मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बरेच काही उगवून आलेले - द. भा. धामणस्कर

मनिष ·

ठणठणपाळ 11/04/2008 - 21:34
कविता चांगल्या आहेत पण प्रकाशित करण्यापूर्वी तुम्ही जनरल डायरची परवानगी घेतली आहे का?

In reply to by ठणठणपाळ

मनिष 12/04/2008 - 00:25
लेख माझाच आहे, रसास्वाद करतांना काही कवितांचा उल्लेख केला तर ते वावगे ठरू नये असे वाटते; पण धोरणाशी विसंगत वाटल्यास हे डिलीट केले तरी चालेल.

विसोबा खेचर 12/04/2008 - 08:48
छानच आहेत कविता...! 'बरेच काही उगवून आलेले' हा कवितासंग्रह वाचला पाहिजे एकदा.. धन्यवाद मनिषराव. आपण फार चांगला परिचय करून दिला आहे.. अवांतर - रसास्वाद करतांना काही कवितांचा उल्लेख केला तर ते वावगे ठरू नये असे वाटते; अगदी सहमत आहे. मिपाच्या सभासदाने स्वत:ची माहितीपर/रसास्वादात्मक किंवा भाषातरात्मक/अनुवादात्मक अशी कुठलीही टिप्पणी न केलेले, मिपाचे सभासद नसलेल्यांचे लेखन किंवा मिपाबाह्य साहित्य/लेखन उगाच जसेच्या तसे केवळ माहिती/आस्वाद म्हणून केवळ 'पुढे ढकलण्याच्या' स्वरुपात किंवा 'पुढे ढकलण्याच्या' उद्देशाने जसेच्या तसे मिपावर प्रकाशित करण्याला मिपाची मनाई आहे परंतु वानगीदाखल काही उदाहरणे देऊन त्यावर काही रसास्वादात्मक किंवा परिचयपर काही लिहिल्यास त्यात नक्कीच काही वावगे नाही! आणि जनरल डायर यांच्याकडे हे तारतम्य निश्चित आहे, त्यामुळे अजूनही असेच उत्तमोत्तम रसास्वादात्मक लिखाण मिपावर निर्धास्तपणे येऊ द्या, ही विनंती! जनरल डायर त्याचे नक्कीच स्वागत करतील अशी खात्री असू द्या! ;) तात्या.

मुक्तसुनीत 12/04/2008 - 17:36
अनेक वर्षांनी धामणस्करांच्या कविता पुन्हा एकदा वाचल्या. मनिषरावांचा शतशः आभारी आहे. धामणस्करांच्या साध्या आयुष्याबद्दल जे थोडे ऐकले त्यानुसार , आयुष्यभर डोंबिवलीसारख्या मुंबईतल्या एका उपनगरातले, वयाची तीस-पस्तीस वर्षे रोज लोकल्-ट्रेनचे धक्के खात जाणारे एक साधेसे नोकरदार आयुष्य त्यांचे होते. अशा आयुष्यात एखाद्या माणसाच्या कोवळ्या भावना, काव्यात्म वृती या सर्व गोष्टींची राखरांगोळी झाली असती. धामणास्करांच्या इतक्या सुंदर , नितळ कविता हा या दृष्टीने, मला एक छोटासा चमत्कारच वाटतो ! त्यांच्या या कविता थेट त्यांच्यासारख्या आहेत : छोट्याशा आणि विलक्षण नितळ ! "मौजे"च्या दिवाळी अंकातल्या मांदियाळीमधे त्यांची कविता अगदी नेहमी असायची. आयुष्याबद्द्ल अनाग्रही, शांत आणि विचारांचे स्फटीक गोळा करणारी. मनिषरावांमुळे या काळाची पुन्हा एकदा सफर घडली. त्यांचे.मनःपूर्वक आभार.

मनिष 14/04/2008 - 11:19
खूप वेगळ्या आणि सुरेख कविता आहेत. मी तर भारावूनच गेलो...

ठणठणपाळ 11/04/2008 - 21:34
कविता चांगल्या आहेत पण प्रकाशित करण्यापूर्वी तुम्ही जनरल डायरची परवानगी घेतली आहे का?

In reply to by ठणठणपाळ

मनिष 12/04/2008 - 00:25
लेख माझाच आहे, रसास्वाद करतांना काही कवितांचा उल्लेख केला तर ते वावगे ठरू नये असे वाटते; पण धोरणाशी विसंगत वाटल्यास हे डिलीट केले तरी चालेल.

विसोबा खेचर 12/04/2008 - 08:48
छानच आहेत कविता...! 'बरेच काही उगवून आलेले' हा कवितासंग्रह वाचला पाहिजे एकदा.. धन्यवाद मनिषराव. आपण फार चांगला परिचय करून दिला आहे.. अवांतर - रसास्वाद करतांना काही कवितांचा उल्लेख केला तर ते वावगे ठरू नये असे वाटते; अगदी सहमत आहे. मिपाच्या सभासदाने स्वत:ची माहितीपर/रसास्वादात्मक किंवा भाषातरात्मक/अनुवादात्मक अशी कुठलीही टिप्पणी न केलेले, मिपाचे सभासद नसलेल्यांचे लेखन किंवा मिपाबाह्य साहित्य/लेखन उगाच जसेच्या तसे केवळ माहिती/आस्वाद म्हणून केवळ 'पुढे ढकलण्याच्या' स्वरुपात किंवा 'पुढे ढकलण्याच्या' उद्देशाने जसेच्या तसे मिपावर प्रकाशित करण्याला मिपाची मनाई आहे परंतु वानगीदाखल काही उदाहरणे देऊन त्यावर काही रसास्वादात्मक किंवा परिचयपर काही लिहिल्यास त्यात नक्कीच काही वावगे नाही! आणि जनरल डायर यांच्याकडे हे तारतम्य निश्चित आहे, त्यामुळे अजूनही असेच उत्तमोत्तम रसास्वादात्मक लिखाण मिपावर निर्धास्तपणे येऊ द्या, ही विनंती! जनरल डायर त्याचे नक्कीच स्वागत करतील अशी खात्री असू द्या! ;) तात्या.

मुक्तसुनीत 12/04/2008 - 17:36
अनेक वर्षांनी धामणस्करांच्या कविता पुन्हा एकदा वाचल्या. मनिषरावांचा शतशः आभारी आहे. धामणस्करांच्या साध्या आयुष्याबद्दल जे थोडे ऐकले त्यानुसार , आयुष्यभर डोंबिवलीसारख्या मुंबईतल्या एका उपनगरातले, वयाची तीस-पस्तीस वर्षे रोज लोकल्-ट्रेनचे धक्के खात जाणारे एक साधेसे नोकरदार आयुष्य त्यांचे होते. अशा आयुष्यात एखाद्या माणसाच्या कोवळ्या भावना, काव्यात्म वृती या सर्व गोष्टींची राखरांगोळी झाली असती. धामणास्करांच्या इतक्या सुंदर , नितळ कविता हा या दृष्टीने, मला एक छोटासा चमत्कारच वाटतो ! त्यांच्या या कविता थेट त्यांच्यासारख्या आहेत : छोट्याशा आणि विलक्षण नितळ ! "मौजे"च्या दिवाळी अंकातल्या मांदियाळीमधे त्यांची कविता अगदी नेहमी असायची. आयुष्याबद्द्ल अनाग्रही, शांत आणि विचारांचे स्फटीक गोळा करणारी. मनिषरावांमुळे या काळाची पुन्हा एकदा सफर घडली. त्यांचे.मनःपूर्वक आभार.

मनिष 14/04/2008 - 11:19
खूप वेगळ्या आणि सुरेख कविता आहेत. मी तर भारावूनच गेलो...
लेखनविषय:
लेखनप्रकार
एका मैत्रीणीच्या सांगण्यावरून नुकतेच हे पुस्तक घेतले, आणि ह्या कवितांच्या प्रेमातच पडलो. अतिशय सहज-सोपी भाषा, पण प्रगल्भ विचार आणि कल्पना. झाड, पक्षी, आकाश, निसर्ग ह्याच्यांभोवती गुंफलेल्या बहुतेक कविता - आणि त्यातून झिरपणारा अविरत माणुसकीचा, संवेदनशील, प्रेमळ व समंजस तत्वज्ञानाचा झरा! केवळ अफलातून!! अतिशय प्रभावी व खोलवर स्पर्शून जाणार्‍या ह्या कविता आहेत. त्यात काही मुलीविषयी, नातवाविषयी, आईविषयी आणि पोरक्या, गरीब मुलांविषयी देखील कविता आहेत; पण त्यांच्या कवितांमधून लक्षात राहतो तो सर्वव्यापी, सर्वसामावेशक निसर्ग आणि त्याची असंख्य रुपे आणि रुपके.

इंटरनेट ट्रेडींग

अन्या दातार ·

सागर 11/04/2008 - 16:56
क्रेडीट कार्डाव्यतिरिक्त थेट बँकेच्या खात्यातून पैसे देता येतात रेडिफ आणि ई-बे चा माझा अनुभव चांगला आहे पण ई-बे वरच्या उपलब्ध वस्तू नीट माहिती घेऊन विकत घ्याव्यात. त्यांच्या दर्जाबाबत खात्री करुन मगच विकत घ्यावे. ई-बे वर दर्जेदार उत्पादने नसतात हा माझा अनुभव आहे. बाकी सेवा प्रदान करण्यात दोन्ही चांगल्या आहेत. एखादी तक्रार तुम्ही केलीत की ई-बे वा रेडिफ वाले थेट सेलरला पकडतात आणि ३०दिवसांच्या आत पैसे परत मिळवून देतात. शक्यतो तशी वेळ येत नाही कारण त्याने सेलरचे रेप्युटेशन खराब होते. त्यामुळे सेलरच आपल्याशी संपर्क साधून आपली अडचण सोडवतो... एखादी वस्तू डिफेक्टीव्ह निघाली तर सेलर ती परत पाठवतो... युरोप अमेरिकेत जशी चांगली व दर्जेदार उत्पादने मिळतात तशी भारतात अजून मिळत नाहीत असे खेदाने म्हणावे लागते. म्हणजे तुम्ही व्ही-सीडी , पुस्तके घेतलीत तर त्यात दर्जाचा प्रश्नच येत नाही. जे ओरिजिनल आहे तेच मिळते. पण गृहोपयोगी वस्तू घेतल्या जसे हेअरड्रायर, मोबाईल फोन्स, घड्याळे... इ... तर त्यांचा दर्जा चांगला नसतो. नीट पाहून घेतली तर नक्की चांगल्या वस्तू मिळतात. पण जास्त चौकस बुद्धी दाखवावी लागते हे मात्र खरे. (सध्या तरी फक्त शेअर ट्रेडींगप्रेमी) सागर

In reply to by सागर

अन्या दातार 13/04/2008 - 17:38
हे सेलर स्थानिक असतात की बाहेरच्या मोठ्या शहरातील(उदा. पुणे, मुंबई) असतात? बाकी सागर व निलकांत यांनी माझ्या अनेक शंकांचे निरसन केले आहे.

नीलकांत 11/04/2008 - 23:13
रेडीफवर सीऑडी नावाचा पर्याय आहे. म्हणजे वस्तु घरी पोहोचल्यावर त्या व्यक्तीला पैसे द्यायचे. ITZ कार्डसुध्दा एक छान पर्याय आहे. बाकी शंकाना सागरने छान उत्तर दिले आहे. नीलकांत

नीलकांत 13/04/2008 - 18:39
सेलर (विक्रेता) कुणीही असू शकतं. तो मुंबई पुण्याचाच असावा असं काही आवश्यक नाही. फार तर त्याचं नाव गुगलून माहिती काढा. मिळालं तर उत्तम. तुम्ही सुध्दा तुमचं एखादं उत्पादन त्या संकेतस्थळाहून विकू शकता. नीलकांत

सागर 11/04/2008 - 16:56
क्रेडीट कार्डाव्यतिरिक्त थेट बँकेच्या खात्यातून पैसे देता येतात रेडिफ आणि ई-बे चा माझा अनुभव चांगला आहे पण ई-बे वरच्या उपलब्ध वस्तू नीट माहिती घेऊन विकत घ्याव्यात. त्यांच्या दर्जाबाबत खात्री करुन मगच विकत घ्यावे. ई-बे वर दर्जेदार उत्पादने नसतात हा माझा अनुभव आहे. बाकी सेवा प्रदान करण्यात दोन्ही चांगल्या आहेत. एखादी तक्रार तुम्ही केलीत की ई-बे वा रेडिफ वाले थेट सेलरला पकडतात आणि ३०दिवसांच्या आत पैसे परत मिळवून देतात. शक्यतो तशी वेळ येत नाही कारण त्याने सेलरचे रेप्युटेशन खराब होते. त्यामुळे सेलरच आपल्याशी संपर्क साधून आपली अडचण सोडवतो... एखादी वस्तू डिफेक्टीव्ह निघाली तर सेलर ती परत पाठवतो... युरोप अमेरिकेत जशी चांगली व दर्जेदार उत्पादने मिळतात तशी भारतात अजून मिळत नाहीत असे खेदाने म्हणावे लागते. म्हणजे तुम्ही व्ही-सीडी , पुस्तके घेतलीत तर त्यात दर्जाचा प्रश्नच येत नाही. जे ओरिजिनल आहे तेच मिळते. पण गृहोपयोगी वस्तू घेतल्या जसे हेअरड्रायर, मोबाईल फोन्स, घड्याळे... इ... तर त्यांचा दर्जा चांगला नसतो. नीट पाहून घेतली तर नक्की चांगल्या वस्तू मिळतात. पण जास्त चौकस बुद्धी दाखवावी लागते हे मात्र खरे. (सध्या तरी फक्त शेअर ट्रेडींगप्रेमी) सागर

In reply to by सागर

अन्या दातार 13/04/2008 - 17:38
हे सेलर स्थानिक असतात की बाहेरच्या मोठ्या शहरातील(उदा. पुणे, मुंबई) असतात? बाकी सागर व निलकांत यांनी माझ्या अनेक शंकांचे निरसन केले आहे.

