्रमाणे चांगल्या शक्ती आहेत, त्याचप्रमाणे नाण्याच्या दुसर्‍या बाजूला वाईट शक्ती असणारच की! त्याच ह्या भुतं-खेतं म्हणूनमानल्या जातात. काही गोष्टी पुराव्यानिशी सिध्द करता येत नाहीत, पण त्यांचा व्यक्तिश: अनुभव आल्यावर माणूस आपले विचार बदलतो. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. बालबुध्दीनुसार ते चुकीचेही असु शकेल, पण 'लॉजिकली' मला हे पटतं. - (पडक्या वाड्यातल्या भुतानं घोसाळलेला) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ गुरुवार, 04/10/2008 - 12:42
(पडक्या वाड्यातल्या भुतानं घोसाळलेला) ध मा ल. एक शन्का ! भूतं कधी पासुन आपल्याच लोकाना घोसाळायला लागली?

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री गुरुवार, 04/10/2008 - 12:44
म्हणतो. काही लोक देव गणाचे असतात, त्यांना काही म्हातारपणापर्यंत भुते दिसत नाहित, मग ते उगाचच "भुते नाहीत ..भुते नाहीत .." अशा अफवा उडवतात. -(कधी कधी अजुनही रात्री शु ला एकटा जायला घाबरणारा) आंद्या भुतकर.

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा गुरुवार, 04/10/2008 - 14:27
माझा राक्षसगण आहे ना...
एक शन्का ! भूतं कधी पासुन आपल्याच लोकाना घोसाळायला लागली?
आता हे त्यांनाच विचारायला हवं. येत्या विकांताला एका मुंजाला भेटायला चाललोय, येता का? मस्त अबीर-गुलाल शिंपडलेला दहीभात, बिब्बे मारलेलं लिंबू असा बेत आहे जेवायला...तेही पिंपळाच्या पानावर! :-)))))
(कधी कधी अजुनही रात्री शु ला एकटा जायला घाबरणारा)
हा हा हा!!! मग रे काय करतोस? तसाच झोपुन जातोस की काय?

छोटा डॉन Wed, 04/09/2008 - 20:32
खरं सांगायच तर माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाही. पण तुम्ही एवढ्या सत्यतेने सांगताय तर त्यात तथ्य आहे असे मानायला हरकत नाही. मला तर फक्त आणि फक्त योगायोग वाटतो... असो. तुमचा जर असल्या गोष्टींवर विश्वास असेल तर तो "कंदील" जाळून टाकणे योग्य ... आमचा विश्वास नाही पण म्हणतात ना " कशाला विषाची परिक्षा ?" छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

झंप्या गुरुवार, 04/10/2008 - 07:34
ए आंबोळ्या, एकतर ही सगळी थापेबाजी आहे कबूल तरी कर नाहीतर तो कंदील जाळून तरी टाक/ किंवा प्रमोदकाकांना भेट तरी देऊन टाक.आणि रामसे चित्रपट बघणं एकदम बंद कर. हे सगळं खरं असेल तर तू तो कंदील अजुन जपून ठेवायचे काय कारण? ह्या विजुभाऊच्या प्रश्नाला आपण सहमत आहोत. चला तोवर मी आता शुचिर्भुत होऊन कर्ज फेडायचा मंत्र म्हणायला जातो!:))

विसोबा खेचर गुरुवार, 04/10/2008 - 08:00
मला तो कंदिल बघायची उत्सुकता आहे! ;) बाकी, तू म्हणतोस त्याप्रमाणे दरवेळी कंदिल लावला की तुझ्या ओळखीतलं कुणी ना कुणी तरी मेलंही असेल, परंतु या सगळ्या निव्वळ योगायोगाच्या गोष्टी आहेत! त्या बिचार्‍या कंदिलाचा त्यात काहीच दोष नाही. ;) तात्या.

रामदास गुरुवार, 04/10/2008 - 08:12
असंच काही नाव आहे एका चित्रपटाचं. मुखवट्याऐवजी कन्दील.असे अनुभव सांगत न बसता ते संपवून टाकावे हे बरे.मनाला कमकुवत करणारे अनुभव विसरून जाणे जास्त चान्गले.शन्केने मनात घर केले की मग नवीन वस्तू घ्यायची भिती वाढत जाईल. ता.क. गरजूंना भाड्यानी द्यायला हरकत नाही. सासू आणी कुत्र्याची गोष्ट आठ्वते ना?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 04/10/2008 - 08:33
कंदिलाची सत्य स्टोरी आवडली, वाचतांना पुढे काय ? पुढे काय ? अशा उत्सुकतेने वाचले आणि एका रहस्यमय कंदिलाची ओळख झाली. अशा भाकडकथांवर आमचा काही विश्वास नाही. पण काही म्हणा स्टोरी जरा हटकेच आहे. :) अवांतर :) स्टोरी खरी का खोटी ते जाऊ द्या !!!पण दररोज कुठे ना कुठे लोक मरताहेत आणि तो या कंदिलाचा प्रताप आहे असे माझे मत आहे ;)

आर्य गुरुवार, 04/10/2008 - 09:32
अंबोळ्या..........टाईम पास भारी झाला खरा........छान लिखाण झालंय. तो कंदील अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांकडे द्या, हा ऐक ऊपाय बरा आहे. पण "कंदील" जाळून टाकू नको............. ऐक गिर्‍हाईक नक्की तयार आहे, अर्थात मीच. अंधश्रद्धा द्वेष्टा / भूत कथाप्रेमी (आर्य)

सहज गुरुवार, 04/10/2008 - 11:55
काही म्हणा, सॉलीड रहस्य कथा होऊ शकेल. जेव्हा कथानायकाच्या [सध्या त्याला 'आंबापोळी' म्हणुया] जवळच कोणीतरी गचकतं. तेव्हा तो ह्या रहस्याचा शोध घ्यायला सावंतवाडीला जायला निघतो, साधा सोपा प्रवास करत असताना दोन तीन वेळा जीवावर बेतणारे प्रसंग. सावंतवाडीत पोहोचल्यावर कोणी तरी सांगत, इथे खुप जण रहायची पण ४ वर्षापुर्वी दुरच्या खेड्यातुन एक आदीवासी कंदील येउन विकु लागला मग लोक पटापट टपकली. शेवटी एक दिवस लोकांनी त्याला बदडून गावाबाहेर काढला. मग आंबापोळी खाउन दुसर्‍या दिवशी त्या आदीवासी चे गाव शोधत जातो. अमावास्येच्या काळोख्या रात्री त्या खेड्यात... तिथे मग फणसपोळीची एन्ट्री.... पाहता क्षणीच एकमेकांचे जमते... तिचा बाप गावचा वैदु... मग प्रेमकथा.. शेवटी असे कळते की त्या खेड्याला वीजपुरवठा किती ही विनवणी करुन सावंतवाडी व मुंबईच्या अधिकार्‍यांनी दिला नाही म्हणुन मग त्या आदीवासींनी मंतरलेले कंदील त्या दोन्ही ठीकाणी पाठवले सुड उगवायला. आंबापोळी मोठ्या प्रयत्नाने त्या खेड्याला स्वदेश पिक्चर मोबाईल वर दाखवतो. [अर्थात वीज नाही पण त्या गावात मोबाईल व असंख्य मोबाईल बॅटरी पोहोचल्या असतात] मग सगळे स्व:ताच वीजनिर्माण करतात. गाववाले खुश..शेवटी आंबा पोळी - फणसपोळी शुभमंगल... लग्नाच्या पहील्या रात्री फणसपोळीला आंबापोळी तो कंदील सप्रेम भेट देतो. सांगतो उद्या सकाळी तु लाव आणी तुझ्या गावातल्या त्या आपल्या प्रेमाला विरोध करणार्‍या सगळ्या खडुस लोकांची यादी संपल्या शिवाय कंदील काढायचा नायं!!

In reply to by सहज

आनंदयात्री गुरुवार, 04/10/2008 - 13:01
पाहिजे तोच माणुस मरावा यासाठी काय करत असतील ? त्या माणसाचे नाव चिठ्ठीवर लिहुन ती कंदिलाखाली ठेवत असतील का ? -(बारकावे टिपणारा दिग्दर्शक) आंद्या रामसे.

विजुभाऊ गुरुवार, 04/10/2008 - 13:07
वि.सू. : चीठ्ठी टाईप करुन ठेवावी . हस्ताक्षर कळाले नाही तर कै च्या कै च व्हायचे ( अर्थात डॉक्टर लोकाना अशा कन्दीलाची गरज भासणार नाही)

मदनबाण गुरुवार, 04/10/2008 - 13:17
पाहिजे तोच माणुस मरावा यासाठी काय करत असतील ? त्या माणसाचे नाव चिठ्ठीवर लिहुन ती कंदिलाखाली ठेवत असतील का ? वि.सू. : चीठ्ठी टाईप करुन ठेवावी. काय राव आम्बोळी ला क्लु देताय की काय ? (नकोती चिठ्ठी पटकन उचलणारा) मदनबाण

अभिज्ञ गुरुवार, 04/10/2008 - 14:51
कंदिल हा कोकणातला असल्याने हा काहि भानामतिचा प्रकार आहे का? भानामति वगैरे प्रकारात असल्या गोष्टि असतात असे कुठे तरि वाचल्याचे आठवते. माझा तरि असल्या गोष्टिंवर विश्वास नाहि.परन्तु एक माहिति म्हणुन विचारत आहे. इथे बरेच जण कोकणातले आहेत्.आम्हि देशावर,कोकणातल्या असल्या फार कथा ऐकल्या आहेत. अजुनहि कोकणात असे प्रकार चालु आहेत का? बाकि कंदिल स्टोरि जरा हटकेच वाटलि.असो ,ज्याचे त्याचे अनुभव. हा जर वापरायचा असेल तर तुम्हि किति भाडे आकरता? काहि ग्रुप स्किम वगैरे आहे का? कंदिलाचि रेन्ज किति आहे.म्हणजे किति अंतरापर्यन्त ह्याचे कव्हरेज आहे? असले बरेच प्रश्न आमच्या डोक्यात आले हो.))))) अबब.

शितल Sat, 04/12/2008 - 21:03
क॑दिल पेटवाच्या अगोदर आजु बाजुच्या॑चा विमा उतरावा.

विदेश Sat, 04/12/2008 - 21:41
टेबललॅम्प म्हणून वापरणार? अरे देवा! असली आयडियाची कल्पना सुचण्याची दुर्बुध्दी देवांना देऊ नको रे देवा!!

अन्जलि Wed, 04/16/2008 - 18:02
he jar dahshatvadyana samjle tar tuza kandil palvun netil ani ..... ..... kinva Bushla samjle tar laden sathi to kandil palvayla sangel. bagh baba kalji ghe ugach kahitari hoil ha......ha.... ha...

आण्याबा Tue, 05/06/2008 - 13:28
च्यायची....१६ वर्षात बोलला नाही कधी कंदीला बद्दल्...बस का राव्..हीच का दोस्ती..मला शोले चा आपला फेवरीट डायलॉग आठवला..."मैने तुझे क्या समझा था जय..और तू...तू क्या निकला.."...तुझी खरडवही बघ.. (वाचकांसाठी टीपः १६ हे आंबोळया चं किंवा माझं वय नाही...तेव्हढी वर्षं आमची दोस्ती आहे)

ऋचा Tue, 05/06/2008 - 13:49
तो कंदील आहे न तो ज्याला हवा त्याला दे आणि बघ माणस मरतात का? तशीही लोकसंख्या खुप वाढत आहे..त्या निमित्ताने कमी होइल L)

डॉ.प्रसाद दाढे Tue, 05/06/2008 - 14:04
ममीवरून आठवले.. 'तो' लेख बहुधा एका रविवार नवाकाळ मध्ये कॅ.वासुदेव बेलवलकर या॑नी लिहिला होता. त्याच लेखका॑नी राघोबादादा पेशव्या॑च्या पुजेत असलेल्या अघोरी गणपतीचीही गोष्ट लिहिली होती..तीही मूर्ती जिथे जिथे गेली तिथे तिने प्रलय माजविला असे म्हणतात. नुकतीच सकाळ मध्ये भानामतीबद्दलची बातमी अनेक पुणेकरा॑ना आठवत असेल.. पुण्याजवळील एका गावा॑त (गु॑डवस्ती) भरदिवसा सगळ्या॑च्या देखत आपोआप आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत. अ॑.नि.स ने सुद्धा सत्य शोधण्याचे खूप प्रयत्न केले तर त्या॑च्या कार्यकर्त्या॑च्या डोळ्यादेखत तीन ठिकाणी आगी लागल्या..कडक पोलीस पहार्‍यातही आगी लगल्यामुळे त्या कुटु॑बाने अखेर वस्ती बदलण्याचा निर्णय घेतला..आता बोला

मन Sat, 05/17/2008 - 03:14
पुर्वी अंधारात जायाचं भ्याव वाटायचं म्हुन लोक कंदील घिवुन जायाचे. आता म्हंजी जर ग्येला कुनी हा कंदील घिवुन तर तिच्या मारी, काळा गुडुप अंधार परवडला, पर ह्या कंदिलाचा असला "प्रकाश" आपल्यावर पडु नये ह्याचीच कुनाला बी भीती वाटल की राव.... आता घाबरावं अंधाराला की , कंदिलाला? :-) :-)) आपलाच, मनोबा

झंप्या Sat, 05/17/2008 - 06:57
च्यामारी इथं कधीही आलं तरी आंबोळ्याच्या भन्नाट बुद्धीमत्तेवर आधारित हा लेखन कायम मुखपृष्ठावर झळकत असतो.

मदनबाण गुरुवार, 05/22/2008 - 18:58
आंबोळी राव तुमच्या मयताचा लेख (म्हणजे तुम्ही लिहलेल्या मयता विषयी म्हणतोय मी.....)वाचला.सध्या माझ्या प्रमाणेच माझे वडील ही मिपा चे वाचक आहेत.....त्यांनीही हा तुझा लेख वाचला आणि ते मला म्हणाले आंबोळी चा कंदील शोधुन दे !!!!! (म्हणजे तुमचा हा लेख हो.....) आता ते म्हणत आहेत अरे प्रतिक्रिया नंतर दे आधी मला वाचू दे !!!!! (लगे रहो आंबोळी)असे म्हणणारा;;;;; मदनबाण.....

अनिल हटेला Tue, 05/27/2008 - 12:44
क्या बात है!! बाकी खर खोट परमेश्वराला माहीत .. पण कथा वाचुन मजा आली.. ( माफ करा पण मी कथा म्हनूणच वचली)

वैभव Wed, 05/28/2008 - 19:26
सब लोग कंदील कंदील कर रहे है.... ये कंदील कंदील क्या है?? ये कंदील कंदील.....

अनिकेत Wed, 05/28/2008 - 23:40
ह्म्म्म्म.... वा. जेम्स रँडी ला द्या तुमचा कंदील. तो एक पूर्वाश्रमीचा जादूगार आहे, आणि सध्या अंनिस टाइप काम करतो.. संस्था आहे त्याची. http://www.randi.org/ ७०-८० च्या दशकात चमचे वाकवणार्‍या युरी गेलर चा पर्दाफाश केला होता त्याने. १ मिलीयन डॉलर चे चॅलेंज आहे.... मिळतील तुम्हाला. http://www.randi.org/joom/challenge-info.html अनिकेत

विजुभाऊ Tue, 07/01/2008 - 16:07
काही नव्या सदस्यांच्या माहिती साठी हे लोकप्रिय लिखाण पुन्हा वर आणलेय. अवांतरः निदान हे वाचुन तरी अम्बोळ्याला आपण लिहित होतो हे आठवुन तो नवे काहि(ही)तरी लिहायला घेईल पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

शिल्पा ब गुरुवार, 05/13/2010 - 23:29
मला देउन टाका तो कन्दिल....प्रयोग म्हणून हो...सासरचे लोक हल्ली बरेच contact मधे आलेत... सासरग्रस्त शिल्पा *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

इरसाल Fri, 05/14/2010 - 15:53
The Mummy on the Titanic With the increased interest in the story of the sinking of the Titanic, an old tale of a mummy's curse has resurfaced. According to one version, A sarcophagus of an ancient Egyptian king was being smuggled to America by an unscrupulous art dealer. The art dealer was going to sell it to a noted museum in New York for $500,000.00. He would then split the booty with the thieves that ransacked the cave of this Egyptian king. It seems that the god, Anubis, was not pleased with this whatsoever. It seems that Egyptian Gods don't like having their earthly remains sold to the highest bidder. In retaliation for this ghastly of dirty deeds Anubis sunk the Titanic, and the mummy went to the bottom of the sea to finally have it's resting place. In some of the stories, the mummy is not that of a king, but of a priestess, or princess, of Amen-Ra. In other stories, the mummy was rescued in a lifeboat and once it arrived in New York, anyone who came near it fell under its curse. In one version, the mummy made an attempted return to Egypt on the ship The Empress of Ireland -- which sank -- and then made a second attempt . . . aboard the Lusitania! Philipp Vandenberg wrote of the curse in his dubious tome The Curse Of The Pharaohs (1973; p. 186): On board the Titanic were 2,200 passengers, 40 tons of potatoes, 12,000 bottles of mineral water, 7,000 sacks of coffee, 35,000 eggs -- and an Egyptian mummy that Lord Canterville wanted to take from England to New York. The mummy was the carefully prepared body of a prophetess who had enjoyed a great vogue during the reign of Amenhotep IV, the heretic pharaoh who took the name Ikhnaton. Her grave had been found in Tel el-Amarna. A small temple had been built for this prophetess, the "Temple of the Eyes." The female mummy had been equipped with the usual amulets and artifacts. An amulet with the inscription Awake from the swoon in which you sleep and a glance of your eyes will triumph over everything that is done against you had been placed beneath her head. Was this the hint that the remains of the prophetess enjoyed special protection? The mummy was encased in a wooden crate and, because of its value, had not been placed in the hold of the Titanic but behind the command bridge. Many scientists who handled mummies showed clear signs of mental derangement. Did Captain Smith, too, look into those fatal radiant eyes? Could he, too, have been the curse's victim? Charles Pellegrino added more details to the event in Unearthing Atlantis (1991; pp. 298-299), his book that he desperately wanted to be taken seriously: In 1910, the British Egyptologist Douglass Murray is said to have been among the next to feel the curse [of Queen Hatshepsut]. An American treasure hunter approached him in Cairo, offering for sale one of several portions of Hatshepsut's multilayered mummy case. The American died before he could cash Murray's check. Three days later, Murray's gun exploded, blowing off most of his right hand. What remained turned gangrenous, requiring amputation of the entire arm at the elbow. En route to England with the sarcophagus, he received word via wireless telegraph that two of his closest friends and two of his servants had died suddenly. Upon arrival in England, he began to feel superstitious, and left Hatshepsut's case in the house of a girlfriend who had taken a fancy to it. The girlfriend soon came down with a mysterious wasting disease. Then her mother died suddenly. Her lawyer delivered the sarcophagus back to Murray, who promptly unloaded it on the British Museum. The British Museum already had more sarcophagi than it needed. Not so, the American Museum of Natural History in New York; so a trade was arranged for Montana dinosaur bones. Before the deal was complete, the British Museum's director of Egyptology and his photographer were dead. Queen Hatshepsut was beginning to lose her charm. The curators loaded the sarcophagus into a crate and saw it lowered into the hold of a ship. And on April 10, 1912, the ship sailed -- Southampton to New York. Hatshepsut departed for America on the Titanic. Some sources say that this legend originated in the press just days following the disaster -- indeed, it appeared in the newspapers of the time. But it may have been concocted on the decks of the ship itself. One of the ship's passengers, William Thomas Stead (pictured right), was not only a journalist but also a believer in mysticism and spiritualism, and a frequenter of mediums. Before the trip, Stead had been warned by a spiritualist friend, one Mr. Penny, not to make the ocean journey as the ship was destined for disaster. He relayed this information to several people over dinner on the third night of the Titanic's voyage, and he embellished the story with an earlier tale of a mummy's curse associated with a "mummy's case" on exhibit at the British Museum (and currently held by that museum, #22542, pictured below [Photo © copyright The British Museum]). After the ship sank (Stead perished with the ship), some of the surviving listeners who had been present at Stead's table repeated the tale, which by then had likely been exaggerated and distorted to better fit the situation. Whether by faulty memory, emotional melodramatization, or outright deception, a mummy, rather than a coffin-lid, had soon been placed aboard the Titanic, rather than in the halls of a faraway museum, and a legend was born, a legend that was to be built upon as time progressed. A cursory check of the details of the story will yield no verifying facts -- there was no mummy aboard the Titanic. The so-called cursed "mummy case," actually a wooden "mummy-board" or inner lid of a coffin (EA 22542), can currently be found in Room 62 of the British Museum. The lid is from Thebes and, judging by its shape and the style of its decoration, dates to the end of the 21st or the beginning of the 22nd Dynasty. Some of the earlier British Museum publications described the lid as belonging to a "priestess of Amen-Ra" based on the presumption that a woman of rank would have necessarily been employed by the temple dedicated to this god. Donated by Mrs. Warwick Hunt of Holland Park, London (on behalf of Mr. Arthur F. Wheeler) in July 1889, it went on display at the museum the following year. The mummy-board was packed away for safety's sake during World Wars I and II, but, with the exception of a brief journey to Australia in 1990, has never left the museum. Tales of a curse associated with the mummy-board still persist, despite the fact that any evidence is wholly lacking.

सतिश गावडे Fri, 07/03/2015 - 21:25
प्रगोने चर्चेत या कथेचा उल्लेख केला आणि कथा पुन्हा वाचली. नव-मिपाकरांना या "क्लासिकची" माहिती व्हावी म्हणून प्रतिसाद देऊन वर आणत आहे.

In reply to by सतिश गावडे

माझा पूर्वी असल्या गोष्टीवर विश्वास नव्हता पण नुकताच मिपावर असा एक अनुभव आल्याने विश्वास बसला । कथा आवडली :)

dadadarekar Fri, 07/03/2015 - 22:36
आमच्या आईचे भजनी मंडळ आहे. जुन्या बायका त्यातून रिटायर व्हायला लागल्या की त्याना शाल द्यायची प्रथा त्यानी सुरु केली होती. पण शाल दिली की ती बाई लगेच गचकायची. तीन चार बायका अशा गेल्यावर एकीच्या हे लक्षात आले व तिने रिटायर होताना शाल नाकारली. ती ठणठणीत राहिली. शाल प्रथा गुंडाळली गेली.

तुडतुडी गुरुवार, 07/09/2015 - 12:04
शाल आणि रुमाल कोणाला भेट देवू नये म्हणतात . तो कंदील माळ्यावर कशाला ठेवलाय? तुमच्या पुढच्या पिढीने तो वापरला तर ? त्यापेक्षा जाळून टाका कि
लेखनविषय:
साधारण 4 वर्षापूर्वीची कथा आहे. माझे आई-वडील कोकण दर्शनला गेले होते. तीकडून येताना सावंतवाडीवरुन एक लाकडाचा नक्षीदार कंदील घेऊन आले. त्या कन्दीलात बल्ब लावायची सोय आहे. मी लगेच त्यात बल्ब लावून बघितला. सगळ्या घरातल्यानी त्या कंदिलाचे कौतुक केले. मग तो कंदील शोकेसमधे ठेऊन सगळेजण आपापल्या उद्योगाला लागले. पण दुसर्या दिवशी सकाळी आमच्या बाबांचे एक मित्र वारल्याची खबर आली. नंतर साधारण 2-3 महिने तो कंदील शोकेस मधे होता. दिवाळीच्या आगोदर 15 दिवस घरात अशी कल्पना मांडली गेली की नवीन आकाश-कंदील आणायच्या ऐवजी हाच कंदील आत लाइट लावून वापरावा.

एप्रिल फळ (३)

विजुभाऊ ·

धमाल मुलगा Wed, 04/09/2008 - 15:11
विजुभाऊ, एकदम नंबर वन !
सम्राटाने जसे सिंहासन रिकामे करुन युवराजाला गादीवर बसवावे तसे हिरवा सिंहासनावरुन उतरुन लाल रंग त्याची जागा घेउ लागतो हळद आणि गुलाल आकाशात एकदम उडवले आहेत असा भास होत असतो. कर्‍यांच्या गालावर लाली येत असते.
सह्ही !
पायरी हा तसा राजकारणी लहान थोरात सारख्याच सलगीने वागणारा. याला हापुस चा दर्जा मिळत नाही आणि रायवळ च्या पंक्तीला बसावे की नाही हा प्रश्न याच्या डोक्यात सतत असतो.त्यामुळेच की काय "आपल्यापायरी ने वागावे" असे कोणि म्हणताना पाहीला की मला जिन्याच्या पायरीपेक्षा पायरी आंब्याची च पटकन आठवण होते. म्हण्टले तर फोडी करा म्हंटले तर घोळुन खा असा दोन्ही डगरीवर पाय ठेवणारा तो पायरी.
:-)) मस्तच. पण मला का कोण जाणे, हा राजकारणी पायरीच जास्त आवडतो. मजा आली वाचायला. एकदम हलकंफुलकं !!

मदनबाण Wed, 04/09/2008 - 15:11
आंब्याचे दिवस आले तरी कैर्‍यांचा थाट ओसरलेला नसतो .पिकलेल्या आंब्यात हापूस, पायरी, मलगोवा , केसर , रत्ना , रायवळ असा मोठ्यांच्या दुनियेत असतो तसा पंक्तीप्रपंच / जातीभेद असतो तसा कैर्‍यांच्या दुनियेत नसतो. परफेक्ट..... सम्राटाने जसे सिंहासन रिकामे करुन युवराजाला गादीवर बसवावे तसे हिरवा सिंहासनावरुन उतरुन लाल रंग त्याची जागा घेउ लागतो हळद आणि गुलाल आकाशात एकदम उडवले आहेत असा भास होत असतो. वा क्या बात है !!!!! (तोतापुरी आंब्यामधील भुंग्याला घाबरणारा) मदनबाण

स्वाती राजेश Wed, 04/09/2008 - 15:14
कैर्‍यांचे बालपण षोडशत्व आता सम्पुन त्या प्रौढ परिपक्व झालेल्या असतात. हा परिपक्वता पणा त्यांच्या रसाळ गोडवा होउन येतो. मस्त वर्णन....:)) प्रत्येकाचा थाट आगळाच असतो. हापुस तसा ईतरांशी थोडा फटकुन वागणारा. बरोबर आहे राजाचा पोर तो उगाच कशाला एखाद्या फाटक्यापाशी बसेल. मंडई मधे सुद्धा हापुस विकणारे चेहेर्‍यावर वेगळेच राजेशाही भाव आणुन बसलेले असतात. हापुस आंबा दाखवताना एखाद्या हीर्‍याच्या थाटात दाखवला जातो. घेणारे गिर्‍हाईक ही तेवढ्यात टेचात हापुस ची करंडी मिरवत घेउन जाते. खरे आहे... या लेखांमुळे या महीना आंबामय होऊन गेला.:)) मस्त अनुभव, मस्त छायाचित्रे, त्याच बरोबर सुंदर प्रतिक्रीया... एप्रिल फळ याचे तीनही भाग उत्तम लिहीले आहेत... पुढील भागाला शुभेच्छा!!!!

विजुभाऊ Wed, 04/09/2008 - 19:18
स्वाती धन्यवाद्...तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादाने मला प्रोत्साहन दिले

स्वाती दिनेश Wed, 04/09/2008 - 19:46
पिकलेल्या आंब्यात हापूस, पायरी, मलगोवा , केसर , रत्ना , रायवळ असा मोठ्यांच्या दुनियेत असतो तसा पंक्तीप्रपंच / जातीभेद असतो तसा कैर्‍यांच्या दुनियेत नसतो. अगदी खरं..पण तरीही हापूस तो हापूसच!उगाच नाही तो फळांचा सम्राट! हे जर्मन वेडे, सफरचंदाला फळांचा राजा म्हणतात ते ऐकून तर मला त्यांची कीव कराविशी वाटते. 'हाय कंबख्त तूने पी ही नही ..' च्या चालीवर मला ' हाय..तू ने तो हापूस चखाही नही ..' असे ह्या गोर्‍या मंडळीना म्हणावेसे वाटते आणि तसे अनेकदा म्हणून भारतातून आंबे आणून ह्या 'आर्यांना' खायलाही घातले .तेव्हा त्यांना फळांचा सम्राट कोण? ते पटले.. (राजाबिजा नाही ..सम्राटच!) स्वाती

प्रभाकर पेठकर Wed, 04/09/2008 - 20:53
आंब्यांची अढी ,खाली गोणपाट, त्यावर पेंढा, त्यावर कैर्‍या, मधे मधे कादे, वर पुन्हा पेंढा, आणि त्यावर पुन्हा दुसते गोणपाट अशी आम्ही लावायचो. कांद्यानेही अढीतली उष्णता वाढते आणि आंबे लवकर पिकतात. त्या काळी कैर्‍यांच्या करंड्या मिळायच्या. एका करंडीत ५ डझन कैर्‍या असायच्या.

