मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उरून राहता येतं !

उदय सप्रे ·

शितल 20/04/2008 - 02:47
तुमचं प्रेमंच इतकं उत्तुंग हवं कुणाहीवरचं मग्.....ते "परकं" झालं तरी तुम्हाला चाहता येतं ! कुंचला फिरवता आला नाही तरी बेहत्तर रसिकता असेल, तर शिंतोड्यातही नहाता येतं ! स्वतःला विसरून आपलंसं करावं कुणाला तेंव्हाच कुठे कुणाच्या स्मृतीत "उरून राहता येतं!" छानच !

कविता आवडली स्वतःला विसरून आपलंसं करावं कुणाला तेंव्हाच कुठे कुणाच्या स्मृतीत "उरून राहता येतं!" या ओळी आवडल्या...

शितल 20/04/2008 - 02:47
तुमचं प्रेमंच इतकं उत्तुंग हवं कुणाहीवरचं मग्.....ते "परकं" झालं तरी तुम्हाला चाहता येतं ! कुंचला फिरवता आला नाही तरी बेहत्तर रसिकता असेल, तर शिंतोड्यातही नहाता येतं ! स्वतःला विसरून आपलंसं करावं कुणाला तेंव्हाच कुठे कुणाच्या स्मृतीत "उरून राहता येतं!" छानच !

कविता आवडली स्वतःला विसरून आपलंसं करावं कुणाला तेंव्हाच कुठे कुणाच्या स्मृतीत "उरून राहता येतं!" या ओळी आवडल्या...
लेखनविषय:
उरून राहता येतं ! हातात काठी आली म्हणून कुणी वृ ध्द होत नाही वय लहान असूनही सर्वांना कुठे तरुण राहता येतं? चांदणं आधी मनांत फुलावं लागतं अलगद् मगच पौर्णिमेच्या चंद्राचं सौख्य पाहता येतं ! मनाचा गाभारा बुलंद असेल तरच दृष्टीचा फायदा उगीचच का रवींद्र जैनच्या संगीतात सुरांना नाहता येतं? कुंचला फिरवता आला नाही तरी बेहत्तर रसिकता असेल, तर शिंतोड्यातही नहाता येतं ! तुमचं प्रेमंच इतकं उत्तुंग हवं कुणाहीवरचं मग्.....ते "परकं" झालं तरी तुम्हाला चाहता येतं ! येणार्‍या हर अनुभवांत काव्य दडलेलं असतं हे समजणार्‍यालाच काव्य सराहता येतं ! कैफ दु:खाचाही असा बेधुंद असावा , की चुकून आलंच

दुरावा!

पिवळा डांबिस ·

प्रमोद देव 19/04/2008 - 09:14
अतिशय हृद्य वळण! वातावरण निर्मिती अतिशय प्रभावी आणि झटका देखिल तितकाच प्रभावी. जोरका झटका धीरेसे लगे.... सारखी अवस्था झाली. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

धनंजय 19/04/2008 - 09:49
हृद्य वळण +१ (आईवडलांना/आजीआजोबांना असे अवघडल्यासारखे होते, राग येतो, अशा कथा खूप लोकांकडून ऐकल्या आहेत.)

विसोबा खेचर 19/04/2008 - 09:41
आजोबांचे डोळे पाझरत होते..... आपल्या नातवाला उराशी धरुन ते मुक्तपणे स्फुंदत होते.... दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या.......... क्या बात है डांबिसा! सुरेख कथा...! अतिशय हृद्य वळण! प्रमोदकाकांनी अतिशय योग्य शब्द वापरले आहेत! अर्थात मिपा सोडून आम्ही इतरत्र कुठल्याही सार्वजनिक स्थळावर लिहीत नाही. त्यामुळे ती प्रथम सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करण्याचा मान मिपाचाच!! अरे भाई, ये तो मिपाका सौभाग्य है! ;) काही चुका असतील त गोड मानून घ्या!! अरे मेल्या डाम्बिसा, चुका कसल्या? उत्तम लिहिलं आहेस! औरभी लिख्खो... आपला, ("प्लालंभी विनंती कलू गनपती, विद्यादयाशागला" हे वाचून त्या आजोबांइतकाच क्षणात हळवा झालेला!) तात्या.

नीलकांत 19/04/2008 - 09:56
आजोबांचे डोळे पाझरत होते..... आपल्या नातवाला उराशी धरुन ते मुक्तपणे स्फुंदत होते.... दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या.......... खुप आवडलं हो... असंच येऊ द्या. नीलकांत

मदनबाण 19/04/2008 - 10:06
दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या.......... व्वा..... जबरदस्तच !!!!! (हिंदूस्थान प्रेमी) मदनबाण

इनोबा म्हणे 19/04/2008 - 10:37
दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या.......... क्या बात है...डांबीसकाका. कोण रे तो? डांबीसकाका वैचारीक लेखन करत नाही म्हणत होता... आणा त्याला समोर :) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