नीलकांत 11/04/2008 - 23:13
रेडीफवर सीऑडी नावाचा पर्याय आहे. म्हणजे वस्तु घरी पोहोचल्यावर त्या व्यक्तीला पैसे द्यायचे. ITZ कार्डसुध्दा एक छान पर्याय आहे. बाकी शंकाना सागरने छान उत्तर दिले आहे. नीलकांत

नीलकांत 13/04/2008 - 18:39
सेलर (विक्रेता) कुणीही असू शकतं. तो मुंबई पुण्याचाच असावा असं काही आवश्यक नाही. फार तर त्याचं नाव गुगलून माहिती काढा. मिळालं तर उत्तम. तुम्ही सुध्दा तुमचं एखादं उत्पादन त्या संकेतस्थळाहून विकू शकता. नीलकांत
सध्या इंटरनेट वर अशा अनेक साईट्स आहेत ज्यांच्यावर अनेक वस्तु विक्रीस ठेवलेल्या असतात. (उदा. रेडिफ, ईबे वगैरे). यासंबंधी मला पडलेले काही प्रश्न खाली लिहिले आहेत. त्यांची उत्तरे मला येथे मिळतील अशी आशा वाटते. १] जर क्रेडीट कार्ड नसेल तर वस्तु विकत घेता येतात का? डेबीट कार्ड चालते का? २] वस्तुच्या गॅरंटीबद्दल काय खात्री? ३] वस्तु घरी पोहोचेपर्यंत जर काही इजा झाली तर जबाबदार कोण? कंपनी रिप्लेसमेंट देते का?

मला काय आवडले?

मनापासुन ·

विसोबा खेचर 11/04/2008 - 16:05
धत तेरीकी! तुम्ही जी यादी दिली आहे त्यावरून तुम्हाला सगळंच आवडलंय की! ;) तात्या.

In reply to by ब्रिटिश टिंग्या

मनापासुन 11/04/2008 - 18:47
अरे असे एकेक नका देउ दिल्ले दान... घेतले दान... :आजानुकर्ण करा विडंबन किंवा चारोळ्या : मदनबाण असे लिस्ट प्रमाणे द्या ना अगदी मनापासुन

देवदत्त 11/04/2008 - 21:17
अरेच्च्या, माझे एकही लिखाण नाही ह्यात. :( त्याने काय फरक पडतो म्हणा. मी काही इथले लेख/चर्चा वाचणे बंद करणार नाही. आणि प्रतिक्रियाही लिहिणारच. :) आणि हो, पुढेही माझे थोडेथोडके लिखाण इथे टाकून तुम्हाला वाचायला देणार. :D अरे हो, खरे तर सध्या जास्त वाचन होत नाही म्हणून वरीलपैकी बहुतेक लेख अजून पूर्ण वाचले नाहीत. आता तर वाचलेच पाहिजेत. तुम्ही इथेच त्यांचे दुवे दिले असते तर शोधण्याचे कष्ट नसते पडले मला. ;) (स्वगतः देवदत्ता, लवकरच तुझे भात्यातले बाण काढ. बाण नेहमीच नाही लागला तरी चालेल, धनुर्विद्या तर येईल.) (वरील प्रतिक्रिया मी स्पर्धात्मक दृष्ट्या दिली नाही आहे हो. आपले सहज लिहिले :) ) येथील माझ्या आवडत्या लेखांची यादी लवकरच. द्यायची गरज आहे का? खरे तर विदेश ह्यांनी लिहिल्याप्रमाणे एकदम्बेष्ट वाटणारे मस्त साहित्याचे उल्लेख एकाच जागेवर आहेत की !---मिपा वर

छोटा डॉन 14/04/2008 - 10:14
सर्वश्री "मनापासून" साहेब, आपण मनापासून मिपावर येता, मनापासून आवडीने सर्व साहित्य वाचता आणि त्यवर मनापासून मोकळ्या ढाकळ्या प्रतिक्रिया देता त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद ... इथे लिहलेले साहित्य तर चांगले असतेच पण काही "चकाट्या पिटायचे विषय आणि त्याला पडलेले प्रतिसाद " याला आपण विसरू शकत नाही. मी तर म्हणतो की लिहलेल्या लेखापेक्षा असे विषयच चघळायला उत्तम, अनेक नव्या आयडिया मिळतात त्यातून ... सांगायचेच म्हतले तर, डांबिसकाकांचे .., पोरि कशा पटवाव्यात ? अभिजीतचे ..... तसल्या नजरा !!! विजूभाऊंचे .... चहा वरदाचे .... ऑफीसमधला टाईमपास, तुम्ही काय जेवलात सर्कीटची .... झटपट पाककॄती विनोबांचे ... मराठी माणूस, राज ठाकरे इत्यादी .... मला वाटते हेच सर्वोत्तम, बाकी तर आहेच ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

इनोबा म्हणे 14/04/2008 - 12:09
अगदी मनापासून आवडलेले एकाच ठिकाणी,वा काय मस्त उपक्रम आहे. आम्हाला मनापासून आवडलेले... चहा:विजुभाऊ एप्रिल फळ:विजुभाऊ चकाट्या पिटायला या:पिवळा डांबीस मिसळपाव खादाडी संभेलन-एक कल्पनाविलास:छोटा डॉन लोणचं:प्राजु आतले आणि बाहेरचे:नीलकांत कंदिल:आम्बोळी दिल्ले दान-घेतले दानः अजानुकर्ण भडकमकरांचे करियर गायडंस वर्ग्:स. भडकमकर करा विडंबन किंवा चारोळ्या !!!! :मदनबाण स्पिन अ यार्न : विजुभाऊ !! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर :विजुभाऊ बेंगलोर आख्यान:छोटा डॉन मी जर "हा" असतो तर :छोटा डॉन ती आली, तिने पाहिलं .. आणि तिने जिंकलं....:प्राजु सांज-प्राजु IT वाले...तुमच्या चष्म्यातून..आमच्या चष्म्यातून.:धमाल मुलगा विडंबनः चाळीमधल्या खोलीमधली राजा आणिक राणी :अविनाश ओगले ऑफीसमधे कामनसल्यावर तुम्ही काय करता.... :स्वाती राजेश मी जर "हा" असतो तर ......... मिसळपाव स्पेशल: छोटा डॉन || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

विजुभाऊ 14/04/2008 - 22:02
माझी फजीती :ध मु. शाळेतील गमती जमती :स्वाति राजेश सूर्यास्त :सर्वसाक्षी तात्या ,मनोगतावर परतला....!!! : प्रा.डॉ.दिलीप बिरुटे मेड इन चायना'पाठीमागचे रहस्य यात आहे :मीनल चारशे रुपायांची खुर्ची! : विसोबा खेचर संस्कृत १: सृष्टीलावण्या

विजुभाऊ 22/04/2008 - 14:20
तात्या ही लिस्ट "वाचकांची आवड" अ॑सा काही दुवा करुन त्यावर ठेवता येईल का? लोकाना जुने चांगले लेख सहज उपलब्ध होउ शकतील

विसोबा खेचर 11/04/2008 - 16:05
धत तेरीकी! तुम्ही जी यादी दिली आहे त्यावरून तुम्हाला सगळंच आवडलंय की! ;) तात्या.

In reply to by ब्रिटिश टिंग्या

मनापासुन 11/04/2008 - 18:47
अरे असे एकेक नका देउ दिल्ले दान... घेतले दान... :आजानुकर्ण करा विडंबन किंवा चारोळ्या : मदनबाण असे लिस्ट प्रमाणे द्या ना अगदी मनापासुन

देवदत्त 11/04/2008 - 21:17
अरेच्च्या, माझे एकही लिखाण नाही ह्यात. :( त्याने काय फरक पडतो म्हणा. मी काही इथले लेख/चर्चा वाचणे बंद करणार नाही. आणि प्रतिक्रियाही लिहिणारच. :) आणि हो, पुढेही माझे थोडेथोडके लिखाण इथे टाकून तुम्हाला वाचायला देणार. :D अरे हो, खरे तर सध्या जास्त वाचन होत नाही म्हणून वरीलपैकी बहुतेक लेख अजून पूर्ण वाचले नाहीत. आता तर वाचलेच पाहिजेत. तुम्ही इथेच त्यांचे दुवे दिले असते तर शोधण्याचे कष्ट नसते पडले मला. ;) (स्वगतः देवदत्ता, लवकरच तुझे भात्यातले बाण काढ. बाण नेहमीच नाही लागला तरी चालेल, धनुर्विद्या तर येईल.) (वरील प्रतिक्रिया मी स्पर्धात्मक दृष्ट्या दिली नाही आहे हो. आपले सहज लिहिले :) ) येथील माझ्या आवडत्या लेखांची यादी लवकरच. द्यायची गरज आहे का? खरे तर विदेश ह्यांनी लिहिल्याप्रमाणे एकदम्बेष्ट वाटणारे मस्त साहित्याचे उल्लेख एकाच जागेवर आहेत की !---मिपा वर

छोटा डॉन 14/04/2008 - 10:14
सर्वश्री "मनापासून" साहेब, आपण मनापासून मिपावर येता, मनापासून आवडीने सर्व साहित्य वाचता आणि त्यवर मनापासून मोकळ्या ढाकळ्या प्रतिक्रिया देता त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद ... इथे लिहलेले साहित्य तर चांगले असतेच पण काही "चकाट्या पिटायचे विषय आणि त्याला पडलेले प्रतिसाद " याला आपण विसरू शकत नाही. मी तर म्हणतो की लिहलेल्या लेखापेक्षा असे विषयच चघळायला उत्तम, अनेक नव्या आयडिया मिळतात त्यातून ... सांगायचेच म्हतले तर, डांबिसकाकांचे .., पोरि कशा पटवाव्यात ? अभिजीतचे ..... तसल्या नजरा !!! विजूभाऊंचे .... चहा वरदाचे .... ऑफीसमधला टाईमपास, तुम्ही काय जेवलात सर्कीटची .... झटपट पाककॄती विनोबांचे ... मराठी माणूस, राज ठाकरे इत्यादी .... मला वाटते हेच सर्वोत्तम, बाकी तर आहेच ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

इनोबा म्हणे 14/04/2008 - 12:09
अगदी मनापासून आवडलेले एकाच ठिकाणी,वा काय मस्त उपक्रम आहे. आम्हाला मनापासून आवडलेले... चहा:विजुभाऊ एप्रिल फळ:विजुभाऊ चकाट्या पिटायला या:पिवळा डांबीस मिसळपाव खादाडी संभेलन-एक कल्पनाविलास:छोटा डॉन लोणचं:प्राजु आतले आणि बाहेरचे:नीलकांत कंदिल:आम्बोळी दिल्ले दान-घेतले दानः अजानुकर्ण भडकमकरांचे करियर गायडंस वर्ग्:स. भडकमकर करा विडंबन किंवा चारोळ्या !!!! :मदनबाण स्पिन अ यार्न : विजुभाऊ !! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर :विजुभाऊ बेंगलोर आख्यान:छोटा डॉन मी जर "हा" असतो तर :छोटा डॉन ती आली, तिने पाहिलं .. आणि तिने जिंकलं....:प्राजु सांज-प्राजु IT वाले...तुमच्या चष्म्यातून..आमच्या चष्म्यातून.:धमाल मुलगा विडंबनः चाळीमधल्या खोलीमधली राजा आणिक राणी :अविनाश ओगले ऑफीसमधे कामनसल्यावर तुम्ही काय करता.... :स्वाती राजेश मी जर "हा" असतो तर ......... मिसळपाव स्पेशल: छोटा डॉन || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

विजुभाऊ 14/04/2008 - 22:02
माझी फजीती :ध मु. शाळेतील गमती जमती :स्वाति राजेश सूर्यास्त :सर्वसाक्षी तात्या ,मनोगतावर परतला....!!! : प्रा.डॉ.दिलीप बिरुटे मेड इन चायना'पाठीमागचे रहस्य यात आहे :मीनल चारशे रुपायांची खुर्ची! : विसोबा खेचर संस्कृत १: सृष्टीलावण्या

विजुभाऊ 22/04/2008 - 14:20
तात्या ही लिस्ट "वाचकांची आवड" अ॑सा काही दुवा करुन त्यावर ठेवता येईल का? लोकाना जुने चांगले लेख सहज उपलब्ध होउ शकतील
मित्रानो/मैत्रीणीनो मिपा वर आपण रोज काही ना काही वाचतो. लिहीतो. काही चांगले असते , काही उत्तम असते , तर काही कै च्या कै असते, हसताना उडुन पार छताला डोके टेकायची वेळ येते . मिपा वर सर्व प्रकारचे लेखन प्रकार हाताळले जातात्.त्यातले काही आपल्याला एकदम्बेष्ट वाटतात. असे बेष्ट वाटणारे लेखन जर एकत्र वाचायला मिळाले तर मस्त धमाल येईल ना? त्यासाठी आपण असे करु या का? आपल्याला आवडलेल्या सगळ्या लेखांची एक लिस्ट बनवुया. यात कोणताही विषय वर्ज्य नाही . ते उखाणा असो / विडम्बन असो / चर्चा असो /पाक क्रुती असो किंवा त्या निमित्ताने झडलेले सवाल जवाब असोत/एखादे गंभीर लिखाण असो वा एखाद्या विषयावर साधक बाधक चर्चा.