चतुरंग Wed, 04/09/2008 - 21:29
अत्यंत सुंदर, मनोहारी वर्णन! वेगवेगळ्या आंब्यांच्या जातकुळीतले बारकावे चपखल उपमांसह अगदी रसाळ बोलीत टिपलेत! अगदी आमरसाची वाटीच (की पातेले?;०) तोंडाला लावल्यासारखे वाटले! येऊदेत अजून;)) चतुरंग

छोटा डॉन Wed, 04/09/2008 - 22:18
च्यायला माणूस कैरीसारख्या विषयावर एवढे कसे लिहू शकतो हा प्रश्न मला पडला आहे. "हॅट्स ऑफ" विजूभाउ. आत्ता तुम्ही हे जर आमच्यासमोर "प्रेझेंटेशन म्हणून सादर केले असते तर आम्ही "स्टँडिंग अवेशन" दिले असते ... ह्या भागात कैरीला प्रौढत्व येऊन तिचा आंब्यात होणारा बदल अतिशय अलंकारीक शब्दात मांडल्याबद्दल अभिनंदन "कैर्‍यांचे बालपण षोडशत्व आता सम्पुन त्या प्रौढ परिपक्व झालेल्या असतात. हा परिपक्वता पणा त्यांच्या रसाळ गोडवा होउन येतो. प्रत्येकाचा थाट आगळाच असतो. हापुस तसा ईतरांशी थोडा फटकुन वागणारा. बरोबर आहे राजाचा पोर तो उगाच कशाला एखाद्या फाटक्यापाशी बसेल. मंडई मधे सुद्धा हापुस विकणारे चेहेर्‍यावर वेगळेच राजेशाही भाव आणुन बसलेले असतात. हापुस आंबा दाखवताना एखाद्या हीर्‍याच्या थाटात दाखवला जातो. घेणारे गिर्‍हाईक ही तेवढ्यात टेचात हापुस ची करंडी मिरवत घेउन जाते." जबरा ... "अचानक घराबाहेर रिक्षा वाजते. घरातले छोटे उत्सुकतने बाहेर पळतात. आत्या रिक्षातुन उतरते. तिच्या सोबत एक मोठ्ठी पिशवी असते. दोघे जण मिळुन एक एक बंद धरत ती पिशवी आत नेतात. "आत्या तू कशी आहेस विचारायच्या आतच पिशवी स्वैपाक घरात रिकामी होते." किती समर्पक वर्णन . मस्त आहे, आवडले ... ओरिजनल हापूसची स्मगलिंग करणारा छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

धमाल मुलगा गुरुवार, 04/10/2008 - 10:24
च्यायला माणूस कैरीसारख्या विषयावर एवढे कसे लिहू शकतो हा प्रश्न मला पडला आहे. "हॅट्स ऑफ" विजूभाउ. तिकडे प्राजुताईनं एक लोणचं घेतलं आणि त्याच्यावर पानभर चटपटीत स्फुट लिहिलं, तर आम्ही आवक् होऊन पडलो... आणि इथे आमचे विजुभाऊ तर कैरीला पकडून कैरी-आख्यान गातात! क्या बात है! ३-३ लेख...फक्त कैरीवर? आयला, काय डोकं म्हणायचं का कल्पनांचं भांडार? जियो विजुभाऊ!!! औरभी लिख्खो! तमारा स्टाईल बद्दा सारु छे! (असंच म्हणतात नै?) -(आश्चर्य चकचकित) ध मा ल.

इनोबा म्हणे गुरुवार, 04/10/2008 - 11:48
कैरी बाळाना वाईट मुलांची संगत लागु नये म्हणुन त्यांची रोज उलट सुलट तपासणी होत रहाते. वाईट मुलाना बाजुला केले जाते. हळू हळू अंगावर हळदी केसरी रंगाचा साज चढतो . कैर्‍या आता मोठ्या झालेल्या असतात. क्या बात है... अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे ग अजुन ..तुझ्या डोळ्यातील मोठेपण कवळे ग . 'कैरी संगीत महोत्सव' भरवायला पायजे आता... पिकलेल्या आंब्यात हापूस, पायरी, मलगोवा , केसर , रत्ना , रायवळ असा मोठ्यांच्या दुनियेत असतो तसा पंक्तीप्रपंच / जातीभेद असतो तसा कैर्‍यांच्या दुनियेत नसतो. तिथे सगळे भीडु आपलेच असा मामला असतो. सही बोला भिडु... च्यायला माणूस कैरीसारख्या विषयावर एवढे कसे लिहू शकतो हा प्रश्न मला पडला आहे. मी पण हेच म्हणतो. कैर्‍या-आंबे खाताना कधी एवढा विचार केला नव्हता राव... आपण फक्त खायचं काम केलं. औरभी लिख्खो! तमारा स्टाईल सरस छे !!!!! 'मोटा भाई'ची ईश्टायल आपल्याला पण आवडली बॉ... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

धमाल मुलगा Wed, 04/09/2008 - 15:11
विजुभाऊ, एकदम नंबर वन !
सम्राटाने जसे सिंहासन रिकामे करुन युवराजाला गादीवर बसवावे तसे हिरवा सिंहासनावरुन उतरुन लाल रंग त्याची जागा घेउ लागतो हळद आणि गुलाल आकाशात एकदम उडवले आहेत असा भास होत असतो. कर्‍यांच्या गालावर लाली येत असते.
सह्ही !
पायरी हा तसा राजकारणी लहान थोरात सारख्याच सलगीने वागणारा. याला हापुस चा दर्जा मिळत नाही आणि रायवळ च्या पंक्तीला बसावे की नाही हा प्रश्न याच्या डोक्यात सतत असतो.त्यामुळेच की काय "आपल्यापायरी ने वागावे" असे कोणि म्हणताना पाहीला की मला जिन्याच्या पायरीपेक्षा पायरी आंब्याची च पटकन आठवण होते. म्हण्टले तर फोडी करा म्हंटले तर घोळुन खा असा दोन्ही डगरीवर पाय ठेवणारा तो पायरी.
:-)) मस्तच. पण मला का कोण जाणे, हा राजकारणी पायरीच जास्त आवडतो. मजा आली वाचायला. एकदम हलकंफुलकं !!

मदनबाण Wed, 04/09/2008 - 15:11
आंब्याचे दिवस आले तरी कैर्‍यांचा थाट ओसरलेला नसतो .पिकलेल्या आंब्यात हापूस, पायरी, मलगोवा , केसर , रत्ना , रायवळ असा मोठ्यांच्या दुनियेत असतो तसा पंक्तीप्रपंच / जातीभेद असतो तसा कैर्‍यांच्या दुनियेत नसतो. परफेक्ट..... सम्राटाने जसे सिंहासन रिकामे करुन युवराजाला गादीवर बसवावे तसे हिरवा सिंहासनावरुन उतरुन लाल रंग त्याची जागा घेउ लागतो हळद आणि गुलाल आकाशात एकदम उडवले आहेत असा भास होत असतो. वा क्या बात है !!!!! (तोतापुरी आंब्यामधील भुंग्याला घाबरणारा) मदनबाण

स्वाती राजेश Wed, 04/09/2008 - 15:14
कैर्‍यांचे बालपण षोडशत्व आता सम्पुन त्या प्रौढ परिपक्व झालेल्या असतात. हा परिपक्वता पणा त्यांच्या रसाळ गोडवा होउन येतो. मस्त वर्णन....:)) प्रत्येकाचा थाट आगळाच असतो. हापुस तसा ईतरांशी थोडा फटकुन वागणारा. बरोबर आहे राजाचा पोर तो उगाच कशाला एखाद्या फाटक्यापाशी बसेल. मंडई मधे सुद्धा हापुस विकणारे चेहेर्‍यावर वेगळेच राजेशाही भाव आणुन बसलेले असतात. हापुस आंबा दाखवताना एखाद्या हीर्‍याच्या थाटात दाखवला जातो. घेणारे गिर्‍हाईक ही तेवढ्यात टेचात हापुस ची करंडी मिरवत घेउन जाते. खरे आहे... या लेखांमुळे या महीना आंबामय होऊन गेला.:)) मस्त अनुभव, मस्त छायाचित्रे, त्याच बरोबर सुंदर प्रतिक्रीया... एप्रिल फळ याचे तीनही भाग उत्तम लिहीले आहेत... पुढील भागाला शुभेच्छा!!!!

विजुभाऊ Wed, 04/09/2008 - 19:18
स्वाती धन्यवाद्...तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादाने मला प्रोत्साहन दिले

स्वाती दिनेश Wed, 04/09/2008 - 19:46
पिकलेल्या आंब्यात हापूस, पायरी, मलगोवा , केसर , रत्ना , रायवळ असा मोठ्यांच्या दुनियेत असतो तसा पंक्तीप्रपंच / जातीभेद असतो तसा कैर्‍यांच्या दुनियेत नसतो. अगदी खरं..पण तरीही हापूस तो हापूसच!उगाच नाही तो फळांचा सम्राट! हे जर्मन वेडे, सफरचंदाला फळांचा राजा म्हणतात ते ऐकून तर मला त्यांची कीव कराविशी वाटते. 'हाय कंबख्त तूने पी ही नही ..' च्या चालीवर मला ' हाय..तू ने तो हापूस चखाही नही ..' असे ह्या गोर्‍या मंडळीना म्हणावेसे वाटते आणि तसे अनेकदा म्हणून भारतातून आंबे आणून ह्या 'आर्यांना' खायलाही घातले .तेव्हा त्यांना फळांचा सम्राट कोण? ते पटले.. (राजाबिजा नाही ..सम्राटच!) स्वाती

प्रभाकर पेठकर Wed, 04/09/2008 - 20:53
आंब्यांची अढी ,खाली गोणपाट, त्यावर पेंढा, त्यावर कैर्‍या, मधे मधे कादे, वर पुन्हा पेंढा, आणि त्यावर पुन्हा दुसते गोणपाट अशी आम्ही लावायचो. कांद्यानेही अढीतली उष्णता वाढते आणि आंबे लवकर पिकतात. त्या काळी कैर्‍यांच्या करंड्या मिळायच्या. एका करंडीत ५ डझन कैर्‍या असायच्या.

चतुरंग Wed, 04/09/2008 - 21:29
अत्यंत सुंदर, मनोहारी वर्णन! वेगवेगळ्या आंब्यांच्या जातकुळीतले बारकावे चपखल उपमांसह अगदी रसाळ बोलीत टिपलेत! अगदी आमरसाची वाटीच (की पातेले?;०) तोंडाला लावल्यासारखे वाटले! येऊदेत अजून;)) चतुरंग

छोटा डॉन Wed, 04/09/2008 - 22:18
च्यायला माणूस कैरीसारख्या विषयावर एवढे कसे लिहू शकतो हा प्रश्न मला पडला आहे. "हॅट्स ऑफ" विजूभाउ. आत्ता तुम्ही हे जर आमच्यासमोर "प्रेझेंटेशन म्हणून सादर केले असते तर आम्ही "स्टँडिंग अवेशन" दिले असते ... ह्या भागात कैरीला प्रौढत्व येऊन तिचा आंब्यात होणारा बदल अतिशय अलंकारीक शब्दात मांडल्याबद्दल अभिनंदन "कैर्‍यांचे बालपण षोडशत्व आता सम्पुन त्या प्रौढ परिपक्व झालेल्या असतात. हा परिपक्वता पणा त्यांच्या रसाळ गोडवा होउन येतो. प्रत्येकाचा थाट आगळाच असतो. हापुस तसा ईतरांशी थोडा फटकुन वागणारा. बरोबर आहे राजाचा पोर तो उगाच कशाला एखाद्या फाटक्यापाशी बसेल. मंडई मधे सुद्धा हापुस विकणारे चेहेर्‍यावर वेगळेच राजेशाही भाव आणुन बसलेले असतात. हापुस आंबा दाखवताना एखाद्या हीर्‍याच्या थाटात दाखवला जातो. घेणारे गिर्‍हाईक ही तेवढ्यात टेचात हापुस ची करंडी मिरवत घेउन जाते." जबरा ... "अचानक घराबाहेर रिक्षा वाजते. घरातले छोटे उत्सुकतने बाहेर पळतात. आत्या रिक्षातुन उतरते. तिच्या सोबत एक मोठ्ठी पिशवी असते. दोघे जण मिळुन एक एक बंद धरत ती पिशवी आत नेतात. "आत्या तू कशी आहेस विचारायच्या आतच पिशवी स्वैपाक घरात रिकामी होते." किती समर्पक वर्णन . मस्त आहे, आवडले ... ओरिजनल हापूसची स्मगलिंग करणारा छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

धमाल मुलगा गुरुवार, 04/10/2008 - 10:24
च्यायला माणूस कैरीसारख्या विषयावर एवढे कसे लिहू शकतो हा प्रश्न मला पडला आहे. "हॅट्स ऑफ" विजूभाउ. तिकडे प्राजुताईनं एक लोणचं घेतलं आणि त्याच्यावर पानभर चटपटीत स्फुट लिहिलं, तर आम्ही आवक् होऊन पडलो... आणि इथे आमचे विजुभाऊ तर कैरीला पकडून कैरी-आख्यान गातात! क्या बात है! ३-३ लेख...फक्त कैरीवर? आयला, काय डोकं म्हणायचं का कल्पनांचं भांडार? जियो विजुभाऊ!!! औरभी लिख्खो! तमारा स्टाईल बद्दा सारु छे! (असंच म्हणतात नै?) -(आश्चर्य चकचकित) ध मा ल.

इनोबा म्हणे गुरुवार, 04/10/2008 - 11:48
कैरी बाळाना वाईट मुलांची संगत लागु नये म्हणुन त्यांची रोज उलट सुलट तपासणी होत रहाते. वाईट मुलाना बाजुला केले जाते. हळू हळू अंगावर हळदी केसरी रंगाचा साज चढतो . कैर्‍या आता मोठ्या झालेल्या असतात. क्या बात है... अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे ग अजुन ..तुझ्या डोळ्यातील मोठेपण कवळे ग . 'कैरी संगीत महोत्सव' भरवायला पायजे आता... पिकलेल्या आंब्यात हापूस, पायरी, मलगोवा , केसर , रत्ना , रायवळ असा मोठ्यांच्या दुनियेत असतो तसा पंक्तीप्रपंच / जातीभेद असतो तसा कैर्‍यांच्या दुनियेत नसतो. तिथे सगळे भीडु आपलेच असा मामला असतो. सही बोला भिडु... च्यायला माणूस कैरीसारख्या विषयावर एवढे कसे लिहू शकतो हा प्रश्न मला पडला आहे. मी पण हेच म्हणतो. कैर्‍या-आंबे खाताना कधी एवढा विचार केला नव्हता राव... आपण फक्त खायचं काम केलं. औरभी लिख्खो! तमारा स्टाईल सरस छे !!!!! 'मोटा भाई'ची ईश्टायल आपल्याला पण आवडली बॉ... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे
लेखनविषय:
लेखनप्रकार
दुपारी मीठ मेतकुट वापरुन केलीली कैर्‍यांची आंबोळी आता थोडी रस्सेदार झालेली असते.....पानापानात ती पंचपक्वनाच्या दिमाखात स्थानापन्न होते.....बाबा एका बोटानेच त्याची चव बघतात्....सगळे एकमेकांकडे पहात असतात्....बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्‍यांचा गड सर झालेला असतो. कैरी चे लाड इथेच संपत नाहीत.

कुमार गंधर्व जयंती - चांगला लेख

मानस ·

प्रमोद देव Wed, 04/09/2008 - 22:21
९५ वाचने होऊनही एक देखिल प्रतिसाद नाही? कुमार गंधर्वांना मिसळपावकर ओळखत नाहीत की काय? असो. कुमार गंधर्वांबद्दल थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती देणारा हा लेख आवडला. मानसराव आपण इथे त्याचा दुवा दिलात त्याबद्दल मी तुम्हाला दुवा देतो. कुमारजी माझ्या आवडत्या गायकांपैकी एक आहेत. त्यांनी सहजतेने हाताळलेले विविध गानप्रकार ऐकल्याशिवाय त्यांची खरी महती कळणार नाही. निव्वळ एका फुफ्फुसावर, श्वास,दमसास कसास लावणार्‍या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात त्यांनी जी उंची गाठली ती एक असामान्य गोष्ट होती. असा कुमार गंधर्व पुन्हा होणे नाही. कुमारांना माझी आदरांजली. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

मानस Wed, 04/09/2008 - 22:41
प्रमोदकाका धन्यवाद. कुमारजींच्या जयंत्ती निमित्त त्यांची आठवण व्हावी एवढीच इच्छा होती. लेखही छोटा पण अर्थपूर्ण वाटला म्हणून हा अट्टाहास. मानस

चतुरंग Wed, 04/09/2008 - 22:52
मी लेख कालच वाचला पण काल प्रतिक्रिया देण्यास वेळ झाला नाही. कुमारजी एक असामान्य कलाकार होते ह्यात शंकाच नाही. दैवदत्त देणगीला मेहेनतीची जोड देऊन आणि फुफ्फुसांच्या विकाराचा दैवाघात समर्थपणे पचवून गाण्यात त्यांनी स्वतःचे असे विश्व उभे केले. निर्गुणी भजने ही केवळ त्यांच्यासाठीच जणू काही निर्माण झालेली असावीत असे वाटावे इतकी ती आणि ते एकरुप आहेत. 'अजुनी रुसूनि आहे' सारखी भावगीते सुध्दा केवळ त्यांनीच अमरत्वाला नेऊन ठेवली. त्यांच्या स्मृतींना माझे वंदन! चतुरंग

प्रमोद देव Wed, 04/09/2008 - 22:21
९५ वाचने होऊनही एक देखिल प्रतिसाद नाही? कुमार गंधर्वांना मिसळपावकर ओळखत नाहीत की काय? असो. कुमार गंधर्वांबद्दल थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती देणारा हा लेख आवडला. मानसराव आपण इथे त्याचा दुवा दिलात त्याबद्दल मी तुम्हाला दुवा देतो. कुमारजी माझ्या आवडत्या गायकांपैकी एक आहेत. त्यांनी सहजतेने हाताळलेले विविध गानप्रकार ऐकल्याशिवाय त्यांची खरी महती कळणार नाही. निव्वळ एका फुफ्फुसावर, श्वास,दमसास कसास लावणार्‍या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात त्यांनी जी उंची गाठली ती एक असामान्य गोष्ट होती. असा कुमार गंधर्व पुन्हा होणे नाही. कुमारांना माझी आदरांजली. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

मानस Wed, 04/09/2008 - 22:41
प्रमोदकाका धन्यवाद. कुमारजींच्या जयंत्ती निमित्त त्यांची आठवण व्हावी एवढीच इच्छा होती. लेखही छोटा पण अर्थपूर्ण वाटला म्हणून हा अट्टाहास. मानस

चतुरंग Wed, 04/09/2008 - 22:52
मी लेख कालच वाचला पण काल प्रतिक्रिया देण्यास वेळ झाला नाही. कुमारजी एक असामान्य कलाकार होते ह्यात शंकाच नाही. दैवदत्त देणगीला मेहेनतीची जोड देऊन आणि फुफ्फुसांच्या विकाराचा दैवाघात समर्थपणे पचवून गाण्यात त्यांनी स्वतःचे असे विश्व उभे केले. निर्गुणी भजने ही केवळ त्यांच्यासाठीच जणू काही निर्माण झालेली असावीत असे वाटावे इतकी ती आणि ते एकरुप आहेत. 'अजुनी रुसूनि आहे' सारखी भावगीते सुध्दा केवळ त्यांनीच अमरत्वाला नेऊन ठेवली. त्यांच्या स्मृतींना माझे वंदन! चतुरंग
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्त्रोत : महाराष्ट्र टाईम्स - एप्रिल ८, २००८ कुमार गंधर्वांची गायकी चित्रित करण्यासाठी एकदा जब्बार पटेल कॅमेरा घेऊन आले. मधु लिमये आणि ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर त्यावेळी उपस्थित होते. मैफलीत कॅमेरा पाहून कुमारजींना आश्चर्य वाटले. पंडितजींनी जब्बारना विचारले , कॅमेरात किती मोठा रोल आहे ? थोडक्यात किती वेळाचे गाणे चित्रित करायचे आहे ? जब्बार यांनी सांगितले , पावणे चार मिनिटे. एका चीजेसाठी पावणे चार मिनिट म्हणजे फारच अवघड काम. पण पंडितजींनी घड्याळ लावले आणि सांगितले सुरू करा चित्रीकरण. त्यांनी तराणा सुरू केला. समा बांधली आणि बरोबर २२५ सेकंदात समेवर येऊन गाणे संपविले...

(...लवकर ये!)

चतुरंग ·

प्राजु Wed, 04/09/2008 - 00:31
ओरिजिनल कवितेपेक्षा आवडली आणि... खरंच बर्फ, मदिरेला विनवतो आहे हे डोळ्यांपुढे आणले... तर आपण केलेली शब्दरचना .. केवळ अप्रतिम!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

चित्तरंजन भट गुरुवार, 04/10/2008 - 02:30
ओरिजिनल कवितेपेक्षा आवडली आणि... खरंच बर्फ, मदिरेला विनवतो आहे हे डोळ्यांपुढे आणले... तर आपण केलेली शब्दरचना .. केवळ अप्रतिम!! प्राजुताई, ओरिजिनल कवीशी काही खुन्नस आहे का तुमची? त्यांनी प्रतिकूल प्रतिसाद तर दिला नव्हता ना तुमच्या एखाद्या कवितेला? प्रतिसाद शोधून बघावे लागतील, बघता येतील. असो. मूळ कवितेला प्रतिसाद न देता विडंबनाची वारेमाप आणि धोरणी स्तुती करणारी एक जळकुकडी तुटपुंजी काव्यछाकटी व्यक्ती माझ्या पाहण्यात आहे. तिनेच प्रतिसाद दिला की काय असे क्षणभर वाटले! असो. चालू द्या टाइमपास. एकंदरच हा प्रतिसाद म्हणजे हसून हसून पुरेवाट! ( चतुरंग, ह्याचा अर्थ विडंबन टाकाऊ आहे (माझ्या मते) असे नाही. छानच आहे.) पण अप्रतिम बिप्रतिम फार जास्तच होते आहे. अर्थात कुणी चण्याफुटाण्यांना कॅवियार म्हटले तर कुणाच्या पोटात दुखायला नको, हे देखील मला मान्य आहे. अवांतर होतकरू काव्यरसिकांनी स्वतःला कवी समजून विरंगुळ्यासाठी चार कविता करणे ठीकच आहे. रिकाम्या वेळेचा सदुपयोग याहूनही चांगला होऊ शकतो असे काही म्हणतील. पण मला तसे वाटत नाही. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. "स्वादुपाकाने फदफदणाऱ्या कविता पाडणाऱ्या काव्यपिसाट घरेलू कवयित्री " ह्या विषयावर पीएचडी करण्याचा माझ्या एका मित्राचा विचार आहे. त्याचे ऍबस्ट्रॅक्ट मिळाले तर इथे टाकीन म्हणतो. तूर्तास एवढेच.

In reply to by चित्तरंजन भट

चतुरंग गुरुवार, 04/10/2008 - 02:45
( चतुरंग, ह्याचा अर्थ विडंबन टाकाऊ आहे (माझ्या मते) असे नाही. छानच आहे.) पण अप्रतिम बिप्रतिम फार जास्तच होते आहे. अर्थात कुणी चण्याफुटाण्यांना कॅवियार म्हटले तर कुणाच्या पोटात दुखायला नको, हे देखील मला मान्य आहे. तुझ्या भावना समजल्या. धन्यवाद! कोणी कशी प्रतिक्रीया द्यावी हे लेखकाच्या हातात नसतेच. पण ती प्रतिक्रीया कशी घ्यायची हे मात्र असते, त्याप्रमाणे मी ती घेतलेली आहे. (माझ्या भाषेत मी ह्याला 'फॅक्टर लावणे' म्हणतो. जसे (x/y). म्हणजे x आणि y च्या किमती तुम्हाला हव्या तशा घेता येतात!;) (अवांतर - पंचपक्वान्ने जेवून पोट भरले की काही नकोसे वाटते, जसे दादांची गझल वाचून आलात तर बाकी एकदम बकवास वाटते, कधीकधी फार भूक लागलेली असली की चणे फुटाणेही अमृतासमान भासतात, तसेच काहीसे ह्या विडंबनाबाबत झाले असावे!;) चतुरंग

In reply to by चित्तरंजन भट

प्राजु Fri, 04/11/2008 - 00:32
आपला गैरसमज झाला आहे. मला विडंबन जास्ती आवडले याचा अर्थ ओरिजिनल कविता वाईट आहे असा होत नाही. मला विडंबन जास्ती आवडले... इतकाच त्याचा अर्थ आहे. कारण ते थिम थोडी वेगळी घेऊन लिहिलेले आहे. नेहमीचे विडंबन नाही. बाकी ओरिजिनल कविताही तितकीच चांगली आहे... यात दुमत नाही. तेव्हा गैरसमज नसावा. माझा कोणावरही राग अथवा लोभ नाही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

सुशील Fri, 04/11/2008 - 08:36
बाकी ओरिजिनल कविताही तितकीच चांगली आहे... तितकीच चांगली आहे?? अरे मग मूळ कवतेपेक्षा विडंबन चांगले आहे कसे काय म्हणालात प्राजुताई? आता उगीचच सारवा सारवी करताय ना?

बेसनलाडू Wed, 04/09/2008 - 02:26
आणि सहज शब्दयोजना यांमुळे विडंबन आवडले. विडंबनातील विषयाच्या बाबतीत काहीही न बोललेलेच बरे, नाहीतर तिरक्या खेकड्याची वगैरे अवहेलना विनाकारण आणि अक्षरशः कुणाकडूनही (!) माथी येते. असो. पुढील रचनेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. (आस्वादक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

चतुरंग Wed, 04/09/2008 - 02:30
आणि तो तिथे फिट्ट बसतोय असे वाटले म्हणून विडंबन प्रकाशण्याचे धाडस केले! अन्यथा विषयातल्या तोचतोच पणामुळे रटाळ झाले असते.;)! धन्यवाद! चतुरंग

सुवर्णमयी Wed, 04/09/2008 - 08:50
डोळ्यापुढे चित्र उभे राहिले! विडंबन आवडले. (धक्का तंत्र इथे वापरले असते तर अधिक प्रभावी ठरले असते का? )

In reply to by सुवर्णमयी

केशवसुमार Wed, 04/09/2008 - 10:08
चतुरंगशेठ, डोळ्यापुढे चित्र उभे राहिले! विडंबन आवडले. धक्का तंत्र इथे वापरले असते तर अधिक प्रभावी ठरले असते ! (ऑनदरॉक्स कोला पिणारा)केशवसुमार

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 08:51
रिमझिम तू माझ्यावर; लवकर ये ! हो माझी 'ग्लेनफिडिच'; लवकर ये ! हे मस्त! :)

स्वाती दिनेश Wed, 04/09/2008 - 20:01
विडंबन चावून चोथा झालेल्या विषयावर असूनही मजेदार कल्पना आणि समर्पक शब्दयोजना यामुळे आवडले. स्वाती

ठणठणपाळ Wed, 04/09/2008 - 21:26
अप्रतिम शब्दरचना. कविता एकदम प्रोफेशनल कवीच्या कवितेसारखी फक्कड जमली आहे.

बाजीराव Wed, 04/09/2008 - 22:12
विडंबन चावून चोथा झालेल्या विषयावर असूनही मजेदार कल्पना आणि समर्पक शब्दयोजना यामुळे आवडले. स्वाती मद्य हा विषय `चावून चोथा' कसा काय होऊ शकतो?