छोटा डॉन 20/04/2008 - 20:49
आम्ही काय तुम्हाला उगाच आमचा "काका" मानतो काय ? जबरदस्त .... लाजवाब .... ह्रुदयस्पर्शी .... तडाखेबाज !!! बाकी विन्याच्या मताशी सहमत ... अवांतर : आपल्या ब्लॉगचा पत्ता द्यावा .... काय काय लिहले आहे ते वाचायची उत्सुकता आहे .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्राजु 19/04/2008 - 11:04
आमच्या घरातलाच प्रसंग आहे असं वाटतंय . अमेरिकेतलं पोर म्हणजे त्याला देवाचे श्लोक किंवा आपल्या संस्कृतीशी काही ही देणंघेणं नाही असा एक समजच असतो भारतात राहणार्‍या नातेवाईकांचा. आणि जेव्हा हीच अमेरिकेतली मुलं त्यांच्या अमेरिकन ऍसेंट मध्ये इंग्लिशमध्ये संवाद साधण्या बरोबरच , श्लोक म्हणतात, संस्कृती जपताना दिसतात तेव्हा एकतर अति कौतुक होतं किंवा तोंडात बोट घालण्याची वेळ येते. पण असा गैरसमज करून घेण्यापूर्वी या नातेवाईकांनी स्वत:च विचार करावा की या मुलांना जन्म देणारे आई-बाप ही आपलीच मुलं आहेत.. आणि आपण त्यांच्यावरजे काय संस्कार केले तेच संस्कार ते त्यांच्यामुलांवरही नक्कीच करणार.. शेवटी जसं पेरावं तसचं उगवतं.. लेख आवडला हे सांगने न लागे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अतिशय हृद्य वळण! प्रमोदकाकांशी एकदम सहमत, दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या.......... वा.. गोष्ट आवडली. स्वाती

अनामिका 19/04/2008 - 11:55
डांबिस! अप्रतिम!..................... या शिवाय दुसरा शब्द मला तरी सापडला नाही. माझ्याच आयुष्यात घडलेला प्रसंग कुणीतरी शब्दबद्ध केलाय असेच वाटले . फक्त स्थळाच फरक आहे इतकच्.परदेशात न घडता देशात घडलाय एव्हढाच काय तो फरक म्हणायचा.. आजोबांचे डोळे पाझरत होते..... आपल्या नातवाला उराशी धरुन ते मुक्तपणे स्फुंदत होते.... दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या.......... वाचताना क्षणभर माझे देखिल डोळे पाझरले. (किशोरदांच्या गाण्यातली) "अनामिका"

जयवी 19/04/2008 - 12:26
पिवळा डँबिस...... अहो काय सुंदर उतारलीये कथा !! ते बोबड्या शब्दातलं "प्रालंबी विनती.." ऐकून पाणीच आलं डोळ्यात...... एकदम आतपर्यंत पोचली तुमची कथा.

डांबिसा, मस्त उतरली कथा. तल्लीन होउन ते गोबरंगुबरं ध्यान म्हणत होतं... "प्लालंभी विनंती कलू गनपती, विद्यादयाशागला, अज्ञानतत्व हलोनी बुद्धिमती दे, आलाघ्य मोलेश्वला, चिंता क्लेश दलिद्ल्य दुख: अवघे, देशांतला पाठवी...." काय लिहावे इथे, अप्रतिम प्रसंग, इथे आम्हीही जरा हळवे झालो ..............!!! >>पायाला बिलगून एक लोकरीचा गुंडा उभा होता. मस्त शब्दप्रयोग गोबर्‍यागुब-यासाठी !!! अवांतर :) आपली वाटचाल पाहिल्यानंतर आपल्याकडून इतके सुंदर लेखन घडू शकते, या धक्क्यातून आम्ही अजूनही सावरलो नाही . ( ह. घ्या ) आपला, डबल बॅरलवाला (उत्पल दत्त )

पिडाकाका, बेष्ट.... नेमके प्रसंग आणि नेमक्या भावना पकडल्या आहेत ( उगीच मेलोड्रामा टाळलात ते फार बरे केलेत.... कारण त्याची फार भीती वाटते आम्हाला)...

ऋषिकेश 19/04/2008 - 16:08
बंदुकींच्या गोळ्यांसारख्या गाड्या आणि लोकरीचा गुंडा हे शब्द प्रयोग प्रचंड आवडले!!!! तुमच्या लेखनाला सलाम! आणि शेवटचं वळण तर अतिशय भारी!!! कथा फार म्हणजे फारच आवडली.. खुप सुंदर!! आणखी काय लिहू.. अजून अश्या कथा वाचायला नक्की आवडतील -('मिसळ'लेला) ऋषिकेश

अभिज्ञ 19/04/2008 - 16:52
अप्रतिमच......... फार म्हणजे फारच सुरेख. ह्रिदयाला भिडणारी कथा.अतिशय हृद्य ..... डांबिसकाका तुमचा हा लेख "नंबर वन "च. +++१. (भावनिक झालेला) अबब.

शितल 20/04/2008 - 02:33
दुरावा, हा एकमेका॑न पासुन भिन्न सा॑स्क्रुतीक देशात राहिल्यामुळे वर वर वाटणारा आहे, पण आजी- आजोबा॑चे प्रेम हे नातव्॑डावर कधीही जास्तच असते. माझ्या सासर्‍या॑ना तर नातु बरोबर असला की कशाची ही तमा नसते. आम्ही यु. एस.ला येताना त्या॑चे डोळ्याचे पाणी काही था॑बता था॑बत नव्ह्ते. लेख खुप छानच आहे.