संडे चखणा: लीलो चेवडो

विजुभाऊ ·

हा पदार्थ उपासाला चालतो. उपास आणि चकणा?? दोन अगदीच विरूद्धार्थी शब्द आहेत हो! ;) बाकी पाक-कृती चा॑गली आहे, करून पाहिली पाहिजे

इनोबा म्हणे 11/04/2008 - 19:20
हा पदार्थ उपासाला चालतो. म्हणजे हा उपासाचा चखणा आहे तर... उपासाला चालणार्‍या दारूची रेसिपी द्या आता.म्हणजे त्याच दिवशी हा उपासाचा चखणा वापरता येईल :) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

उपासाला चालणार्‍या दारूची रेसिपी द्या आता.म्हणजे त्याच दिवशी हा उपासाचा चखणा वापरता येईल :) आरं उपासाच्या दारूची रेसेपी कशाला? आरं वाईन! वाईन!! आसं बघ, वाईनमध्ये काय आसतंय? द्राक्षं = उपासाला चालतात साखर - उ. चा. यीस्ट - उ. चा. (उदा. दही, श्रीखंड) पाणी - उ. चा. म्हंजी वाईन उपासाला चालत्ये!! आरं ख्रिस्ती लोकांत तर चर्चमध्येबी वाईन चालतेय!! चिअर्स!!!

केशवसुमार 11/04/2008 - 19:21
विजूभाऊ.. असाच एक पदार्थ थायलंड मध्ये मिळायचा..सोम डुम एकदम झकास लागते हे सालाड.. बरोड्यात ढोकळ्या बरोबर एक हिरव्या पपईची चटणी मिळते ती एकदम अप्रतिम लागते.. केशवसुमार

वरदा 11/04/2008 - 19:25
बटाट्याऐवजी कच्ची पपई घेतली की बाकी प्रोसीजर बर्‍यापैकी सेम आहे...मस्त करुन पाहिला पाहिजे...तुम्ही केला असेल तर जरा कुरीयर टाका की इथे:))))))

रामदास 11/04/2008 - 23:46
चवाणु आणि च़खणा हे समानार्थी आहेत का?.सामान्य ज्ञानाची हौस भागवण्यासाठी प्रश्न विचारत आहे.

In reply to by रामदास

विजुभाऊ 13/04/2008 - 19:37
चवाणु आणि च़खणा हे समानार्थी आहेत का?. अजिबात नाहीत. चवाणु म्हणजे मुखशुद्ध्ही साठी वापरतात त्याला चवाणु म्हणतात. यात खरबुजाच्या बिया/ बडीशेप/ जिरे वगैरे भाजुन टाकलेले असते "चबिना" हा एक पदार्थ असतो . तांदळापासुन चुरमुरे करतात तत्सम .चखान्याच्या जवळ जातो. पण हा पदार्थ आता इतिहास जमा झाला आहे. आमच्या गल्लीत एक बाई हा पदार्थ बनवायच्या. त्याची रेसीपी त्यांच्या सोबतच गेली.कोणाला ठाउक असेल तर पहातो. च़खणा नावाचा कोणाताही पदार्थ आस्तित्वात नाही. हा शब्द पंजाबी लोकानी आणला " साथ मे चखने को क्या है" या प्रश्ना नन्तर "चखणा" हा शब्द मराठीत आला

प्राजु 12/04/2008 - 00:19
वरदा, मलाही असेच वाटते. बटाटा किंवा रताळ्या ऐवजी पपई.. कल्पना मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मानस 12/04/2008 - 07:08
विजुभाऊ बडोद्याची आठवण झाली. फार सुरेख लिल्लो चिवडो मिळतो तिथे. तसा बर्‍याच ठिकाणी मिळतो, पण कुठलंतरी एक दुकान फारच प्रसिद्ध आहे. नाव आता खरच आठवत नाही. बर्‍यांच वर्षांत बडोद्यास जाणे नाही. एकदा करून बघेन. अर्थात ह्या देशात पपई मिळणं जरा अवघडच. प्रयत्न नक्की करेन. असो, जुन्या आठवणींना उजाळ्या दिल्याबद्दल धन्यवाद. मानस

विजुभाऊ, रेसिपी रताळ्याच्या आणि बटाट्याप्रमाणे आहे. पण पपई ची कल्पना मस्तच, करून पाहिले पाहिजे. बाकी अशाच आयडिया येऊ देत.:))))

पिस्तुल्या 17/04/2008 - 23:31
आम्हाला चकणा फक्त एकाच गोस्ग्टीसाथि लागतो तो म्हणजे ते तुम्ही समजुन घ्या.

हा पदार्थ उपासाला चालतो. उपास आणि चकणा?? दोन अगदीच विरूद्धार्थी शब्द आहेत हो! ;) बाकी पाक-कृती चा॑गली आहे, करून पाहिली पाहिजे

इनोबा म्हणे 11/04/2008 - 19:20
हा पदार्थ उपासाला चालतो. म्हणजे हा उपासाचा चखणा आहे तर... उपासाला चालणार्‍या दारूची रेसिपी द्या आता.म्हणजे त्याच दिवशी हा उपासाचा चखणा वापरता येईल :) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

उपासाला चालणार्‍या दारूची रेसिपी द्या आता.म्हणजे त्याच दिवशी हा उपासाचा चखणा वापरता येईल :) आरं उपासाच्या दारूची रेसेपी कशाला? आरं वाईन! वाईन!! आसं बघ, वाईनमध्ये काय आसतंय? द्राक्षं = उपासाला चालतात साखर - उ. चा. यीस्ट - उ. चा. (उदा. दही, श्रीखंड) पाणी - उ. चा. म्हंजी वाईन उपासाला चालत्ये!! आरं ख्रिस्ती लोकांत तर चर्चमध्येबी वाईन चालतेय!! चिअर्स!!!

केशवसुमार 11/04/2008 - 19:21
विजूभाऊ.. असाच एक पदार्थ थायलंड मध्ये मिळायचा..सोम डुम एकदम झकास लागते हे सालाड.. बरोड्यात ढोकळ्या बरोबर एक हिरव्या पपईची चटणी मिळते ती एकदम अप्रतिम लागते.. केशवसुमार

वरदा 11/04/2008 - 19:25
बटाट्याऐवजी कच्ची पपई घेतली की बाकी प्रोसीजर बर्‍यापैकी सेम आहे...मस्त करुन पाहिला पाहिजे...तुम्ही केला असेल तर जरा कुरीयर टाका की इथे:))))))

रामदास 11/04/2008 - 23:46
चवाणु आणि च़खणा हे समानार्थी आहेत का?.सामान्य ज्ञानाची हौस भागवण्यासाठी प्रश्न विचारत आहे.

In reply to by रामदास

विजुभाऊ 13/04/2008 - 19:37
चवाणु आणि च़खणा हे समानार्थी आहेत का?. अजिबात नाहीत. चवाणु म्हणजे मुखशुद्ध्ही साठी वापरतात त्याला चवाणु म्हणतात. यात खरबुजाच्या बिया/ बडीशेप/ जिरे वगैरे भाजुन टाकलेले असते "चबिना" हा एक पदार्थ असतो . तांदळापासुन चुरमुरे करतात तत्सम .चखान्याच्या जवळ जातो. पण हा पदार्थ आता इतिहास जमा झाला आहे. आमच्या गल्लीत एक बाई हा पदार्थ बनवायच्या. त्याची रेसीपी त्यांच्या सोबतच गेली.कोणाला ठाउक असेल तर पहातो. च़खणा नावाचा कोणाताही पदार्थ आस्तित्वात नाही. हा शब्द पंजाबी लोकानी आणला " साथ मे चखने को क्या है" या प्रश्ना नन्तर "चखणा" हा शब्द मराठीत आला

प्राजु 12/04/2008 - 00:19
वरदा, मलाही असेच वाटते. बटाटा किंवा रताळ्या ऐवजी पपई.. कल्पना मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मानस 12/04/2008 - 07:08
विजुभाऊ बडोद्याची आठवण झाली. फार सुरेख लिल्लो चिवडो मिळतो तिथे. तसा बर्‍याच ठिकाणी मिळतो, पण कुठलंतरी एक दुकान फारच प्रसिद्ध आहे. नाव आता खरच आठवत नाही. बर्‍यांच वर्षांत बडोद्यास जाणे नाही. एकदा करून बघेन. अर्थात ह्या देशात पपई मिळणं जरा अवघडच. प्रयत्न नक्की करेन. असो, जुन्या आठवणींना उजाळ्या दिल्याबद्दल धन्यवाद. मानस

विजुभाऊ, रेसिपी रताळ्याच्या आणि बटाट्याप्रमाणे आहे. पण पपई ची कल्पना मस्तच, करून पाहिले पाहिजे. बाकी अशाच आयडिया येऊ देत.:))))

पिस्तुल्या 17/04/2008 - 23:31
आम्हाला चकणा फक्त एकाच गोस्ग्टीसाथि लागतो तो म्हणजे ते तुम्ही समजुन घ्या.
Taxonomy upgrade extras
लीलो चेवडो म्हणजे हिरवा चिवडा साधन सामुग्री : कच्ची पपई , हिरव्या मिर्च्या , मीठ , शेंग दाणे ,मनुका, बेदाणे,कडीपत्ता,साखर ,मोहरी, चाट मसाला ,तेल , कढई , गॅस ई. प्रथम कच्ची पपई साले काढुन बटाट्याचा खीस करतात तशी किसुन घ्यावी. खीस मिठाच्या पाण्यात टाकावा. साधारण तासाभरानन्तर पाणी काढुन टाकावे. व कापडावर खीस सुट्टा करुन वाळवावा. तेल कडक तापवुन घ्यावे. त्यात वाळलेला खीस तळावा. यात चवी प्रमाणे हिरव्या मिर्च्याचे तिकडे तळतानाच टाकावे. शेंगदाणे ,मनुका, कडीपत्ता ,तळुन त्यात टाकावा. आवडत असल्यास मोहोरी, हिन्ग ची फोडणीत टाकु शकता. चवीनुसार पीठी साखर, चाट मसाला टाकावा. हा पदार्थ उपासाला चालतो.

तद्दन भंपकपणा..

धमाल मुलगा ·

आनंदयात्री 11/04/2008 - 11:53
चिडियां पेडपर चहचहाती हैं । चिमण्या झाडावर चहा पितात :)))))) .... घ्या विजुभाउ आता बोला, तुम्ही म्हणत होता ना इंग्रजीचे हिंदीकरण (तक्नीक वैगेरे), बघा आम्ही हिंदीचे मराठीकरण कसे करतो ते !

विजुभाऊ 11/04/2008 - 12:03
हे बघ आणखी उदाहरणे भात मे खडा क्युं है? ( खडा= कंकर) हमारे यहां नवरा मुलगा नवरी मुलगी को घास खिलाता है ( घास? हिन्दीत घास म्हणजे गवत) अरे हो गुजराती मधे एक मस्त शब्द आहे तो मराठीमधे पण आहे. "नवरा" या गुजराती शब्दाचा अर्थ मराठी मध्ये "रिकाम टेकडा " नवरी "= "रिकामटेकडी" "नवरा" चे उलट केले तर "रावन"(रावण) असे होते. हाय की नय झक्कास शब्द

मनस्वी 11/04/2008 - 12:06
प्रश्न - कारणे द्या. उन्हाळ्यात दिवस मोठा तर थंडीत लहान असतो. उत्तर - एखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावते. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने दिवस प्रसरण पावून मोठा होतो, तर थंडीत त्याउलट लहान होतो. जळत्या मेणबत्तीवर ग्लास उपडा ठेवल्यास---- उत्तर- ग्लास काळा होईल.
माझ्या डोक्यात पण अशीच अचाट उत्तरे येत.
५.(दहावी पेपर)- कारणे द्या; गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे. उत्तरः शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडूळ त्याच्याशी गप्पा मारते, म्हणून. प्रश्न - संत तुकाराम याची थोडक्यात माहिती लिहा. उत्तर - संत तुकाराम हे संत होते. त्यांचे नाव तुकाराम होते. लोक त्यांना संत तुकाराम म्हणून ओळखत.
ही हा हा

अभय 11/04/2008 - 12:10
वाळुमधुन चालण्यास त्रास का होतो? बुटामध्ये वाळु जाते म्हणुन चुंबकीय प्रवर्तनचे उपयोग काय? खोट्या पावल्या , अधेल्या ओळखण्यासाठी. अभय

कारणे द्या- वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. कारण त्यांना ते स्वस्त पडते. हे मी स्वतः एका उत्तर पत्रिकेत वाचले आहे.

विसोबा खेचर 11/04/2008 - 12:18
मिपावर आता पुढे ढकललेल्या इपत्रातले इतके तद्दन भिकार साहित्य येऊ लागले आहे, ही वेळ मिपावर यावी, हे पाहून मला मिपाकर म्हणून शरम वाटते! बाकी चालू द्या!

In reply to by विसोबा खेचर

धमाल मुलगा 11/04/2008 - 12:25
तात्या, मी हे सहज, गंमत म्हणून इथे दिलं होतं. चार भंपक विनोद २ सेकंदाकरिता का होईना, गालातल्या गालात का होईना हसवून गेले. इतरांनाही थोडंस तसंच हसवावं असा शुध्द हेतू होता त्यात. असो, योग्य वाटत नसल्यास हा धागा उडवून लावावा, ही विनंती.