प्राजु Wed, 04/09/2008 - 00:31
ओरिजिनल कवितेपेक्षा आवडली आणि... खरंच बर्फ, मदिरेला विनवतो आहे हे डोळ्यांपुढे आणले... तर आपण केलेली शब्दरचना .. केवळ अप्रतिम!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

चित्तरंजन भट गुरुवार, 04/10/2008 - 02:30
ओरिजिनल कवितेपेक्षा आवडली आणि... खरंच बर्फ, मदिरेला विनवतो आहे हे डोळ्यांपुढे आणले... तर आपण केलेली शब्दरचना .. केवळ अप्रतिम!! प्राजुताई, ओरिजिनल कवीशी काही खुन्नस आहे का तुमची? त्यांनी प्रतिकूल प्रतिसाद तर दिला नव्हता ना तुमच्या एखाद्या कवितेला? प्रतिसाद शोधून बघावे लागतील, बघता येतील. असो. मूळ कवितेला प्रतिसाद न देता विडंबनाची वारेमाप आणि धोरणी स्तुती करणारी एक जळकुकडी तुटपुंजी काव्यछाकटी व्यक्ती माझ्या पाहण्यात आहे. तिनेच प्रतिसाद दिला की काय असे क्षणभर वाटले! असो. चालू द्या टाइमपास. एकंदरच हा प्रतिसाद म्हणजे हसून हसून पुरेवाट! ( चतुरंग, ह्याचा अर्थ विडंबन टाकाऊ आहे (माझ्या मते) असे नाही. छानच आहे.) पण अप्रतिम बिप्रतिम फार जास्तच होते आहे. अर्थात कुणी चण्याफुटाण्यांना कॅवियार म्हटले तर कुणाच्या पोटात दुखायला नको, हे देखील मला मान्य आहे. अवांतर होतकरू काव्यरसिकांनी स्वतःला कवी समजून विरंगुळ्यासाठी चार कविता करणे ठीकच आहे. रिकाम्या वेळेचा सदुपयोग याहूनही चांगला होऊ शकतो असे काही म्हणतील. पण मला तसे वाटत नाही. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. "स्वादुपाकाने फदफदणाऱ्या कविता पाडणाऱ्या काव्यपिसाट घरेलू कवयित्री " ह्या विषयावर पीएचडी करण्याचा माझ्या एका मित्राचा विचार आहे. त्याचे ऍबस्ट्रॅक्ट मिळाले तर इथे टाकीन म्हणतो. तूर्तास एवढेच.

In reply to by चित्तरंजन भट

चतुरंग गुरुवार, 04/10/2008 - 02:45
( चतुरंग, ह्याचा अर्थ विडंबन टाकाऊ आहे (माझ्या मते) असे नाही. छानच आहे.) पण अप्रतिम बिप्रतिम फार जास्तच होते आहे. अर्थात कुणी चण्याफुटाण्यांना कॅवियार म्हटले तर कुणाच्या पोटात दुखायला नको, हे देखील मला मान्य आहे. तुझ्या भावना समजल्या. धन्यवाद! कोणी कशी प्रतिक्रीया द्यावी हे लेखकाच्या हातात नसतेच. पण ती प्रतिक्रीया कशी घ्यायची हे मात्र असते, त्याप्रमाणे मी ती घेतलेली आहे. (माझ्या भाषेत मी ह्याला 'फॅक्टर लावणे' म्हणतो. जसे (x/y). म्हणजे x आणि y च्या किमती तुम्हाला हव्या तशा घेता येतात!;) (अवांतर - पंचपक्वान्ने जेवून पोट भरले की काही नकोसे वाटते, जसे दादांची गझल वाचून आलात तर बाकी एकदम बकवास वाटते, कधीकधी फार भूक लागलेली असली की चणे फुटाणेही अमृतासमान भासतात, तसेच काहीसे ह्या विडंबनाबाबत झाले असावे!;) चतुरंग

In reply to by चित्तरंजन भट

प्राजु Fri, 04/11/2008 - 00:32
आपला गैरसमज झाला आहे. मला विडंबन जास्ती आवडले याचा अर्थ ओरिजिनल कविता वाईट आहे असा होत नाही. मला विडंबन जास्ती आवडले... इतकाच त्याचा अर्थ आहे. कारण ते थिम थोडी वेगळी घेऊन लिहिलेले आहे. नेहमीचे विडंबन नाही. बाकी ओरिजिनल कविताही तितकीच चांगली आहे... यात दुमत नाही. तेव्हा गैरसमज नसावा. माझा कोणावरही राग अथवा लोभ नाही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

सुशील Fri, 04/11/2008 - 08:36
बाकी ओरिजिनल कविताही तितकीच चांगली आहे... तितकीच चांगली आहे?? अरे मग मूळ कवतेपेक्षा विडंबन चांगले आहे कसे काय म्हणालात प्राजुताई? आता उगीचच सारवा सारवी करताय ना?

बेसनलाडू Wed, 04/09/2008 - 02:26
आणि सहज शब्दयोजना यांमुळे विडंबन आवडले. विडंबनातील विषयाच्या बाबतीत काहीही न बोललेलेच बरे, नाहीतर तिरक्या खेकड्याची वगैरे अवहेलना विनाकारण आणि अक्षरशः कुणाकडूनही (!) माथी येते. असो. पुढील रचनेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. (आस्वादक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

चतुरंग Wed, 04/09/2008 - 02:30
आणि तो तिथे फिट्ट बसतोय असे वाटले म्हणून विडंबन प्रकाशण्याचे धाडस केले! अन्यथा विषयातल्या तोचतोच पणामुळे रटाळ झाले असते.;)! धन्यवाद! चतुरंग

सुवर्णमयी Wed, 04/09/2008 - 08:50
डोळ्यापुढे चित्र उभे राहिले! विडंबन आवडले. (धक्का तंत्र इथे वापरले असते तर अधिक प्रभावी ठरले असते का? )

In reply to by सुवर्णमयी

केशवसुमार Wed, 04/09/2008 - 10:08
चतुरंगशेठ, डोळ्यापुढे चित्र उभे राहिले! विडंबन आवडले. धक्का तंत्र इथे वापरले असते तर अधिक प्रभावी ठरले असते ! (ऑनदरॉक्स कोला पिणारा)केशवसुमार

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 08:51
रिमझिम तू माझ्यावर; लवकर ये ! हो माझी 'ग्लेनफिडिच'; लवकर ये ! हे मस्त! :)

स्वाती दिनेश Wed, 04/09/2008 - 20:01
विडंबन चावून चोथा झालेल्या विषयावर असूनही मजेदार कल्पना आणि समर्पक शब्दयोजना यामुळे आवडले. स्वाती

ठणठणपाळ Wed, 04/09/2008 - 21:26
अप्रतिम शब्दरचना. कविता एकदम प्रोफेशनल कवीच्या कवितेसारखी फक्कड जमली आहे.

बाजीराव Wed, 04/09/2008 - 22:12
विडंबन चावून चोथा झालेल्या विषयावर असूनही मजेदार कल्पना आणि समर्पक शब्दयोजना यामुळे आवडले. स्वाती मद्य हा विषय `चावून चोथा' कसा काय होऊ शकतो?
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कवि प्रदीप यांची सुंदर कविता '....लवकर ये' ही आमची प्रेरणा:) (ग्लासातला बर्फाचा तुकडा मदिरेला विनवतोय अशी कल्पना! म्हणजे शुध्द मराठीत 'ऑन दि रॉक्स!;) रिमझिम तू माझ्यावर; लवकर ये ! हो माझी 'ग्लेनफिडिच'; लवकर ये ! थंडगार एकटाच खणखणतो... देहाची वाफ किती दवडवितो... किणकिणतो, डुचमळतो अन् म्हणतो - -`सोड सोड तू बाटली; लवकर ये `! तेच भक्त; तूच मदिरा त्यांची! पेग 'विसावा' पुन्हा 'पेटली' त्यांची! ऐक जरा; ऐक आरोळी त्यांची! पेग तो आता भर...लवकर ये ! सांग त्यांना वाट किती दावू मी? का सांग; त्यांची वाट अशी लावू मी ? वाट बघत कोरडा का राहू मी ?

असम्भव

आंबोळी ·

अभिज्ञ Tue, 04/08/2008 - 23:50
माझे नशीब अत्यंत चांगले असावे म्हणुन कि काय इथे हल्ली बेंगलोरात माझ्याकडे झी मराठी दिसत नाही. त्यामुळेच माझी ह्या "असंभव" त्रासातून मुक्तता झाली आहे. परंतु माझ्या केबल वाल्याने इ टि.व्हि. मराठी सूरु केल्याने हा "असंभव" त्रास मला "ह्या गोजिरवाण्या घरा"तून व्हायला लागलाय. माझ्या मते "ह्या गोजिरवाण्या घरात" हि मालिका "असंभव" पेक्षा जास्त "असंभव" वाटते. ह्या थोर मालिकेचि हि काहि क्षणचित्रे... १.कुटुंबाचे आडनाव "परांजपे". २.घरातल्या मुलिचा पहिला घटस्फोट,मग दुस-याशी लग्न.मग परत तिथे घटस्फोट.मग परत पहिल्या नव-याशी परत लग्न. ३.घरातला थोरला मुलगा "उंडगा" असतो.तो गॅरेज चालविणे,सुपा-या घेणे असलि कामे करत असतो. ४.धा़कट्या मुलाच्या पहिल्या बायकोचा विनयभंग होउन तिची आत्महत्या.मग त्याचे दुसरे लग्न.दुस-या बायकोचे तिच्या नंणदेच्या दुस-या नव-याबरोबर असणारे अफेअर..... त्यात परत ह्या सर्व घटना "परांजपे" आडनावाच्या कुटुंबात घडत असतात.... अशा एक से एक प्रसंगातून हि मालिका पुढे पुढे सरकत राहते. मालिकेतील आता बरेचसे कलाकार जाउन त्यांच्या जागी आता नवीन कलाकार आले आहेत. मला वाटते कि हा सर्वच प्रकार पुनर्जन्मापेक्षाही डेडलि असावा. असल्या अतर्क्य घटनांनी भरलेली हि मालिका "या गोजिरवाण्या घरात" अशा नावाने दाखवल्यावर मला तर ती असंभव पेक्षा हि असंभव वाटते. असंभव,या गोजिरवाण्या घरात सारख्या टुकार मालिका कधि बंद होतील हे देवच जाणो.कदाचित त्या बंद झाल्या कि नाहि हे पहायला पुनर्जन्मच घ्यावा लागेल असे आता मला वाटायला लागले आहे. असो... अबब

In reply to by अभिज्ञ

बेसनलाडू Wed, 04/09/2008 - 02:37
अजून हा बकवास प्रकार पाहण्यात आलेला नाही, पण प्रतिसादातच तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला वाटते कि हा सर्वच प्रकार पुनर्जन्मापेक्षाही डेडलि असावा, यावरून भारतात जाईन तेव्हा निदान ही मालिका तरी पाहणार नाही, असा आताच कानाला खडा लावला आहे. त्यात परत ह्या सर्व घटना "परांजपे" आडनावाच्या कुटुंबात घडत असतात.... अहो म्हणूनच नाव 'असंभव' दिलेय ना! ;) :)) (संभावित)बेसनलाडू

In reply to by अभिज्ञ

अन्या दातार गुरुवार, 04/10/2008 - 20:12
ते घर गोजिरवाणे नाही लाजीरवाणे झाले आहे आता त्याचे नवे नामकरण व्हायला पाहिजे या लाजीरवाण्या घरात म्हणून

प्राजु Wed, 04/09/2008 - 00:21
हे एकच विशेषण आहे. माझा आजकाल या मालिकांशी काहिही संबंध नाही.. पण अबब, आपण जी क्षणचित्रे दिलीत त्यावरून त्या मालिकेच्या दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्तीची आणि बुद्धीची कीव येते आहे. सुखी आहे मी.. इथल्या "एव्हरिबडी लव्हज् रेमंड्स" सारख्या मालिकांमध्ये - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 08:25
मी कुठल्याच मालिका बघत नाही. तो मी स्वत:च्या रसिकतेचा अपमान समजतो. सर्व मालिका एकापेक्षा एक फालतू असतात! मला या मालिकावाल्यांच्या क्रिएटीव्हीटीची कीव येते. फार पूर्वी मात्र काही मोजक्याच मालिका माझ्या खूप लाडक्या होत्या- त्यापैकी- अडोसपडोस, चाळ नावाची वाचाळ वस्ती, नुक्कड, ये है जिंदगी, उडान, इत्यादी. कविता चौधरी या विलक्षण बोलक्या चेहेर्‍याच्या अभिनेत्रीची उडान ही मालिका मला खूप आवडली होती. आता अश्या मालिका होतच नाहीत! असो, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

स्वाती दिनेश Wed, 04/09/2008 - 19:53
अरे काय तात्या आठवण काढलीस? या मालिका मी ही आवडीने पाहत असे.खरंच मजा यायची .. आता गेली कितीतरी वर्षे हिंदी,मराठी चॅनेल्सचा काही संपर्कच नाही म्हणून संबंधही उरला नाही .त्याचं पूर्वी थोडं वाईट वाटत असे, पण इथे चाललेल्या चर्चातून समजते आहे की मालिका काय किवा रिऍलिटी शोज काय सगळे बकवास आहे! त्यामुळे आता ही चॅनेले आणि त्यांचे कार्यक्रम पाहायला मिळत नाहीत याचे अजिबात वाईट वाटत नाहीये. स्वाती

In reply to by राजमुद्रा

छोटा डॉन Wed, 04/09/2008 - 16:30
मी घरी गेल्यावर साधारणता ३-४ भाग बघितले होते.... असह्य असह्य म्हणतात ते हेच असावे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भोचक Wed, 04/09/2008 - 14:56
मी टिव्हीवर सारेगमपव्यतिरिक्त एकही मालिकात्मक कार्यक्रम बघत नाही. पण हा एक कार्यक्रम बघत असताना झळकणार्‍या मालिकांच्या जाहिरातींमुळे त्यात काय चालले आहे ते कळते. त्याच्या भयानक जाहिराती पाहूनच त्या मालिकांत काय चालले याचा अंदाज येतो. वहिनीसाहेब नावाच्या मालिकेच्या जाहिरातीत सतत कुणी कुणाला मारताना दाखविले जाते. तेही इतक्या ओंगळपणे की त्याची किळस वाटते. याचा लहान मुलांवरही मोठा परिणाम होतो. माझी दोन वर्षाची मुलगी नेमकी अनेकदा टिव्हीसमोर असायची. त्यावेळी तिला जाणवणार्‍या विचित्र फिलींग आम्हाला लक्षात आल्या. आता अशी एखादी जाहिरात लागली की हे बघायचं नाही ना, असं ती आम्हाला विचारते. त्यामुळे अनेकदा या जाहिराती पाहताना संताप अनावर होतो. लोक (कुठले?) पहातात म्हणून काहीही अतर्क्य आणि किळसवाणे दाखविणार्‍या या दिग्दर्शकांचा आणि लेखकांना जाहिररित्या चाबकाने फोडून काढावे अशी इच्छा होते. या सुखांनो या नावाच्या मालिकेची जाहिरात बघताना या सगळ्यांना खरोखरच सुखाची गरज आहे, त्यामुळे त्यांना तातडीने सुख पॅक करून पाठवून देऊन मालिका बंद करावी असा सल्ला द्यावासा वाटतो. तीच कथा कळत नकळतची. एक बिनडोक मुलगी. आयुष्यात इतके बिनडोक निर्णय घेते आणि त्यात लोकांनी सहभागी व्हायचं हे आपल्या डोक्याच्या पलीकडचे आहे. दुसर्‍यांची दुःखे, रडारड, भांडण, लफडी यातून मनोरंजन काय होत असेल? त्यामुळे अशा मालिकांवर बंदी घालावी या मताचा मी आहे. अत्यंत सुंदर मालिकांचाही एक काळ दूरदर्शनवर होता. तो वाहिनींच्या बाजारीकरणाच्या सुरवातीबरोबरच संपला. दुर्देव. मालिकांच्या फेर्‍यापासून अलिप्त रहाणारा (भोचक)

अन्जलि Wed, 04/09/2008 - 15:34
सग्ल्यअ मलिकामधे एक्च दखव्ले अहे. य सुखनो मधे पन नव्ररअ मर्तो खुन होतो. कलत नकलत मधे पन खुन होतो सग्लिकदे सर्खिच रदरद. घरि गेल्यवर फ्रेश होन्यसथि विरन्गुला म्हनुन कहि बघवे तर हे असे. पुर्विचे सग्ले दिगर्शक कोथे गेले?

In reply to by अन्जलि

विजुभाऊ गुरुवार, 04/10/2008 - 13:17
अंजली ताई मराठी कळ फलक नीट वापरा. तुमचे नावही देवनागरीत करुन घ्या तुमची रदरद वाचुन आम्हाला रदु येते..... रदुन रदुन शाल्खे दोले पुशनाला विजुभाऊ

भडकमकर मास्तर Wed, 04/09/2008 - 15:34
एक बिनडोक मुलगी. आयुष्यात इतके बिनडोक निर्णय घेते आणि त्यात लोकांनी सहभागी व्हायचं आणि त्यात जहिरातीत ती विचारते, मी करतेय ते बरोबर आहे का? .. विनोदी कुठली.... आधी इतके उद्योग केलेस तेव्हा विचारलेस का आम्हाला?? अं..? लब्बाड... !!!

स्वाती राजेश Wed, 04/09/2008 - 15:39
या सिरीयल १ महिन्यानी जरी पाहील्या तरी, तिथेच असतात. कोल्हापुरातील रंकाळ्याजवळील नंदी सारखे तीळ भर पुढे, गहूभर मागे.. मिसळपाव वरील सदस्य यापेक्षा सकस, आणि छान सिरीयल काढू शकतील असे माझे मत...

उदय सप्रे Wed, 04/09/2008 - 16:11
अ सिरिअल इज अ प्रोग्राम व्हेअर वी "नो" "सी रिअल" ! प्रत्यक्षात घडणारे काहीच येथे दिसत नाही. एक अनुभव म्हणून सांगतो : झी वरील "हास्य सम्राट"चे ऑडिशन , स्थळ : दादर , वेळ - ठरवलेली सकाळी ८ , परिक्षक - विजय कदम यांचे आगमन ११.४५ वाजता, एकूण लोक ऑडिशन साठी ४५० + , २ हॉल्मधे कोंबलेले, प्रत्येकाला फक्त ३ मिनिटे वेळ, दुसर्‍या हॉल्मधे स्क्रीनिंग्साठी "स्पॉट" बॉय टाईप्चे लोक्.....मी शिव्या घालून आलो..... झी वर २ सिरिअल्स खरेच चांगल्या होत्या : मेघ दाटले (१३ भाग) आणि "श्रीयुत गंगाधर टिपरे" बास ! बाकी अधुरी एक कहाणी पासून वादळाची वाट पर्यंत एक्दम भिक्कार !

In reply to by मदनबाण

विद्याधर३१ Wed, 04/09/2008 - 19:46
४०५ आनंदवन, प्रपंच, झोका..........देव चालले ( पिंपळपान) या सारख्या सुन्दर मालिकांच्या आठवणी जाग्या झाल्या. (प्रतिमा कुलकर्णी यांच्या नवीन मालिकेची चातकासारखी वाट बघणारा..) विद्याधर आवांतर: प्रपंच पुन्हा चालु झाल्यास बघण्यास उत्सुक आहे.

मनस्वी Wed, 04/09/2008 - 16:17
सगळ्यात वीट आणतो तो आदेश बांदेकर. त्याच्या गरीब विनोदबुद्धीचा कहर आहे. आता तर २-२ मालिकांत आहे!

In reply to by मनस्वी

धमाल मुलगा Wed, 04/09/2008 - 16:19
आणि कोट्या करतो त्याही अपमानास्पद ! त्याला एकदा सोडाच मिपाकरांच्या घोळक्यात...आयुष्यभर लक्षात राहतील असले जब्राट इनोद होतील त्याच्यावर!!!

वरदा Wed, 04/09/2008 - 17:44
होती टिपरे.. ह्या गोजिरवाण्या घरात मी ३ वर्षापूर्वी तिथे असताना पाहिली होती अजूनही चालू आहे ती????? काय भयंकर लोक आहेत्...पाणी घालून घालून आता त्यात डाळ राहीलीच नाहीये म्हणावं..फक्त पाणी.....:((((

प्रभाकर पेठकर Wed, 04/09/2008 - 20:15
ह्या मालिका म्हणजे 'सिरियल किलर्स' असतात. ऍनिमल प्लॅनेट, डिस्कव्हरी, हिस्ट्री, नॅशनल जिऑग्रॅफी , एखादी मराठी बातम्यांची वाहिनी , मी मराठीवरील 'दिलखुलास' आणि काही कुकरी शोज एवढे पुरते मला.

In reply to by प्रभाकर पेठकर

मनस्वी गुरुवार, 04/10/2008 - 12:57
पोगो चॅनेल पण मस्त आहे.. एकदम नो टेन्शन. त्यावरील मॅड, गॅग्ज, मिस्टर बीन, तकेशीज कॅसल आणि जावेद जाफरीची कॉमेन्ट्री एकदम टाईमपास.

देवदत्त Wed, 04/09/2008 - 20:38
हेच... मी तरी असल्या मालिका बघत नाही. बघायचे काय तर जे १, २ थोड्या दिवसांत संपेल. उदा. कोपरखळी, कॉमेडी.कॉम, सी, आय. डी., ऑफिस ऑफिस, वगैरे वगैरे. ३ वर्षांपूर्वीपर्यंत जमेल त्या चांगल्या मालिका बघत होतो. उदा. टिपरे, ४०५ आनंदवन, झोका, प्रपंच, दुनियादारी. (आता तर नावे ही आठवत नाही) नाही तर आहेच, सिनेमा एके सिनेमा. ;) आणखी एक, काही मालिका नवीन असतात तेव्हाच पहायच्या. नव्याची नवलाई. सध्या तरी मी एन डी टी व्ही इमॅजीन वर जस्सूबेन जयंतीलाल जोशी की ज्वाईंट फॅमिली आवर्जून बघतो. निदान सुरुवातीला तरी पाहण्यास चांगले आहे. तात्या, तुम्ही सांगितलेल्या सगळ्या मालिका मी पाहिल्या होत्या, थोड्याफार आठवतातही, पण त्यातील अडोस पडोसचे नावच आता आठवते आहे. त्यात काय कोण असायचे ते आठवत नाही. अर्थात तेव्हा मी फार लहान होतो. त्यावेळी मालिकांच्या नावांवरून आम्ही (की कुणीतरी) एक लांब परिच्छेद (संवाद) तयार केला होता. नीटसा आठवत नाही. आठवला तर नक्की लिहीन.

अविनाश ओगले Wed, 04/09/2008 - 22:29
वरील चर्चा वाचल्यावर मिसळपाव वरील माझे संथ चालते मालिका ही हे विडंबन आठ्वले. विशेषतः कथानकाचा थांग न लागे पुढे तीळभर, गहूभर मागे 'मार्गी' झाली म्हणता म्हणता क्षणात 'वक्री' होई.. संथ चालते मालिका ही... या ओळी...

आनंद घारे गुरुवार, 04/10/2008 - 19:07
मिपाचे सदस्य नाहीत हे उघड आहे कारण एकादी तरी सकारात्मक प्रतिक्रिया आली असती. पण ते लोक आपल्या आजूबाजूलाच अस्तित्वात असतात ना? त्यांना बहुधा मिसळपाव आवडत नसावी. जर कोणाला डिस्कव्हरी किंवा नॅशनल ज्यॉग्राफिक असे कांही पहावेसे वाटत असेल तर घरातले इतर लोक त्यांना ते पाहू देतात काय? असंभव या मालिकेबद्दल जे लिहिले गेले आहे त्याशी मीसुद्धा सहमत आहे. तरीही मला त्यातल्या त्यात तीच मालिका बरी वाटते, त्यामुळे मी ती (शिव्या घालत घालत) पाहतो.

सभ्य इसम गुरुवार, 04/10/2008 - 22:32
मनापासून आवडलेल्या मालिका: चिमणराव, गजरा, चाळ नावाची वाचाळ वस्ती, प्रपंच, झोका, ४०५ आनंदवन, श्रीयुत गंगाधर टिपरे... न आवडलेल्या मालिका- सर्वच्या सर्वं daily soaps... हिंदी मालिकांची पिल्लं अजुन काय?? मराठी बातमी पत्रं म्हणायचं झालं तर स्टार माझा हे.. हिंदी बातमीपत्रांचं (Zee News, Aaj Tak, India TV) पिल्लू आहे.... तरी बरं अजुन रात्री भूतांचे घाणेरडे कार्यक्रम दाखवत नाहीत .. बातमी पत्रातील लोक फार वाईट मराठी बोलतात....आणि विषयही पोरकट असतात.. झी २४ तास बद्दल काही कल्पना नाही...टाटा स्काय ची कृपा... ई टीव्ही वरच्या बातम्या माहितीपुर्वक असतात... मी मराठी वर दिलखुलास हा एकच कार्यक्रम पाहिला आहे...बरा वाटला.. प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोती ह्या दोघांची भिकार मालिका लागते ह्या वाहिनी वर... १ प्रश्न आहे.... आज काल टि. व्ही. वर "जो बोले सिकन्दर"ची जाहिरात मोठ्या प्रमाणावर दाखवली जाते.. (कसली त्याचा वाद नाही आहे... ) मला हे कळ्त नाही, संध्याकाळी सर्व कुटुंब मिळून जर एखादी मालिका पाहत असेल, आणि हया जाहिरातेतला मनुष्य जोरजोरात कबड्डी कबड्डी (इथ्ये शब्द बदललेला.....) तर काय करावं??.... हे सोडा.... "छान छान गोष्टी" ह्या लहान मुल्लांच्या कार्यक्रमाच्या मध्ये ही जाहिरात मध्ये दाखवली जाते... ह्या मागचा उद्देश्य तो काय... (हे शेवटचे मूळ विषयाला सोडून होते, पण टी. व्ही. चा विषय आल्याने, मनातले मोकळे करावेसे वाटले..) मोहित्यांचा केतन (अवघाची संसार मालिका आणि त्यातली Fool पात्रं ह्यांच्याशी काहीही संबंध नसलेले मोहिते..) अवांतरः खालची link काळ्जीपूर्वक click करा...कारण मला फार मोठा धक्का बसला...तेव्हा तुम्हाला Heart problem असेल तर शक्यतो टाळा...विशेषतः दुसरी link .. http://www.orkut.com/Community.aspx?cmm=27493788 http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=27493788&tid=2514141917995359885&na=3&nst=11&nid=27493788-2514141917995359885-2529485362263600398 Orkut मध्ये अशी community सुद्धा असू शकते??

झकासराव गुरुवार, 04/10/2008 - 22:58
नीना कुलकर्णी आणि तिचा नवरा दिलिप कुलकर्णी यांची "नायक" ह्या मालिकेचा कसा काय उल्लेख नाहिये??? ती छानच होती. टिपरे चे रीपिट टेलेकास्ट पाहिले मी. मस्त आहे. :)

एक Fri, 04/11/2008 - 00:21
साईन्फिल्ड्स. जेरी साईन्फिल्डची निरिक्षणशक्ति आणि विनोदबुद्धी विलक्षण आहे. या बाबतीत त्याची तुलना कधी कधी पु.लं शी कराविशी वाटते. युट्यब वर हा त्याचा एक स्टँडप शो पण आहे.. http://www.youtube.com/watch?v=qY5AVBSjTAQ हुज लाईन इज इट एनी वे? स्पिन सिटी. एव्हरीबडी लव्ह्ज रेमंड.. (यातला म्हातारा तर माझा फेवरेट आहे.) यातला कुठ्लाही एपिसोड कधीही कितीही वेळाअ बघितला तरी छान वाटतो. मी असं ऐकलं की या सिरीयल्स भारतात पण लागतात. आई वडील इथे आले होते तेव्हा त्यांच्या साठी म्हणून सोनी आणि झी चॅनेल्स घेतले. मला कल्पना नव्हती ते तिकडे या चॅनेल्स ना एवढे वैतागले होते..इथे आल्यानंतर त्यांनी वर दिलेल्या सिरीयल्स बघायलाच सुरुवात केली..