कथा अगदी मनाला भिडते. दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या.......... खासच..

चतुरंग 21/04/2008 - 05:59
एकदम सुंदर! दुराव्याच्या भिंती ह्या प्रथम मनात असतात आणि आपण ठरवलं तर त्या प्रत्यक्षात येत नाहीत हे खरं. लहान मुले ही दोन पिढ्यातला दुवा असतात हे पक्कं माहीत असूनही मोठी माणसे त्यांच्याकडून का बरं लवकर काही शिकत नाहीत? चतुरंग

धमाल मुलगा 21/04/2008 - 10:18
यू टूsssssssssss? मस्त! एव्हढं छान लिहिता, तर मग येऊन नुसते गपचूप का हो बसता, आणि फक्त प्रतिक्रिया टाकता? लिहा ना अजुन....आवडलं आपल्याला! एकदम बढियाँ !!!!!!!!
वैतागलेल्या आजोबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते खिडकीबाहेर नजर लावून बसले. त्यांचा राग आता शिगेला पोचला होता. या कार्ट्याच्या एक ठेवून द्यावी असं त्यांना वाटत होतं. भारतात असते तर त्यांनी ते केलंही असतं. पण इथे अमेरिकेत त्यांनी कसंबसं स्वतःला आवरलं आणि पुन्हा खिडकीबाहेर नजर लावली.
कसं एकदम 'रिऍलिस्टिक' वाटलं.
समीर त्यांच्याकडे पाठमोरा होउन उभा होता. हात जोडलेले, डोळे मिटलेले... तल्लीन होउन ते गोबरंगुबरं ध्यान म्हणत होतं... "प्लालंभी विनंती कलू गनपती, विद्यादयाशागला, अज्ञानतत्व हलोनी बुद्धिमती दे, आलाघ्य मोलेश्वला, चिंता क्लेश दलिद्ल्य दुख: अवघे, देशांतला पाठवी...."
:-) उग्गाचच एक चिटुकलं माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं... अर्थ...संदर्भ काहीही नसेल कदाचित...पण ते चार साडेचार वर्षांचं पिल्लू सोवळ्याची चड्डी घालून देवघरात एकटंच तल्लीन झालेलं नजरेसमोर तरळलं. आता तिथे अमेरिकेत एव्हढ्या थंडी-गारठ्यात कोण सोवळ्याची चड्डी नेसणार असं नका बॉ विचारू! जियो डांबिसकाका...मस्त लेख, आणखी येऊद्या! आपला, - (शमीss) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 21/04/2008 - 10:55
एकदम प्रगल्भ ललित लेखन काका, खरच आवडले, अशाच वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणार्‍या कथा तुमच्या शैलीत वाचायला आवडतील.