In reply to by धमाल मुलगा

प्रमोद देव 11/04/2008 - 12:36
रात्री झाडाखाली झोपू नये....... कारणे द्या. असा एक प्रश्न नियमितपणे विज्ञानाच्या प्रश्नपत्रिकेत असे. त्यावर माझे ठरलेले उत्तर होते..... कारण रात्री झाडांवर भूते असतात आणि खाली साप वगैरे सारखे सरपटणारे प्राणी असतात. ह्यांच्यापासून आपल्याला त्रास होऊ नये म्हणून रात्री झाडाखाली झोपू नये. इतके खरे उत्तर लिहूनही प्रत्येक वेळी मला ह्या उत्तरासाठी "भोपळा" मिळत असे. त्यावेळी वाटायचे "एकदा तरी त्या शिक्षकांना रात्रीचे झाडाखाली झोपायला लावले पाहिजे होते. म्हणजे कळले असते!" मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

धमाल मुलगा 11/04/2008 - 12:22
मी एक इ-पत्रातला मजकूर काय टाकला, इथे तर चढाओढच लागली की !!!! लै भारी :-))))
"नवरा" या गुजराती शब्दाचा अर्थ मराठी मध्ये "रिकाम टेकडा " नवरी "= "रिकामटेकडी"
फुस्स्स्स !!! पुन्हा एकदा माझी कॉफी, स्क्रीनवर !!
वाळुमधुन चालण्यास त्रास का होतो? बुटामध्ये वाळु जाते म्हणुन
हे मी खरोखर एकदा म्हणालो होतो अभयभाऊ. भयानक..जळजळीत वगैरे वास्तव.
वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. कारण त्यांना ते स्वस्त पडते.
अरे हे काय आहे काय? जबरा लॉजीक ! आपणतर फ्लॅटच झालो. स्वातीताई, मार्क किती पैकीच्या पैकी दिलेस ना ?

शरुबाबा 11/04/2008 - 12:30
पोहणे हा जगातला सर्वात बेस्ट व्यायाम असेल, तर देवमासे इतके जाडे ढोले का असतात?? खरे आहे

विजुभाऊ 11/04/2008 - 12:51
काही प्रश्न? १) शोलेतल्या ठाकुर चे दात कोण घासते? २) जर कंसाला माहीत होते की देवकी आणि वसुदेवाचा आठवा पुत्र त्याचा नाश करणार आहे तर त्याने त्या दोघाना कोठडीत एकत्र का ठेवले? ३) रावण लहान पणी कानगोष्टी कसा खेळत असेल. हे प्रश्न विचारून मी मोठ्याना उत्तर येत नसलेले "प्रश्न विचारु नयेत " हा धडा लहानपणीच शिकलो आहे

अन्या दातार 11/04/2008 - 16:19
पोहणे हा जगातला सर्वात बेस्ट व्यायाम असेल, तर देवमासे इतके जाडे ढोले का असतात? याला वपुंनी एक चांगले उत्तर दिले आहे माणसापेक्षा पशु-पक्षी जास्त श्रेष्ठ आहेत, कारण ते इन्स्टिंक्ट वर जगतात. उगाच भयानक वजन वाढलय म्हणून घारीला उडता येईना किंवा मासा बुडुन मेलेलं कधी ऐकलं आहे का?

आनंदयात्री 11/04/2008 - 11:53
चिडियां पेडपर चहचहाती हैं । चिमण्या झाडावर चहा पितात :)))))) .... घ्या विजुभाउ आता बोला, तुम्ही म्हणत होता ना इंग्रजीचे हिंदीकरण (तक्नीक वैगेरे), बघा आम्ही हिंदीचे मराठीकरण कसे करतो ते !

विजुभाऊ 11/04/2008 - 12:03
हे बघ आणखी उदाहरणे भात मे खडा क्युं है? ( खडा= कंकर) हमारे यहां नवरा मुलगा नवरी मुलगी को घास खिलाता है ( घास? हिन्दीत घास म्हणजे गवत) अरे हो गुजराती मधे एक मस्त शब्द आहे तो मराठीमधे पण आहे. "नवरा" या गुजराती शब्दाचा अर्थ मराठी मध्ये "रिकाम टेकडा " नवरी "= "रिकामटेकडी" "नवरा" चे उलट केले तर "रावन"(रावण) असे होते. हाय की नय झक्कास शब्द

मनस्वी 11/04/2008 - 12:06
प्रश्न - कारणे द्या. उन्हाळ्यात दिवस मोठा तर थंडीत लहान असतो. उत्तर - एखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावते. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने दिवस प्रसरण पावून मोठा होतो, तर थंडीत त्याउलट लहान होतो. जळत्या मेणबत्तीवर ग्लास उपडा ठेवल्यास---- उत्तर- ग्लास काळा होईल.
माझ्या डोक्यात पण अशीच अचाट उत्तरे येत.
५.(दहावी पेपर)- कारणे द्या; गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे. उत्तरः शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडूळ त्याच्याशी गप्पा मारते, म्हणून. प्रश्न - संत तुकाराम याची थोडक्यात माहिती लिहा. उत्तर - संत तुकाराम हे संत होते. त्यांचे नाव तुकाराम होते. लोक त्यांना संत तुकाराम म्हणून ओळखत.
ही हा हा

अभय 11/04/2008 - 12:10
वाळुमधुन चालण्यास त्रास का होतो? बुटामध्ये वाळु जाते म्हणुन चुंबकीय प्रवर्तनचे उपयोग काय? खोट्या पावल्या , अधेल्या ओळखण्यासाठी. अभय

कारणे द्या- वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. कारण त्यांना ते स्वस्त पडते. हे मी स्वतः एका उत्तर पत्रिकेत वाचले आहे.

विसोबा खेचर 11/04/2008 - 12:18
मिपावर आता पुढे ढकललेल्या इपत्रातले इतके तद्दन भिकार साहित्य येऊ लागले आहे, ही वेळ मिपावर यावी, हे पाहून मला मिपाकर म्हणून शरम वाटते! बाकी चालू द्या!

In reply to by विसोबा खेचर

धमाल मुलगा 11/04/2008 - 12:25
तात्या, मी हे सहज, गंमत म्हणून इथे दिलं होतं. चार भंपक विनोद २ सेकंदाकरिता का होईना, गालातल्या गालात का होईना हसवून गेले. इतरांनाही थोडंस तसंच हसवावं असा शुध्द हेतू होता त्यात. असो, योग्य वाटत नसल्यास हा धागा उडवून लावावा, ही विनंती.

In reply to by धमाल मुलगा

प्रमोद देव 11/04/2008 - 12:36
रात्री झाडाखाली झोपू नये....... कारणे द्या. असा एक प्रश्न नियमितपणे विज्ञानाच्या प्रश्नपत्रिकेत असे. त्यावर माझे ठरलेले उत्तर होते..... कारण रात्री झाडांवर भूते असतात आणि खाली साप वगैरे सारखे सरपटणारे प्राणी असतात. ह्यांच्यापासून आपल्याला त्रास होऊ नये म्हणून रात्री झाडाखाली झोपू नये. इतके खरे उत्तर लिहूनही प्रत्येक वेळी मला ह्या उत्तरासाठी "भोपळा" मिळत असे. त्यावेळी वाटायचे "एकदा तरी त्या शिक्षकांना रात्रीचे झाडाखाली झोपायला लावले पाहिजे होते. म्हणजे कळले असते!" मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

धमाल मुलगा 11/04/2008 - 12:22
मी एक इ-पत्रातला मजकूर काय टाकला, इथे तर चढाओढच लागली की !!!! लै भारी :-))))
"नवरा" या गुजराती शब्दाचा अर्थ मराठी मध्ये "रिकाम टेकडा " नवरी "= "रिकामटेकडी"
फुस्स्स्स !!! पुन्हा एकदा माझी कॉफी, स्क्रीनवर !!
वाळुमधुन चालण्यास त्रास का होतो? बुटामध्ये वाळु जाते म्हणुन
हे मी खरोखर एकदा म्हणालो होतो अभयभाऊ. भयानक..जळजळीत वगैरे वास्तव.
वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. कारण त्यांना ते स्वस्त पडते.
अरे हे काय आहे काय? जबरा लॉजीक ! आपणतर फ्लॅटच झालो. स्वातीताई, मार्क किती पैकीच्या पैकी दिलेस ना ?

शरुबाबा 11/04/2008 - 12:30
पोहणे हा जगातला सर्वात बेस्ट व्यायाम असेल, तर देवमासे इतके जाडे ढोले का असतात?? खरे आहे

विजुभाऊ 11/04/2008 - 12:51
काही प्रश्न? १) शोलेतल्या ठाकुर चे दात कोण घासते? २) जर कंसाला माहीत होते की देवकी आणि वसुदेवाचा आठवा पुत्र त्याचा नाश करणार आहे तर त्याने त्या दोघाना कोठडीत एकत्र का ठेवले? ३) रावण लहान पणी कानगोष्टी कसा खेळत असेल. हे प्रश्न विचारून मी मोठ्याना उत्तर येत नसलेले "प्रश्न विचारु नयेत " हा धडा लहानपणीच शिकलो आहे

अन्या दातार 11/04/2008 - 16:19
पोहणे हा जगातला सर्वात बेस्ट व्यायाम असेल, तर देवमासे इतके जाडे ढोले का असतात? याला वपुंनी एक चांगले उत्तर दिले आहे माणसापेक्षा पशु-पक्षी जास्त श्रेष्ठ आहेत, कारण ते इन्स्टिंक्ट वर जगतात. उगाच भयानक वजन वाढलय म्हणून घारीला उडता येईना किंवा मासा बुडुन मेलेलं कधी ऐकलं आहे का?
लेखनविषय:
मला(देखील) येत असलेल्या असंख्य इ-पत्रामधलं हे एक. तद्दन भंपकपणा कसा असावा :-))) ---------------------------------------------------------------------------------------------------------- १. पोहणे हा जगातला सर्वात बेस्ट व्यायाम असेल, तर देवमासे इतके जाडे ढोले का असतात? २. स्टेडियममध्ये जिथे प्रेक्षक 'बसतात' त्या जागेला 'स्टँड' का म्हणतात? ३. जगात सर्वांना स्वर्गात जायचं असतं, पण मरायचं कुणालाच नसतं, असं का? ४. बुद्धिबळाच्या पटावरही वर्णभेद असतो का? नसेल, तर मग पांढऱ्या सोंगट्यांना पहिली चाल का?

आरक्षण

आर्य ·

विजुभाऊ 11/04/2008 - 11:34
आर्य तुम्हाला हा विषय मांडुन नक्की काय म्हणायचे आहे ? तुम्हाला ही कायमची सवलत नसून, त्याचा नियमितपणे फेरआढावा घेतलाच पाहिजे..........कोण करणार हे? याचे उत्तर हवे आहे ? की राष्ट्रीय नमुना पाहणीचे निष्कर्ष विश्‍वासार्ह व प्रातिनिधिक मानले जात नाहीत...... याची चिंता वाटते ?की आणखी काही? मला वाटते या मुळे उगाच पुन्हा राजकिय वाद सुरु होतील इथे. राडा करायचा तर रस्त्यावर उतरुन करता येतो. त्यासाठी रस्ते मोकळे आहेत . जालावर राडा करुन काय उपयोग ? त्याचे परिणाम इथल्या समाजात उगाच दुफळी आणि कडवट पणा वाढण्यात होईल. वादग्रस्त विषय आहे हा. आत्ता कुठे जरा बरे वातावरण होत होतं इथे तर हा विषय काढला गेला. या विषयावर प्रतिक्रिया देताना मिपा सदस्य हो कृपया आपापल्या प्रतिक्रिया संयमित पणे द्या. ही माझी तुम्हाला सर्वाना वैयक्तीक विनन्ती.काही लोकाना इथे केवळ वाद निर्माण करुन मज्जा बघायला यायचे असते.

आर्य 11/04/2008 - 11:45
वैयक्तीक विनन्ती.काही लोकाना इथे केवळ वाद निर्माण करुन मज्जा बघायला यायचे असते. हे असले प्रकार मि.पाववर अपेक्षित नाहित्. त्याला रस्ते मोकळे आहेत. राडा करायचा तर रस्त्यावर उतरुन करता येतो. - हे मान्य परिणाम स्वरुप इथल्या सदस्यात उगाच दुफळी / कडवट येणार नाही याची खबरदारी घ्यावी .अर्थातच संयमित प्रतिक्रिया अभिप्रेत आहेत. आपला आर्य

मदनबाण 11/04/2008 - 11:52
म्हणजे चांगले गुण मिळुन सुद्दा विद्धार्थी प्रवेशाला मुकणार !!!!! का तर तो त्या आरक्षित जाती-जमाती मधे जन्माला आला नाही हाच त्याचा दोष..... भारतीय लोक कधी या जातीपाती च्या गर्तेतुन बाहेर पडणार.....? आणि हा खेळ खेळणारे राजकारणी मात्र आपल्या पोरांना विलायतेत शिकावयास पाठवतात..... म्हणजे ज्यांच्या कडे तुफान पैसा आहे त्याने तो भरुन प्रवेष घ्यायचा किंवा आरक्षण चा वापर करुन प्रवेष घ्यायचा. मग जे वर्षभर मेहनत घेऊन,अभ्यास करतात त्यांनी काय करावे? आपल्या पेक्षा कमी टक्के मिळालेल्या मुलाला पुढचे शिक्षण घेताना फक्त बघत राहायचे ? गुणवत्ता हाच निकष शैक्षणिक संस्थांत असावा हे माझे ठाम मत आहे. (भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत) असे समजणारा मदनबाण

अनामिका 11/04/2008 - 15:34
मदनबाण! अगदी योग्य प्रतिक्रिया दिलीत........... या जातीपातीच्या गर्तेतुन आपला देश कधी बाहेर पडणार देव जाणो? गुणवत्ता हाच निकष शैक्षणिक संस्थांत असावा असेच माझे देखिल ठाम मत आहे. या विषयावर इतर ठिकाणी यथेच्छ काथ्याकुट झाला आहे पण निष्पन्न काहिच नाही. "अनामिका"

अन्या दातार 11/04/2008 - 16:03
माननीय सॅम पित्रोडा (अध्यक्ष, भारतीय ज्ञान महामंडळ) यांनी सुद्धा आरक्षण या मुद्द्याला विरोध दर्शवला आहे. त्यांच्याशी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, नारायण मूर्ती हे सुद्धा सहमत आहेत. जर इतक्या आदरणीय आणि थोर लोकांच्या मताला किंमत देणार नसतील तर आपल्यासारख्या सामान्य लोकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचणार तरी कसा? आपला, (आरक्षणाच्या फटक्यातून वाचलेला) अभियंता

विजुभाऊ 11/04/2008 - 11:34
आर्य तुम्हाला हा विषय मांडुन नक्की काय म्हणायचे आहे ? तुम्हाला ही कायमची सवलत नसून, त्याचा नियमितपणे फेरआढावा घेतलाच पाहिजे..........कोण करणार हे? याचे उत्तर हवे आहे ? की राष्ट्रीय नमुना पाहणीचे निष्कर्ष विश्‍वासार्ह व प्रातिनिधिक मानले जात नाहीत...... याची चिंता वाटते ?की आणखी काही? मला वाटते या मुळे उगाच पुन्हा राजकिय वाद सुरु होतील इथे. राडा करायचा तर रस्त्यावर उतरुन करता येतो. त्यासाठी रस्ते मोकळे आहेत . जालावर राडा करुन काय उपयोग ? त्याचे परिणाम इथल्या समाजात उगाच दुफळी आणि कडवट पणा वाढण्यात होईल. वादग्रस्त विषय आहे हा. आत्ता कुठे जरा बरे वातावरण होत होतं इथे तर हा विषय काढला गेला. या विषयावर प्रतिक्रिया देताना मिपा सदस्य हो कृपया आपापल्या प्रतिक्रिया संयमित पणे द्या. ही माझी तुम्हाला सर्वाना वैयक्तीक विनन्ती.काही लोकाना इथे केवळ वाद निर्माण करुन मज्जा बघायला यायचे असते.