अभिज्ञ Tue, 04/08/2008 - 23:50
माझे नशीब अत्यंत चांगले असावे म्हणुन कि काय इथे हल्ली बेंगलोरात माझ्याकडे झी मराठी दिसत नाही. त्यामुळेच माझी ह्या "असंभव" त्रासातून मुक्तता झाली आहे. परंतु माझ्या केबल वाल्याने इ टि.व्हि. मराठी सूरु केल्याने हा "असंभव" त्रास मला "ह्या गोजिरवाण्या घरा"तून व्हायला लागलाय. माझ्या मते "ह्या गोजिरवाण्या घरात" हि मालिका "असंभव" पेक्षा जास्त "असंभव" वाटते. ह्या थोर मालिकेचि हि काहि क्षणचित्रे... १.कुटुंबाचे आडनाव "परांजपे". २.घरातल्या मुलिचा पहिला घटस्फोट,मग दुस-याशी लग्न.मग परत तिथे घटस्फोट.मग परत पहिल्या नव-याशी परत लग्न. ३.घरातला थोरला मुलगा "उंडगा" असतो.तो गॅरेज चालविणे,सुपा-या घेणे असलि कामे करत असतो. ४.धा़कट्या मुलाच्या पहिल्या बायकोचा विनयभंग होउन तिची आत्महत्या.मग त्याचे दुसरे लग्न.दुस-या बायकोचे तिच्या नंणदेच्या दुस-या नव-याबरोबर असणारे अफेअर..... त्यात परत ह्या सर्व घटना "परांजपे" आडनावाच्या कुटुंबात घडत असतात.... अशा एक से एक प्रसंगातून हि मालिका पुढे पुढे सरकत राहते. मालिकेतील आता बरेचसे कलाकार जाउन त्यांच्या जागी आता नवीन कलाकार आले आहेत. मला वाटते कि हा सर्वच प्रकार पुनर्जन्मापेक्षाही डेडलि असावा. असल्या अतर्क्य घटनांनी भरलेली हि मालिका "या गोजिरवाण्या घरात" अशा नावाने दाखवल्यावर मला तर ती असंभव पेक्षा हि असंभव वाटते. असंभव,या गोजिरवाण्या घरात सारख्या टुकार मालिका कधि बंद होतील हे देवच जाणो.कदाचित त्या बंद झाल्या कि नाहि हे पहायला पुनर्जन्मच घ्यावा लागेल असे आता मला वाटायला लागले आहे. असो... अबब

In reply to by अभिज्ञ

बेसनलाडू Wed, 04/09/2008 - 02:37
अजून हा बकवास प्रकार पाहण्यात आलेला नाही, पण प्रतिसादातच तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला वाटते कि हा सर्वच प्रकार पुनर्जन्मापेक्षाही डेडलि असावा, यावरून भारतात जाईन तेव्हा निदान ही मालिका तरी पाहणार नाही, असा आताच कानाला खडा लावला आहे. त्यात परत ह्या सर्व घटना "परांजपे" आडनावाच्या कुटुंबात घडत असतात.... अहो म्हणूनच नाव 'असंभव' दिलेय ना! ;) :)) (संभावित)बेसनलाडू

In reply to by अभिज्ञ

अन्या दातार गुरुवार, 04/10/2008 - 20:12
ते घर गोजिरवाणे नाही लाजीरवाणे झाले आहे आता त्याचे नवे नामकरण व्हायला पाहिजे या लाजीरवाण्या घरात म्हणून

प्राजु Wed, 04/09/2008 - 00:21
हे एकच विशेषण आहे. माझा आजकाल या मालिकांशी काहिही संबंध नाही.. पण अबब, आपण जी क्षणचित्रे दिलीत त्यावरून त्या मालिकेच्या दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्तीची आणि बुद्धीची कीव येते आहे. सुखी आहे मी.. इथल्या "एव्हरिबडी लव्हज् रेमंड्स" सारख्या मालिकांमध्ये - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 08:25
मी कुठल्याच मालिका बघत नाही. तो मी स्वत:च्या रसिकतेचा अपमान समजतो. सर्व मालिका एकापेक्षा एक फालतू असतात! मला या मालिकावाल्यांच्या क्रिएटीव्हीटीची कीव येते. फार पूर्वी मात्र काही मोजक्याच मालिका माझ्या खूप लाडक्या होत्या- त्यापैकी- अडोसपडोस, चाळ नावाची वाचाळ वस्ती, नुक्कड, ये है जिंदगी, उडान, इत्यादी. कविता चौधरी या विलक्षण बोलक्या चेहेर्‍याच्या अभिनेत्रीची उडान ही मालिका मला खूप आवडली होती. आता अश्या मालिका होतच नाहीत! असो, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

स्वाती दिनेश Wed, 04/09/2008 - 19:53
अरे काय तात्या आठवण काढलीस? या मालिका मी ही आवडीने पाहत असे.खरंच मजा यायची .. आता गेली कितीतरी वर्षे हिंदी,मराठी चॅनेल्सचा काही संपर्कच नाही म्हणून संबंधही उरला नाही .त्याचं पूर्वी थोडं वाईट वाटत असे, पण इथे चाललेल्या चर्चातून समजते आहे की मालिका काय किवा रिऍलिटी शोज काय सगळे बकवास आहे! त्यामुळे आता ही चॅनेले आणि त्यांचे कार्यक्रम पाहायला मिळत नाहीत याचे अजिबात वाईट वाटत नाहीये. स्वाती

In reply to by राजमुद्रा

छोटा डॉन Wed, 04/09/2008 - 16:30
मी घरी गेल्यावर साधारणता ३-४ भाग बघितले होते.... असह्य असह्य म्हणतात ते हेच असावे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भोचक Wed, 04/09/2008 - 14:56
मी टिव्हीवर सारेगमपव्यतिरिक्त एकही मालिकात्मक कार्यक्रम बघत नाही. पण हा एक कार्यक्रम बघत असताना झळकणार्‍या मालिकांच्या जाहिरातींमुळे त्यात काय चालले आहे ते कळते. त्याच्या भयानक जाहिराती पाहूनच त्या मालिकांत काय चालले याचा अंदाज येतो. वहिनीसाहेब नावाच्या मालिकेच्या जाहिरातीत सतत कुणी कुणाला मारताना दाखविले जाते. तेही इतक्या ओंगळपणे की त्याची किळस वाटते. याचा लहान मुलांवरही मोठा परिणाम होतो. माझी दोन वर्षाची मुलगी नेमकी अनेकदा टिव्हीसमोर असायची. त्यावेळी तिला जाणवणार्‍या विचित्र फिलींग आम्हाला लक्षात आल्या. आता अशी एखादी जाहिरात लागली की हे बघायचं नाही ना, असं ती आम्हाला विचारते. त्यामुळे अनेकदा या जाहिराती पाहताना संताप अनावर होतो. लोक (कुठले?) पहातात म्हणून काहीही अतर्क्य आणि किळसवाणे दाखविणार्‍या या दिग्दर्शकांचा आणि लेखकांना जाहिररित्या चाबकाने फोडून काढावे अशी इच्छा होते. या सुखांनो या नावाच्या मालिकेची जाहिरात बघताना या सगळ्यांना खरोखरच सुखाची गरज आहे, त्यामुळे त्यांना तातडीने सुख पॅक करून पाठवून देऊन मालिका बंद करावी असा सल्ला द्यावासा वाटतो. तीच कथा कळत नकळतची. एक बिनडोक मुलगी. आयुष्यात इतके बिनडोक निर्णय घेते आणि त्यात लोकांनी सहभागी व्हायचं हे आपल्या डोक्याच्या पलीकडचे आहे. दुसर्‍यांची दुःखे, रडारड, भांडण, लफडी यातून मनोरंजन काय होत असेल? त्यामुळे अशा मालिकांवर बंदी घालावी या मताचा मी आहे. अत्यंत सुंदर मालिकांचाही एक काळ दूरदर्शनवर होता. तो वाहिनींच्या बाजारीकरणाच्या सुरवातीबरोबरच संपला. दुर्देव. मालिकांच्या फेर्‍यापासून अलिप्त रहाणारा (भोचक)

अन्जलि Wed, 04/09/2008 - 15:34
सग्ल्यअ मलिकामधे एक्च दखव्ले अहे. य सुखनो मधे पन नव्ररअ मर्तो खुन होतो. कलत नकलत मधे पन खुन होतो सग्लिकदे सर्खिच रदरद. घरि गेल्यवर फ्रेश होन्यसथि विरन्गुला म्हनुन कहि बघवे तर हे असे. पुर्विचे सग्ले दिगर्शक कोथे गेले?

In reply to by अन्जलि

विजुभाऊ गुरुवार, 04/10/2008 - 13:17
अंजली ताई मराठी कळ फलक नीट वापरा. तुमचे नावही देवनागरीत करुन घ्या तुमची रदरद वाचुन आम्हाला रदु येते..... रदुन रदुन शाल्खे दोले पुशनाला विजुभाऊ

भडकमकर मास्तर Wed, 04/09/2008 - 15:34
एक बिनडोक मुलगी. आयुष्यात इतके बिनडोक निर्णय घेते आणि त्यात लोकांनी सहभागी व्हायचं आणि त्यात जहिरातीत ती विचारते, मी करतेय ते बरोबर आहे का? .. विनोदी कुठली.... आधी इतके उद्योग केलेस तेव्हा विचारलेस का आम्हाला?? अं..? लब्बाड... !!!

स्वाती राजेश Wed, 04/09/2008 - 15:39
या सिरीयल १ महिन्यानी जरी पाहील्या तरी, तिथेच असतात. कोल्हापुरातील रंकाळ्याजवळील नंदी सारखे तीळ भर पुढे, गहूभर मागे.. मिसळपाव वरील सदस्य यापेक्षा सकस, आणि छान सिरीयल काढू शकतील असे माझे मत...

उदय सप्रे Wed, 04/09/2008 - 16:11
अ सिरिअल इज अ प्रोग्राम व्हेअर वी "नो" "सी रिअल" ! प्रत्यक्षात घडणारे काहीच येथे दिसत नाही. एक अनुभव म्हणून सांगतो : झी वरील "हास्य सम्राट"चे ऑडिशन , स्थळ : दादर , वेळ - ठरवलेली सकाळी ८ , परिक्षक - विजय कदम यांचे आगमन ११.४५ वाजता, एकूण लोक ऑडिशन साठी ४५० + , २ हॉल्मधे कोंबलेले, प्रत्येकाला फक्त ३ मिनिटे वेळ, दुसर्‍या हॉल्मधे स्क्रीनिंग्साठी "स्पॉट" बॉय टाईप्चे लोक्.....मी शिव्या घालून आलो..... झी वर २ सिरिअल्स खरेच चांगल्या होत्या : मेघ दाटले (१३ भाग) आणि "श्रीयुत गंगाधर टिपरे" बास ! बाकी अधुरी एक कहाणी पासून वादळाची वाट पर्यंत एक्दम भिक्कार !

In reply to by मदनबाण

विद्याधर३१ Wed, 04/09/2008 - 19:46
४०५ आनंदवन, प्रपंच, झोका..........देव चालले ( पिंपळपान) या सारख्या सुन्दर मालिकांच्या आठवणी जाग्या झाल्या. (प्रतिमा कुलकर्णी यांच्या नवीन मालिकेची चातकासारखी वाट बघणारा..) विद्याधर आवांतर: प्रपंच पुन्हा चालु झाल्यास बघण्यास उत्सुक आहे.

मनस्वी Wed, 04/09/2008 - 16:17
सगळ्यात वीट आणतो तो आदेश बांदेकर. त्याच्या गरीब विनोदबुद्धीचा कहर आहे. आता तर २-२ मालिकांत आहे!

In reply to by मनस्वी

धमाल मुलगा Wed, 04/09/2008 - 16:19
आणि कोट्या करतो त्याही अपमानास्पद ! त्याला एकदा सोडाच मिपाकरांच्या घोळक्यात...आयुष्यभर लक्षात राहतील असले जब्राट इनोद होतील त्याच्यावर!!!

वरदा Wed, 04/09/2008 - 17:44
होती टिपरे.. ह्या गोजिरवाण्या घरात मी ३ वर्षापूर्वी तिथे असताना पाहिली होती अजूनही चालू आहे ती????? काय भयंकर लोक आहेत्...पाणी घालून घालून आता त्यात डाळ राहीलीच नाहीये म्हणावं..फक्त पाणी.....:((((

प्रभाकर पेठकर Wed, 04/09/2008 - 20:15
ह्या मालिका म्हणजे 'सिरियल किलर्स' असतात. ऍनिमल प्लॅनेट, डिस्कव्हरी, हिस्ट्री, नॅशनल जिऑग्रॅफी , एखादी मराठी बातम्यांची वाहिनी , मी मराठीवरील 'दिलखुलास' आणि काही कुकरी शोज एवढे पुरते मला.

In reply to by प्रभाकर पेठकर

मनस्वी गुरुवार, 04/10/2008 - 12:57
पोगो चॅनेल पण मस्त आहे.. एकदम नो टेन्शन. त्यावरील मॅड, गॅग्ज, मिस्टर बीन, तकेशीज कॅसल आणि जावेद जाफरीची कॉमेन्ट्री एकदम टाईमपास.

देवदत्त Wed, 04/09/2008 - 20:38
हेच... मी तरी असल्या मालिका बघत नाही. बघायचे काय तर जे १, २ थोड्या दिवसांत संपेल. उदा. कोपरखळी, कॉमेडी.कॉम, सी, आय. डी., ऑफिस ऑफिस, वगैरे वगैरे. ३ वर्षांपूर्वीपर्यंत जमेल त्या चांगल्या मालिका बघत होतो. उदा. टिपरे, ४०५ आनंदवन, झोका, प्रपंच, दुनियादारी. (आता तर नावे ही आठवत नाही) नाही तर आहेच, सिनेमा एके सिनेमा. ;) आणखी एक, काही मालिका नवीन असतात तेव्हाच पहायच्या. नव्याची नवलाई. सध्या तरी मी एन डी टी व्ही इमॅजीन वर जस्सूबेन जयंतीलाल जोशी की ज्वाईंट फॅमिली आवर्जून बघतो. निदान सुरुवातीला तरी पाहण्यास चांगले आहे. तात्या, तुम्ही सांगितलेल्या सगळ्या मालिका मी पाहिल्या होत्या, थोड्याफार आठवतातही, पण त्यातील अडोस पडोसचे नावच आता आठवते आहे. त्यात काय कोण असायचे ते आठवत नाही. अर्थात तेव्हा मी फार लहान होतो. त्यावेळी मालिकांच्या नावांवरून आम्ही (की कुणीतरी) एक लांब परिच्छेद (संवाद) तयार केला होता. नीटसा आठवत नाही. आठवला तर नक्की लिहीन.

अविनाश ओगले Wed, 04/09/2008 - 22:29
वरील चर्चा वाचल्यावर मिसळपाव वरील माझे संथ चालते मालिका ही हे विडंबन आठ्वले. विशेषतः कथानकाचा थांग न लागे पुढे तीळभर, गहूभर मागे 'मार्गी' झाली म्हणता म्हणता क्षणात 'वक्री' होई.. संथ चालते मालिका ही... या ओळी...

आनंद घारे गुरुवार, 04/10/2008 - 19:07
मिपाचे सदस्य नाहीत हे उघड आहे कारण एकादी तरी सकारात्मक प्रतिक्रिया आली असती. पण ते लोक आपल्या आजूबाजूलाच अस्तित्वात असतात ना? त्यांना बहुधा मिसळपाव आवडत नसावी. जर कोणाला डिस्कव्हरी किंवा नॅशनल ज्यॉग्राफिक असे कांही पहावेसे वाटत असेल तर घरातले इतर लोक त्यांना ते पाहू देतात काय? असंभव या मालिकेबद्दल जे लिहिले गेले आहे त्याशी मीसुद्धा सहमत आहे. तरीही मला त्यातल्या त्यात तीच मालिका बरी वाटते, त्यामुळे मी ती (शिव्या घालत घालत) पाहतो.

सभ्य इसम गुरुवार, 04/10/2008 - 22:32
मनापासून आवडलेल्या मालिका: चिमणराव, गजरा, चाळ नावाची वाचाळ वस्ती, प्रपंच, झोका, ४०५ आनंदवन, श्रीयुत गंगाधर टिपरे... न आवडलेल्या मालिका- सर्वच्या सर्वं daily soaps... हिंदी मालिकांची पिल्लं अजुन काय?? मराठी बातमी पत्रं म्हणायचं झालं तर स्टार माझा हे.. हिंदी बातमीपत्रांचं (Zee News, Aaj Tak, India TV) पिल्लू आहे.... तरी बरं अजुन रात्री भूतांचे घाणेरडे कार्यक्रम दाखवत नाहीत .. बातमी पत्रातील लोक फार वाईट मराठी बोलतात....आणि विषयही पोरकट असतात.. झी २४ तास बद्दल काही कल्पना नाही...टाटा स्काय ची कृपा... ई टीव्ही वरच्या बातम्या माहितीपुर्वक असतात... मी मराठी वर दिलखुलास हा एकच कार्यक्रम पाहिला आहे...बरा वाटला.. प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोती ह्या दोघांची भिकार मालिका लागते ह्या वाहिनी वर... १ प्रश्न आहे.... आज काल टि. व्ही. वर "जो बोले सिकन्दर"ची जाहिरात मोठ्या प्रमाणावर दाखवली जाते.. (कसली त्याचा वाद नाही आहे... ) मला हे कळ्त नाही, संध्याकाळी सर्व कुटुंब मिळून जर एखादी मालिका पाहत असेल, आणि हया जाहिरातेतला मनुष्य जोरजोरात कबड्डी कबड्डी (इथ्ये शब्द बदललेला.....) तर काय करावं??.... हे सोडा.... "छान छान गोष्टी" ह्या लहान मुल्लांच्या कार्यक्रमाच्या मध्ये ही जाहिरात मध्ये दाखवली जाते... ह्या मागचा उद्देश्य तो काय... (हे शेवटचे मूळ विषयाला सोडून होते, पण टी. व्ही. चा विषय आल्याने, मनातले मोकळे करावेसे वाटले..) मोहित्यांचा केतन (अवघाची संसार मालिका आणि त्यातली Fool पात्रं ह्यांच्याशी काहीही संबंध नसलेले मोहिते..) अवांतरः खालची link काळ्जीपूर्वक click करा...कारण मला फार मोठा धक्का बसला...तेव्हा तुम्हाला Heart problem असेल तर शक्यतो टाळा...विशेषतः दुसरी link .. http://www.orkut.com/Community.aspx?cmm=27493788 http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=27493788&tid=2514141917995359885&na=3&nst=11&nid=27493788-2514141917995359885-2529485362263600398 Orkut मध्ये अशी community सुद्धा असू शकते??

झकासराव गुरुवार, 04/10/2008 - 22:58
नीना कुलकर्णी आणि तिचा नवरा दिलिप कुलकर्णी यांची "नायक" ह्या मालिकेचा कसा काय उल्लेख नाहिये??? ती छानच होती. टिपरे चे रीपिट टेलेकास्ट पाहिले मी. मस्त आहे. :)

एक Fri, 04/11/2008 - 00:21
साईन्फिल्ड्स. जेरी साईन्फिल्डची निरिक्षणशक्ति आणि विनोदबुद्धी विलक्षण आहे. या बाबतीत त्याची तुलना कधी कधी पु.लं शी कराविशी वाटते. युट्यब वर हा त्याचा एक स्टँडप शो पण आहे.. http://www.youtube.com/watch?v=qY5AVBSjTAQ हुज लाईन इज इट एनी वे? स्पिन सिटी. एव्हरीबडी लव्ह्ज रेमंड.. (यातला म्हातारा तर माझा फेवरेट आहे.) यातला कुठ्लाही एपिसोड कधीही कितीही वेळाअ बघितला तरी छान वाटतो. मी असं ऐकलं की या सिरीयल्स भारतात पण लागतात. आई वडील इथे आले होते तेव्हा त्यांच्या साठी म्हणून सोनी आणि झी चॅनेल्स घेतले. मला कल्पना नव्हती ते तिकडे या चॅनेल्स ना एवढे वैतागले होते..इथे आल्यानंतर त्यांनी वर दिलेल्या सिरीयल्स बघायलाच सुरुवात केली..
हि मालीका सुरवातीला त्यातील गूढतेमुळे बरी होती. पण आता विषय खुप ताणायला लागलेत. सासू-सुनेच्य मालिकेतील मधले २-४ भाग बुडले तरी जसा काही फरक पडत नाही तसे आता या मालिकेचे झाले आहे. त्यातील चान्गली लोके फारच बावळट आहेत. सुलेखाची आई , बाळ,शुभ्रा, प्रिया,इन्स्पेकटर भोसले, डोक्तोर , आदी,आजोबा हे एकमेकाशी या प्रोब्लेम विषयी अजिबात बोलत नाहित. (दुर्दैवाने यातले बरेचसे एकाच घरात रहातात किन्वा दिवसातून किमान एकदा तरी भेटतात.) या उलट सुलेखा लोकान्समोर रडारडी करुन त्याना सहज गन्डवते..... हे फारच बालिश आहे.

मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास : भाग ४

छोटा डॉन ·

छोटा डॉन Tue, 04/08/2008 - 20:44
अरे सॉरी यार, गडबडीने शेवटी "क्रमशः" लिहायचे राहून गेले .... तेवढे आहे असे समजून वाचा .... अजू एक म्हणजे ज्या ठिकाणी "***" केले आहे तेथे कुठल्या शिव्या आहेत म्हणून आपला देताबेस चेक करून नंतर आम्हाला "डॉट्स जूळत नाही, हिशोब बरोबर नाही" म्हणून सांगू नये. आपल्या "कल्पनाशक्ती" प्रमाणे योग्य तो शब्द ग्रहीत धरावा ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

एक Fri, 04/11/2008 - 00:02
"अजू एक म्हणजे ज्या ठिकाणी "***" केले आहे तेथे कुठल्या शिव्या आहेत म्हणून आपला देताबेस चेक करून नंतर आम्हाला "डॉट्स जूळत नाही, हिशोब बरोबर नाही" म्हणून सांगू नये. आपल्या "कल्पनाशक्ती" प्रमाणे योग्य तो शब्द ग्रहीत धरावा ....." अरे.. भें****, नक्की शिवी कळाली नाही तर देणार्‍याच्या भावना निट कळत नाहीत ना म्हणून मागच्या वेळी विचारलं. आता सांग बरं मी तुला वरती "भेंडी" म्हणालो का अजुनकाही...;) आमच्यात मित्राला नावाने हाक फक्त आजुबाजुला घरातले लोकं असतील तर मारतात.. एरव्ही भ पासून होणारी सर्वनामं वापरतो..त्यामुळे वर दिलेली "भें****," तू ह. घे.

इनोबा म्हणे Tue, 04/08/2008 - 20:56
शाब्बास रे डॉन्या... गेंड्याची आणि खेकड्याची(तिरक्या चालीचा)चांगली जोडी जमवली आहेस. तेवढं अनुष्का वैनीला लवकर आणायचं बघ आता. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

प्रभाकर पेठकर Tue, 04/08/2008 - 23:48
कल्पनारंजन म्हणून चांगले आहे. मिसळपाव पुणे खादाडी सम्मेलन म्हणजे दारूड्यांचे सम्मेलन वाटते आहे. लिखाणाचा 'तोल' सांभळल्यास अजून मजा येईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

छोटा डॉन Tue, 04/08/2008 - 23:55
मला पण हे क्लीक झालं होतं पण ह्यातला काही पार्ट वगळून जर दुसर्‍यात टाकला असता तर त्याचा तोल ढासळला असता... हो पण सध्या आहे ते अतिच होत आहे असं वाटतयं.... हा पार्ट फक्त "दारू" या विषयाला वाहिलेला होता ... पुढच्या वेळी काळजी घेईन ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

अभिज्ञ Wed, 04/09/2008 - 00:15
ह्या भागात फारच वहावत गेला आहेस.तुझा एकदम सहवाग झाल्या सारखा वाटला. पहिले ३हि भाग बरेच बरे होते. इथे मात्र साफ निराशा झाली. पूढच्या भागात नक्कि काळजि घे. अबब.

आंबोळी Wed, 04/09/2008 - 00:25
तुझा एकदम सहवाग झाल्या सारखा वाटला ह. ह.पु.वा. लै बेस्ट उपमा दिलीत अबबराव छोटा डॉन ये भाग कुछ जम्या नही. पुढच्या भागात काळजी घे. (पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहाणारा) आम्बोळी

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 08:43
त्यानंतर डांबिसकाकानी आपला नेहमीचा "ॐ स्कॉचये नमः, ॐ ग्लेनफिडिचे नमः, ॐ शिवास रीगलाय नमः, ॐ ग्लेन मोरांजिये नमः , ॐ जॉनी वॉकराय नमः " चा मंत्र म्हणून "मद्यप्राशन यज्ञाला प्रारंभ" करायला हरकत नसल्याचे जाहीर केले. :) असो, वरील मंडळींशी सहमत... लेखन घसरत, घरंगळत गेल्यासारखे वाटते. कदाचित दारू हा विषय असल्यामुळे असेल! :) परंतु हा भाग बराच कंटाळवाणा वाटला. ओढूनताणून रंजकता आणण्याच्या प्रयत्न केला आहे असे वाटले. मागचा भागही मला विशेष आवडला नव्हता! कोई बात नही! पुढील भागांकरता अनेकोत्तम शुभेच्छा! पुढील भागात कुठेही कंटाळवाणे न वाटता निखळ रंजकता असावी ही अपेक्षा. असो, प्रामाणिक मत. राग नसावा...! तात्या.

आनंदयात्री Wed, 04/09/2008 - 11:12
बाकी लोक काही म्हणोत डान्या आपण मात्र पोट दुखेस्तोर हसलो बुवा. सगळ्या सो कॉल्ल्ड मोठ्यांची फुल्ल्टुच केली आहेस तु, प्रतिसांदाचे अजिबात मनावर घेउ नकोस. आणी असे संमेलन जरका खरेच झाले तर ८०% घटना अशाच होतिल, अन हो, दारु नसली तरी. आता अनुष्का वाला पार्ट टाक लवकर.

In reply to by आनंदयात्री

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 13:19
सगळ्या सो कॉल्ल्ड मोठ्यांची फुल्ल्टुच केली आहेस तु म्हणजे तुम्हाला कोण म्हणायचे आहे? त्यात मी असेन तर कृपया मला वगळा ही विनंती! मी सोकॉल्ड की कुठला, मोठा मात्र नक्कीच नाही! शिवाय कुणाची फुल्टू वगैरे केली आहे अस मला तरी वाटत नाही! असो, पुढील भागत माझ्या नांवाचा उल्लेख न आल्यास मला ते अधिक आवडेल अशी छोट्या डॉनला नम्र विनंती! पुढे मर्जी त्याची! तात्या.

In reply to by आनंदयात्री

झंप्या गुरुवार, 04/10/2008 - 04:24
काय राव? असल्या रद्दी लिखाणाला संजोपरावांच्या वगैरे पंगतीत बसवुन तुमची महान अभिरुची अशी पब्लिकली का दाखवताय?

धमाल मुलगा Wed, 04/09/2008 - 11:35
पुन्हा एकदा "आकाशातून पडली लाकड॑..." !!!!!
ग्लास सुमारांकडे सरकवून म्हणाला "शेठ, म्हणा चांग भलं आणि हाणा टॉप टू बॉटम " केशवसुमार " मी पीत नाही राव, मागच्यावेळीस झालं ना सगळं". धमाल " घ्या हो, काही नाही होत, आम्ही आहोत ना सगळे.
च्यामारी, केसुशेठला कळल॑ तर खुन्नस खाऊन ते माझ्यावरच एखाद॑ विड॑बन करतील ना भौ!
विजूभाउ " हासलं एकदाच . मला वाटलं किक बसली की काय ? म्हणून एकढ गप्प गप्प आहे."
जबरान् !!! :-)))
मध्येच बोलणे तोडून " तू गप्प बस शिंच्या, आता जर काही बोललास तर अंगठे धरून उभा करीन ..." आंद्या " कुणाचे ?" डांबिसकाका "सांगू काय कुनाचे ते, घरून आणा रे त्याला इकडे "
आयला, आंद्याला तर एकदम चंपकच करुन टाकलाय :-))
इनोबा "जाउ दे, जाउ दे, शांत बसा. चिल्ल चिल्ल " धमाल " काय अजून बर्फ पाहिजे ? सर्दी होइल राजे सकाळी ...
भले...गुरु !!! बाकी, गेंड्याची कातडी, 'तुझा पगार किती, तु पितो किती' इ.इ. खत्तरनाक !!!! फुटलोच :-)) असो, हा भाग जरी वहावत गेल्यासारखा वाटला तरी, अहो, 'घेतल्यावर' विषय वहावतच जातात की, क्काय? हरकत इल्ले...हरकत इल्ले.
शेवटी तात्याच " बास करा रे फोकलीच्यांनो, साला रात्रीचा १ वाजला तरी ही * अजून हितं * * **. बास आता "
सह्ही!!! अस॑ घडल॑ तर तात्याबा नक्कीच असे करवदतील :-))) आपल्याला तर बॉ मज्जा वाटली वाचायला. डॉन्या आता अनुष्का येऊदे......आणि एक र्‍हवल॑च की...आपल्या सगळ्या ताईलोकांना दिल॑स धाडून तुळशीबागेत..आता त्या॑च्या रेवड्या कशा उडवणार????