मंडळी, ज्या आपुलकीने आणि उत्साहाने माझ्या या कथेचं तुम्ही स्वागत केलंत ते पाहून मी अवाक झालो आहे. तुमचे आभार मानायला खरोखरच माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत. आपल्या मिपावरच्याच एका जेष्ट आणि मला आदरणीय असलेल्या सभासदाकडून आग्रह झाला म्हणून मी भीतभीतच ही कथा इथे प्रकाशित केली. तिला असा प्रतिसाद मिळेल अशी बापजन्मीही कल्पना केली नव्हती. उलट मला वाटलं होतं की आता मेंबरं बहुतेक, "काय हा बेवडा डांबिस वेड्यासारखं लिहितोय" असं म्हणून तुटून पडतील व लिखाण झोडून काढतील!!:)) पण मिळालेल्या प्रतिसादाने मी भारावून गेलोय. तर मग येऊन नुसते गपचूप का हो बसता, आणि फक्त प्रतिक्रिया टाकता?... कोण रे तो? डांबीसकाका वैचारीक लेखन करत नाही म्हणत होता... धमाल्या, इनोबा, अगदी खरं आहे तुमचं! मिपावर येण्यामध्ये इथे लेखन करण्याचा माझा हेतू कधी नव्हता/नाहीच. कट्ट्यावर बसल्यागत इथे बसावं, टारगट्पणा-थट्टामस्करी करावी, इतरांकडून टोपी उडवून घ्यावी याच निखळ हेतूने इथलं सभासदत्व घेतलं होतं/ आहे. आमच्या प्रतिक्रियांमध्ये विद्वत्ता शोधून पहा, मिळणार नाही!!:)) अहो तसं लेखन करून लोकांचा अंत बघायचा असता तर "पिवळा डांबिस" हे नांव कशाला घेतलं असतं?:)) आम्ही काय तुम्हाला उगाच आमचा "काका" मानतो काय ? हा तुमचा मोठेपणा आहे छोटा डॉनसाब! आम्ही तुमचं लिखाण वाचलं आहे. जबरा सरस आहे!!! आपली वाटचाल पाहिल्यानंतर आपल्याकडून लेखन घडू शकते, या धक्क्यातून आम्ही अजूनही सावरलो नाही . एकदम राखी सावंतने पांढरी साडी नेसून "अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम" आळवायला सुरवात केल्यासारखं वाटलं असेल नाही!!:)))) त्याचं असं आहे दिलीपराव, अहो आपण उगाचच माणसाच्या लिहिण्या-बोलण्यावरून त्याच्या व्यक्तिमत्वाबाबतीत कल्पना मांडतो. अहो एका माणसामध्ये देखील वेगवेगळी रूपे नांदत असतात. आणि इथे तर पिवळा डांबिस ही एक पूर्णपणे टोपणनांवी व्यक्तिरेखा!!:))) आमच्याबद्द्ल म्हणाल तर आम्हाला आमचे मानसगुरू कविवर्य बाकीबाब बोरकरांनी केलेले वर्णन यथार्थ लागू पडते, "रसलंपट मी, तरीमज अवचित गोसावीपण भेटे" अहो एका हातात स्कॉचचा ग्लास आणि दुसर्‍या हातात तळलेल्या कोलंबीची डिश घेऊन बसणाराही पिवळा डांबिसच असतो आणि आपल्या अभ्यासिकेत बसून उत्तररात्री बोरकरांच्याच, "रात्री समईशी वाचावी, ज्ञानेशाची अमृतओवी, कविता-स्नेहे वात जळावी, उजळीत मनाचा द्वैतपणा" या काव्यपंक्तींवर जीव ओवाळून टाकणाराही पिवळा डांबिसच असतो..... आणि कधीकधी या दोन्ही क्रिया तो मल्टायटास्क सुद्धा करतो!:)) आता तिथे अमेरिकेत एव्हढ्या थंडी-गारठ्यात कोण सोवळ्याची चड्डी नेसणार असं नका बॉ विचारू! अरे गैरसमज आहे तुझा धमाल्या!! इथे बाहेर थंडी असली तरी घरांना आतून हीटर्स असतात. माझा मुलगा लहान असतांना अस्साच टिचभर चड्डी घालून बागडायचा!! किंबहुना अजूनही त्याला (आणि त्याच्या बापाला!!) अंगभर कपडे घालायला भाग पाडणे हे त्याच्या आईपुढलं दैनिक आव्हान असतं!!!:)))))) तर मंडळी, असाच लोभ ठेवा!! आपला, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 23/04/2008 - 08:17
कट्ट्यावर बसल्यागत इथे बसावं, टारगट्पणा-थट्टामस्करी करावी, इतरांकडून टोपी उडवून घ्यावी याच निखळ हेतूने इथलं सभासदत्व घेतलं होतं/ आहे. असाच विचार जर प्रत्येकाने केला असता तर तुझ्या इतक्या छान कथेला इतके उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाले असते का हा विचार कर डांबिसा! टारगटपणा-थट्टामस्करी-टोपी उडावाउडवी तर अवश्य करावीच, परंतु त्याचसोबत कुणी काही चांगलं लिहिलं असेल तर त्याला मनमोकळी दाद देण्याचीही मिपाकरांची पद्धत आहे हे तू लक्षात घ्यावंस डांबिसा..! तात्या.

विजुभाऊ 23/04/2008 - 11:54
डांबीस काका तुमचा लेख आणि तुमचे मिपाकरांना निवेदन एकदम निखळ मनाला डायरेक्ट हात घालतं. खूप दिवसानी असं भिडणारे काहीतरी वाचायला मिळाले तुम्ही असेच लिहिते रहा. ही इच्छा मी तुमच्या वाढदिवशी सुद्धा व्यक्त करेन :::आपला लेख वाचुन काहीतरी शब्दात न मावण्यासारखा वाटलेला विजुभाऊ

प्रमोद देव 19/04/2008 - 09:14
अतिशय हृद्य वळण! वातावरण निर्मिती अतिशय प्रभावी आणि झटका देखिल तितकाच प्रभावी. जोरका झटका धीरेसे लगे.... सारखी अवस्था झाली. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

धनंजय 19/04/2008 - 09:49
हृद्य वळण +१ (आईवडलांना/आजीआजोबांना असे अवघडल्यासारखे होते, राग येतो, अशा कथा खूप लोकांकडून ऐकल्या आहेत.)

विसोबा खेचर 19/04/2008 - 09:41
आजोबांचे डोळे पाझरत होते..... आपल्या नातवाला उराशी धरुन ते मुक्तपणे स्फुंदत होते.... दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या.......... क्या बात है डांबिसा! सुरेख कथा...! अतिशय हृद्य वळण! प्रमोदकाकांनी अतिशय योग्य शब्द वापरले आहेत! अर्थात मिपा सोडून आम्ही इतरत्र कुठल्याही सार्वजनिक स्थळावर लिहीत नाही. त्यामुळे ती प्रथम सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करण्याचा मान मिपाचाच!! अरे भाई, ये तो मिपाका सौभाग्य है! ;) काही चुका असतील त गोड मानून घ्या!! अरे मेल्या डाम्बिसा, चुका कसल्या? उत्तम लिहिलं आहेस! औरभी लिख्खो... आपला, ("प्लालंभी विनंती कलू गनपती, विद्यादयाशागला" हे वाचून त्या आजोबांइतकाच क्षणात हळवा झालेला!) तात्या.