आर्य 11/04/2008 - 11:45
वैयक्तीक विनन्ती.काही लोकाना इथे केवळ वाद निर्माण करुन मज्जा बघायला यायचे असते. हे असले प्रकार मि.पाववर अपेक्षित नाहित्. त्याला रस्ते मोकळे आहेत. राडा करायचा तर रस्त्यावर उतरुन करता येतो. - हे मान्य परिणाम स्वरुप इथल्या सदस्यात उगाच दुफळी / कडवट येणार नाही याची खबरदारी घ्यावी .अर्थातच संयमित प्रतिक्रिया अभिप्रेत आहेत. आपला आर्य

मदनबाण 11/04/2008 - 11:52
म्हणजे चांगले गुण मिळुन सुद्दा विद्धार्थी प्रवेशाला मुकणार !!!!! का तर तो त्या आरक्षित जाती-जमाती मधे जन्माला आला नाही हाच त्याचा दोष..... भारतीय लोक कधी या जातीपाती च्या गर्तेतुन बाहेर पडणार.....? आणि हा खेळ खेळणारे राजकारणी मात्र आपल्या पोरांना विलायतेत शिकावयास पाठवतात..... म्हणजे ज्यांच्या कडे तुफान पैसा आहे त्याने तो भरुन प्रवेष घ्यायचा किंवा आरक्षण चा वापर करुन प्रवेष घ्यायचा. मग जे वर्षभर मेहनत घेऊन,अभ्यास करतात त्यांनी काय करावे? आपल्या पेक्षा कमी टक्के मिळालेल्या मुलाला पुढचे शिक्षण घेताना फक्त बघत राहायचे ? गुणवत्ता हाच निकष शैक्षणिक संस्थांत असावा हे माझे ठाम मत आहे. (भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत) असे समजणारा मदनबाण

अनामिका 11/04/2008 - 15:34
मदनबाण! अगदी योग्य प्रतिक्रिया दिलीत........... या जातीपातीच्या गर्तेतुन आपला देश कधी बाहेर पडणार देव जाणो? गुणवत्ता हाच निकष शैक्षणिक संस्थांत असावा असेच माझे देखिल ठाम मत आहे. या विषयावर इतर ठिकाणी यथेच्छ काथ्याकुट झाला आहे पण निष्पन्न काहिच नाही. "अनामिका"

अन्या दातार 11/04/2008 - 16:03
माननीय सॅम पित्रोडा (अध्यक्ष, भारतीय ज्ञान महामंडळ) यांनी सुद्धा आरक्षण या मुद्द्याला विरोध दर्शवला आहे. त्यांच्याशी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, नारायण मूर्ती हे सुद्धा सहमत आहेत. जर इतक्या आदरणीय आणि थोर लोकांच्या मताला किंमत देणार नसतील तर आपल्यासारख्या सामान्य लोकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचणार तरी कसा? आपला, (आरक्षणाच्या फटक्यातून वाचलेला) अभियंता
शैक्षणिक संस्थांत इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) २७ टक्के आरक्षण देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केले. मागास वर्गीयातील आर्थिकदृष्ट्या संपन्न वर्गाला क्रिमीलेअर म्हणतात. आरक्षणाचा फायदा मागासांमधील "धनदांडगे'च लाटतात आणि त्यामुळे गरीब त्याच्यापासून वंचित राहतात, हे लक्षात घेऊन आरक्षणातून क्रिमीलेअरना वगळा, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. पण वस्तुस्थिति काय आहे ? आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आरक्षण देण्याचे काय ? किती वेळा घटनादुरुस्ती करणार ?

संवादाची ऐशी तैशी

आपला अभिजित ·

वरदा 10/04/2008 - 23:28
अगदी अगदी खूप जण फोन वर बोलताना मग 'अजून काय' असं विचारतात कंटाळता कंटाळता हळूहळू मलाही सवय लागलेय आता तीच..:)))

भाग्यश्री 11/04/2008 - 02:10
कुणी 'बाकी काय?' विचारलं की माझं उत्तर असतं.. शून्य.. :) समोरचा माणूस काहीवेळ तरी गप राहतो.. (पण आता हे उत्तर जुनं झालं, माझ्या ओळ्खीमधे.. सगळे बाकी काय म्हणून पुढे जोडतात, ० सांगू नकोस! आताशा मी १०० सांगते... ) :))

चतुरंग 11/04/2008 - 02:31
फोन आला - मी : हॅलो. समोरून : हॅलो. राँग नंबर का?!?! (काय प्रश्न आहे?;)) मी : ...(दोन क्षण पॉज्) हो अगदी बरोब्बर राँग नंबर!! चतुरंग

मस्त लेख....नजा आली वाचुन.... असो, मित्रपरिवारात आमची उत्तर साधारणत: अशी असतात...... 1. हा...कोन बोल्तय? मी बोलतोय.....(यावर पलिकडून प्रश्न येतो 'मी कोण'....मग मनाला वाट्टेल ते उत्तर द्यावे) 2. कुठे आहेस? डान्सबारमध्ये 3. काय म्हणतोस? यावर एक करकच्चुन शिवी घालावी......अन् वर म्हणावे असं म्हणतो.... 4. काय, हल्ली भेट नाही, बोलणं नाही! तेच तुला टाळायचा प्रयत्न करत होतो....पण आता तुझाच फोन आल्यावर नाइलाज झाला. 5. काय विशेष? डोंबल! आमच्यासारख्या यःकश्‍चित मध्यमवर्गीय जंतूंच्या आयुष्यात काय असणार आहे विशेष? अवशेष आहेत फक्त! (तुमचचं वाक्य आवडलं) 6. बाकी काय? निव्व्व्व्वांत! 7. या की एकदा घरी! तेच, एक्चुअली आज दुपारीच येण्याचा प्लॅन आखतोय्.... आहात ना घरात? 8. ठेवू का मग? अरे बोल ना.....इनकमिंग फ्री आहे मला ;) एवढे होउनही त्याने फोन ठेवला नाही तर मग तो तुमचा खरा मित्र होय. टिंग्या ;)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

7. या की एकदा घरी! तेच, एक्चुअली आज दुपारीच येण्याचा प्लॅन आखतोय्.... आहात ना घरात? जरासा बदल.. 7. या की एकदा घरी! उ. हो मी आजच यायचा प्लॅन करत आहे, पण माझा उपास आहे आणि उपासाला मी फक्त साबुदाण्याची खिचडी खातो. पुण्याचे पेशवे

शितल 11/04/2008 - 04:22
हसुन गाल दुखले आणि डोळ्याच्या फटी झाल्या.

धमाल मुलगा 11/04/2008 - 11:20
अभिजीत भाऊ, खल्लास उत्तरं! सक्काळी सक्काळी वाचून दिवस सार्थकी लागणार दिसतंय :-) बाकी `सध्या कुठे उलथलायंस बाबा?' हे खरंच 'ह्यो' माईचा लाल विचारण्याच्या विचारात होता...अरे खरंच. आता तुला ते खोटंच वाटेल...जाऊ दे! ए टिंग्या... तुझी उत्तरं पण जबरान् रे !!!
2. कुठे आहेस? डान्सबारमध्ये 8. ठेवू का मग? अरे बोल ना.....इनकमिंग फ्री आहे मला ;)
कट्ट्यावर आल्यासारखं वाटलं अगदी.... ह्यावरुन एक किस्सा आठवला.. माझ्या एका मित्राचे बाबा, डायरीत पाहून कोणालातरी फोन लावत होते, डायरीतला नंबर चुकीचा होता. पहिल्यांदा फोन लावल्यावर त्यांनी विचारलं, "हॅलो, अमुक अमुक आहेत का?" उत्तरः राँग नंबर. काकांनी फोन ठेवला. डायरीतून कंफर्म करुन परत डायल केला, परत तेच उत्तर. काका आता भडकले. तिसर्‍यांदा त्याच नंबरवर कॉल केला... काका: हॅलो, 'अमुक अमुक'? उत्तरः राँग नंबर..अहो कितीवेळा सांगायचं तेच ते? कळत नाही का? काका: राँग नंबर आहे तर उचलला कशाला? आम्ही पुढे १० मिनिटंतरी पलिकडच्या माणसाचा चेहरा कसा झाला असेल ह्याची कल्पना करकरुन वेड्यासारखे हसत होतो !!!

विजुभाऊ 11/04/2008 - 11:41
माझ्या मित्राला त्याचा मुलगा बरोबर असताना कोणी तरी विचारले " काय मुलगा तुमचा वाटते" हा तिरसिंगराव त्याने मस्त सदाशिवपेठी तिरकेपणाने उत्तर दिले " नाही कालच सापडला.घेउन जाताय?" विचारणारा पार उलटा कोसळला. आमच्या गृप मधल्या एका फटाका मुलीला एकाने डायरेक्ट फिल्मी ष्टाईल अगदी रोमँटीक पणे सांगितले " तुमचे डोळे छान आहेत हो" तीने तेवढ्याच पटकन उत्तर दिले "काढुन देउ" त्या छबुरावाचे डोळे पांढरे व्हायचे बाकी होते. बाकी काही पण म्हणा सदाशीव पेठ असल्या प्रकारात अगदी फेमस.

In reply to by स्वाती राजेश

धमाल मुलगा 21/04/2008 - 14:52
आता कसलं वाचवा? मी चाललो...आता मी काही रहात नाही..... ठ्या: करुन स्क्रीनवर कॉफी उडवण्याची नक्की कितवी वेळ आहे हे सुध्दा आठवत नाहीय्ये. हापिसातला हाऊसमन हल्ली माझ्याकडे लैच चिवित्र नजरेने बघत असतो....त्याल बहुतेक माझ्या मानसिक संतुलनाबद्दल शंका यायला लागली आहे.

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 22/04/2008 - 07:09
धमाल, तुमच्या कंपनीची कमाल आहे राव, आमच्याकडे अशी केस असली असती तर लगेच त्याला " मानसीक संतूलन ढासळलेला" ठरवले असते, त्याला तात्काळ "प्रमोशन" मिळाले असते व "मॅनेजर" होऊन आमच्या बोडक्यावर बसला असता ... बघ, तुझ्या "फ्युचर प्रॉस्पेक्ट्स" साठी माझ्या कंपनीत येऊ शकतो ... साथ मे मॅनेजरची "काटा पी. ए." फ्री मिळेल, बघ विचार कर ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 22/04/2008 - 10:41
आयला, हे म्हणजे भारीच आहे की! ऊठसुठ कॉफी स्क्रिनवर उडवायची की लगेच "मा.सं.ढ." टेस्ट पैकीच्या पैकी मार्क मिळवून पास...की लगेच म्यानेजर...वर "काटा पी.ए. फ्री" लय लय मज्जा!!! ए...ते मज्जा मी नाय लिहिलं हां. मला नाही माहित कोणि लिहिलं. नायतर ही मनस्वी लगेच "सांगू का बहिणीला" म्हणून धमक्या द्यायला सुरुवात करेल. (भौ, ते पी.ए. प्रकरण आपण गपचुप सुंबडीत बोलू, काय?) अरे पण एक लफडा आहे. तुझी कंपनी इंजीन डिझाईनवाली...आणि आम्ही तिच्याआयला त्यात इतके 'ढ' की "फोर-बाय-फोर चं इंजीन म्हणजे त्याला ४-४ सिलेंडरं असतात का, ४" लांब आणि ४" रुंद असं इंजीन असतं?" असा प्रश्न इचारणार. छ्या:! नीट अभ्यास केला असता तर आज म्यानेजर झालो असतो का न्हाई? -(हमाल) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 22/04/2008 - 12:46
"नायतर ही मनस्वी लगेच "सांगू का बहिणीला" म्हणून धमक्या द्यायला सुरुवात करेल."का य सांगतो ? खरं आहे का हे? तुझ्या बहिणीला ओळखती की काय ? मग अवघड आहे गड्या ... "(भौ, ते पी.ए. प्रकरण आपण गपचुप सुंबडीत बोलू, काय?" अरे १०० %, प्रॉब्लेम इल्ला, प्रॉब्लेम इल्ला .... "फोर-बाय-फोर चं इंजीन म्हणजे त्याला ४-४ सिलेंडरं असतात का, ४" लांब आणि ४" रुंद असं इंजीन असतं?"" हा हा हा ... आता मात्र हद्द झाली .... बाय द वे, अजून असं ४ बाय ४ इंजिन निघालं नाही, सध्या आम्ही ४ स्ट्रोक, २ स्ट्रोक वर काम चालवतो ... पण तुझ्या डोक्यात जर "४ बाय ४ " ची कल्पना असेल तर तुझे स्वागत आहे ... आम्हाला अशाच माणसांची गरज आहे .... बाकी "पी ए " चं नको टेन्शन घेऊ ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