छोटा डॉन Wed, 04/09/2008 - 16:27
ही लेखनमाला सुरु करण्याचा आधी मी यासाठी बेस म्हणून संजोपरावांचा" खयाली पुलाव", बिरूटेशेठचा "तात्या मनोगतावर परतला" व माझाच "मी जर हा असतो " हे लेख घेतले. यामागची माझी धारणा म्हणजे एक निखळ विनोदी व करमणूक प्रधान लेख माला लिहावी अशी होती. त्यात कुणाची खेचण्याचा, घेण्याचा वा कुनावर टिका करण्याचा ऊद्देश कधीही नव्हता ... पण का कोण जाणे, ह्या लेखांचा उद्देश मी कोणाची तरी खेचतो आहे अथवा मारतो आहे असा व्हायला लागला व तसे प्रतिसाद ही येऊ लागले. माझा हा उद्देश कधीही नव्हता. जास्त करून मी मोठ्यांची घेतो आहे ही भावना लोकांना वाटायला लागली व प्रत्येक्षात माझा तसा हेतू नव्हता, ह्या गोष्टींचा मला मानसीक त्रास होऊ लागला. कदाचित त्यामुळे "तात्यांनी" पुढच्या लेखात जमल्यास माझा समावेश नको अशी विनंती केली. हा माझ्यासाठी धक्का होता. आता तात्याच काय कुणाचेही नाव ओगळून पुढे जाणे मला शक्य नाही.... दुसरे म्हणजे पहिल्यांदा थोडे माझ्याकडून बरे लिहले गेले पण आता थोडा "तोल" ढासळत आहे. मला पण मागच्या भागापासून याची जाणीव झाली होती. कदाचीत " एकामागून एक भाग प्रसिद्ध करण्यामागची माझी गडबड" हे त्याचे कारण असावे. त्यामुळे लेख दिवसेंदिवस "कंटाळावाणे व ओढून ताणूण आणल्यासारखे" व्हायला लागले. ही लेखनाशी बेईमानी ठरते. आता वरचे मुद्दे आणि लेखनमालेचा मुळ उद्देश हरवत चालल्याने माझ्यासमोर " ही लेखनमाला आहे त्या स्थितीत बंद करणे" हा एकमेव मार्ग आहे व मला वाटते तोच योग्य आहे. ह्या लेखनमालेत मी ज्या ज्या लो़कांची नकळतपणे घेतली अथवा मारली त्यांना " मनापासून सॉरी" बोलून मी ही लेखनमाला बंद केल्याचे नमूद करू ईच्छितो. आता यापुढे "मिपा" वर " मिपा सदस्यांचा समावेश" असलेले कोनतेही लेखन मी करणार नाही हा निर्णय मी घेतो ... आत्तपर्यंत ज्या लोकांनी आत्मीयतेने प्रतिसाद व सल्ले दिले त्यांचे आभार. बाकी आपले चालूच राहिल ..... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

आनंदयात्री Wed, 04/09/2008 - 16:34
" ही लेखनमाला आहे त्या स्थितीत बंद करणे" हा एकमेव मार्ग आहे व मला वाटते तोच योग्य आहे. निषेध .. निषेध .. निषेध. (अरे लोकं दुसरीकडे दुसर्‍या प्रकारच्या लिखांनांच्या बंद करा - बंद करा म्हणुन मागे लागतात तरीदेखिल ..... अन तु आपले काय उगाचच)

रामदास Wed, 04/09/2008 - 17:17
वाईट्ट लिहिलं तर लोकं वाचणार नाहीत.विसरून जातील. एवढंच. चुका सापेक्श असतात.

धमाल मुलगा Wed, 04/09/2008 - 17:21
ह्यावर मी फक्त इतकेच म्हणेन... खरंच वाईट वाटलं...हे सगळं हलकंफुलकं आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे, तरी असं घडावं हे काही पटलं नाही. असो! जे जे होईल..ते ते...... "काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही...." नक्कीच नाही ! मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास, आमचा रामराम घ्यावा ! -(व्यथित) ध मा ल.

छोटे डॊन यांना स. न. वि. वि. मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास लेखनाचा आम्ही नेहमीच आस्वाद घेतो. आपल्या लेखनाने काही क्षण आनंदात जातात. कोण काय म्हणतंय ? कोणाचा प्रतिसाद कसा येतोय ? कोण कशाचा बदला घेतोय ? या प्रश्नांचा फारसा विचार करु नये असे वाटते ? आपल्याला लिहावसं वाटतं ना ? बिंधास्त लिहित राहा !!! :) दिलीपभाय ( छोटा डॊन गॆंगचा ) (शार्प शुटर )

झंप्या गुरुवार, 04/10/2008 - 04:29
फ ह ड ह तु स लिखाण!! मलातर ही मालिका सुरुवाती पासुनच रद्दी वाटत होती. चला शेवटी निदान चौथ्या भागाला तरी मंडळी जागी झाली म्हणायची!! पण लोकांचे काय हो ते फडतुस चारोळ्या आणि पाडलेल्या कवितांन पण वा वा करतात त्यांचे एवढे मनावर घेऊ नका डॉन भाऊ.

In reply to by झंप्या

विजुभाऊ गुरुवार, 04/10/2008 - 11:47
फ ह ड ह तु स लिखाण!! ????मलातर ही मालिका सुरुवाती पासुनच रद्दी वाटत होती ???? असो बापुडे....काही लोकाना गुळाची चव काय ? खरे तर मला हेअसे लिहायची ईच्छा नव्हती. असो! जे जे होईल..ते ते...... "काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही...." नक्कीच नाही ! मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास, आमचा रामराम घ्यावा ! हेच खरे....तेवढाच व्यथीत विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

इनोबा म्हणे गुरुवार, 04/10/2008 - 12:01
फ ह ड ह तु स लिखाण!! ????मलातर ही मालिका सुरुवाती पासुनच रद्दी वाटत होती ???? 'ठेवणीतले आयडी' बाहेर आले म्हणायचे... (बरेच)"काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही...." नक्कीच नाही ! हेच म्हणतो... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 04/10/2008 - 13:58
'ठेवणीतले आयडी' बाहेर आले म्हणायचे.... हा हा हा! (बरेच)"काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही...." नक्कीच नाही ! सहमत आहे...... (व्यथित) टिंग्या

In reply to by झंप्या

छोटा डॉन गुरुवार, 04/10/2008 - 16:06
अतिज्ञानी टिकाकार महाशय "झंप्या " आपण आपल्या अमुल्य वेळातून काही वेळ काढून माझ्यासारख्या फडतूस लेखकाचे लेखन वाचून त्याव्र प्रतिक्रिया देण्याची तसदी घेतली याचा आम्हाला अतिशय अभिमान आहे. नाही तर कोण आजकाल कुणाला असे "डायरेक्ट सत्य" सांगतो हो ... आता तुमच्या भाषेत सांगायचे तर "पण लोकांचे काय हो ते फडतुस चारोळ्या आणि पाडलेल्या कवितांन पण वा वा करतात " वा. वा. चांगलचं ओळखलं आहेत आपण "मिपा करांना" आता भविष्यात माझ्याकडून पुन्हा असे फडतूस लिखाण येऊ नये यासाठी आपले मार्गदर्शन आवश्यक आहे.... पण यात एक गोम आहे. आपण पडला एक "फडतूस टिकाकार", माणसाला जेव्हा स्वताच्या मनाने "४ ओळी" पण लिहता येत नाही तेव्हा तो टिकाकार होतो असे माझे मत आहे. आत्तापर्यंतच्या आपल्या वाटचालीच्या अनुशंगाने आपण "किती महान फडतूस टिकाकार" आहात हे तर सिद्ध होतेच पण आता आपण स्वता विचार करून ४ ओळी लिहून दाखवाव्यात मग दुसर्‍याच्या लेखावर मत द्यावे, कसे ! पण मला खात्री आहे, आपण असे करणार नाही कारण आपण पडलात एक "फडतूस टिकाकार", स्वता लिहणे आपल्या तत्वात बसत नाही कारण लिहले तर लोक काय प्रतिक्रिया देतील त्या वाचून आपल्याला एक तर झीट येईल किंवा नैराश्य येऊन "अंगाला राख फासून हिमालयात जाण्याशिवाय" दुसरा पर्याय राहणार नाही, आपल्या प्रतिसादाची वाट पहात आहे पण आपण तो न देणे आपल्या हिताचे. बाकी "परवरदिगार आपको सलामत रख्खे" एवढेच आम्ही म्हणू एच्छितो ... आपल्या अपेक्षेतला फडतूस लेखक छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

विसोबा खेचर गुरुवार, 04/10/2008 - 16:25
अरे छोटा डॉन, सोडून दे रे! तू कशाला उगाच मनाला लावून घेतो एवढं? च्यामारी, तू आता लिहीच पुढचे भाग. त्यात माझा उल्लेख केलास तरी चालेल! माझी काहीच हरकत नाही.. काल आनंदयात्रीमुळे माझा काही गैरसमज झाला होता त्यामुळे रागाच्या भरात 'यापुढे माझा उल्लेख करू नये' असं मी लिहून गेलो होतो. साला, चुकलंच माझं. मला मोठ्या मनाने माफ कर आणि पुढचा भाग अगदी बिनधास्त लिही. तो नक्की चांगला होईल याची मला खात्री आहे! हो, 'लेखन कंटाळवाणं होत आहे' असं माझं मत मी अवश्य दिलं होतं पण त्यात तुझं लेखन अधिकाधिक उत्तम व्हावं हाच प्रामाणिक हेतू होता. तुला दुखावण्याचा किंवा तुझा हिरमोड करण्याचा कुठलाच उद्देश नव्हता! याची कृपया खात्री असू दे! आणि हो, मी काही कुणी झंप्या नाही. मी स्वत:ही लेखन करतो त्यामुळे माझ्या एखाद्या प्रतिकूल प्रतिसादातील टीका तू सकारात्मक घेशील/घ्यावीस असं वाटतं! तरी पुढचे भाग अवश्य लिही अशी तुला कळकळीची विनंती! मी वाट पाहीन! अर्थात, घाई कुठलीच करू नकोस. टेक युवर ओन टाईम भिडू! अगदी सवडीने लिही, तब्येतीत लिही! आणखी काय लिहू बॉस?! तुझा, तात्या.

In reply to by छोटा डॉन

झंप्या Fri, 04/11/2008 - 07:58
अरे बापरे! डॉन साहेब भलतेच चिडलात की तुम्ही आमच्यावर! आयला मग तुमच्यात आणि त्या कविकिटकांमध्ये काय हो फरक? आख्खी ग्यांग*च सोडलीत माझ्यावर चावायला! आज येउन बघतोय तर एकदम १३ प्रतिसाद!!! असो... आम्ही पण आमचा प्रतिसाद 'काहीचे इम्बॅलन्सड लेखन वाटले' असाच देउ इच्छीतो हो! आता ठीक आहे? तुम्ही आता लिहाच राव ५वा भाग आम्ही हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेऊ. मग झालं? आणखी काय लिहू? *पूर्वी ज्या प्रकाराला कंपू म्हणायचे त्याला आजकाल ग्यांग म्हणतात म्हणे. कालाय तस्मै नमः

लडदू गुरुवार, 04/10/2008 - 15:50
रेफरन्स लागत नाहीत पण मला तरी मज्जा आली वाचताना. असो. ================================= खरंतर लिहायचा कंटाळा आलाय तरी पण लिहिले. लडदू आहे ना मी!

वरदा गुरुवार, 04/10/2008 - 17:35
च्यामारी, तू आता लिहीच पुढचे भाग. त्यात माझा उल्लेख केलास तरी चालेल! माझी काहीच हरकत नाही.. आता कसं बोल्लात... तुम्ही छान लिहिताय निखळ मनोरंजनाचं उद्दीष्ट आहे इथे काही वैचारीक लेख लिहित नाहीयात तुम्ही मला तरी काही वाईट दिसत नाही... आता आणा बरं अनुष्का वहीनीला..कधीची ताटकळून कंटाळलेय ती...

धमाल मुलगा गुरुवार, 04/10/2008 - 17:47
जरा डोळे उघडून नीट वाच... काय प्रतिक्रिया आल्या आहेत ते समजुन घे.... तात्या, बिरुटेसर, विजुभाऊ, वरदाताई, आंद्या, इन्या, टिंग्या, रामदास, आम्बोळी, मी असे आम्ही सगळे म्हणतोय की तू लिहीच जे झालं ते झालं...नेऊन घाल तिकडं बारा गडगड्याच्या विहिरीत ! एव्हढे सगळे तुला म्हणताहेत, आता मात्र तुला "पब्लीक डिमांड के खातीर" लिहितं व्हावंच लागेल. हवं तर गडबड नको करुस, निवांत लिही...पण देख भिडू, अगर नही लिख्ख्या तो अपुनके इनुभाऊको बोल के तेरा गेमईच बजा डालेंगा...क्या समझा? आता पुढचा भाग.... अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का.... अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का.... [ अर्र तिच्या....वहिनी लिहायचं राहिलंच की...तात्या धरुन मारणार बहुतेक :-)) ]

मदनबाण गुरुवार, 04/10/2008 - 17:54
जास्त करून मी मोठ्यांची घेतो आहे ही भावना लोकांना वाटायला लागली व प्रत्येक्षात माझा तसा हेतू नव्हता, ह्या गोष्टींचा मला मानसीक त्रास होऊ लागला. च्यायला डॉन्या जर तुला मानसीक त्रास होऊ लागला तर तुझ्या गॅगच कस व्हायच? :) प्रत्येक्षात माझा तसा हेतू नव्हता,:-- मग कशाला एव्हडे टेंशन घेतोस? तरी पुढचे भाग अवश्य लिही अशी तुला कळकळीची विनंती! मी वाट पाहीन! हे तात्या म्हणाले आहेत और क्या चाहिये तुम्हे ? (मि.पा.प्रेमी) मदनबाण

छोटा डॉन गुरुवार, 04/10/2008 - 17:58
तात्या, बिरुटेसर, विजुभाऊ, वरदाताई, आंद्या, इन्या, टिंग्या, रामदास, आम्बोळी, धमाल सर्वांचे धन्यवाद ... आपल्या अशा प्रोत्साहनाची गरज होती ... मी नक्की टाकतो पुढचा भाग पण मला थोडा वेळ हवा कारण पहिले मी थोडे शांत होतो आणि पुढचे भाग अधिक कसे मनोरंजक होतील याकडे बघतो ... "तात्यांचे" खास करून अधिक धन्यवाद , कारण त्यांनाच काय मिपा वरच्या कुनालाच वगळून मला पुढे जाणे शक्य नाही... थोडा वेळ द्या मी आपणास निराश करणार नाही. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

नारदाचार्य गुरुवार, 04/10/2008 - 18:21
याला म्हणतात डॉनगिरी. शुभेच्छा. येऊ द्या लवकर सारे काही.

वरदा Fri, 04/11/2008 - 00:05
तात्या कशाने वैतागले..तुम्ही अनुष्का वहिनीला ताटकळत ठेवलत ना म्हणून्...दारू कसली पीत बसता अनुष्का वहीनी येणार त्याची तयारी करा ना..आम्ही आणलं पण तुळशीबागेतून गिफ्ट...:)

विद्याधर३१ Fri, 04/11/2008 - 09:24
मी प्रतिक्रीया फारश्या देत नाहि. कारण जे आवडते त्याला आधीच तसे प्रतिसाद आलेले असतात त्याला नुसते मम म्हणावे लागते. काही वेळा लॉगीन होताना (ऑफिसमध्ये) नेटवर्क स्लो असल्याने एरर येते. पण याचा अर्थ असा नाही की जे प्रतिक्रीया देत नाहित पण वाचतात त्यना तो लेख आवडत नाहि. त्यामुळे कोणा एकाच्या विपर्यास्त प्रतिक्रियेमुळे लेखन बंद करावे. कारण माझ्यासारखे खूपजण असतील. जोपर्यन्त वैयक्तीक टीका होत नाही तोपर्यन्त लेखन बंद करु नये.. प्रतिसाद येतील किंवा नाहि याकडे फारसे लक्ष न देता लिहित रहावे हि विनंती... अवांतरः आत्तापर्यंत या लेखाची ७०८ वाचने झाली आहेत. विद्याधर

मनापासुन Fri, 04/11/2008 - 17:42
डॉन काका... इथल्या सगळ्या काकां पासुन एक शिका . कितीही झाले काही झाले तरी मागे हटायचे नाही. प्रसंगी अखंडीत लिहीत रहायचे. अहो शिवराय सुद्धा कधी तरी घोड्यावरुन पडले असतील. आपण तर साधी माणसे. सायकल चालवायला शिकताना कधी पडला नाही असला माणुस दाखवा. लेख लिहीत रहायचे. त्यामुळे दोन गोष्टी होतात एकतर आपाल्यात तरी सुधारणा होते किंवा लोकाना आपली सवय होते. त्या केकता कपूर तै पासुन बाकी काही नाही तरी हे मात्र शिकण्यासारखे आहे. उगाच नाही तिचे नाव होते. उद्या आणखी दहा पन्ध्रा वर्षाने तिचे नाव भारतातल्या मोठ्या निर्मात्यांच्यात घेतले जाईल्.(ऋषीदा/ सत्यजीत रे/ शान्तारम बापू सोबत) जो चिन्ता करनेका है वो जन्ताच करेगी. सर दुखा उनका दुखेगा अपनेकु क्या ? उतना सिर्फ वो सरदर्द की गोली वाली कम्पनीसे रॉयल्टी लेने का क्या? डॉन काका...भाऊ हे सगळे मनापासुन बरका तुम लिखते र्रहो ... हम डोका संभालते है...

In reply to by मनापासुन

पिवळा डांबिस Sat, 04/12/2008 - 04:27
डॉन काका... ह्या छोट्या डॉन्याला "डॉनकाका" केल्याबद्द्ल आम्ही तुमच्यावर अतिशय, प्रचंड, म्हणजे अगदी तुडूंब प्रसन्न झालो आहोत!!!:)) आत्तापर्यंत आम्हाला चिडवत होता, शिंचा!! डॉन्या, आता झाला की नाही काका-क्लब मध्ये दाखल?:)) हा, हा, हा!!!! -डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन Sun, 04/13/2008 - 12:04
अहो मनापासून भाऊ, वय काय हो तुमचे ? नाही माझे वय २४ आहे तेव्हा मला काका म्हणायलातुम्ही साधारणता "२-५" वर्षाचे असायला हवे . च्यायला मला पार काका करून टाकलेत राव तुम्ही ... ... ह.घ्या. बाय द वे, मी अजून बाहेरचे काही खाताना त्यातील तेलाचा/कॅलरीज् चा विचार करत नाही ... आइसक्रीम खाताना "उद्याच्या सर्दी, पडश्याचा" विचार करत नाही... सिगारेट / दारू घेताना माझ्या वाढत्या "बीपी" ची काळजी करत नाही ... उढल्यासुटल्या "कय ही आजची तरूण पिढी" म्हणून उसासे टाकत नाही ... आजच्या मॉड मुलींना बघून "छे, ह्यांनी तर पार ताळतंत्रच सोडला" असे म्हणत नाही .... आम्हाला अजून "जागरणे" सोसतात ... वयात आलेल्या मुली अजून आमच्याबरोबर एवढ्या कंफर्टेबल नसतात की ज्या तेवढ्या "काकांबरोबर" असाव्यात ... तर सांगायचा मुद्दा असा की आम्ही "काका" ठरायला सध्या एकदम "नालायक" आहोत ... डांबिसकाका पर्सनली नका घेऊ ... ह.घ्या ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

पिवळा डांबिस Sun, 04/13/2008 - 20:59
बाय द वे, मी अजून बाहेरचे काही खाताना त्यातील तेलाचा/कॅलरीज् चा विचार करत नाही ... आइसक्रीम खाताना "उद्याच्या सर्दी, पडश्याचा" विचार करत नाही... आम्हीही नाही!! सिगारेट / दारू घेताना माझ्या वाढत्या "बीपी" ची काळजी करत नाही ... सिगारेट ओढत नाही. सक्काळी उठून भरपूर व्यायाम केला की बी.पी. काही वाढत नाही, काहीही प्यालं तरी!!! उढल्यासुटल्या "कय ही आजची तरूण पिढी" म्हणून उसासे टाकत नाही ... आम्हीही नाही. म्हणून तर आम्ही मिपावर समवयस्कांच्या (नांवे नका घ्यायला लावू ,गडे!) घोळक्यात न बसता, इनोबा, धमु, छोटाडॉन यांच्या टोळक्यात असतो!!!:)) आजच्या मॉड मुलींना बघून "छे, ह्यांनी तर पार ताळतंत्रच सोडला" असे म्हणत नाही .... छे!! आम्ही तर उलट नवतारुण्याचे (शाब्दिक) 'रसग्रहण' करण्यास आसुसलेले असतो!!! आम्हाला अजून "जागरणे" सोसतात ... आम्हालाही! वाटल्यास डांबिसकाकूंना विचारून बघा!!!:))) आणि मुख्य म्हणजे आमची जाग्रणे तुमच्यासारखी "एकट्याचीच" नसतात!:))) वयात आलेल्या मुली अजून आमच्याबरोबर एवढ्या कंफर्टेबल नसतात की ज्या तेवढ्या "काकांबरोबर" असाव्यात ... हे मात्र खरं आहे! पण मला सांग, यामध्ये काकांचा "फायदा" आहे की तोटा?:)))))))) तुझ्या बारशाला जेवलेला, डांबिसकाका :)))))

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन Mon, 04/14/2008 - 19:53
"सक्काळी उठून भरपूर व्यायाम केला की बी.पी. काही वाढत नाही, काहीही प्यालं तरी!!!" २ प्रोब्लेम आहेत, सकाळी लवकर उठणे आणि केव्हाही उठल्यवर व्यायाम करणे. हेच जमत नाही, सांगा काय करायचे ते ... "म्हणून तर आम्ही मिपावर समवयस्कांच्या (नांवे नका घ्यायला लावू ,गडे!) घोळक्यात न बसता, इनोबा, धमु, छोटाडॉन यांच्या टोळक्यात असतो!!!:))" हे बाकी खरं, मानलं आणि पटलं .... आता फक्त समवयस्कांना सांभाळा . "आम्ही तर उलट नवतारुण्याचे (शाब्दिक) 'रसग्रहण' करण्यास आसुसलेले असतो!!!" म्हणून तर आम्ही तुम्हाला "गुरु" मानतो .... "आमची जाग्रणे तुमच्यासारखी "एकट्याचीच" नसतात!:)))" आता काय बोलायचे बॉ ? हाताची घडी आणि तोंडावर बोट ... आमच्या जखमेवर मिठ चोळता आहात हे लक्षात ठेवा. येतील येतील , आमचेही दिवस येतील .... ह. घ्या. "पण मला सांग, यामध्ये काकांचा "फायदा" आहे की तोटा?:))))))))" तसं म्हणाल तर फायदाच आहे पण आपल्या "इंटेग्रीटीचे " काय ? ज्याच्या बारशाला आपण जेवला आहात तो छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by पिवळा डांबिस

धमाल मुलगा Tue, 04/15/2008 - 11:35
म्हणून तर आम्ही मिपावर समवयस्कांच्या (नांवे नका घ्यायला लावू ,गडे!) घोळक्यात न बसता, इनोबा, धमु, छोटाडॉन यांच्या टोळक्यात असतो!!!:))
आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. :-)
छे!! आम्ही तर उलट नवतारुण्याचे (शाब्दिक) 'रसग्रहण' करण्यास आसुसलेले असतो!!!
महत्वाचा शव्द आठवणीने टाकण्याची हातोटी आवडली. उगाच काकूंचे 'आब्जेक्षण' नको, काय?
आम्हालाही! वाटल्यास डांबिसकाकूंना विचारून बघा!!!:))) आणि मुख्य म्हणजे आमची जाग्रणे तुमच्यासारखी "एकट्याचीच" नसतात!:)))
:) :) :) :) आजि म्या ब्रम्ह पाहिले गा! काकोबा....धन्य.. धन्य आहात हो !!!!!
हे मात्र खरं आहे! पण मला सांग, यामध्ये काकांचा "फायदा" आहे की तोटा?:))))))))
लाख मोलाचा सवाल ! आत्ता बोला की रे!

In reply to by पिवळा डांबिस

विजुभाऊ Mon, 12/29/2014 - 14:54
इयर एंडला एकदम नॉस्टल्जीक झालोय डान्या परत ल्ह्ययला घे नव्याने असले काहितरी

विजुभाऊ Sun, 04/13/2008 - 20:00
डॉन काका :))))) जब्बर दस्त... " डॉन की तलाश ११ मुल्को की पुलीस कर रही है" आता डॉन काका म्हंटले की हेच वाक्य कसे वाटते बघा डॉन काका वयोमानामुळे डोक्यावर परिणाम झाला आणि गिरणीतुन दळण आणायला गेले तेकोठे गायब झाले तेच कळत नाहिये. लवकर आले तर मारुतरायाला ११ रुईची पाने वाहीन हो" किंवा " बेते सो जा नही तो छोटा डॉन आ जायेगा" हे वाक्य असे होईल "गम्प्या झोप लवकर नाहीतर डॉन काकाना गोष्ट सांगायला बोलावीन. डॉन काका तुला सत्यकाम जाबाली ची गोष्ट सांगतील" .......गोष्ट ऐकण्याच्या भीतीने लगेच झोपलेलाडॉन काकांचा पुतण्या: विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

छोटा डॉन Mon, 04/14/2008 - 19:55
"गम्प्या झोप लवकर नाहीतर डॉन काकाना गोष्ट सांगायला बोलावीन. डॉन काका तुला सत्यकाम जाबाली ची गोष्ट सांगतील" .......गोष्ट ऐकण्याच्या भीतीने लगेच झोपलेलाडॉन काकांचा पुतण्या: विजुभाऊ" सत्यकाम जाबाली . हा हा हा ... अवांतर : कशाला घेता विजूभाऊ माझी राव ? मी काय घोडं मारलं आहे ? च्यायला हे डॉन काका म्हणजे "विकतच श्राद्ध" झालं आहे. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by विजुभाऊ

धमाल मुलगा Tue, 04/15/2008 - 11:39
"गम्प्या(!) झोप लवकर नाहीतर डॉन काकाना गोष्ट सांगायला बोलावीन.
हाणा तिच्याआयला! एकदम भिरभिरं !
डॉन काका तुला सत्यकाम जाबाली ची गोष्ट सांगतील"
मग ती..'तात्याकाम जाबली' आणि 'तात्या ख्रिस्त' ची गोष्ट कधी सांगनाल डॉनकाका? काय हो विजुभाऊ...सांगा ना!

छोटा डॉन Tue, 04/08/2008 - 20:44
अरे सॉरी यार, गडबडीने शेवटी "क्रमशः" लिहायचे राहून गेले .... तेवढे आहे असे समजून वाचा .... अजू एक म्हणजे ज्या ठिकाणी "***" केले आहे तेथे कुठल्या शिव्या आहेत म्हणून आपला देताबेस चेक करून नंतर आम्हाला "डॉट्स जूळत नाही, हिशोब बरोबर नाही" म्हणून सांगू नये. आपल्या "कल्पनाशक्ती" प्रमाणे योग्य तो शब्द ग्रहीत धरावा ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

एक Fri, 04/11/2008 - 00:02
"अजू एक म्हणजे ज्या ठिकाणी "***" केले आहे तेथे कुठल्या शिव्या आहेत म्हणून आपला देताबेस चेक करून नंतर आम्हाला "डॉट्स जूळत नाही, हिशोब बरोबर नाही" म्हणून सांगू नये. आपल्या "कल्पनाशक्ती" प्रमाणे योग्य तो शब्द ग्रहीत धरावा ....." अरे.. भें****, नक्की शिवी कळाली नाही तर देणार्‍याच्या भावना निट कळत नाहीत ना म्हणून मागच्या वेळी विचारलं. आता सांग बरं मी तुला वरती "भेंडी" म्हणालो का अजुनकाही...;) आमच्यात मित्राला नावाने हाक फक्त आजुबाजुला घरातले लोकं असतील तर मारतात.. एरव्ही भ पासून होणारी सर्वनामं वापरतो..त्यामुळे वर दिलेली "भें****," तू ह. घे.

इनोबा म्हणे Tue, 04/08/2008 - 20:56
शाब्बास रे डॉन्या... गेंड्याची आणि खेकड्याची(तिरक्या चालीचा)चांगली जोडी जमवली आहेस. तेवढं अनुष्का वैनीला लवकर आणायचं बघ आता. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

प्रभाकर पेठकर Tue, 04/08/2008 - 23:48
कल्पनारंजन म्हणून चांगले आहे. मिसळपाव पुणे खादाडी सम्मेलन म्हणजे दारूड्यांचे सम्मेलन वाटते आहे. लिखाणाचा 'तोल' सांभळल्यास अजून मजा येईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

छोटा डॉन Tue, 04/08/2008 - 23:55
मला पण हे क्लीक झालं होतं पण ह्यातला काही पार्ट वगळून जर दुसर्‍यात टाकला असता तर त्याचा तोल ढासळला असता... हो पण सध्या आहे ते अतिच होत आहे असं वाटतयं.... हा पार्ट फक्त "दारू" या विषयाला वाहिलेला होता ... पुढच्या वेळी काळजी घेईन ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

अभिज्ञ Wed, 04/09/2008 - 00:15
ह्या भागात फारच वहावत गेला आहेस.तुझा एकदम सहवाग झाल्या सारखा वाटला. पहिले ३हि भाग बरेच बरे होते. इथे मात्र साफ निराशा झाली. पूढच्या भागात नक्कि काळजि घे. अबब.