नीलकांत 19/04/2008 - 09:56
आजोबांचे डोळे पाझरत होते..... आपल्या नातवाला उराशी धरुन ते मुक्तपणे स्फुंदत होते.... दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या.......... खुप आवडलं हो... असंच येऊ द्या. नीलकांत

मदनबाण 19/04/2008 - 10:06
दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या.......... व्वा..... जबरदस्तच !!!!! (हिंदूस्थान प्रेमी) मदनबाण

इनोबा म्हणे 19/04/2008 - 10:37
दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या.......... क्या बात है...डांबीसकाका. कोण रे तो? डांबीसकाका वैचारीक लेखन करत नाही म्हणत होता... आणा त्याला समोर :) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

छोटा डॉन 20/04/2008 - 20:49
आम्ही काय तुम्हाला उगाच आमचा "काका" मानतो काय ? जबरदस्त .... लाजवाब .... ह्रुदयस्पर्शी .... तडाखेबाज !!! बाकी विन्याच्या मताशी सहमत ... अवांतर : आपल्या ब्लॉगचा पत्ता द्यावा .... काय काय लिहले आहे ते वाचायची उत्सुकता आहे .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्राजु 19/04/2008 - 11:04
आमच्या घरातलाच प्रसंग आहे असं वाटतंय . अमेरिकेतलं पोर म्हणजे त्याला देवाचे श्लोक किंवा आपल्या संस्कृतीशी काही ही देणंघेणं नाही असा एक समजच असतो भारतात राहणार्‍या नातेवाईकांचा. आणि जेव्हा हीच अमेरिकेतली मुलं त्यांच्या अमेरिकन ऍसेंट मध्ये इंग्लिशमध्ये संवाद साधण्या बरोबरच , श्लोक म्हणतात, संस्कृती जपताना दिसतात तेव्हा एकतर अति कौतुक होतं किंवा तोंडात बोट घालण्याची वेळ येते. पण असा गैरसमज करून घेण्यापूर्वी या नातेवाईकांनी स्वत:च विचार करावा की या मुलांना जन्म देणारे आई-बाप ही आपलीच मुलं आहेत.. आणि आपण त्यांच्यावरजे काय संस्कार केले तेच संस्कार ते त्यांच्यामुलांवरही नक्कीच करणार.. शेवटी जसं पेरावं तसचं उगवतं.. लेख आवडला हे सांगने न लागे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अतिशय हृद्य वळण! प्रमोदकाकांशी एकदम सहमत, दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या.......... वा.. गोष्ट आवडली. स्वाती

अनामिका 19/04/2008 - 11:55
डांबिस! अप्रतिम!..................... या शिवाय दुसरा शब्द मला तरी सापडला नाही. माझ्याच आयुष्यात घडलेला प्रसंग कुणीतरी शब्दबद्ध केलाय असेच वाटले . फक्त स्थळाच फरक आहे इतकच्.परदेशात न घडता देशात घडलाय एव्हढाच काय तो फरक म्हणायचा.. आजोबांचे डोळे पाझरत होते..... आपल्या नातवाला उराशी धरुन ते मुक्तपणे स्फुंदत होते.... दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या.......... वाचताना क्षणभर माझे देखिल डोळे पाझरले. (किशोरदांच्या गाण्यातली) "अनामिका"

जयवी 19/04/2008 - 12:26
पिवळा डँबिस...... अहो काय सुंदर उतारलीये कथा !! ते बोबड्या शब्दातलं "प्रालंबी विनती.." ऐकून पाणीच आलं डोळ्यात...... एकदम आतपर्यंत पोचली तुमची कथा.

डांबिसा, मस्त उतरली कथा. तल्लीन होउन ते गोबरंगुबरं ध्यान म्हणत होतं... "प्लालंभी विनंती कलू गनपती, विद्यादयाशागला, अज्ञानतत्व हलोनी बुद्धिमती दे, आलाघ्य मोलेश्वला, चिंता क्लेश दलिद्ल्य दुख: अवघे, देशांतला पाठवी...." काय लिहावे इथे, अप्रतिम प्रसंग, इथे आम्हीही जरा हळवे झालो ..............!!! >>पायाला बिलगून एक लोकरीचा गुंडा उभा होता. मस्त शब्दप्रयोग गोबर्‍यागुब-यासाठी !!! अवांतर :) आपली वाटचाल पाहिल्यानंतर आपल्याकडून इतके सुंदर लेखन घडू शकते, या धक्क्यातून आम्ही अजूनही सावरलो नाही . ( ह. घ्या ) आपला, डबल बॅरलवाला (उत्पल दत्त )

पिडाकाका, बेष्ट.... नेमके प्रसंग आणि नेमक्या भावना पकडल्या आहेत ( उगीच मेलोड्रामा टाळलात ते फार बरे केलेत.... कारण त्याची फार भीती वाटते आम्हाला)...