वरदा 10/04/2008 - 23:28
अगदी अगदी खूप जण फोन वर बोलताना मग 'अजून काय' असं विचारतात कंटाळता कंटाळता हळूहळू मलाही सवय लागलेय आता तीच..:)))

भाग्यश्री 11/04/2008 - 02:10
कुणी 'बाकी काय?' विचारलं की माझं उत्तर असतं.. शून्य.. :) समोरचा माणूस काहीवेळ तरी गप राहतो.. (पण आता हे उत्तर जुनं झालं, माझ्या ओळ्खीमधे.. सगळे बाकी काय म्हणून पुढे जोडतात, ० सांगू नकोस! आताशा मी १०० सांगते... ) :))

चतुरंग 11/04/2008 - 02:31
फोन आला - मी : हॅलो. समोरून : हॅलो. राँग नंबर का?!?! (काय प्रश्न आहे?;)) मी : ...(दोन क्षण पॉज्) हो अगदी बरोब्बर राँग नंबर!! चतुरंग

मस्त लेख....नजा आली वाचुन.... असो, मित्रपरिवारात आमची उत्तर साधारणत: अशी असतात...... 1. हा...कोन बोल्तय? मी बोलतोय.....(यावर पलिकडून प्रश्न येतो 'मी कोण'....मग मनाला वाट्टेल ते उत्तर द्यावे) 2. कुठे आहेस? डान्सबारमध्ये 3. काय म्हणतोस? यावर एक करकच्चुन शिवी घालावी......अन् वर म्हणावे असं म्हणतो.... 4. काय, हल्ली भेट नाही, बोलणं नाही! तेच तुला टाळायचा प्रयत्न करत होतो....पण आता तुझाच फोन आल्यावर नाइलाज झाला. 5. काय विशेष? डोंबल! आमच्यासारख्या यःकश्‍चित मध्यमवर्गीय जंतूंच्या आयुष्यात काय असणार आहे विशेष? अवशेष आहेत फक्त! (तुमचचं वाक्य आवडलं) 6. बाकी काय? निव्व्व्व्वांत! 7. या की एकदा घरी! तेच, एक्चुअली आज दुपारीच येण्याचा प्लॅन आखतोय्.... आहात ना घरात? 8. ठेवू का मग? अरे बोल ना.....इनकमिंग फ्री आहे मला ;) एवढे होउनही त्याने फोन ठेवला नाही तर मग तो तुमचा खरा मित्र होय. टिंग्या ;)

In reply to by ब्रिटिश टिंग्या

7. या की एकदा घरी! तेच, एक्चुअली आज दुपारीच येण्याचा प्लॅन आखतोय्.... आहात ना घरात? जरासा बदल.. 7. या की एकदा घरी! उ. हो मी आजच यायचा प्लॅन करत आहे, पण माझा उपास आहे आणि उपासाला मी फक्त साबुदाण्याची खिचडी खातो. पुण्याचे पेशवे

शितल 11/04/2008 - 04:22
हसुन गाल दुखले आणि डोळ्याच्या फटी झाल्या.

धमाल मुलगा 11/04/2008 - 11:20
अभिजीत भाऊ, खल्लास उत्तरं! सक्काळी सक्काळी वाचून दिवस सार्थकी लागणार दिसतंय :-) बाकी `सध्या कुठे उलथलायंस बाबा?' हे खरंच 'ह्यो' माईचा लाल विचारण्याच्या विचारात होता...अरे खरंच. आता तुला ते खोटंच वाटेल...जाऊ दे! ए टिंग्या... तुझी उत्तरं पण जबरान् रे !!!
2. कुठे आहेस? डान्सबारमध्ये 8. ठेवू का मग? अरे बोल ना.....इनकमिंग फ्री आहे मला ;)
कट्ट्यावर आल्यासारखं वाटलं अगदी.... ह्यावरुन एक किस्सा आठवला.. माझ्या एका मित्राचे बाबा, डायरीत पाहून कोणालातरी फोन लावत होते, डायरीतला नंबर चुकीचा होता. पहिल्यांदा फोन लावल्यावर त्यांनी विचारलं, "हॅलो, अमुक अमुक आहेत का?" उत्तरः राँग नंबर. काकांनी फोन ठेवला. डायरीतून कंफर्म करुन परत डायल केला, परत तेच उत्तर. काका आता भडकले. तिसर्‍यांदा त्याच नंबरवर कॉल केला... काका: हॅलो, 'अमुक अमुक'? उत्तरः राँग नंबर..अहो कितीवेळा सांगायचं तेच ते? कळत नाही का? काका: राँग नंबर आहे तर उचलला कशाला? आम्ही पुढे १० मिनिटंतरी पलिकडच्या माणसाचा चेहरा कसा झाला असेल ह्याची कल्पना करकरुन वेड्यासारखे हसत होतो !!!

विजुभाऊ 11/04/2008 - 11:41
माझ्या मित्राला त्याचा मुलगा बरोबर असताना कोणी तरी विचारले " काय मुलगा तुमचा वाटते" हा तिरसिंगराव त्याने मस्त सदाशिवपेठी तिरकेपणाने उत्तर दिले " नाही कालच सापडला.घेउन जाताय?" विचारणारा पार उलटा कोसळला. आमच्या गृप मधल्या एका फटाका मुलीला एकाने डायरेक्ट फिल्मी ष्टाईल अगदी रोमँटीक पणे सांगितले " तुमचे डोळे छान आहेत हो" तीने तेवढ्याच पटकन उत्तर दिले "काढुन देउ" त्या छबुरावाचे डोळे पांढरे व्हायचे बाकी होते. बाकी काही पण म्हणा सदाशीव पेठ असल्या प्रकारात अगदी फेमस.

In reply to by स्वाती राजेश

धमाल मुलगा 21/04/2008 - 14:52
आता कसलं वाचवा? मी चाललो...आता मी काही रहात नाही..... ठ्या: करुन स्क्रीनवर कॉफी उडवण्याची नक्की कितवी वेळ आहे हे सुध्दा आठवत नाहीय्ये. हापिसातला हाऊसमन हल्ली माझ्याकडे लैच चिवित्र नजरेने बघत असतो....त्याल बहुतेक माझ्या मानसिक संतुलनाबद्दल शंका यायला लागली आहे.

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 22/04/2008 - 07:09
धमाल, तुमच्या कंपनीची कमाल आहे राव, आमच्याकडे अशी केस असली असती तर लगेच त्याला " मानसीक संतूलन ढासळलेला" ठरवले असते, त्याला तात्काळ "प्रमोशन" मिळाले असते व "मॅनेजर" होऊन आमच्या बोडक्यावर बसला असता ... बघ, तुझ्या "फ्युचर प्रॉस्पेक्ट्स" साठी माझ्या कंपनीत येऊ शकतो ... साथ मे मॅनेजरची "काटा पी. ए." फ्री मिळेल, बघ विचार कर ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 22/04/2008 - 10:41
आयला, हे म्हणजे भारीच आहे की! ऊठसुठ कॉफी स्क्रिनवर उडवायची की लगेच "मा.सं.ढ." टेस्ट पैकीच्या पैकी मार्क मिळवून पास...की लगेच म्यानेजर...वर "काटा पी.ए. फ्री" लय लय मज्जा!!! ए...ते मज्जा मी नाय लिहिलं हां. मला नाही माहित कोणि लिहिलं. नायतर ही मनस्वी लगेच "सांगू का बहिणीला" म्हणून धमक्या द्यायला सुरुवात करेल. (भौ, ते पी.ए. प्रकरण आपण गपचुप सुंबडीत बोलू, काय?) अरे पण एक लफडा आहे. तुझी कंपनी इंजीन डिझाईनवाली...आणि आम्ही तिच्याआयला त्यात इतके 'ढ' की "फोर-बाय-फोर चं इंजीन म्हणजे त्याला ४-४ सिलेंडरं असतात का, ४" लांब आणि ४" रुंद असं इंजीन असतं?" असा प्रश्न इचारणार. छ्या:! नीट अभ्यास केला असता तर आज म्यानेजर झालो असतो का न्हाई? -(हमाल) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 22/04/2008 - 12:46
"नायतर ही मनस्वी लगेच "सांगू का बहिणीला" म्हणून धमक्या द्यायला सुरुवात करेल."का य सांगतो ? खरं आहे का हे? तुझ्या बहिणीला ओळखती की काय ? मग अवघड आहे गड्या ... "(भौ, ते पी.ए. प्रकरण आपण गपचुप सुंबडीत बोलू, काय?" अरे १०० %, प्रॉब्लेम इल्ला, प्रॉब्लेम इल्ला .... "फोर-बाय-फोर चं इंजीन म्हणजे त्याला ४-४ सिलेंडरं असतात का, ४" लांब आणि ४" रुंद असं इंजीन असतं?"" हा हा हा ... आता मात्र हद्द झाली .... बाय द वे, अजून असं ४ बाय ४ इंजिन निघालं नाही, सध्या आम्ही ४ स्ट्रोक, २ स्ट्रोक वर काम चालवतो ... पण तुझ्या डोक्यात जर "४ बाय ४ " ची कल्पना असेल तर तुझे स्वागत आहे ... आम्हाला अशाच माणसांची गरज आहे .... बाकी "पी ए " चं नको टेन्शन घेऊ ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्रहो, बर्‍याच दिवसांनी लिहितोय. जरा बिझी होतो. पण आधी सातत्याने लिहूनही आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळूनही, `सध्या कुठे उलथलायंस बाबा?' असं विचारणारा एकही `माई का लाल' इथे भेटला नाही, याचं आश्चर्य वाटतंय. असो. सध्या हे वाचा. ----------------------- तसे ते रोजच्या बोलण्यातलीच प्रश्‍न आणि वाक्‍ये. पण काही काही वेळा डोकं उठविणारी. तुम्हालाही अशाच प्रश्‍नांचा सामना अनेकदा करावा लागला असेल. बघा बरं आठवून...! 1. हा...कोन बोल्तय? - अरे गाढवा! फोन तू केलायंस ना? मग तू आधी सांग, तू "कोन' बोल्तोय्स ते! मग माझं बघू. --- 2. कुठे आहेस? - मसणात! तुला काय करायचंय?

मद्य काव्य... मदिरेचे हाणतो पेले, धुंद तळीराम

तळीराम ·

विसोबा खेचर 11/04/2008 - 10:45
अहो का आमच्या भाईकाकांच्या आणि माणिकताईंनी म्हटलेल्या यमनमधल्या इतक्या सुंदर गाण्याची वाट लावताय? तात्या.

विजुभाऊ 11/04/2008 - 10:55
तात्या विडंबनाचे हे असेच होते. मागे केसू ने "जेंव्हा तीची नी माझी चोरुन भेट झाली " च विडंबन "जेंव्हा तीचीन माझी धडकुन भेट झाली" असे विडंबन केले होते .विडंबन खासच होते . कधीतरी त्या नन्तर ते गाणे रेडिओ वर लागले . ऐकताना त्या गाण्याचा मजा पार किरकिरा झाला हो. मूल गाणे सोडुन विडंबीत कविताच ओठी यायला लागली. एरवी ते गाणे ऐकले की येणारा रोमँटीक मूड पार ऑफ्फ आणि खल्लास झाला गात्या गाण्याची विडंबने न करत्या कवितांची विडंबने करा अशी विनन्ती करुया का या सगळ्याना? अत्र्यानी सुद्धा फक्त कवितांची विडंबने केली आहेत. ती सुद्धा रविकिरण मंडळाच्या सभासद कवींच्या कवितांची.

बेसनलाडू 11/04/2008 - 11:56
उशीराने का होईना, मागे मी विडंबनासंबंधी मांडलेल्या काही मुद्द्यांचा विचार सगळ्याच (!) सदस्यांकडून होऊ लागला आहे, हे पाहून बरे वाटले ;) आपापली श्रद्धास्थाने, आवडीनिवडी, वैयक्तिक हेवेदावे नि 'आपला तो बाब्या' वृत्ती सोडून या मुद्द्यांचा सगळेच वस्तुनिष्ठ विचार करतील, अशी आशा करावयास हरकत नाही आता. (वस्तुनिष्ठ)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर 11/04/2008 - 12:09
मागे मी विडंबनासंबंधी मांडलेल्या काही मुद्द्यांचा विचार सगळ्याच (!) सदस्यांकडून होऊ लागला आहे, हे पाहून बरे वाटले ;) मी दिलेल्या प्रतिसादासंदर्भात जर वरील वाक्य असेल तर मी असे निवेदन करू इच्छितो की विडंबनासंदर्भात आपण मांडलेला कुठलाच मुद्दा मी वाचलेला नाही त्यामुळे त्यावर विचार करण्याचा प्रश्नच येत नाही! मी फक्त तळीरामांचे सदर विडंबन वाचून माझ्या मनात तात्काळ जे विचार आले तेच इथे प्रतिसादरुपाने मांडले आहेत... धन्यवाद... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू 11/04/2008 - 12:18
सगळेच सदस्य म्हटले की रचनाकर्ते, प्रतिसादक व वाचक सगळेच समाविष्ट झाले. त्यामुळे तुम्ही माझा कोणताही प्रतिसाद कृपया तुमच्या स्वतःच्याच रचना, प्रतिसाद इ. शी रेलेट करू नये. कसला विचार करायचा कसला नाही हे मी तुम्हाला सांगून फायदा नाही, त्याची गरज तर त्याहूनही नाही, हे मी जाणतो. त्यामुळे तुम्ही किंवा इतर कोणीही मी लिहिल्यापैकी कय वाचले काय नाही, चांगला/वाईट प्रतिसाद दिला, माझ्या मुद्द्यांवर, लेखनावर विचार केला की नाही वगैरे वगैरेचे 'एक्स्प्लिजिट विश्लेषण' करत नाही/करणार नाही. रचना व प्रतिसादांचे बारीक निरीक्षण व आंतरजालावरील आतावरच्या वावराचा अनुभव त्यासाठी पुरेसे आहेत. सबब मी येथे जे काही बरेवाईट लिहितो/लिहिले आहे/लिहीन त्यातले किती वाचायचे, किती नाही, कितीचा विचार करायचा अगर नाही वगैरे ठरवायला तुम्ही स्वतः आणि इतर सदस्यही समर्थ आहेत, हे मी चांगलेच ओळखतो. (जागरूक)बेसनलाडू

विजुभाऊ 11/04/2008 - 12:12
मी फक्त तळीरामांचे सदर विडंबन वाचून माझ्या मनात तात्काळ जे विचार आले तेच इथे प्रतिसादरुपाने मांडले आहेत... हेच म्हणतो

विसोबा खेचर 11/04/2008 - 10:45
अहो का आमच्या भाईकाकांच्या आणि माणिकताईंनी म्हटलेल्या यमनमधल्या इतक्या सुंदर गाण्याची वाट लावताय? तात्या.