आंबोळी Wed, 04/09/2008 - 00:25
तुझा एकदम सहवाग झाल्या सारखा वाटला ह. ह.पु.वा. लै बेस्ट उपमा दिलीत अबबराव छोटा डॉन ये भाग कुछ जम्या नही. पुढच्या भागात काळजी घे. (पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहाणारा) आम्बोळी

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 08:43
त्यानंतर डांबिसकाकानी आपला नेहमीचा "ॐ स्कॉचये नमः, ॐ ग्लेनफिडिचे नमः, ॐ शिवास रीगलाय नमः, ॐ ग्लेन मोरांजिये नमः , ॐ जॉनी वॉकराय नमः " चा मंत्र म्हणून "मद्यप्राशन यज्ञाला प्रारंभ" करायला हरकत नसल्याचे जाहीर केले. :) असो, वरील मंडळींशी सहमत... लेखन घसरत, घरंगळत गेल्यासारखे वाटते. कदाचित दारू हा विषय असल्यामुळे असेल! :) परंतु हा भाग बराच कंटाळवाणा वाटला. ओढूनताणून रंजकता आणण्याच्या प्रयत्न केला आहे असे वाटले. मागचा भागही मला विशेष आवडला नव्हता! कोई बात नही! पुढील भागांकरता अनेकोत्तम शुभेच्छा! पुढील भागात कुठेही कंटाळवाणे न वाटता निखळ रंजकता असावी ही अपेक्षा. असो, प्रामाणिक मत. राग नसावा...! तात्या.

आनंदयात्री Wed, 04/09/2008 - 11:12
बाकी लोक काही म्हणोत डान्या आपण मात्र पोट दुखेस्तोर हसलो बुवा. सगळ्या सो कॉल्ल्ड मोठ्यांची फुल्ल्टुच केली आहेस तु, प्रतिसांदाचे अजिबात मनावर घेउ नकोस. आणी असे संमेलन जरका खरेच झाले तर ८०% घटना अशाच होतिल, अन हो, दारु नसली तरी. आता अनुष्का वाला पार्ट टाक लवकर.

In reply to by आनंदयात्री

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 13:19
सगळ्या सो कॉल्ल्ड मोठ्यांची फुल्ल्टुच केली आहेस तु म्हणजे तुम्हाला कोण म्हणायचे आहे? त्यात मी असेन तर कृपया मला वगळा ही विनंती! मी सोकॉल्ड की कुठला, मोठा मात्र नक्कीच नाही! शिवाय कुणाची फुल्टू वगैरे केली आहे अस मला तरी वाटत नाही! असो, पुढील भागत माझ्या नांवाचा उल्लेख न आल्यास मला ते अधिक आवडेल अशी छोट्या डॉनला नम्र विनंती! पुढे मर्जी त्याची! तात्या.

In reply to by आनंदयात्री

झंप्या गुरुवार, 04/10/2008 - 04:24
काय राव? असल्या रद्दी लिखाणाला संजोपरावांच्या वगैरे पंगतीत बसवुन तुमची महान अभिरुची अशी पब्लिकली का दाखवताय?

धमाल मुलगा Wed, 04/09/2008 - 11:35
पुन्हा एकदा "आकाशातून पडली लाकड॑..." !!!!!
ग्लास सुमारांकडे सरकवून म्हणाला "शेठ, म्हणा चांग भलं आणि हाणा टॉप टू बॉटम " केशवसुमार " मी पीत नाही राव, मागच्यावेळीस झालं ना सगळं". धमाल " घ्या हो, काही नाही होत, आम्ही आहोत ना सगळे.
च्यामारी, केसुशेठला कळल॑ तर खुन्नस खाऊन ते माझ्यावरच एखाद॑ विड॑बन करतील ना भौ!
विजूभाउ " हासलं एकदाच . मला वाटलं किक बसली की काय ? म्हणून एकढ गप्प गप्प आहे."
जबरान् !!! :-)))
मध्येच बोलणे तोडून " तू गप्प बस शिंच्या, आता जर काही बोललास तर अंगठे धरून उभा करीन ..." आंद्या " कुणाचे ?" डांबिसकाका "सांगू काय कुनाचे ते, घरून आणा रे त्याला इकडे "
आयला, आंद्याला तर एकदम चंपकच करुन टाकलाय :-))
इनोबा "जाउ दे, जाउ दे, शांत बसा. चिल्ल चिल्ल " धमाल " काय अजून बर्फ पाहिजे ? सर्दी होइल राजे सकाळी ...
भले...गुरु !!! बाकी, गेंड्याची कातडी, 'तुझा पगार किती, तु पितो किती' इ.इ. खत्तरनाक !!!! फुटलोच :-)) असो, हा भाग जरी वहावत गेल्यासारखा वाटला तरी, अहो, 'घेतल्यावर' विषय वहावतच जातात की, क्काय? हरकत इल्ले...हरकत इल्ले.
शेवटी तात्याच " बास करा रे फोकलीच्यांनो, साला रात्रीचा १ वाजला तरी ही * अजून हितं * * **. बास आता "
सह्ही!!! अस॑ घडल॑ तर तात्याबा नक्कीच असे करवदतील :-))) आपल्याला तर बॉ मज्जा वाटली वाचायला. डॉन्या आता अनुष्का येऊदे......आणि एक र्‍हवल॑च की...आपल्या सगळ्या ताईलोकांना दिल॑स धाडून तुळशीबागेत..आता त्या॑च्या रेवड्या कशा उडवणार????

छोटा डॉन Wed, 04/09/2008 - 16:27
ही लेखनमाला सुरु करण्याचा आधी मी यासाठी बेस म्हणून संजोपरावांचा" खयाली पुलाव", बिरूटेशेठचा "तात्या मनोगतावर परतला" व माझाच "मी जर हा असतो " हे लेख घेतले. यामागची माझी धारणा म्हणजे एक निखळ विनोदी व करमणूक प्रधान लेख माला लिहावी अशी होती. त्यात कुणाची खेचण्याचा, घेण्याचा वा कुनावर टिका करण्याचा ऊद्देश कधीही नव्हता ... पण का कोण जाणे, ह्या लेखांचा उद्देश मी कोणाची तरी खेचतो आहे अथवा मारतो आहे असा व्हायला लागला व तसे प्रतिसाद ही येऊ लागले. माझा हा उद्देश कधीही नव्हता. जास्त करून मी मोठ्यांची घेतो आहे ही भावना लोकांना वाटायला लागली व प्रत्येक्षात माझा तसा हेतू नव्हता, ह्या गोष्टींचा मला मानसीक त्रास होऊ लागला. कदाचित त्यामुळे "तात्यांनी" पुढच्या लेखात जमल्यास माझा समावेश नको अशी विनंती केली. हा माझ्यासाठी धक्का होता. आता तात्याच काय कुणाचेही नाव ओगळून पुढे जाणे मला शक्य नाही.... दुसरे म्हणजे पहिल्यांदा थोडे माझ्याकडून बरे लिहले गेले पण आता थोडा "तोल" ढासळत आहे. मला पण मागच्या भागापासून याची जाणीव झाली होती. कदाचीत " एकामागून एक भाग प्रसिद्ध करण्यामागची माझी गडबड" हे त्याचे कारण असावे. त्यामुळे लेख दिवसेंदिवस "कंटाळावाणे व ओढून ताणूण आणल्यासारखे" व्हायला लागले. ही लेखनाशी बेईमानी ठरते. आता वरचे मुद्दे आणि लेखनमालेचा मुळ उद्देश हरवत चालल्याने माझ्यासमोर " ही लेखनमाला आहे त्या स्थितीत बंद करणे" हा एकमेव मार्ग आहे व मला वाटते तोच योग्य आहे. ह्या लेखनमालेत मी ज्या ज्या लो़कांची नकळतपणे घेतली अथवा मारली त्यांना " मनापासून सॉरी" बोलून मी ही लेखनमाला बंद केल्याचे नमूद करू ईच्छितो. आता यापुढे "मिपा" वर " मिपा सदस्यांचा समावेश" असलेले कोनतेही लेखन मी करणार नाही हा निर्णय मी घेतो ... आत्तपर्यंत ज्या लोकांनी आत्मीयतेने प्रतिसाद व सल्ले दिले त्यांचे आभार. बाकी आपले चालूच राहिल ..... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

आनंदयात्री Wed, 04/09/2008 - 16:34
" ही लेखनमाला आहे त्या स्थितीत बंद करणे" हा एकमेव मार्ग आहे व मला वाटते तोच योग्य आहे. निषेध .. निषेध .. निषेध. (अरे लोकं दुसरीकडे दुसर्‍या प्रकारच्या लिखांनांच्या बंद करा - बंद करा म्हणुन मागे लागतात तरीदेखिल ..... अन तु आपले काय उगाचच)

रामदास Wed, 04/09/2008 - 17:17
वाईट्ट लिहिलं तर लोकं वाचणार नाहीत.विसरून जातील. एवढंच. चुका सापेक्श असतात.

धमाल मुलगा Wed, 04/09/2008 - 17:21
ह्यावर मी फक्त इतकेच म्हणेन... खरंच वाईट वाटलं...हे सगळं हलकंफुलकं आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे, तरी असं घडावं हे काही पटलं नाही. असो! जे जे होईल..ते ते...... "काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही...." नक्कीच नाही ! मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास, आमचा रामराम घ्यावा ! -(व्यथित) ध मा ल.

छोटे डॊन यांना स. न. वि. वि. मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास लेखनाचा आम्ही नेहमीच आस्वाद घेतो. आपल्या लेखनाने काही क्षण आनंदात जातात. कोण काय म्हणतंय ? कोणाचा प्रतिसाद कसा येतोय ? कोण कशाचा बदला घेतोय ? या प्रश्नांचा फारसा विचार करु नये असे वाटते ? आपल्याला लिहावसं वाटतं ना ? बिंधास्त लिहित राहा !!! :) दिलीपभाय ( छोटा डॊन गॆंगचा ) (शार्प शुटर )

झंप्या गुरुवार, 04/10/2008 - 04:29
फ ह ड ह तु स लिखाण!! मलातर ही मालिका सुरुवाती पासुनच रद्दी वाटत होती. चला शेवटी निदान चौथ्या भागाला तरी मंडळी जागी झाली म्हणायची!! पण लोकांचे काय हो ते फडतुस चारोळ्या आणि पाडलेल्या कवितांन पण वा वा करतात त्यांचे एवढे मनावर घेऊ नका डॉन भाऊ.

In reply to by झंप्या

विजुभाऊ गुरुवार, 04/10/2008 - 11:47
फ ह ड ह तु स लिखाण!! ????मलातर ही मालिका सुरुवाती पासुनच रद्दी वाटत होती ???? असो बापुडे....काही लोकाना गुळाची चव काय ? खरे तर मला हेअसे लिहायची ईच्छा नव्हती. असो! जे जे होईल..ते ते...... "काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही...." नक्कीच नाही ! मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास, आमचा रामराम घ्यावा ! हेच खरे....तेवढाच व्यथीत विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

इनोबा म्हणे गुरुवार, 04/10/2008 - 12:01
फ ह ड ह तु स लिखाण!! ????मलातर ही मालिका सुरुवाती पासुनच रद्दी वाटत होती ???? 'ठेवणीतले आयडी' बाहेर आले म्हणायचे... (बरेच)"काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही...." नक्कीच नाही ! हेच म्हणतो... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

ब्रिटिश टिंग्या गुरुवार, 04/10/2008 - 13:58
'ठेवणीतले आयडी' बाहेर आले म्हणायचे.... हा हा हा! (बरेच)"काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही...." नक्कीच नाही ! सहमत आहे...... (व्यथित) टिंग्या

In reply to by झंप्या

छोटा डॉन गुरुवार, 04/10/2008 - 16:06
अतिज्ञानी टिकाकार महाशय "झंप्या " आपण आपल्या अमुल्य वेळातून काही वेळ काढून माझ्यासारख्या फडतूस लेखकाचे लेखन वाचून त्याव्र प्रतिक्रिया देण्याची तसदी घेतली याचा आम्हाला अतिशय अभिमान आहे. नाही तर कोण आजकाल कुणाला असे "डायरेक्ट सत्य" सांगतो हो ... आता तुमच्या भाषेत सांगायचे तर "पण लोकांचे काय हो ते फडतुस चारोळ्या आणि पाडलेल्या कवितांन पण वा वा करतात " वा. वा. चांगलचं ओळखलं आहेत आपण "मिपा करांना" आता भविष्यात माझ्याकडून पुन्हा असे फडतूस लिखाण येऊ नये यासाठी आपले मार्गदर्शन आवश्यक आहे.... पण यात एक गोम आहे. आपण पडला एक "फडतूस टिकाकार", माणसाला जेव्हा स्वताच्या मनाने "४ ओळी" पण लिहता येत नाही तेव्हा तो टिकाकार होतो असे माझे मत आहे. आत्तापर्यंतच्या आपल्या वाटचालीच्या अनुशंगाने आपण "किती महान फडतूस टिकाकार" आहात हे तर सिद्ध होतेच पण आता आपण स्वता विचार करून ४ ओळी लिहून दाखवाव्यात मग दुसर्‍याच्या लेखावर मत द्यावे, कसे ! पण मला खात्री आहे, आपण असे करणार नाही कारण आपण पडलात एक "फडतूस टिकाकार", स्वता लिहणे आपल्या तत्वात बसत नाही कारण लिहले तर लोक काय प्रतिक्रिया देतील त्या वाचून आपल्याला एक तर झीट येईल किंवा नैराश्य येऊन "अंगाला राख फासून हिमालयात जाण्याशिवाय" दुसरा पर्याय राहणार नाही, आपल्या प्रतिसादाची वाट पहात आहे पण आपण तो न देणे आपल्या हिताचे. बाकी "परवरदिगार आपको सलामत रख्खे" एवढेच आम्ही म्हणू एच्छितो ... आपल्या अपेक्षेतला फडतूस लेखक छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

विसोबा खेचर गुरुवार, 04/10/2008 - 16:25
अरे छोटा डॉन, सोडून दे रे! तू कशाला उगाच मनाला लावून घेतो एवढं? च्यामारी, तू आता लिहीच पुढचे भाग. त्यात माझा उल्लेख केलास तरी चालेल! माझी काहीच हरकत नाही.. काल आनंदयात्रीमुळे माझा काही गैरसमज झाला होता त्यामुळे रागाच्या भरात 'यापुढे माझा उल्लेख करू नये' असं मी लिहून गेलो होतो. साला, चुकलंच माझं. मला मोठ्या मनाने माफ कर आणि पुढचा भाग अगदी बिनधास्त लिही. तो नक्की चांगला होईल याची मला खात्री आहे! हो, 'लेखन कंटाळवाणं होत आहे' असं माझं मत मी अवश्य दिलं होतं पण त्यात तुझं लेखन अधिकाधिक उत्तम व्हावं हाच प्रामाणिक हेतू होता. तुला दुखावण्याचा किंवा तुझा हिरमोड करण्याचा कुठलाच उद्देश नव्हता! याची कृपया खात्री असू दे! आणि हो, मी काही कुणी झंप्या नाही. मी स्वत:ही लेखन करतो त्यामुळे माझ्या एखाद्या प्रतिकूल प्रतिसादातील टीका तू सकारात्मक घेशील/घ्यावीस असं वाटतं! तरी पुढचे भाग अवश्य लिही अशी तुला कळकळीची विनंती! मी वाट पाहीन! अर्थात, घाई कुठलीच करू नकोस. टेक युवर ओन टाईम भिडू! अगदी सवडीने लिही, तब्येतीत लिही! आणखी काय लिहू बॉस?! तुझा, तात्या.

In reply to by छोटा डॉन

झंप्या Fri, 04/11/2008 - 07:58
अरे बापरे! डॉन साहेब भलतेच चिडलात की तुम्ही आमच्यावर! आयला मग तुमच्यात आणि त्या कविकिटकांमध्ये काय हो फरक? आख्खी ग्यांग*च सोडलीत माझ्यावर चावायला! आज येउन बघतोय तर एकदम १३ प्रतिसाद!!! असो... आम्ही पण आमचा प्रतिसाद 'काहीचे इम्बॅलन्सड लेखन वाटले' असाच देउ इच्छीतो हो! आता ठीक आहे? तुम्ही आता लिहाच राव ५वा भाग आम्ही हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेऊ. मग झालं? आणखी काय लिहू? *पूर्वी ज्या प्रकाराला कंपू म्हणायचे त्याला आजकाल ग्यांग म्हणतात म्हणे. कालाय तस्मै नमः

लडदू गुरुवार, 04/10/2008 - 15:50
रेफरन्स लागत नाहीत पण मला तरी मज्जा आली वाचताना. असो. ================================= खरंतर लिहायचा कंटाळा आलाय तरी पण लिहिले. लडदू आहे ना मी!

वरदा गुरुवार, 04/10/2008 - 17:35
च्यामारी, तू आता लिहीच पुढचे भाग. त्यात माझा उल्लेख केलास तरी चालेल! माझी काहीच हरकत नाही.. आता कसं बोल्लात... तुम्ही छान लिहिताय निखळ मनोरंजनाचं उद्दीष्ट आहे इथे काही वैचारीक लेख लिहित नाहीयात तुम्ही मला तरी काही वाईट दिसत नाही... आता आणा बरं अनुष्का वहीनीला..कधीची ताटकळून कंटाळलेय ती...

धमाल मुलगा गुरुवार, 04/10/2008 - 17:47
जरा डोळे उघडून नीट वाच... काय प्रतिक्रिया आल्या आहेत ते समजुन घे.... तात्या, बिरुटेसर, विजुभाऊ, वरदाताई, आंद्या, इन्या, टिंग्या, रामदास, आम्बोळी, मी असे आम्ही सगळे म्हणतोय की तू लिहीच जे झालं ते झालं...नेऊन घाल तिकडं बारा गडगड्याच्या विहिरीत ! एव्हढे सगळे तुला म्हणताहेत, आता मात्र तुला "पब्लीक डिमांड के खातीर" लिहितं व्हावंच लागेल. हवं तर गडबड नको करुस, निवांत लिही...पण देख भिडू, अगर नही लिख्ख्या तो अपुनके इनुभाऊको बोल के तेरा गेमईच बजा डालेंगा...क्या समझा? आता पुढचा भाग.... अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का.... अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का....अनुष्का.... [ अर्र तिच्या....वहिनी लिहायचं राहिलंच की...तात्या धरुन मारणार बहुतेक :-)) ]

मदनबाण गुरुवार, 04/10/2008 - 17:54
जास्त करून मी मोठ्यांची घेतो आहे ही भावना लोकांना वाटायला लागली व प्रत्येक्षात माझा तसा हेतू नव्हता, ह्या गोष्टींचा मला मानसीक त्रास होऊ लागला. च्यायला डॉन्या जर तुला मानसीक त्रास होऊ लागला तर तुझ्या गॅगच कस व्हायच? :) प्रत्येक्षात माझा तसा हेतू नव्हता,:-- मग कशाला एव्हडे टेंशन घेतोस? तरी पुढचे भाग अवश्य लिही अशी तुला कळकळीची विनंती! मी वाट पाहीन! हे तात्या म्हणाले आहेत और क्या चाहिये तुम्हे ? (मि.पा.प्रेमी) मदनबाण

छोटा डॉन गुरुवार, 04/10/2008 - 17:58
तात्या, बिरुटेसर, विजुभाऊ, वरदाताई, आंद्या, इन्या, टिंग्या, रामदास, आम्बोळी, धमाल सर्वांचे धन्यवाद ... आपल्या अशा प्रोत्साहनाची गरज होती ... मी नक्की टाकतो पुढचा भाग पण मला थोडा वेळ हवा कारण पहिले मी थोडे शांत होतो आणि पुढचे भाग अधिक कसे मनोरंजक होतील याकडे बघतो ... "तात्यांचे" खास करून अधिक धन्यवाद , कारण त्यांनाच काय मिपा वरच्या कुनालाच वगळून मला पुढे जाणे शक्य नाही... थोडा वेळ द्या मी आपणास निराश करणार नाही. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

नारदाचार्य गुरुवार, 04/10/2008 - 18:21
याला म्हणतात डॉनगिरी. शुभेच्छा. येऊ द्या लवकर सारे काही.

वरदा Fri, 04/11/2008 - 00:05
तात्या कशाने वैतागले..तुम्ही अनुष्का वहिनीला ताटकळत ठेवलत ना म्हणून्...दारू कसली पीत बसता अनुष्का वहीनी येणार त्याची तयारी करा ना..आम्ही आणलं पण तुळशीबागेतून गिफ्ट...:)

विद्याधर३१ Fri, 04/11/2008 - 09:24
मी प्रतिक्रीया फारश्या देत नाहि. कारण जे आवडते त्याला आधीच तसे प्रतिसाद आलेले असतात त्याला नुसते मम म्हणावे लागते. काही वेळा लॉगीन होताना (ऑफिसमध्ये) नेटवर्क स्लो असल्याने एरर येते. पण याचा अर्थ असा नाही की जे प्रतिक्रीया देत नाहित पण वाचतात त्यना तो लेख आवडत नाहि. त्यामुळे कोणा एकाच्या विपर्यास्त प्रतिक्रियेमुळे लेखन बंद करावे. कारण माझ्यासारखे खूपजण असतील. जोपर्यन्त वैयक्तीक टीका होत नाही तोपर्यन्त लेखन बंद करु नये.. प्रतिसाद येतील किंवा नाहि याकडे फारसे लक्ष न देता लिहित रहावे हि विनंती... अवांतरः आत्तापर्यंत या लेखाची ७०८ वाचने झाली आहेत. विद्याधर

मनापासुन Fri, 04/11/2008 - 17:42
डॉन काका... इथल्या सगळ्या काकां पासुन एक शिका . कितीही झाले काही झाले तरी मागे हटायचे नाही. प्रसंगी अखंडीत लिहीत रहायचे. अहो शिवराय सुद्धा कधी तरी घोड्यावरुन पडले असतील. आपण तर साधी माणसे. सायकल चालवायला शिकताना कधी पडला नाही असला माणुस दाखवा. लेख लिहीत रहायचे. त्यामुळे दोन गोष्टी होतात एकतर आपाल्यात तरी सुधारणा होते किंवा लोकाना आपली सवय होते. त्या केकता कपूर तै पासुन बाकी काही नाही तरी हे मात्र शिकण्यासारखे आहे. उगाच नाही तिचे नाव होते. उद्या आणखी दहा पन्ध्रा वर्षाने तिचे नाव भारतातल्या मोठ्या निर्मात्यांच्यात घेतले जाईल्.(ऋषीदा/ सत्यजीत रे/ शान्तारम बापू सोबत) जो चिन्ता करनेका है वो जन्ताच करेगी. सर दुखा उनका दुखेगा अपनेकु क्या ? उतना सिर्फ वो सरदर्द की गोली वाली कम्पनीसे रॉयल्टी लेने का क्या? डॉन काका...भाऊ हे सगळे मनापासुन बरका तुम लिखते र्रहो ... हम डोका संभालते है...

In reply to by मनापासुन

पिवळा डांबिस Sat, 04/12/2008 - 04:27
डॉन काका... ह्या छोट्या डॉन्याला "डॉनकाका" केल्याबद्द्ल आम्ही तुमच्यावर अतिशय, प्रचंड, म्हणजे अगदी तुडूंब प्रसन्न झालो आहोत!!!:)) आत्तापर्यंत आम्हाला चिडवत होता, शिंचा!! डॉन्या, आता झाला की नाही काका-क्लब मध्ये दाखल?:)) हा, हा, हा!!!! -डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन Sun, 04/13/2008 - 12:04
अहो मनापासून भाऊ, वय काय हो तुमचे ? नाही माझे वय २४ आहे तेव्हा मला काका म्हणायलातुम्ही साधारणता "२-५" वर्षाचे असायला हवे . च्यायला मला पार काका करून टाकलेत राव तुम्ही ... ... ह.घ्या. बाय द वे, मी अजून बाहेरचे काही खाताना त्यातील तेलाचा/कॅलरीज् चा विचार करत नाही ... आइसक्रीम खाताना "उद्याच्या सर्दी, पडश्याचा" विचार करत नाही... सिगारेट / दारू घेताना माझ्या वाढत्या "बीपी" ची काळजी करत नाही ... उढल्यासुटल्या "कय ही आजची तरूण पिढी" म्हणून उसासे टाकत नाही ... आजच्या मॉड मुलींना बघून "छे, ह्यांनी तर पार ताळतंत्रच सोडला" असे म्हणत नाही .... आम्हाला अजून "जागरणे" सोसतात ... वयात आलेल्या मुली अजून आमच्याबरोबर एवढ्या कंफर्टेबल नसतात की ज्या तेवढ्या "काकांबरोबर" असाव्यात ... तर सांगायचा मुद्दा असा की आम्ही "काका" ठरायला सध्या एकदम "नालायक" आहोत ... डांबिसकाका पर्सनली नका घेऊ ... ह.घ्या ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

पिवळा डांबिस Sun, 04/13/2008 - 20:59
बाय द वे, मी अजून बाहेरचे काही खाताना त्यातील तेलाचा/कॅलरीज् चा विचार करत नाही ... आइसक्रीम खाताना "उद्याच्या सर्दी, पडश्याचा" विचार करत नाही... आम्हीही नाही!! सिगारेट / दारू घेताना माझ्या वाढत्या "बीपी" ची काळजी करत नाही ... सिगारेट ओढत नाही. सक्काळी उठून भरपूर व्यायाम केला की बी.पी. काही वाढत नाही, काहीही प्यालं तरी!!! उढल्यासुटल्या "कय ही आजची तरूण पिढी" म्हणून उसासे टाकत नाही ... आम्हीही नाही. म्हणून तर आम्ही मिपावर समवयस्कांच्या (नांवे नका घ्यायला लावू ,गडे!) घोळक्यात न बसता, इनोबा, धमु, छोटाडॉन यांच्या टोळक्यात असतो!!!:)) आजच्या मॉड मुलींना बघून "छे, ह्यांनी तर पार ताळतंत्रच सोडला" असे म्हणत नाही .... छे!! आम्ही तर उलट नवतारुण्याचे (शाब्दिक) 'रसग्रहण' करण्यास आसुसलेले असतो!!! आम्हाला अजून "जागरणे" सोसतात ... आम्हालाही! वाटल्यास डांबिसकाकूंना विचारून बघा!!!:))) आणि मुख्य म्हणजे आमची जाग्रणे तुमच्यासारखी "एकट्याचीच" नसतात!:))) वयात आलेल्या मुली अजून आमच्याबरोबर एवढ्या कंफर्टेबल नसतात की ज्या तेवढ्या "काकांबरोबर" असाव्यात ... हे मात्र खरं आहे! पण मला सांग, यामध्ये काकांचा "फायदा" आहे की तोटा?:)))))))) तुझ्या बारशाला जेवलेला, डांबिसकाका :)))))

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन Mon, 04/14/2008 - 19:53
"सक्काळी उठून भरपूर व्यायाम केला की बी.पी. काही वाढत नाही, काहीही प्यालं तरी!!!" २ प्रोब्लेम आहेत, सकाळी लवकर उठणे आणि केव्हाही उठल्यवर व्यायाम करणे. हेच जमत नाही, सांगा काय करायचे ते ... "म्हणून तर आम्ही मिपावर समवयस्कांच्या (नांवे नका घ्यायला लावू ,गडे!) घोळक्यात न बसता, इनोबा, धमु, छोटाडॉन यांच्या टोळक्यात असतो!!!:))" हे बाकी खरं, मानलं आणि पटलं .... आता फक्त समवयस्कांना सांभाळा . "आम्ही तर उलट नवतारुण्याचे (शाब्दिक) 'रसग्रहण' करण्यास आसुसलेले असतो!!!" म्हणून तर आम्ही तुम्हाला "गुरु" मानतो .... "आमची जाग्रणे तुमच्यासारखी "एकट्याचीच" नसतात!:)))" आता काय बोलायचे बॉ ? हाताची घडी आणि तोंडावर बोट ... आमच्या जखमेवर मिठ चोळता आहात हे लक्षात ठेवा. येतील येतील , आमचेही दिवस येतील .... ह. घ्या. "पण मला सांग, यामध्ये काकांचा "फायदा" आहे की तोटा?:))))))))" तसं म्हणाल तर फायदाच आहे पण आपल्या "इंटेग्रीटीचे " काय ? ज्याच्या बारशाला आपण जेवला आहात तो छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by पिवळा डांबिस

धमाल मुलगा Tue, 04/15/2008 - 11:35
म्हणून तर आम्ही मिपावर समवयस्कांच्या (नांवे नका घ्यायला लावू ,गडे!) घोळक्यात न बसता, इनोबा, धमु, छोटाडॉन यांच्या टोळक्यात असतो!!!:))
आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. :-)
छे!! आम्ही तर उलट नवतारुण्याचे (शाब्दिक) 'रसग्रहण' करण्यास आसुसलेले असतो!!!
महत्वाचा शव्द आठवणीने टाकण्याची हातोटी आवडली. उगाच काकूंचे 'आब्जेक्षण' नको, काय?
आम्हालाही! वाटल्यास डांबिसकाकूंना विचारून बघा!!!:))) आणि मुख्य म्हणजे आमची जाग्रणे तुमच्यासारखी "एकट्याचीच" नसतात!:)))
:) :) :) :) आजि म्या ब्रम्ह पाहिले गा! काकोबा....धन्य.. धन्य आहात हो !!!!!
हे मात्र खरं आहे! पण मला सांग, यामध्ये काकांचा "फायदा" आहे की तोटा?:))))))))
लाख मोलाचा सवाल ! आत्ता बोला की रे!