ऋषिकेश 19/04/2008 - 16:08
बंदुकींच्या गोळ्यांसारख्या गाड्या आणि लोकरीचा गुंडा हे शब्द प्रयोग प्रचंड आवडले!!!! तुमच्या लेखनाला सलाम! आणि शेवटचं वळण तर अतिशय भारी!!! कथा फार म्हणजे फारच आवडली.. खुप सुंदर!! आणखी काय लिहू.. अजून अश्या कथा वाचायला नक्की आवडतील -('मिसळ'लेला) ऋषिकेश

अभिज्ञ 19/04/2008 - 16:52
अप्रतिमच......... फार म्हणजे फारच सुरेख. ह्रिदयाला भिडणारी कथा.अतिशय हृद्य ..... डांबिसकाका तुमचा हा लेख "नंबर वन "च. +++१. (भावनिक झालेला) अबब.

शितल 20/04/2008 - 02:33
दुरावा, हा एकमेका॑न पासुन भिन्न सा॑स्क्रुतीक देशात राहिल्यामुळे वर वर वाटणारा आहे, पण आजी- आजोबा॑चे प्रेम हे नातव्॑डावर कधीही जास्तच असते. माझ्या सासर्‍या॑ना तर नातु बरोबर असला की कशाची ही तमा नसते. आम्ही यु. एस.ला येताना त्या॑चे डोळ्याचे पाणी काही था॑बता था॑बत नव्ह्ते. लेख खुप छानच आहे.

कथा अगदी मनाला भिडते. दोन पिढ्यातल्या आणि दोन देशांतल्या दुराव्यापेक्षा एकाच संस्कृतीच्या, एकाच रक्ताच्या पेशी वरचढ ठरल्या होत्या.......... खासच..

चतुरंग 21/04/2008 - 05:59
एकदम सुंदर! दुराव्याच्या भिंती ह्या प्रथम मनात असतात आणि आपण ठरवलं तर त्या प्रत्यक्षात येत नाहीत हे खरं. लहान मुले ही दोन पिढ्यातला दुवा असतात हे पक्कं माहीत असूनही मोठी माणसे त्यांच्याकडून का बरं लवकर काही शिकत नाहीत? चतुरंग

धमाल मुलगा 21/04/2008 - 10:18
यू टूsssssssssss? मस्त! एव्हढं छान लिहिता, तर मग येऊन नुसते गपचूप का हो बसता, आणि फक्त प्रतिक्रिया टाकता? लिहा ना अजुन....आवडलं आपल्याला! एकदम बढियाँ !!!!!!!!
वैतागलेल्या आजोबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते खिडकीबाहेर नजर लावून बसले. त्यांचा राग आता शिगेला पोचला होता. या कार्ट्याच्या एक ठेवून द्यावी असं त्यांना वाटत होतं. भारतात असते तर त्यांनी ते केलंही असतं. पण इथे अमेरिकेत त्यांनी कसंबसं स्वतःला आवरलं आणि पुन्हा खिडकीबाहेर नजर लावली.
कसं एकदम 'रिऍलिस्टिक' वाटलं.
समीर त्यांच्याकडे पाठमोरा होउन उभा होता. हात जोडलेले, डोळे मिटलेले... तल्लीन होउन ते गोबरंगुबरं ध्यान म्हणत होतं... "प्लालंभी विनंती कलू गनपती, विद्यादयाशागला, अज्ञानतत्व हलोनी बुद्धिमती दे, आलाघ्य मोलेश्वला, चिंता क्लेश दलिद्ल्य दुख: अवघे, देशांतला पाठवी...."
:-) उग्गाचच एक चिटुकलं माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं... अर्थ...संदर्भ काहीही नसेल कदाचित...पण ते चार साडेचार वर्षांचं पिल्लू सोवळ्याची चड्डी घालून देवघरात एकटंच तल्लीन झालेलं नजरेसमोर तरळलं. आता तिथे अमेरिकेत एव्हढ्या थंडी-गारठ्यात कोण सोवळ्याची चड्डी नेसणार असं नका बॉ विचारू! जियो डांबिसकाका...मस्त लेख, आणखी येऊद्या! आपला, - (शमीss) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 21/04/2008 - 10:55
एकदम प्रगल्भ ललित लेखन काका, खरच आवडले, अशाच वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणार्‍या कथा तुमच्या शैलीत वाचायला आवडतील.