विजुभाऊ 11/04/2008 - 10:55
तात्या विडंबनाचे हे असेच होते. मागे केसू ने "जेंव्हा तीची नी माझी चोरुन भेट झाली " च विडंबन "जेंव्हा तीचीन माझी धडकुन भेट झाली" असे विडंबन केले होते .विडंबन खासच होते . कधीतरी त्या नन्तर ते गाणे रेडिओ वर लागले . ऐकताना त्या गाण्याचा मजा पार किरकिरा झाला हो. मूल गाणे सोडुन विडंबीत कविताच ओठी यायला लागली. एरवी ते गाणे ऐकले की येणारा रोमँटीक मूड पार ऑफ्फ आणि खल्लास झाला गात्या गाण्याची विडंबने न करत्या कवितांची विडंबने करा अशी विनन्ती करुया का या सगळ्याना? अत्र्यानी सुद्धा फक्त कवितांची विडंबने केली आहेत. ती सुद्धा रविकिरण मंडळाच्या सभासद कवींच्या कवितांची.

बेसनलाडू 11/04/2008 - 11:56
उशीराने का होईना, मागे मी विडंबनासंबंधी मांडलेल्या काही मुद्द्यांचा विचार सगळ्याच (!) सदस्यांकडून होऊ लागला आहे, हे पाहून बरे वाटले ;) आपापली श्रद्धास्थाने, आवडीनिवडी, वैयक्तिक हेवेदावे नि 'आपला तो बाब्या' वृत्ती सोडून या मुद्द्यांचा सगळेच वस्तुनिष्ठ विचार करतील, अशी आशा करावयास हरकत नाही आता. (वस्तुनिष्ठ)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर 11/04/2008 - 12:09
मागे मी विडंबनासंबंधी मांडलेल्या काही मुद्द्यांचा विचार सगळ्याच (!) सदस्यांकडून होऊ लागला आहे, हे पाहून बरे वाटले ;) मी दिलेल्या प्रतिसादासंदर्भात जर वरील वाक्य असेल तर मी असे निवेदन करू इच्छितो की विडंबनासंदर्भात आपण मांडलेला कुठलाच मुद्दा मी वाचलेला नाही त्यामुळे त्यावर विचार करण्याचा प्रश्नच येत नाही! मी फक्त तळीरामांचे सदर विडंबन वाचून माझ्या मनात तात्काळ जे विचार आले तेच इथे प्रतिसादरुपाने मांडले आहेत... धन्यवाद... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू 11/04/2008 - 12:18
सगळेच सदस्य म्हटले की रचनाकर्ते, प्रतिसादक व वाचक सगळेच समाविष्ट झाले. त्यामुळे तुम्ही माझा कोणताही प्रतिसाद कृपया तुमच्या स्वतःच्याच रचना, प्रतिसाद इ. शी रेलेट करू नये. कसला विचार करायचा कसला नाही हे मी तुम्हाला सांगून फायदा नाही, त्याची गरज तर त्याहूनही नाही, हे मी जाणतो. त्यामुळे तुम्ही किंवा इतर कोणीही मी लिहिल्यापैकी कय वाचले काय नाही, चांगला/वाईट प्रतिसाद दिला, माझ्या मुद्द्यांवर, लेखनावर विचार केला की नाही वगैरे वगैरेचे 'एक्स्प्लिजिट विश्लेषण' करत नाही/करणार नाही. रचना व प्रतिसादांचे बारीक निरीक्षण व आंतरजालावरील आतावरच्या वावराचा अनुभव त्यासाठी पुरेसे आहेत. सबब मी येथे जे काही बरेवाईट लिहितो/लिहिले आहे/लिहीन त्यातले किती वाचायचे, किती नाही, कितीचा विचार करायचा अगर नाही वगैरे ठरवायला तुम्ही स्वतः आणि इतर सदस्यही समर्थ आहेत, हे मी चांगलेच ओळखतो. (जागरूक)बेसनलाडू

विजुभाऊ 11/04/2008 - 12:12
मी फक्त तळीरामांचे सदर विडंबन वाचून माझ्या मनात तात्काळ जे विचार आले तेच इथे प्रतिसादरुपाने मांडले आहेत... हेच म्हणतो
मदिरेचे हाणतो पेले, धुंद तळीराम बेवड्या या भक्तासाठी, रोज असे शाम* (संध्याकाळ) एक एक प्याला हाती, भक्त जाई पीत एक एक पेगा जोडी, अखेरीस चीत रोजचेच काम दास `रम'नामी रंगे, मुखा येई वास एक एक धाबा धुंडे, होऊनिया लास हाती ना छदाम पिऊन रिक्त झाला पेला, सरे सर्व `जाम' ठायि ठायि वाटेवरती, ट्रॅफीक ही जाम जागीच आराम हळु हळु उघडी डोळे, पाहि दिवा-खांब नाकावरी नाही चष्मा, जोडे तिथे लांब खांबातळी राम! *(संध्याकाळ)

('रेशमीया' मेल्यानी)

चतुरंग ·

ठणठणपाळ 10/04/2008 - 22:33
>>ऐके कशी 'किशोर' मी तोर्‍यात अवचित आले त्याच्या मार्‍यात त्यानं माझ्या कानाचा का, पडदा गं फाडीला? हात नगा लावू त्याच्या सीडीला! मस्त.

प्राजु 10/04/2008 - 22:44
अगदी मनातलं..... भीड काही ठेवा 'रफी''मन्नाची' मुरवत राखा सात सुरांची भेकायाला कोणी नाही, गाढवाच्या जोडीला हात नगा लावू त्याच्या साडीला! गाढव कसला...ते ही बरे ओरडत असेल :))) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

बेसनलाडू 10/04/2008 - 22:47
विडंबन आवडले. मुरवत ऐवजी मुर्वत चालले असते असे वाटते. भेकायाला कोणी नाही च्या ऐवजी भेकायाला नाही कोण असे सुचले. (सूचक)बेसनलाडू

चतुरंग 11/04/2008 - 00:00
ठणठणपाळ, प्राजू आणि बेसनलाडू ह्यांचे प्रतिसाद आलेले होते. त्यामुळे ते थोडे विसंगत वाटतील पण तो दोष माझ्या मूळ काव्याकडे जातो. क्षमस्व. चतुरंग

विसोबा खेचर 11/04/2008 - 09:04
क्या बात है रंगा! केवळ अप्रतिम विडंबन केलं आहेस. प्रत्येक कडवं रंगतदार झालंय! भीड काही ठेवा 'रफी''मन्नाची' मुर्वत राखा साता सुरांची काय म्हणू बाई बाई, गाढवी ह्या खोडीला खरारा करावा जसा घोडीला! हे तर मस्तच! तात्या.

ठणठणपाळ 10/04/2008 - 22:33
>>ऐके कशी 'किशोर' मी तोर्‍यात अवचित आले त्याच्या मार्‍यात त्यानं माझ्या कानाचा का, पडदा गं फाडीला? हात नगा लावू त्याच्या सीडीला! मस्त.

प्राजु 10/04/2008 - 22:44
अगदी मनातलं..... भीड काही ठेवा 'रफी''मन्नाची' मुरवत राखा सात सुरांची भेकायाला कोणी नाही, गाढवाच्या जोडीला हात नगा लावू त्याच्या साडीला! गाढव कसला...ते ही बरे ओरडत असेल :))) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

बेसनलाडू 10/04/2008 - 22:47
विडंबन आवडले. मुरवत ऐवजी मुर्वत चालले असते असे वाटते. भेकायाला कोणी नाही च्या ऐवजी भेकायाला नाही कोण असे सुचले. (सूचक)बेसनलाडू

चतुरंग 11/04/2008 - 00:00
ठणठणपाळ, प्राजू आणि बेसनलाडू ह्यांचे प्रतिसाद आलेले होते. त्यामुळे ते थोडे विसंगत वाटतील पण तो दोष माझ्या मूळ काव्याकडे जातो. क्षमस्व. चतुरंग

विसोबा खेचर 11/04/2008 - 09:04
क्या बात है रंगा! केवळ अप्रतिम विडंबन केलं आहेस. प्रत्येक कडवं रंगतदार झालंय! भीड काही ठेवा 'रफी''मन्नाची' मुर्वत राखा साता सुरांची काय म्हणू बाई बाई, गाढवी ह्या खोडीला खरारा करावा जसा घोडीला! हे तर मस्तच! तात्या.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आमची प्रेरणा 'ती' गाढवी आरोळी आणि अर्थातच शांताबाईंचे सुंदर गीत 'रेशमाच्या रेघांनी' (टीप - आधी प्रकाशित केलेली आवृत्ती सुधारणा करुन पुनःप्रकाशित करतो आहे.) 'रेशमीया' मेल्यानी, गाढवाच्या जोरानी पुन्हा आहे गळा आज काढीला खरारा करावा जसा घोडीला! जुनी सारी गाणी लाखमोलाची काय सांगू गोडी सूरतालाची ऐकते मी 'पंचम'दा, 'मदना'च्या जोडीला खरारा करावा जसा घोडीला! लावलेला 'किशोर' मी तोर्‍यात अवचित आले त्याच्या मार्‍यात त्यानं माझ्या कानाचा, मुडदा का पाडीला? खरारा करावा जसा घोडीला! भीड काही ठेवा 'रफी''मन्नाची' मुर्वत राखा साता सुरांची

मी (गंभीर) मराठी

आनंद घारे ·

विजुभाऊ 10/04/2008 - 18:57
पण सध्या तरी जी गोष्ट ज्या नांवाने माझ्यापर्यंत पोचली त्या नांवाला चमत्कारिक वाटणारे प्रतिशब्द न शोधता त्या नांवाचाच मराठी भाषेत समावेश करावा बरोबर आहे. एखादी भाषा टिकते / वाढते ती तिचा शुद्धपणा जपत/ सोवळे सांभळत बसल्यामुळे नव्हे तर रोज नवे नवे शब्द आत्मसात केल्यामुळे. मार्क टुली हा ब्रिटिश पत्रकार बी बी सी वर भारताबद्दल लिहायचा. त्याने एकदा एका हिन्दी माणसाची मुलाखत घेतान हिन्दी नसणारा शब्द वापरला तेंव्हा त्या हिन्दी माणसाने त्या शब्दाबद्दल त्याला टोकले. आपने जि लब्ज इस्तेमाल किय वि हिन्दी मे नही है, त्यावर मार्क टुली म्हणाला " अगर नही है तो अब होगा" हिन्दी चे या बाबत कौतुक करावे तेवढे थोडे आहे. ते लोक इंग्लीश शब्द किती सहज पणे त्यावर हिन्दी साज चढवुन आत्मसात करतात. उदा: तकनीक्... हा टेकनीक चे हिन्दी रूप आहे त्रासदी ...ट्रॅजेडी...उदा: भोपाल गैस त्रासदी. आपण मात्र बसलो आहोत्...कळफलक / पटल / अग्निरथ आवकजावकविश्राम्धाम स्थानक असले महा शब्द शोधत. पाहुया आपण नवे सोपे शब्द प्रचलात आणुया मिपा व तत्सम संस्थळे या बाबतीत खूप महत्वाची भूमिका बजावतील

प्राजु 10/04/2008 - 19:18
विजुभाऊ म्हणतात ते बरोबर आहे. जीवंत भाषा ही प्रवाही आणि नव्या शब्दांना व शब्दरचनांना सामावून घेणारी असावी . हे धोरण सगळ्याच भाषांना लागू पडते. पण मराठी सारखी भाषा मात्र कळफलक, संस्थळ आशा काहिशा शब्दांमध्येच अडकल्यामुळे थोडी जड वाटते. माझा मुलगा (वय वर्षे ४)सध्या जी मराठी बोलतो बर्‍याचदा त्याचा प्रयत्न नीट मराठी बोलण्याकडे असतो. पण त्याला गोष्टी सांगताना, ज्या वस्तू त्याने पाहिलेल्या नाहीत त्यांना त्याच्या महितितील वस्तूंनी रिप्लेस करावे लागते. म्हणजे बिरबलाची खिचडी सांगताना, त्याला चूलीच्या भरपूर वरती त्याने एका दोराने खिचडीचे मडके टांगून ठेवले होते या ऐवजी त्याने गॅस पेटवला होता आणि खिचडी करण्याचा कूकर मात्र तिकडे लांब डायनिंग टेबल वर होता... असे सांगावे लागते. त्याने चूल किंवा मडके पाहिलेच नसेल तर त्या गोष्टीचा अर्थ तो समजू शकणार नाही अशी माझी भावना आहे... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सचिन 10/04/2008 - 22:26
"आनंदघन" यांच्याशी संपूर्ण सहमत आहे. भाषा जिवंत आणि प्रवाही राहाण्यासाठी इतर भाषांमधले शब्द तिने आत्मसात करायला हवेतच...पण हे होत असताना त्या भाषेचे स्वत्व हरपणार नाही याची काळजी घेतली जायला हवी. (नाहीतर मराठी WORDS REMEMBER करायला DIFFICULT होतं ). आज मी सुद्धा जेव्हा माझ्या आईशी, वडिलांशी किंवा कोल्हापूरच्या काकांशी बोलतो, तेव्हा वाटतं की ते मराठी बोलत आहेत, आणि मी कुठलीतरी "प्रदूषित" भाषा बोलतोय. साधे व्यवहारातले मराठी शब्दही सुचत नाहीत...आणि त्यांचं मराठी काही "कळफलक, संस्थळ" प्रकारातलं नसतं. उदहरणार्थ, "वास्तविक" किंवा "वास्तविक पाहता.." असा शब्द ते वापरतात, पण मी मात्र "ACTUALLY" म्हणतो. ते म्हणतात आम्ही "रांगेत तिष्ठत होतो", मी मात्र " LINE मधे BORE होतो". मुख्य म्हणजे, ते काही मुद्दाम शुद्ध मराठी बोलूया म्हणून बोलत नसतात...ते नैसर्गिकच असतं. ऑफिस, फाईल, कॉम्प्युटर..हे आपण टाळू शकत नाही, पण वर उल्लेख केलेले किंवा अजूनही त्यासारखे अनेक शब्द आपण वापरू शकतोच ना ? त्यामुळे माझ्या मते भाषा जिवंत राहील, आणि अटळ असलेले परभाषेतील शब्द वापरल्याने ती प्रवाही राहील. शेवटी असं म्हणेन, की आपल्या भाषेत अभिमानाने बोलता आले पाहिजे...पण तो दुराग्रह नसावा. ...आणि शुध्दलेखनाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर ..नकोच ! एक आख्खे नवे "संस्थळ" काढावे लागेल !!