In reply to by पिवळा डांबिस

विजुभाऊ Mon, 12/29/2014 - 14:54
इयर एंडला एकदम नॉस्टल्जीक झालोय डान्या परत ल्ह्ययला घे नव्याने असले काहितरी

विजुभाऊ Sun, 04/13/2008 - 20:00
डॉन काका :))))) जब्बर दस्त... " डॉन की तलाश ११ मुल्को की पुलीस कर रही है" आता डॉन काका म्हंटले की हेच वाक्य कसे वाटते बघा डॉन काका वयोमानामुळे डोक्यावर परिणाम झाला आणि गिरणीतुन दळण आणायला गेले तेकोठे गायब झाले तेच कळत नाहिये. लवकर आले तर मारुतरायाला ११ रुईची पाने वाहीन हो" किंवा " बेते सो जा नही तो छोटा डॉन आ जायेगा" हे वाक्य असे होईल "गम्प्या झोप लवकर नाहीतर डॉन काकाना गोष्ट सांगायला बोलावीन. डॉन काका तुला सत्यकाम जाबाली ची गोष्ट सांगतील" .......गोष्ट ऐकण्याच्या भीतीने लगेच झोपलेलाडॉन काकांचा पुतण्या: विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

छोटा डॉन Mon, 04/14/2008 - 19:55
"गम्प्या झोप लवकर नाहीतर डॉन काकाना गोष्ट सांगायला बोलावीन. डॉन काका तुला सत्यकाम जाबाली ची गोष्ट सांगतील" .......गोष्ट ऐकण्याच्या भीतीने लगेच झोपलेलाडॉन काकांचा पुतण्या: विजुभाऊ" सत्यकाम जाबाली . हा हा हा ... अवांतर : कशाला घेता विजूभाऊ माझी राव ? मी काय घोडं मारलं आहे ? च्यायला हे डॉन काका म्हणजे "विकतच श्राद्ध" झालं आहे. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by विजुभाऊ

धमाल मुलगा Tue, 04/15/2008 - 11:39
"गम्प्या(!) झोप लवकर नाहीतर डॉन काकाना गोष्ट सांगायला बोलावीन.
हाणा तिच्याआयला! एकदम भिरभिरं !
डॉन काका तुला सत्यकाम जाबाली ची गोष्ट सांगतील"
मग ती..'तात्याकाम जाबली' आणि 'तात्या ख्रिस्त' ची गोष्ट कधी सांगनाल डॉनकाका? काय हो विजुभाऊ...सांगा ना!
लेखनविषय:
3

कुठ कुठ जायाचे जाळ्यात -२

सुवर्णमयी ·

प्राजु Tue, 04/08/2008 - 20:03
विचार करायला भाग पाडणारा लेख आहे. टोपण नावाने आपण कोणाशी कसे वागतो, आणि त्यामध्येच किती सुरक्षित असल्याची जाणीव. अतिशय बॅलन्स राखला आहेस या लेखामध्ये... थोडिफार सगळ्यांची कानउघडणी आणि थोडफार कौतुक... कल्पवृक्षाखाली बसून जे मनात येते ते पूर्ण होते बरे वाईट सगळे तसे या माहितीजाळ्याचे आहे. मी त्याकडे आजच्या माणसाच्या मनाचा आरसा म्हणून बघते. तटस्थपणे अनेक ठिकाणी पालथी घालतांना जे दिसले ते फक्त टिपून ठेवते. एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. त्याचे फायदेच अनेक आहेत. पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. एकदम खरं... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विजुभाऊ Tue, 04/08/2008 - 20:54
सुवर्णमयी .तुम्हाला नक्की काय म्हणायचे ते उमजले नाही.जालावर लिहिणे वाईट की चांगले? प्रत्येक तन्त्रज्ञानाचे तोटे आणि फायदे दोन्ही असतात. टी व्ही वर सुद्धा चांगले आणि वाईट कर्यक्रम असतात. केवळ बाष्कळ बडबड करनारे सबसे तेज चॅनल असतात. आणि डिस्कवरी सारखे खूप काही अनुभव देणारे चॅनल ही असतात वर्तमान पत्रे ही सरसकट सर्वच सकस छापतात असे नाही.आपल्याला हवे ते वाचायचे हे तत्व पाळले तर चांगलेच पण त्यातुन आत्मसन्तुष्ट पीढी जन्मालायेते........आपल्या येथे वर्तमान पत्र ठळक बातम्या पासुन ते " हे पत्र अ ब क यानी ह ळ क्ष या ठिकाणी छापले "इथपर्यन्त वचणारे महाभाग आहेत्.त्यातुनही काही निश्पन्न होतेच असे नाही. तुम्ही लिहिलेले सर्वच चांगले असेल्.सर्वच त्या लिहिण्याला प्रतिसाद देतिल अशी अपेक्षा ठेवली तर ते चूकच आहे.( तुमच्या वाढदिवशी वर्तमान पत्रात प्रसिद्ध केलेल्या फोटोवर अथवा मेहेनत घेउन लिहीलेल्या उत्तम अभ्यासपूर्ण लेखावरउद्या एखादे मूल बसवले जाणार नाही...ते तसे पहायला मिळणार नाही अशी अपेक्षा करणे चूकच आहे. पण त्या भितीने काही प्रसिद्ध करायचे नाही हा करंटे पणा. वर्तमान पत्रात किंवा अन्यत्र प्रकाशीत न झाल्यामुळे कित्येकांची प्रतिभा मेलेली अनेक उदाहरणे आहेत. जालामुळे त्य लिखाणास सहज प्रकाशीत करता येते प्रोत्साहन ओव्या शिव्या स्वीकरण्याची सवय होते..त्यातुन लोकाना आवडनारा पण सकस मजकूर लिहायला तयारी होते. जगात जसे तुकाराम आहेत तसे मम्बाजी पण आहेत. शिवाजी होता तेंव्हा खंडोजी खोपडे पण होताच की.. राम होता तेंव्हा रावण होताच की. हे असे असणारच. तशी जाणीव ठेउन मानसीक कणखरता निर्माण केली पाहीजे. जर प्रत्यक्ष जागात हे लोक आहेत तर ते जालावर सुद्धा असणार. मिपा बद्दल बोलाल तर ;मी आय टी हमाल.दिवस भर अमराठी लोकात वावरत असतो.बाहेर भेटणारे लोकही कितपत साहित्यप्रेमी भेटतील हे सांगता येत नाही. मि पा ने मला साहित्य वाचणारे मित्र दिले. त्याना मी प्रत्यक्ष भेटलो.माझा अनुभव चांगला आहे. जालावर इतरत्र काही स्वयंघोषीत इतिहासकार पण भेटले त्याना त्यांचे मुद्दे चुकीचे आहेत हे दाखवुन दिल्यामुळे त्यानी मुद्दे सोडुन लगेच गुद्दे सुद्धा सुरु केले. हे काळे गोरे असे असणारच. बाकी तुम्ही म्हणता तसे "मी त्याकडे आजच्या माणसाच्या मनाचा आरसा म्हणून बघते. तटस्थपणे अनेक ठिकाणी पालथी घालतांना जे दिसले ते फक्त टिपून ठेवते. एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. त्याचे फायदेच अनेक आहेत. पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. हे बरोबर आहे. मिपा मुळे मला तरी बरेच मित्र मिळाले जे खरेच खूप चांगले वाचक आहेत्.चांगले रसीक आहेत. खाद्य पदार्थ / दारु सुद्धा/ लेख चांगल्या रसीकतेने चाखणारे लोक आपल्याल क्वचितच सापडतात. (ऋद्राक्ष संस्क्रुतीप्रमाणे द्राक्ष संस्क्रुतीही आहेच ना.) मिपा सारखे एखादे व्यासपीठ त्याना एकत्र यायचे कारण बनते. ही कितीतरी चांगली गोष्ट आहे हे एरवी जमवायचे तर खरेच कठीण आहे.चांगल्या व्याख्यानासाठी लोक जमवायचे हे सुद्धा कठीण असते हा मला अनुभव आहे. चार वेगवेगळ्या क्षेत्रातले चांगले लोक एकत्रयेतात. गप्पा गोष्टी करतात. हे काय कमी महत्वाचे आहे? माझा व्यवसाय करत हे सगळेकरतो.यात काही लोकाना स्वन्त सुखाय व्रुत्ती वाटते. प्रत्यक्ष सामाजीक कार्य होत नसेल. अगदी गरीब तळागाळतल्या लोकांपर्यन्त हे पोहोचत नसेल. पण असेच रोटरी क्लब सारख्या संस्थे बद्दल सुद्धा गेले एक शतक भर बोलले जात आहे. तीच ऱोटरी क्लब संस्था पोलीओ निर्मुलनाचाकार्यक्रम जगभर स्वतः पैसे औषधे देउन चालवते. लेखन करणारे बहुतांशी एसी मधे वावरणारे असल्याने जीवनाच्या हेलावून टाकणार्‍या अनुभवातून, अगदी खर्‍या टोकाच्या प्रेमजिव्हाळ्यापासून ते हळूहळू दूर गेले आहेत हे कशावरुन? बोटावर मोजण्याएवढ्या काहींजवळ प्रत्यक्ष अनुभवाची शिदोरी आहे. पण अनुभव नसतील तर या इतरांनी लेखन थांबवावे का? हे एकदम पटले. कोणतेही लिखाण हे शेवटी अनुभव घेतल्यानन्तरच येते. वाचन करणे म्हणजे शेवटी काय अनुभव घेणेच ना? तो अनुभव प्रत्येक वाचक आपल्यापरीने घेत असतो. नाहीतर ज्ञानेश्वरी वर पी च डी झालेल्या सगळ्या लोकाना जिवंत समाधी घ्यावी लागली असती. समर्थानीच म्हंटले आहे जे जे आपणासी ठावे ते ते ईतरांसी सांगावे ! शहाणे करुन सोडावे सकळ जन ! मिपा सारख्या संस्थळामुळे नव्या दमाची वेगवेगळ्या क्षेत्रातुन आलेल्या लेखकांची एक नवी पीढी तयार होते आहे.त्यामुळे मराठी भाषा सम्पन्नच होईल.' सुवर्णमयी सोनालीताई तुम्ही एक सम्यक विचार करणारा लेख लिहीला .थोडे विचारांस प्रव्रुत्त केले एवढे मात्र मी निश्चित म्हणेन आपला :चहाची पाकक्रुती लिहिणारा किंचित लेखकु.विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

सुवर्णमयी Tue, 04/08/2008 - 22:37
मी जालावर लिहणे चांगले की वाईट असे काही म्हटलेलेच नाही. प्रत्येक माध्यमाचे फायदे तोटे असतात तसे याचे सुद्धा आहे. शीर्षकावरून आणि इतर अनेक वाक्यांत इथे काय चांगले आहे ते सांगितले आहे. कोणत्याही लेखनाला हेच चांगले आणि हेच वाईट असे सुद्धा विधान केलेले नाही. किंबहुना तुमच्या प्रतिसादावरून मला काय म्हणायचे आहे ते थोड्या वेगळ्या शब्दात तुम्ही सांगितले असे म्हणेन. फक्त कोणतीही टोकाची भूमिका मला घ्यायची नाही. जाळ्यावर लेखन करणे हे एक प्रभावी माध्यम आहे यात शंका नाही. कदाचित माझे विचार नीट स्पष्टपणे मी पोहोचवू शकले नसेन.

प्रभाकर पेठकर Tue, 04/08/2008 - 23:24
सुवर्णमयी हे नाव वाचल्यावर काहीतरि हलके-फुलके, विनोदी वाचायला मिळणार असे वाटले होते. हे तर बरेच घनगंभीर लिखाण आहे. विजूभाऊंच्या अनेक मुद्यांशी सहमत. जालाचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. मुख्य म्हणजे जालाचे व्यसनच लागण्याची भिती. तास न् तास कॉम्पुटरला चिकटून बसल्याने, जालावरच्या विषयांमध्ये (खूप वेळा उथळसुद्धा...) गुंतत गेल्यामुळे इतर विचार, शारीरिक हालचाल, इतर महत्त्वाची कामे, प्रत्यक्ष लोकासंपर्क, निसर्गाचे सानिध्य, चालण्याचा व्यायाम, जेवण्या-खाण्यातली एकाग्रता (मॉनिटर समोरच काहीतरी हादडायचे..), ह्या पासून आपण दूर राहतो. त्याच बरोबर, डोळ्यांचे, मानेचे, लोअर बॅकचे विकार आमंत्रित करतो. असे अनेक तोटेही आहेत. जग जवळ आल्याचा फायदा आहे, विचारांची देवाण-घेवाण करायला, ग्लोबल ग्रुप तयार होत आहेत, माहितीचे आदान-प्रदान फार मोठ्या प्रमाणात आणि तात्काळ होत आहे इत्यादी मुद्दे मान्य आहेतच. पण त्याच बरोबर अनावश्यक माहितीच्या मागे धावणे किंवा त्या माहितीने तुमच्यामागे धावणे हेही आहे. आपल्या बौद्धीक, मानसिक, भावनिक आवाक्याच्या कितीतरी बाहेरच्या गोष्टींच्या मागे आपण धावतो आहोत. मानसिक आणि शारिरीक संतुलनाची किंमत देऊन. असो. जरा नेहमी सारखे हलके -फुलके लिही बाई. अन्नेसेसरीली, खूप विचार करायला लावलास. थकलो बुवा. झेपतच नाही आपल्याला.

छोटा डॉन Tue, 04/08/2008 - 23:46
भाग १ व २ मध्ये अतिशय उत्तम रितीने माणूस ब्लॉग का लिहतो याची समिक्षा केली आहे. आपण व विजूभाऊंनी मांदलेले बरेच मुद्दे पटले. काही पटले नाहीत. असो... माझ्यापुरते विचाराल तर मी "ब्लॉग" का लिहतो अथवा कुणी लिहलेले का वाचतो याची समिक्षा खालील प्रमाणे ... खरं तर मीच काय, कुणीही का लिहतो ? हा प्रश्न थोडासा बरोबर वाटतो कारण रामदासांच्या "दासबोध" व तुकाराममहाराजांच्या गाथा व महाभगवद गीता या महान ग्रंथानंतर त्यापुढे मानवी इतिहासात एक शब्द सुध्धा न लिहला तरी चलला असता असे मी कुठेतरी वाचले आहे व ते मनाला पटले सुध्धा. तरीपण हा अट्टाहास, कारण याचे मुळ मानवी स्वभावात दडले आहे. "माणूस हा प्रगतिशील व विचारशिल प्राणी आहे" असे विज्ञान सांगते. आता प्रगतिशील जर व्हायचे आहे तर मला कधीही समाधानी होउन चालणार नाही. याचा अर्थ असा नाही की मी नेहमी कशाची तरी हाव धरावी व ती गोष्ट मिळवण्यासाठी आपल्या दैनैदिन जिवनातल्या आनंदावर पाणी सोडावे, तर अर्थ असा आहे की "बाबा, सध्या जे चालू आहे ते व्यवस्थीत सांभाळ आणि त्यानंतर जमले तर त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न कर ...". आता सुधारणा करायची म्हणजे त्या गोष्टीत सामिल व्हावे लागेल अथवा कमीत-कमी थोडा का होईना सहभाग हवा कारण "To Change The Sytem, You have to be in the System " असे एक गाजलेले व बऱ्याच अंशी मनाला पटलेले एक वाक्य आहे. आता पुढचा प्रश्न "change म्हणजे नक्की काय ?" व मी ४ पाने इथे बसून खरडल्याने त्यात असा काय चेंज होणार आहे ? बरोबर आहे एकारितीने. पण असे जर मानून गप्प राहिलो [ म्हणजे आता काही लगेच तलवार घेउन लढायला निघालो आहे असा काही भाग नाही ....] तर अख्खे आयुष्य असेच जाईल. मग आयुष्याच्या संध्येला असे वाटायला नको की "यार, आपले मनोसोक्त जगायचे राहूनच गेले... येवढ़ा सोन्यासारखा मानवजन्म आपण फक्त किडामुंगीसारखा मरोस्तोवर राबून घालवला." आता मी काय आणि का लिहतो हे जर लगेच सांगितले नाही तर मला भरपूर शिव्या-शाप खाव्या लागतील. काय आहे, मनुष्य हा समाजशील प्राणी असल्यामुळे आपल्याला [ म्हणजे मला ] आवडत नसताना सुध्धा "समाजात राहून एका ठरलेल्या साचाचे सामाजीक जीवन" जगावे लागते. आपल्या कुटुंबासाठी व लोक काय म्हणतील या लाजेसाठी आपल्याला "एक नोकरी किंवा धंदा" करावा लागतो व त्यासाठी कमीत कमी दिवसातला १० ते १२ तासांचा वेळ तरी त्यासाठी द्यावा लागतो, मग उरलेल्या व फावलेल्या वेळात "सिनेमे, पेपर, वाचन, सहली, भेटीगाठी , संभाषण " यासारखे सामाजीक जीवनाला आवश्यक असलेली कर्तव्ये पार पाडावी लागतात. या सर्व गोष्टी करताना शक्य तेवढी आपल्यामुळे कुणी दुखावला तर जात नाही याची काळजी घ्यावी लागते [ मात्र जर एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही दुखवला जात असाल अथव तुमचा स्वाभिनानाला ठेच पोहचत असेल तर ते पण काहिवेळा गप्प राहून सहन करावे लागते ] ... तर वर उल्लेखलेले सामाजीक जीवन जगताना [ मग ते मनाविरूद्ध क असेना] तुमचा संमंध नाना प्रकारच्या लोकांशी येतो, त्यांच्याबरोबर राहताना तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी मिळू शकतात वा तुम्ही पार गोत्यात येउ शकता, पण हे करावे लागते.काहीवेळा काय होते, एखाद्या गोष्तीची आपल्याला प्रचंड चीड येते पण आपण ती कुनाला बोलून दाखवू शकत नाही कारण त्याचा परिणाम काहीही होउ शकतो आणि समजा जरी बोलून दाखवली तरी ती तेवढ्या सिरीअसली घेतली गेली नाही तर अजून मानसीक त्रास होतो. दुसरे असे की आपल्या भावना शेअर करायला आपल्या "मानसीक पातळीच्या" बरोबर असणारे कोनी सापडेल का याची पण खात्री नाही, असे असल्याने "गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता" असे म्हणण्याशिवाय पर्याय रहात नाही. पण कुठेतरी हे शेअर केले पाहिजे कारण जर असे मनात कुढत राहिले तर एक दिवस मानसीक संतूलन ढासळून जगाच्या लेखी आपण वेडे ठरण्याची शक्यता असते व ते पण आपणाला परवडणारे नाही. म्हणून "ब्लॉग लिहणे" हा सोईस्कर मार्ग, कुणी वाचून प्रतिसाद दिला तर आपल्याला जे वाटते ते काही अनाठायी नाही याचे समाधान मिळते व नाही कुणी वाचले तर कमीत-कमी मनातील कढ तरी निघते. म्हणून आम्ही लिहतो.... आता पुढचा प्रश्न म्हणजे "आम्ही काय लिहतो वा कशावर लिहतो ? ". तसं बघायला गेलं तर या प्रश्नाच उत्तर खूप सोप आहे हक्त त्यासाठी आपल्या डोळ्यावरचं "पांढरपेशीपणाचं कातडं" थोडं बाजूला करायला हवं, मला काय करायच आहे ही वॄत्ती थोडीशी बाजूला ठेवायला हवी. आता सांगायचचं झालं तर "आजकालच्या राजकारण्यांची सत्तेसाठी चाललेली निर्ल्लज धडपड त्यातून त्यांनी केलेला तमाशा , समाजातील श्रीमंत व गरीब वर्गातील वाढती दरी व त्यामुळे भविष्यात निर्माण होऊ शकणार्‍या समस्या, आधी धर्माच्या व आता जातेच्या नावावर होत असलेली समाजाची विभागणी, आमच्या आवडत्या क्रिकेटचे होत असलेले बाजारूकरण, हॉकीची अधोगती , शेतकर्‍यांच्या होत असलेल्या आत्महत्या व त्यावर निर्ल्लज राज्यकर्त्यांचे " तो जुगारी होता, कर्जबाजारी होता" अशी डोक्यात जाणारी उत्तरे, हुशार व गरिब मुलांच्या प्राशमिक शिक्षणाची अवघड होत चाललेली परिस्थीती, शिकुनसुध्धा नोकरीची नसलेली शास्वती व त्यातुन बाढत चालली बेरोजगारी व गुन्हेगारी , गरिबांसाठी २ वेळची भाकरी मिळणे मुश्कील होत असताना स्वस्त होत चाललेली ऐश-आरामाची साधने , ज्यावर अवलंबून राहायचे त्या मिडीयाचा बाजारूपणा, राखी सावंतचा छछोरपणा व तिला मिडीयाने डोक्यावर घेणे , दिपीकाचे कपडे बदलल्यासारखे बॉयफ्रेंड बदलणे इ. इ. ..." आता वर उल्लेखलेले प्रश्न मिडीयापण डिस्कस होतात पण त्यातून जे निश्पन्न होते अथवा ज्या मार्गाने ही चर्चा होते ते मनाला पटत नाही, हे पाहून गप्प पण बसवत नाही म्हणून "ब्लॉग लिहण्याचा" हा खटाटोप. कुणी वाचले, कुणाला पटले तर उत्तम जर नाही तर कमीत-कमी मी मुर्दाड मनाचा होत नाही याचे समाधान. आता नुसते लिहून काय होते हा प्रश्न आहेच, आमच्याकडून कॄती आवश्यक आहे हा सूर निघेलच. बरोबर आहे, जेव्हा वेळ येईल तेव्हा जेवढी शक्य आहे तेवढी कॄती घडेलच अशी अपेक्षा आहे [ खात्री आहे म्हणले तरी चालेल ...] आता येवढे लिहून तरी काय मिळाले ? याचे उत्तर "मानसीक समाधान" असे देण्यास हरकत नाही .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आनंदयात्री Wed, 04/09/2008 - 11:59
लेख सोनाली. आवडला. याचबरोबर आंतरजालिय व्यक्तिमत्वाची प्रतिमा पण जपायला हवी असे वाटते.

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 12:33
अन्यथा 'आडात नाही तर पोहर्‍यात कोठून येणार' इत्यादी सर्व पारंपारिक म्हणींचा साठा बाळगणारा समीक्षकांचा ताफा येथेही आपल्या स्वागतास सज्ज आहे ... 'चहाच्या पाककृती पासून, डार्विनच्या सिद्धांतावर' केलेल्या वैचारिक लेखनापर्यंत त्यांचे हात पोहोचलेले आहेत. हा हा हा! :) एक सुरक्षिततेचे कवच घेऊन पण व्यासंगाची शाल पांघरून ते मान मोडून लेखन करत आहेत. व्यासंगाची शाल पांघरून म्हणजे? ह्याचा अर्थ कळला नाही. हे थोडे तिरकसपणे लिहिले आहे का? तसे नसेल तर कृपया वरील वाक्याबद्दल थोड्या विस्तृत खुलाश्याची अपेक्षा, परंतु पूर्वानुभव लक्षात घेता आग्रह मात्र मुळीच नाही! बहुधा नामवंतही या जाळ्यात शिरू पहात आहेत असे नवीन सुरु होणार्‍या साईटस वरून समजते. उदाहरणार्थ? काही नामवंतांची नांवं सांगू शकशील? अर्थात, पूर्वानुभव लक्षात घेता तसा आग्रह मात्र मुळीच नाही! (गनिमी कावाबिवा तो फक्त शिवाजीच्या राज्यात आणि शत्रूविरुद्ध चालायचा. अगदी अलिकडे म्हणजे गेल्या काही वर्षातही पुण्यात त्याचे थोडेफार अवशेष आढळले असे समजते . पण ते जाऊ द्या. हेही वाक्य समजले नाही. याबद्दल जमल्यास थोड्या विस्तृत खुलाश्याची अपेक्षा, परंतु पूर्वानुभव लक्षात घेता तसा आग्रह मात्र मुळीच नाही! असो, एकंदरीत लेख चांगला लिहिला आहे, बराचसा पटण्यासारखा आहे. परंतु का कुणास ठाऊक, लेख वाचताना लेखिकेच्या मनात थोडासा कडवटपणा, कोरडेपणा भरला आहे असे जाणवते! कुठेही ओलावा जाणवत नाही! असो, चूभूद्याघ्या! तात्या. अवांतर - पहिल्या लेखाला दिलेला माझा, आजचे जालावरचे लेखक आणि दळवी, कुसुमाग्रजांसारखे प्रतिभावंत लेखक यांच्याविषयीचा प्रतिसाद हेतूपुरस्सर किंवा नजरचुकीने ऍक्नॉलेड्ज केला गेला नव्हता म्हणून खरं तर या भागाला कुठलाच प्रतिसाद देणार नव्हतो! असो...

स्वाती राजेश Wed, 04/09/2008 - 15:43
सोनाली तुझे दोनही लेख वाचले. विचार करणारे नक्कीच आहेत. काही फायदे, तोटे व्यवस्थीत एक्सप्लेन केले आहेस. त्याच बरोबर चतुरंग यांची सुद्धा विचारपुर्वक मुद्दे मांडले आहेत..

सुवर्णमयी Wed, 04/09/2008 - 18:02
लेख वाचणार्‍या आणि आवर्जून प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार. ज्या काही शंका , जी मते प्रतिसादात मांडली आहेत त्याचे उत्तर मी एकत्रित देण्याचा प्रयत्न करते. या आभासी जगाचे जे काही फायदे आहेत ते प्रतिसादात आले आहेतच. तोटे म्हणाल तर ते फक्त आभासी जगाचे/ जाळाचे नसून मी त्याकडे बघण्याचा माणसाचा प्रत्येकाचा दृष्टीकोन आहे त्यामुळे आहेत. त्याकडे मी माणसाच्या वागण्याची पद्धत म्हणून पहाते. अमूक चांगले आणि वाईट म्हणायचे नाही. लेखाचा शेवटचा भाग सोडला तर माझे असे मत दिलेले नाही, केवळ निरीक्षणे आहेत. इथे लिहिणारे फक्त मन मोकळे करण्यासाठीच लिहित नसून त्यावर ओळखीच्या अनोळखी चार लोकांची मते बघण्याकरताही लिहितात. अन्यथा प्रत्येकाने डायर्‍या खरडल्या असत्या, लपवून ठेवल्या असत्या. ..प्रत्येक सृजनाचे एक आत्मिक समाधान असते त्याबरोबर त्याची कोणी नोंद घेणे हा सुद्धा हेतू असतो असे मला वाटते. निदान माझा तरी आहे :) राहिला मुद्दा नामवंतांचा तर कुसुमाग्रज अथवा प्रतिसादात आलेली इतर नावे मी उत्तुंग प्रतिभेकरता नाकारत नाहीच, त्याचे काही कारणच नाही. पण एका पिढीनंतर दुसरी , त्यानंतर तिसरी असे करत नामवंतांची यादी वाढली आहे. मला कोणी एकच कवी आवडतो म्हणून आयुष्यभर फक्त तोच चांगला आणि इतर कोणी तसे नाहीच असे मत करून घेणे मला आवडणार नाही. थोडा बदल ही निदाम माझ्या तरी जगण्याची गरज आहे. साहित्य, कला हे असे प्रांत आहेत की अगदी जुळ्या भावंडांची मते आवडीनिवडी वेगळ्या असतात. शेवटी बहुमत ठरवते कोणाचा दर्जा किती चांगला.. व्यक्ती यशस्वी होणे काही दर वेळी एका रात्रीत घडले नाही, आता ही घडणार नाही. जाळ्याच्या प्रभावी माध्यमाचा वापर आता सर्व क्षेत्रात होतो आहे ही आनंदाची बाब आहे. लेख लिहीला की प्रतिसाद यावे , प्रतिसाद दिले की त्यावर मताची अपेक्षा असा हा काही मिनिटांचा / सेकंदाचा मामला आहे. पण असे करतांना इथे जवळजवळ सर्वच आपले लेखन अधिकाधिक चांगले व्हावे म्हणून प्रयत्न करतात. केवळ हौशी आहेत असे म्हणून त्याची बोळवण करता येणार नाही. मी तरी करणार नाही. एखादा संदर्भ शोधण्याकरता, एखादा मुद्दा पटवण्याकरता माणसे जीव ओतून लिहितात. विषय वेगळा असेल पण हेच चांगले हेच वाईट असा चष्मा कशाला? या लेखाच्या निमित्त्याने अनेक प्रश्न उभे राहिले, सर्वांनी मनमोकळे प्रतिसाद दिले याचा आनंद झाला. सर्वांचे त्याकरता आभार.