मंडळी, ज्या आपुलकीने आणि उत्साहाने माझ्या या कथेचं तुम्ही स्वागत केलंत ते पाहून मी अवाक झालो आहे. तुमचे आभार मानायला खरोखरच माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत. आपल्या मिपावरच्याच एका जेष्ट आणि मला आदरणीय असलेल्या सभासदाकडून आग्रह झाला म्हणून मी भीतभीतच ही कथा इथे प्रकाशित केली. तिला असा प्रतिसाद मिळेल अशी बापजन्मीही कल्पना केली नव्हती. उलट मला वाटलं होतं की आता मेंबरं बहुतेक, "काय हा बेवडा डांबिस वेड्यासारखं लिहितोय" असं म्हणून तुटून पडतील व लिखाण झोडून काढतील!!:)) पण मिळालेल्या प्रतिसादाने मी भारावून गेलोय. तर मग येऊन नुसते गपचूप का हो बसता, आणि फक्त प्रतिक्रिया टाकता?... कोण रे तो? डांबीसकाका वैचारीक लेखन करत नाही म्हणत होता... धमाल्या, इनोबा, अगदी खरं आहे तुमचं! मिपावर येण्यामध्ये इथे लेखन करण्याचा माझा हेतू कधी नव्हता/नाहीच. कट्ट्यावर बसल्यागत इथे बसावं, टारगट्पणा-थट्टामस्करी करावी, इतरांकडून टोपी उडवून घ्यावी याच निखळ हेतूने इथलं सभासदत्व घेतलं होतं/ आहे. आमच्या प्रतिक्रियांमध्ये विद्वत्ता शोधून पहा, मिळणार नाही!!:)) अहो तसं लेखन करून लोकांचा अंत बघायचा असता तर "पिवळा डांबिस" हे नांव कशाला घेतलं असतं?:)) आम्ही काय तुम्हाला उगाच आमचा "काका" मानतो काय ? हा तुमचा मोठेपणा आहे छोटा डॉनसाब! आम्ही तुमचं लिखाण वाचलं आहे. जबरा सरस आहे!!! आपली वाटचाल पाहिल्यानंतर आपल्याकडून लेखन घडू शकते, या धक्क्यातून आम्ही अजूनही सावरलो नाही . एकदम राखी सावंतने पांढरी साडी नेसून "अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम" आळवायला सुरवात केल्यासारखं वाटलं असेल नाही!!:)))) त्याचं असं आहे दिलीपराव, अहो आपण उगाचच माणसाच्या लिहिण्या-बोलण्यावरून त्याच्या व्यक्तिमत्वाबाबतीत कल्पना मांडतो. अहो एका माणसामध्ये देखील वेगवेगळी रूपे नांदत असतात. आणि इथे तर पिवळा डांबिस ही एक पूर्णपणे टोपणनांवी व्यक्तिरेखा!!:))) आमच्याबद्द्ल म्हणाल तर आम्हाला आमचे मानसगुरू कविवर्य बाकीबाब बोरकरांनी केलेले वर्णन यथार्थ लागू पडते, "रसलंपट मी, तरीमज अवचित गोसावीपण भेटे" अहो एका हातात स्कॉचचा ग्लास आणि दुसर्‍या हातात तळलेल्या कोलंबीची डिश घेऊन बसणाराही पिवळा डांबिसच असतो आणि आपल्या अभ्यासिकेत बसून उत्तररात्री बोरकरांच्याच, "रात्री समईशी वाचावी, ज्ञानेशाची अमृतओवी, कविता-स्नेहे वात जळावी, उजळीत मनाचा द्वैतपणा" या काव्यपंक्तींवर जीव ओवाळून टाकणाराही पिवळा डांबिसच असतो..... आणि कधीकधी या दोन्ही क्रिया तो मल्टायटास्क सुद्धा करतो!:)) आता तिथे अमेरिकेत एव्हढ्या थंडी-गारठ्यात कोण सोवळ्याची चड्डी नेसणार असं नका बॉ विचारू! अरे गैरसमज आहे तुझा धमाल्या!! इथे बाहेर थंडी असली तरी घरांना आतून हीटर्स असतात. माझा मुलगा लहान असतांना अस्साच टिचभर चड्डी घालून बागडायचा!! किंबहुना अजूनही त्याला (आणि त्याच्या बापाला!!) अंगभर कपडे घालायला भाग पाडणे हे त्याच्या आईपुढलं दैनिक आव्हान असतं!!!:)))))) तर मंडळी, असाच लोभ ठेवा!! आपला, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 23/04/2008 - 08:17
कट्ट्यावर बसल्यागत इथे बसावं, टारगट्पणा-थट्टामस्करी करावी, इतरांकडून टोपी उडवून घ्यावी याच निखळ हेतूने इथलं सभासदत्व घेतलं होतं/ आहे. असाच विचार जर प्रत्येकाने केला असता तर तुझ्या इतक्या छान कथेला इतके उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाले असते का हा विचार कर डांबिसा! टारगटपणा-थट्टामस्करी-टोपी उडावाउडवी तर अवश्य करावीच, परंतु त्याचसोबत कुणी काही चांगलं लिहिलं असेल तर त्याला मनमोकळी दाद देण्याचीही मिपाकरांची पद्धत आहे हे तू लक्षात घ्यावंस डांबिसा..! तात्या.

विजुभाऊ 23/04/2008 - 11:54
डांबीस काका तुमचा लेख आणि तुमचे मिपाकरांना निवेदन एकदम निखळ मनाला डायरेक्ट हात घालतं. खूप दिवसानी असं भिडणारे काहीतरी वाचायला मिळाले तुम्ही असेच लिहिते रहा. ही इच्छा मी तुमच्या वाढदिवशी सुद्धा व्यक्त करेन :::आपला लेख वाचुन काहीतरी शब्दात न मावण्यासारखा वाटलेला विजुभाऊ
लेखनविषय:
लेखनप्रकार
दुरावा!!
विमानतळावरचा आगमन लाऊंज माणसांनी अगदी फुलून गेला होता. नुकतीच मुंबईहून आलेली एअर इंडियाची फ्लाईट लागली होती. प्रवासी इमिग्रेशन, कस्टम्स आटोपून बंद दरवाजातून हळूहळू बाहेर येत होते. असेच एकदा दरवाजा ढकलून आजी आणि आजोबा बाहेर आले. आजोबा बॅगा लादलेली जड गाडी हळूहळू ढकलत होते. आजी संधिवातामुळे हळूहळू चालत होत्या. दोघांचेही चेहरे प्रवासाने दमलेले, किंचित बावरलेले. त्यांची ही पहिलीच विदेशवारी होती. भिरभिरती नजर काहीतरी शोधत होती.