चित्रा 11/04/2008 - 02:42
बर्‍याचशा मतांशी सहमत! मला वाटते की रोजच्या व्यवहारात काही इंग्रजी शब्द वापरायला हरकत नाही, पण नुकतेच महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात " फेस्टिवल", "थीम", ज्वेलरी", "शूज", "ट्रॅडिशनल", "फॅशन", "आउटफिटस" हे इंग्रजी शब्द होते. सात वाक्यात सात शब्द इंग्रजी. याची काही गरज आहे का असे वाटले. दागिने, पारंपारिक, असे रूढ शब्द वापरता आले असते. इतर बातम्यांमधील शब्द - गिफ्ट, हार्टशेप, स्पेशल गिफ्ट्सवरचे डिस्काऊंट, फ्लोअरिंग, मार्बल.. अजून एक - कॉस्मेटोलॉजी आणि डर्मो सर्जरी , "ट्रेनरपदाची ", नॅशनल आणि इण्टरनॅशनल असोसिएशनच्या अनेक एलिट पॅनेलवरही . " 'एजिंग' , लेझर ट्रीटमेण्ट्स, लेझर फोटो रेज्युव्हेनेशन , "या ट्रीटमेण्टमुळे त्वचा सॉफ्ट होते, "पिग्मेण्टेशन, रिंकल्स, स्कार्स रोखण्यास मदत होते. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2927333.cms हे एवढे अमराठी (इंग्लिश) शब्द वापरण्याची गरज आहे का? वरील शब्दांसाठी भेट, बदामी (किंवा हृदयाकृती), खास भेटवस्तूंवरच्या सवलती इत्यादी शब्द वापरले तर काही चुकते का? शक्य तेथे सोपे मराठी प्रतिशब्द तयार करावेत आणि ते वापरावेत - असे मला वाटते. काही शब्द तयार करूनही प्रचलित होणार नाहीत, पण काही सोपे असतील ते नक्कीच वापरले जातील. असे शब्द अंगवळणी पडायला सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे असे वाटते. व्य. नि. /खरडवही हे शब्द किती पटकन उपयोगात आले - त्याचे कारण ते सोपे आहेत.

आनंद घारे 11/04/2008 - 08:37
१. लिहिणार्‍याला ते परकीय शब्द आधिक ओळखीचे वाटतात. किंवा २. ते शब्द वाचकाला पटकन समजतील असे त्याला वाटते.

...कळफलक / पटल / अग्निरथ आवकजावकविश्राम्धाम स्थानक कळफलक आणि पटल हे शब्द समजायला आणि उच्चारायलाही कठीण नाहीत. 'अग्निरथ आवकजावकविश्राम्धाम स्थानक' ह्याला 'स्थानक' हा सर्वांना समजणारा प्रचलित शब्द आहेच. शब्द समजायला/उच्चारायला सोपे असावेत परंतु मराठी भाषेतील शब्दांचाच शक्यतो उपयोग करावा.

विजुभाऊ 10/04/2008 - 18:57
पण सध्या तरी जी गोष्ट ज्या नांवाने माझ्यापर्यंत पोचली त्या नांवाला चमत्कारिक वाटणारे प्रतिशब्द न शोधता त्या नांवाचाच मराठी भाषेत समावेश करावा बरोबर आहे. एखादी भाषा टिकते / वाढते ती तिचा शुद्धपणा जपत/ सोवळे सांभळत बसल्यामुळे नव्हे तर रोज नवे नवे शब्द आत्मसात केल्यामुळे. मार्क टुली हा ब्रिटिश पत्रकार बी बी सी वर भारताबद्दल लिहायचा. त्याने एकदा एका हिन्दी माणसाची मुलाखत घेतान हिन्दी नसणारा शब्द वापरला तेंव्हा त्या हिन्दी माणसाने त्या शब्दाबद्दल त्याला टोकले. आपने जि लब्ज इस्तेमाल किय वि हिन्दी मे नही है, त्यावर मार्क टुली म्हणाला " अगर नही है तो अब होगा" हिन्दी चे या बाबत कौतुक करावे तेवढे थोडे आहे. ते लोक इंग्लीश शब्द किती सहज पणे त्यावर हिन्दी साज चढवुन आत्मसात करतात. उदा: तकनीक्... हा टेकनीक चे हिन्दी रूप आहे त्रासदी ...ट्रॅजेडी...उदा: भोपाल गैस त्रासदी. आपण मात्र बसलो आहोत्...कळफलक / पटल / अग्निरथ आवकजावकविश्राम्धाम स्थानक असले महा शब्द शोधत. पाहुया आपण नवे सोपे शब्द प्रचलात आणुया मिपा व तत्सम संस्थळे या बाबतीत खूप महत्वाची भूमिका बजावतील

प्राजु 10/04/2008 - 19:18
विजुभाऊ म्हणतात ते बरोबर आहे. जीवंत भाषा ही प्रवाही आणि नव्या शब्दांना व शब्दरचनांना सामावून घेणारी असावी . हे धोरण सगळ्याच भाषांना लागू पडते. पण मराठी सारखी भाषा मात्र कळफलक, संस्थळ आशा काहिशा शब्दांमध्येच अडकल्यामुळे थोडी जड वाटते. माझा मुलगा (वय वर्षे ४)सध्या जी मराठी बोलतो बर्‍याचदा त्याचा प्रयत्न नीट मराठी बोलण्याकडे असतो. पण त्याला गोष्टी सांगताना, ज्या वस्तू त्याने पाहिलेल्या नाहीत त्यांना त्याच्या महितितील वस्तूंनी रिप्लेस करावे लागते. म्हणजे बिरबलाची खिचडी सांगताना, त्याला चूलीच्या भरपूर वरती त्याने एका दोराने खिचडीचे मडके टांगून ठेवले होते या ऐवजी त्याने गॅस पेटवला होता आणि खिचडी करण्याचा कूकर मात्र तिकडे लांब डायनिंग टेबल वर होता... असे सांगावे लागते. त्याने चूल किंवा मडके पाहिलेच नसेल तर त्या गोष्टीचा अर्थ तो समजू शकणार नाही अशी माझी भावना आहे... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सचिन 10/04/2008 - 22:26
"आनंदघन" यांच्याशी संपूर्ण सहमत आहे. भाषा जिवंत आणि प्रवाही राहाण्यासाठी इतर भाषांमधले शब्द तिने आत्मसात करायला हवेतच...पण हे होत असताना त्या भाषेचे स्वत्व हरपणार नाही याची काळजी घेतली जायला हवी. (नाहीतर मराठी WORDS REMEMBER करायला DIFFICULT होतं ). आज मी सुद्धा जेव्हा माझ्या आईशी, वडिलांशी किंवा कोल्हापूरच्या काकांशी बोलतो, तेव्हा वाटतं की ते मराठी बोलत आहेत, आणि मी कुठलीतरी "प्रदूषित" भाषा बोलतोय. साधे व्यवहारातले मराठी शब्दही सुचत नाहीत...आणि त्यांचं मराठी काही "कळफलक, संस्थळ" प्रकारातलं नसतं. उदहरणार्थ, "वास्तविक" किंवा "वास्तविक पाहता.." असा शब्द ते वापरतात, पण मी मात्र "ACTUALLY" म्हणतो. ते म्हणतात आम्ही "रांगेत तिष्ठत होतो", मी मात्र " LINE मधे BORE होतो". मुख्य म्हणजे, ते काही मुद्दाम शुद्ध मराठी बोलूया म्हणून बोलत नसतात...ते नैसर्गिकच असतं. ऑफिस, फाईल, कॉम्प्युटर..हे आपण टाळू शकत नाही, पण वर उल्लेख केलेले किंवा अजूनही त्यासारखे अनेक शब्द आपण वापरू शकतोच ना ? त्यामुळे माझ्या मते भाषा जिवंत राहील, आणि अटळ असलेले परभाषेतील शब्द वापरल्याने ती प्रवाही राहील. शेवटी असं म्हणेन, की आपल्या भाषेत अभिमानाने बोलता आले पाहिजे...पण तो दुराग्रह नसावा. ...आणि शुध्दलेखनाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर ..नकोच ! एक आख्खे नवे "संस्थळ" काढावे लागेल !!

चित्रा 11/04/2008 - 02:42
बर्‍याचशा मतांशी सहमत! मला वाटते की रोजच्या व्यवहारात काही इंग्रजी शब्द वापरायला हरकत नाही, पण नुकतेच महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात " फेस्टिवल", "थीम", ज्वेलरी", "शूज", "ट्रॅडिशनल", "फॅशन", "आउटफिटस" हे इंग्रजी शब्द होते. सात वाक्यात सात शब्द इंग्रजी. याची काही गरज आहे का असे वाटले. दागिने, पारंपारिक, असे रूढ शब्द वापरता आले असते. इतर बातम्यांमधील शब्द - गिफ्ट, हार्टशेप, स्पेशल गिफ्ट्सवरचे डिस्काऊंट, फ्लोअरिंग, मार्बल.. अजून एक - कॉस्मेटोलॉजी आणि डर्मो सर्जरी , "ट्रेनरपदाची ", नॅशनल आणि इण्टरनॅशनल असोसिएशनच्या अनेक एलिट पॅनेलवरही . " 'एजिंग' , लेझर ट्रीटमेण्ट्स, लेझर फोटो रेज्युव्हेनेशन , "या ट्रीटमेण्टमुळे त्वचा सॉफ्ट होते, "पिग्मेण्टेशन, रिंकल्स, स्कार्स रोखण्यास मदत होते. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2927333.cms हे एवढे अमराठी (इंग्लिश) शब्द वापरण्याची गरज आहे का? वरील शब्दांसाठी भेट, बदामी (किंवा हृदयाकृती), खास भेटवस्तूंवरच्या सवलती इत्यादी शब्द वापरले तर काही चुकते का? शक्य तेथे सोपे मराठी प्रतिशब्द तयार करावेत आणि ते वापरावेत - असे मला वाटते. काही शब्द तयार करूनही प्रचलित होणार नाहीत, पण काही सोपे असतील ते नक्कीच वापरले जातील. असे शब्द अंगवळणी पडायला सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे असे वाटते. व्य. नि. /खरडवही हे शब्द किती पटकन उपयोगात आले - त्याचे कारण ते सोपे आहेत.

आनंद घारे 11/04/2008 - 08:37
१. लिहिणार्‍याला ते परकीय शब्द आधिक ओळखीचे वाटतात. किंवा २. ते शब्द वाचकाला पटकन समजतील असे त्याला वाटते.

...कळफलक / पटल / अग्निरथ आवकजावकविश्राम्धाम स्थानक कळफलक आणि पटल हे शब्द समजायला आणि उच्चारायलाही कठीण नाहीत. 'अग्निरथ आवकजावकविश्राम्धाम स्थानक' ह्याला 'स्थानक' हा सर्वांना समजणारा प्रचलित शब्द आहेच. शब्द समजायला/उच्चारायला सोपे असावेत परंतु मराठी भाषेतील शब्दांचाच शक्यतो उपयोग करावा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मराठी भाषेच्या शुध्दतेचा आग्रह धरण्यावर ' मी मराठी' या लेखात मी मिसळपावावर उपहासाने लिहिले होते. त्यावर बर्‍याच जणांचे प्रतिसाद आले. " त्यातला विनोदाचा भाग सोडला तरी हा लेख गंभीरपणे विचार करायला प्रवृत्त करतो." अशा प्रकारचे कोणीतरी लिहिले होते. असा थोडासा 'गंभीर विचार' मी लेख लिहिण्यापूर्वीच केलेला होता. हातासरशी तो सांगून टाकावा, त्यासाठी उगाच वाचकांच्या डोक्याला वेगळा शीण नको म्हणून मीच त्यावर एक गंभीर स्वरूपाचा प्रतिसाद लिहिला. पण बहुधा कोणीच तो वाचला नसावा. ते ही तसे बरोबरच आहे. मिसळ तयार झाल्यावर ती लगेचच फस्त करतात. ती शिळी झाल्यानंतर कोणीही तिच्याकडे पहात नाही.