स्वाती दिनेश Wed, 04/09/2008 - 19:38
दोन्ही भाग आजच वाचले,विचार करायला लावणारे नक्कीच आहेत. कल्पवृक्षाखाली बसून जे मनात येते ते पूर्ण होते बरे वाईट सगळे तसे या माहितीजाळ्याचे आहे. मी त्याकडे आजच्या माणसाच्या मनाचा आरसा म्हणून बघते. ते फक्त टिपून ठेवते. एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. त्याचे फायदेच अनेक आहेत. पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. हे अगदी पटले. स्वाती

मदनबाण गुरुवार, 04/10/2008 - 10:22
मराठी डोकी एकत्र आली की काय करणार तर? जमेल तिथे जमेल त्या प्रकारे भांडणार. ही मराठीलोकांची खोड मोडणार तरी कधी? (जरा परप्रांतियांकडे पहा कसे एकमेकांना धरुन असतात ते.....) कल्पवृक्षाखाली बसून जे मनात येते ते पूर्ण होते बरे वाईट सगळे तसे या माहितीजाळ्याचे आहे. सहमत..... एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. एकदम बरोबर पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. १००% सहमत.चांगल ते घ्याव..... (माहितीजाळा वरील आयटी कोळी) मदनबाण

प्राजु Tue, 04/08/2008 - 20:03
विचार करायला भाग पाडणारा लेख आहे. टोपण नावाने आपण कोणाशी कसे वागतो, आणि त्यामध्येच किती सुरक्षित असल्याची जाणीव. अतिशय बॅलन्स राखला आहेस या लेखामध्ये... थोडिफार सगळ्यांची कानउघडणी आणि थोडफार कौतुक... कल्पवृक्षाखाली बसून जे मनात येते ते पूर्ण होते बरे वाईट सगळे तसे या माहितीजाळ्याचे आहे. मी त्याकडे आजच्या माणसाच्या मनाचा आरसा म्हणून बघते. तटस्थपणे अनेक ठिकाणी पालथी घालतांना जे दिसले ते फक्त टिपून ठेवते. एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. त्याचे फायदेच अनेक आहेत. पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. एकदम खरं... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विजुभाऊ Tue, 04/08/2008 - 20:54
सुवर्णमयी .तुम्हाला नक्की काय म्हणायचे ते उमजले नाही.जालावर लिहिणे वाईट की चांगले? प्रत्येक तन्त्रज्ञानाचे तोटे आणि फायदे दोन्ही असतात. टी व्ही वर सुद्धा चांगले आणि वाईट कर्यक्रम असतात. केवळ बाष्कळ बडबड करनारे सबसे तेज चॅनल असतात. आणि डिस्कवरी सारखे खूप काही अनुभव देणारे चॅनल ही असतात वर्तमान पत्रे ही सरसकट सर्वच सकस छापतात असे नाही.आपल्याला हवे ते वाचायचे हे तत्व पाळले तर चांगलेच पण त्यातुन आत्मसन्तुष्ट पीढी जन्मालायेते........आपल्या येथे वर्तमान पत्र ठळक बातम्या पासुन ते " हे पत्र अ ब क यानी ह ळ क्ष या ठिकाणी छापले "इथपर्यन्त वचणारे महाभाग आहेत्.त्यातुनही काही निश्पन्न होतेच असे नाही. तुम्ही लिहिलेले सर्वच चांगले असेल्.सर्वच त्या लिहिण्याला प्रतिसाद देतिल अशी अपेक्षा ठेवली तर ते चूकच आहे.( तुमच्या वाढदिवशी वर्तमान पत्रात प्रसिद्ध केलेल्या फोटोवर अथवा मेहेनत घेउन लिहीलेल्या उत्तम अभ्यासपूर्ण लेखावरउद्या एखादे मूल बसवले जाणार नाही...ते तसे पहायला मिळणार नाही अशी अपेक्षा करणे चूकच आहे. पण त्या भितीने काही प्रसिद्ध करायचे नाही हा करंटे पणा. वर्तमान पत्रात किंवा अन्यत्र प्रकाशीत न झाल्यामुळे कित्येकांची प्रतिभा मेलेली अनेक उदाहरणे आहेत. जालामुळे त्य लिखाणास सहज प्रकाशीत करता येते प्रोत्साहन ओव्या शिव्या स्वीकरण्याची सवय होते..त्यातुन लोकाना आवडनारा पण सकस मजकूर लिहायला तयारी होते. जगात जसे तुकाराम आहेत तसे मम्बाजी पण आहेत. शिवाजी होता तेंव्हा खंडोजी खोपडे पण होताच की.. राम होता तेंव्हा रावण होताच की. हे असे असणारच. तशी जाणीव ठेउन मानसीक कणखरता निर्माण केली पाहीजे. जर प्रत्यक्ष जागात हे लोक आहेत तर ते जालावर सुद्धा असणार. मिपा बद्दल बोलाल तर ;मी आय टी हमाल.दिवस भर अमराठी लोकात वावरत असतो.बाहेर भेटणारे लोकही कितपत साहित्यप्रेमी भेटतील हे सांगता येत नाही. मि पा ने मला साहित्य वाचणारे मित्र दिले. त्याना मी प्रत्यक्ष भेटलो.माझा अनुभव चांगला आहे. जालावर इतरत्र काही स्वयंघोषीत इतिहासकार पण भेटले त्याना त्यांचे मुद्दे चुकीचे आहेत हे दाखवुन दिल्यामुळे त्यानी मुद्दे सोडुन लगेच गुद्दे सुद्धा सुरु केले. हे काळे गोरे असे असणारच. बाकी तुम्ही म्हणता तसे "मी त्याकडे आजच्या माणसाच्या मनाचा आरसा म्हणून बघते. तटस्थपणे अनेक ठिकाणी पालथी घालतांना जे दिसले ते फक्त टिपून ठेवते. एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. त्याचे फायदेच अनेक आहेत. पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. हे बरोबर आहे. मिपा मुळे मला तरी बरेच मित्र मिळाले जे खरेच खूप चांगले वाचक आहेत्.चांगले रसीक आहेत. खाद्य पदार्थ / दारु सुद्धा/ लेख चांगल्या रसीकतेने चाखणारे लोक आपल्याल क्वचितच सापडतात. (ऋद्राक्ष संस्क्रुतीप्रमाणे द्राक्ष संस्क्रुतीही आहेच ना.) मिपा सारखे एखादे व्यासपीठ त्याना एकत्र यायचे कारण बनते. ही कितीतरी चांगली गोष्ट आहे हे एरवी जमवायचे तर खरेच कठीण आहे.चांगल्या व्याख्यानासाठी लोक जमवायचे हे सुद्धा कठीण असते हा मला अनुभव आहे. चार वेगवेगळ्या क्षेत्रातले चांगले लोक एकत्रयेतात. गप्पा गोष्टी करतात. हे काय कमी महत्वाचे आहे? माझा व्यवसाय करत हे सगळेकरतो.यात काही लोकाना स्वन्त सुखाय व्रुत्ती वाटते. प्रत्यक्ष सामाजीक कार्य होत नसेल. अगदी गरीब तळागाळतल्या लोकांपर्यन्त हे पोहोचत नसेल. पण असेच रोटरी क्लब सारख्या संस्थे बद्दल सुद्धा गेले एक शतक भर बोलले जात आहे. तीच ऱोटरी क्लब संस्था पोलीओ निर्मुलनाचाकार्यक्रम जगभर स्वतः पैसे औषधे देउन चालवते. लेखन करणारे बहुतांशी एसी मधे वावरणारे असल्याने जीवनाच्या हेलावून टाकणार्‍या अनुभवातून, अगदी खर्‍या टोकाच्या प्रेमजिव्हाळ्यापासून ते हळूहळू दूर गेले आहेत हे कशावरुन? बोटावर मोजण्याएवढ्या काहींजवळ प्रत्यक्ष अनुभवाची शिदोरी आहे. पण अनुभव नसतील तर या इतरांनी लेखन थांबवावे का? हे एकदम पटले. कोणतेही लिखाण हे शेवटी अनुभव घेतल्यानन्तरच येते. वाचन करणे म्हणजे शेवटी काय अनुभव घेणेच ना? तो अनुभव प्रत्येक वाचक आपल्यापरीने घेत असतो. नाहीतर ज्ञानेश्वरी वर पी च डी झालेल्या सगळ्या लोकाना जिवंत समाधी घ्यावी लागली असती. समर्थानीच म्हंटले आहे जे जे आपणासी ठावे ते ते ईतरांसी सांगावे ! शहाणे करुन सोडावे सकळ जन ! मिपा सारख्या संस्थळामुळे नव्या दमाची वेगवेगळ्या क्षेत्रातुन आलेल्या लेखकांची एक नवी पीढी तयार होते आहे.त्यामुळे मराठी भाषा सम्पन्नच होईल.' सुवर्णमयी सोनालीताई तुम्ही एक सम्यक विचार करणारा लेख लिहीला .थोडे विचारांस प्रव्रुत्त केले एवढे मात्र मी निश्चित म्हणेन आपला :चहाची पाकक्रुती लिहिणारा किंचित लेखकु.विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

सुवर्णमयी Tue, 04/08/2008 - 22:37
मी जालावर लिहणे चांगले की वाईट असे काही म्हटलेलेच नाही. प्रत्येक माध्यमाचे फायदे तोटे असतात तसे याचे सुद्धा आहे. शीर्षकावरून आणि इतर अनेक वाक्यांत इथे काय चांगले आहे ते सांगितले आहे. कोणत्याही लेखनाला हेच चांगले आणि हेच वाईट असे सुद्धा विधान केलेले नाही. किंबहुना तुमच्या प्रतिसादावरून मला काय म्हणायचे आहे ते थोड्या वेगळ्या शब्दात तुम्ही सांगितले असे म्हणेन. फक्त कोणतीही टोकाची भूमिका मला घ्यायची नाही. जाळ्यावर लेखन करणे हे एक प्रभावी माध्यम आहे यात शंका नाही. कदाचित माझे विचार नीट स्पष्टपणे मी पोहोचवू शकले नसेन.

प्रभाकर पेठकर Tue, 04/08/2008 - 23:24
सुवर्णमयी हे नाव वाचल्यावर काहीतरि हलके-फुलके, विनोदी वाचायला मिळणार असे वाटले होते. हे तर बरेच घनगंभीर लिखाण आहे. विजूभाऊंच्या अनेक मुद्यांशी सहमत. जालाचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. मुख्य म्हणजे जालाचे व्यसनच लागण्याची भिती. तास न् तास कॉम्पुटरला चिकटून बसल्याने, जालावरच्या विषयांमध्ये (खूप वेळा उथळसुद्धा...) गुंतत गेल्यामुळे इतर विचार, शारीरिक हालचाल, इतर महत्त्वाची कामे, प्रत्यक्ष लोकासंपर्क, निसर्गाचे सानिध्य, चालण्याचा व्यायाम, जेवण्या-खाण्यातली एकाग्रता (मॉनिटर समोरच काहीतरी हादडायचे..), ह्या पासून आपण दूर राहतो. त्याच बरोबर, डोळ्यांचे, मानेचे, लोअर बॅकचे विकार आमंत्रित करतो. असे अनेक तोटेही आहेत. जग जवळ आल्याचा फायदा आहे, विचारांची देवाण-घेवाण करायला, ग्लोबल ग्रुप तयार होत आहेत, माहितीचे आदान-प्रदान फार मोठ्या प्रमाणात आणि तात्काळ होत आहे इत्यादी मुद्दे मान्य आहेतच. पण त्याच बरोबर अनावश्यक माहितीच्या मागे धावणे किंवा त्या माहितीने तुमच्यामागे धावणे हेही आहे. आपल्या बौद्धीक, मानसिक, भावनिक आवाक्याच्या कितीतरी बाहेरच्या गोष्टींच्या मागे आपण धावतो आहोत. मानसिक आणि शारिरीक संतुलनाची किंमत देऊन. असो. जरा नेहमी सारखे हलके -फुलके लिही बाई. अन्नेसेसरीली, खूप विचार करायला लावलास. थकलो बुवा. झेपतच नाही आपल्याला.

छोटा डॉन Tue, 04/08/2008 - 23:46
भाग १ व २ मध्ये अतिशय उत्तम रितीने माणूस ब्लॉग का लिहतो याची समिक्षा केली आहे. आपण व विजूभाऊंनी मांदलेले बरेच मुद्दे पटले. काही पटले नाहीत. असो... माझ्यापुरते विचाराल तर मी "ब्लॉग" का लिहतो अथवा कुणी लिहलेले का वाचतो याची समिक्षा खालील प्रमाणे ... खरं तर मीच काय, कुणीही का लिहतो ? हा प्रश्न थोडासा बरोबर वाटतो कारण रामदासांच्या "दासबोध" व तुकाराममहाराजांच्या गाथा व महाभगवद गीता या महान ग्रंथानंतर त्यापुढे मानवी इतिहासात एक शब्द सुध्धा न लिहला तरी चलला असता असे मी कुठेतरी वाचले आहे व ते मनाला पटले सुध्धा. तरीपण हा अट्टाहास, कारण याचे मुळ मानवी स्वभावात दडले आहे. "माणूस हा प्रगतिशील व विचारशिल प्राणी आहे" असे विज्ञान सांगते. आता प्रगतिशील जर व्हायचे आहे तर मला कधीही समाधानी होउन चालणार नाही. याचा अर्थ असा नाही की मी नेहमी कशाची तरी हाव धरावी व ती गोष्ट मिळवण्यासाठी आपल्या दैनैदिन जिवनातल्या आनंदावर पाणी सोडावे, तर अर्थ असा आहे की "बाबा, सध्या जे चालू आहे ते व्यवस्थीत सांभाळ आणि त्यानंतर जमले तर त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न कर ...". आता सुधारणा करायची म्हणजे त्या गोष्टीत सामिल व्हावे लागेल अथवा कमीत-कमी थोडा का होईना सहभाग हवा कारण "To Change The Sytem, You have to be in the System " असे एक गाजलेले व बऱ्याच अंशी मनाला पटलेले एक वाक्य आहे. आता पुढचा प्रश्न "change म्हणजे नक्की काय ?" व मी ४ पाने इथे बसून खरडल्याने त्यात असा काय चेंज होणार आहे ? बरोबर आहे एकारितीने. पण असे जर मानून गप्प राहिलो [ म्हणजे आता काही लगेच तलवार घेउन लढायला निघालो आहे असा काही भाग नाही ....] तर अख्खे आयुष्य असेच जाईल. मग आयुष्याच्या संध्येला असे वाटायला नको की "यार, आपले मनोसोक्त जगायचे राहूनच गेले... येवढ़ा सोन्यासारखा मानवजन्म आपण फक्त किडामुंगीसारखा मरोस्तोवर राबून घालवला." आता मी काय आणि का लिहतो हे जर लगेच सांगितले नाही तर मला भरपूर शिव्या-शाप खाव्या लागतील. काय आहे, मनुष्य हा समाजशील प्राणी असल्यामुळे आपल्याला [ म्हणजे मला ] आवडत नसताना सुध्धा "समाजात राहून एका ठरलेल्या साचाचे सामाजीक जीवन" जगावे लागते. आपल्या कुटुंबासाठी व लोक काय म्हणतील या लाजेसाठी आपल्याला "एक नोकरी किंवा धंदा" करावा लागतो व त्यासाठी कमीत कमी दिवसातला १० ते १२ तासांचा वेळ तरी त्यासाठी द्यावा लागतो, मग उरलेल्या व फावलेल्या वेळात "सिनेमे, पेपर, वाचन, सहली, भेटीगाठी , संभाषण " यासारखे सामाजीक जीवनाला आवश्यक असलेली कर्तव्ये पार पाडावी लागतात. या सर्व गोष्टी करताना शक्य तेवढी आपल्यामुळे कुणी दुखावला तर जात नाही याची काळजी घ्यावी लागते [ मात्र जर एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही दुखवला जात असाल अथव तुमचा स्वाभिनानाला ठेच पोहचत असेल तर ते पण काहिवेळा गप्प राहून सहन करावे लागते ] ... तर वर उल्लेखलेले सामाजीक जीवन जगताना [ मग ते मनाविरूद्ध क असेना] तुमचा संमंध नाना प्रकारच्या लोकांशी येतो, त्यांच्याबरोबर राहताना तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी मिळू शकतात वा तुम्ही पार गोत्यात येउ शकता, पण हे करावे लागते.काहीवेळा काय होते, एखाद्या गोष्तीची आपल्याला प्रचंड चीड येते पण आपण ती कुनाला बोलून दाखवू शकत नाही कारण त्याचा परिणाम काहीही होउ शकतो आणि समजा जरी बोलून दाखवली तरी ती तेवढ्या सिरीअसली घेतली गेली नाही तर अजून मानसीक त्रास होतो. दुसरे असे की आपल्या भावना शेअर करायला आपल्या "मानसीक पातळीच्या" बरोबर असणारे कोनी सापडेल का याची पण खात्री नाही, असे असल्याने "गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता" असे म्हणण्याशिवाय पर्याय रहात नाही. पण कुठेतरी हे शेअर केले पाहिजे कारण जर असे मनात कुढत राहिले तर एक दिवस मानसीक संतूलन ढासळून जगाच्या लेखी आपण वेडे ठरण्याची शक्यता असते व ते पण आपणाला परवडणारे नाही. म्हणून "ब्लॉग लिहणे" हा सोईस्कर मार्ग, कुणी वाचून प्रतिसाद दिला तर आपल्याला जे वाटते ते काही अनाठायी नाही याचे समाधान मिळते व नाही कुणी वाचले तर कमीत-कमी मनातील कढ तरी निघते. म्हणून आम्ही लिहतो.... आता पुढचा प्रश्न म्हणजे "आम्ही काय लिहतो वा कशावर लिहतो ? ". तसं बघायला गेलं तर या प्रश्नाच उत्तर खूप सोप आहे हक्त त्यासाठी आपल्या डोळ्यावरचं "पांढरपेशीपणाचं कातडं" थोडं बाजूला करायला हवं, मला काय करायच आहे ही वॄत्ती थोडीशी बाजूला ठेवायला हवी. आता सांगायचचं झालं तर "आजकालच्या राजकारण्यांची सत्तेसाठी चाललेली निर्ल्लज धडपड त्यातून त्यांनी केलेला तमाशा , समाजातील श्रीमंत व गरीब वर्गातील वाढती दरी व त्यामुळे भविष्यात निर्माण होऊ शकणार्‍या समस्या, आधी धर्माच्या व आता जातेच्या नावावर होत असलेली समाजाची विभागणी, आमच्या आवडत्या क्रिकेटचे होत असलेले बाजारूकरण, हॉकीची अधोगती , शेतकर्‍यांच्या होत असलेल्या आत्महत्या व त्यावर निर्ल्लज राज्यकर्त्यांचे " तो जुगारी होता, कर्जबाजारी होता" अशी डोक्यात जाणारी उत्तरे, हुशार व गरिब मुलांच्या प्राशमिक शिक्षणाची अवघड होत चाललेली परिस्थीती, शिकुनसुध्धा नोकरीची नसलेली शास्वती व त्यातुन बाढत चालली बेरोजगारी व गुन्हेगारी , गरिबांसाठी २ वेळची भाकरी मिळणे मुश्कील होत असताना स्वस्त होत चाललेली ऐश-आरामाची साधने , ज्यावर अवलंबून राहायचे त्या मिडीयाचा बाजारूपणा, राखी सावंतचा छछोरपणा व तिला मिडीयाने डोक्यावर घेणे , दिपीकाचे कपडे बदलल्यासारखे बॉयफ्रेंड बदलणे इ. इ. ..." आता वर उल्लेखलेले प्रश्न मिडीयापण डिस्कस होतात पण त्यातून जे निश्पन्न होते अथवा ज्या मार्गाने ही चर्चा होते ते मनाला पटत नाही, हे पाहून गप्प पण बसवत नाही म्हणून "ब्लॉग लिहण्याचा" हा खटाटोप. कुणी वाचले, कुणाला पटले तर उत्तम जर नाही तर कमीत-कमी मी मुर्दाड मनाचा होत नाही याचे समाधान. आता नुसते लिहून काय होते हा प्रश्न आहेच, आमच्याकडून कॄती आवश्यक आहे हा सूर निघेलच. बरोबर आहे, जेव्हा वेळ येईल तेव्हा जेवढी शक्य आहे तेवढी कॄती घडेलच अशी अपेक्षा आहे [ खात्री आहे म्हणले तरी चालेल ...] आता येवढे लिहून तरी काय मिळाले ? याचे उत्तर "मानसीक समाधान" असे देण्यास हरकत नाही .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आनंदयात्री Wed, 04/09/2008 - 11:59
लेख सोनाली. आवडला. याचबरोबर आंतरजालिय व्यक्तिमत्वाची प्रतिमा पण जपायला हवी असे वाटते.

विसोबा खेचर Wed, 04/09/2008 - 12:33
अन्यथा 'आडात नाही तर पोहर्‍यात कोठून येणार' इत्यादी सर्व पारंपारिक म्हणींचा साठा बाळगणारा समीक्षकांचा ताफा येथेही आपल्या स्वागतास सज्ज आहे ... 'चहाच्या पाककृती पासून, डार्विनच्या सिद्धांतावर' केलेल्या वैचारिक लेखनापर्यंत त्यांचे हात पोहोचलेले आहेत. हा हा हा! :) एक सुरक्षिततेचे कवच घेऊन पण व्यासंगाची शाल पांघरून ते मान मोडून लेखन करत आहेत. व्यासंगाची शाल पांघरून म्हणजे? ह्याचा अर्थ कळला नाही. हे थोडे तिरकसपणे लिहिले आहे का? तसे नसेल तर कृपया वरील वाक्याबद्दल थोड्या विस्तृत खुलाश्याची अपेक्षा, परंतु पूर्वानुभव लक्षात घेता आग्रह मात्र मुळीच नाही! बहुधा नामवंतही या जाळ्यात शिरू पहात आहेत असे नवीन सुरु होणार्‍या साईटस वरून समजते. उदाहरणार्थ? काही नामवंतांची नांवं सांगू शकशील? अर्थात, पूर्वानुभव लक्षात घेता तसा आग्रह मात्र मुळीच नाही! (गनिमी कावाबिवा तो फक्त शिवाजीच्या राज्यात आणि शत्रूविरुद्ध चालायचा. अगदी अलिकडे म्हणजे गेल्या काही वर्षातही पुण्यात त्याचे थोडेफार अवशेष आढळले असे समजते . पण ते जाऊ द्या. हेही वाक्य समजले नाही. याबद्दल जमल्यास थोड्या विस्तृत खुलाश्याची अपेक्षा, परंतु पूर्वानुभव लक्षात घेता तसा आग्रह मात्र मुळीच नाही! असो, एकंदरीत लेख चांगला लिहिला आहे, बराचसा पटण्यासारखा आहे. परंतु का कुणास ठाऊक, लेख वाचताना लेखिकेच्या मनात थोडासा कडवटपणा, कोरडेपणा भरला आहे असे जाणवते! कुठेही ओलावा जाणवत नाही! असो, चूभूद्याघ्या! तात्या. अवांतर - पहिल्या लेखाला दिलेला माझा, आजचे जालावरचे लेखक आणि दळवी, कुसुमाग्रजांसारखे प्रतिभावंत लेखक यांच्याविषयीचा प्रतिसाद हेतूपुरस्सर किंवा नजरचुकीने ऍक्नॉलेड्ज केला गेला नव्हता म्हणून खरं तर या भागाला कुठलाच प्रतिसाद देणार नव्हतो! असो...

स्वाती राजेश Wed, 04/09/2008 - 15:43
सोनाली तुझे दोनही लेख वाचले. विचार करणारे नक्कीच आहेत. काही फायदे, तोटे व्यवस्थीत एक्सप्लेन केले आहेस. त्याच बरोबर चतुरंग यांची सुद्धा विचारपुर्वक मुद्दे मांडले आहेत..

सुवर्णमयी Wed, 04/09/2008 - 18:02
लेख वाचणार्‍या आणि आवर्जून प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार. ज्या काही शंका , जी मते प्रतिसादात मांडली आहेत त्याचे उत्तर मी एकत्रित देण्याचा प्रयत्न करते. या आभासी जगाचे जे काही फायदे आहेत ते प्रतिसादात आले आहेतच. तोटे म्हणाल तर ते फक्त आभासी जगाचे/ जाळाचे नसून मी त्याकडे बघण्याचा माणसाचा प्रत्येकाचा दृष्टीकोन आहे त्यामुळे आहेत. त्याकडे मी माणसाच्या वागण्याची पद्धत म्हणून पहाते. अमूक चांगले आणि वाईट म्हणायचे नाही. लेखाचा शेवटचा भाग सोडला तर माझे असे मत दिलेले नाही, केवळ निरीक्षणे आहेत. इथे लिहिणारे फक्त मन मोकळे करण्यासाठीच लिहित नसून त्यावर ओळखीच्या अनोळखी चार लोकांची मते बघण्याकरताही लिहितात. अन्यथा प्रत्येकाने डायर्‍या खरडल्या असत्या, लपवून ठेवल्या असत्या. ..प्रत्येक सृजनाचे एक आत्मिक समाधान असते त्याबरोबर त्याची कोणी नोंद घेणे हा सुद्धा हेतू असतो असे मला वाटते. निदान माझा तरी आहे :) राहिला मुद्दा नामवंतांचा तर कुसुमाग्रज अथवा प्रतिसादात आलेली इतर नावे मी उत्तुंग प्रतिभेकरता नाकारत नाहीच, त्याचे काही कारणच नाही. पण एका पिढीनंतर दुसरी , त्यानंतर तिसरी असे करत नामवंतांची यादी वाढली आहे. मला कोणी एकच कवी आवडतो म्हणून आयुष्यभर फक्त तोच चांगला आणि इतर कोणी तसे नाहीच असे मत करून घेणे मला आवडणार नाही. थोडा बदल ही निदाम माझ्या तरी जगण्याची गरज आहे. साहित्य, कला हे असे प्रांत आहेत की अगदी जुळ्या भावंडांची मते आवडीनिवडी वेगळ्या असतात. शेवटी बहुमत ठरवते कोणाचा दर्जा किती चांगला.. व्यक्ती यशस्वी होणे काही दर वेळी एका रात्रीत घडले नाही, आता ही घडणार नाही. जाळ्याच्या प्रभावी माध्यमाचा वापर आता सर्व क्षेत्रात होतो आहे ही आनंदाची बाब आहे. लेख लिहीला की प्रतिसाद यावे , प्रतिसाद दिले की त्यावर मताची अपेक्षा असा हा काही मिनिटांचा / सेकंदाचा मामला आहे. पण असे करतांना इथे जवळजवळ सर्वच आपले लेखन अधिकाधिक चांगले व्हावे म्हणून प्रयत्न करतात. केवळ हौशी आहेत असे म्हणून त्याची बोळवण करता येणार नाही. मी तरी करणार नाही. एखादा संदर्भ शोधण्याकरता, एखादा मुद्दा पटवण्याकरता माणसे जीव ओतून लिहितात. विषय वेगळा असेल पण हेच चांगले हेच वाईट असा चष्मा कशाला? या लेखाच्या निमित्त्याने अनेक प्रश्न उभे राहिले, सर्वांनी मनमोकळे प्रतिसाद दिले याचा आनंद झाला. सर्वांचे त्याकरता आभार.

स्वाती दिनेश Wed, 04/09/2008 - 19:38
दोन्ही भाग आजच वाचले,विचार करायला लावणारे नक्कीच आहेत. कल्पवृक्षाखाली बसून जे मनात येते ते पूर्ण होते बरे वाईट सगळे तसे या माहितीजाळ्याचे आहे. मी त्याकडे आजच्या माणसाच्या मनाचा आरसा म्हणून बघते. ते फक्त टिपून ठेवते. एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. त्याचे फायदेच अनेक आहेत. पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. हे अगदी पटले. स्वाती

मदनबाण गुरुवार, 04/10/2008 - 10:22
मराठी डोकी एकत्र आली की काय करणार तर? जमेल तिथे जमेल त्या प्रकारे भांडणार. ही मराठीलोकांची खोड मोडणार तरी कधी? (जरा परप्रांतियांकडे पहा कसे एकमेकांना धरुन असतात ते.....) कल्पवृक्षाखाली बसून जे मनात येते ते पूर्ण होते बरे वाईट सगळे तसे या माहितीजाळ्याचे आहे. सहमत..... एकटेपणावर या माहितीजाळ्यासारखे सोपे स्वस्त आणि फारसा इजा न करणारे साधन नाही. एकदम बरोबर पुस्तकासारखाच एक चांगला मार्गदर्शक म्हणून याकडे बघता येईल. माणसे जोडण्याचे एक चांगले माध्यम म्हणून याकडे बघता येईल. १००% सहमत.चांगल ते घ्याव..... (माहितीजाळा वरील आयटी कोळी) मदनबाण
लेखनविषय:
लेखनप्रकार
3