धर्म आणि संयुक्त राष्ट्रसंघ

विकास ·

मुक्तसुनीत 19/04/2008 - 06:54
सर्वात प्रथम मला हे नमूद करायला हवे की भूतकाळात इतर धर्माच्या पुढार्‍याना इतक्या मोठ्या नि महत्त्वाच्या व्यासपीठावर बोलावले होते किंवा कसे , हे मला माहीत नाही. दलाई लामांसारख्यानी आपली वक्तव्ये केली आहेत आणि त्यांच्या धार्मिक अंगाबरोबर त्यांच्या भौगोलिक नि राजकीय प्रश्नांना त्यांनी यूएन समोर नक्की वाचा फोडली असेल असे मी मानतो. चूभूद्याघ्या. असे असले , तरी , पोपना इतके अनन्यसाधारण महत्त्व दिले गेल्यानंतर काही मुद्दे उभे रहातातच. यूएन ही प्रामुख्याने पाश्चात्य देशांची धोरणे राबविणारी संस्था आहे असा इतर ठिकाणच्या देशांकडून जो आरोप केला जातो त्याला पुष्टी देणारी - त्याच्याशी सुसंगत अशी ही घटना म्हणता येईल. यूएन चे सर्व जगातल्या प्रश्नांकडे लक्ष आहे ; परंतु त्यांच्या अर्थिक संस्था , सुरक्षामंडळे या सर्वांवर यूएस आणि त्याच्या बगलबच्चांचीच पकड आहे. आणि एरवी कितीही निधर्मीपणाचे धोरण अंगिकारले तरी त्या त्या देशांना "आपल्या" लोकांचे भले करणे , "आपल्या" लोकांचे हितसंबंध जपणे आवश्यक ठरते. आणि "आपले" लोक म्हणजे जास्तीत जास्त संख्येच्या लोकांचा गट. पाश्चात्य देशाचा समूह एकत्रित लक्षात घेतला तर , अर्थातच हा गट ठरतो कॅथलिकांचा. सर्वात महत्त्वाचा असा वरचा मुद्दा सोडला तर पोपच्या यूएनसमोर भाषण देण्याचा संदर्भात काही मुद्दे सांगता येतील. कॅथलीक पंथ सोडला तर इतर कुठल्याही धर्म आणि पंथास एकच एक अशा सर्वोच्च पदाकडे बोट दाखविता येईल का हा प्रश्न येऊ शकतो. अगदी ख्रिस्ती धर्मामधल्या इतर पंथांच्या बाबतीत असे काही सांगता येईल की नाही ते मला माहीत नाही.

कारण युरोपात त्यांची चर्चे ओसाड पडत आहेत पूर्ण माहिती नसल्याने मत व्यक्त करता येत नाही! आणि अमेरिकेत चालत असली तरी ती अफ्रिका/आशिया/द. अमेरिका खंडातून आलेल्या स्थलांतरीतांमुळेच चालत आहेत ही वस्तुस्थिती आहे. पूर्णपणे असहमत!! अतिशय असत्य विधान!!!! अमेरिकेतील बरीचशी चर्चेस स्थानिक लोकांमुळेच चालत आहेत!! आता तीन-चार पिढ्यांनंतर तरी काळ्या लोकांना स्थानिक मानायला हरकत नसावी!! सर्वप्रथम हे स्पष्ट करायला हवे की पोप ला ख्रिश्चन धर्मगुरू म्हणून युनोमध्ये भाषण करायला बोलावले नव्हते. त्याला भाषण करायचा अधिकार आहे तो व्हॅटिकन या छोट्याश्या राष्ट्राचा प्रमुख म्हणून! आता तरी हिंदुत्ववाद्यांनी आपल्या तलवारी म्यान करायला हरकत नाही!! जर लोकांना हिंन्दू धर्मगुरूंना अशीच संधी मिळावी असे वाटत असेल तर खुशाल संसदेत बहुमताने निवडून या, भारताचा एखादा भाग स्वतंत्र हिन्दू साम्राज्य म्हणुन घोषित करा आणि एखाद्या शंकराचार्यांना तिथे राष्ट्रप्रमुख म्हणून घोषित करा. मग त्यांनाही युनोमध्ये भाषण करण्याचा अधिकार लाभेल!!!

In reply to by पिवळा डांबिस

कोलबेर 19/04/2008 - 08:35
अमेरिकेच्या दक्षिणेतील राज्यांमध्ये ह्यांचा गोंधळ बघावा. स्टारबक्स पेक्षा जास्त चर्चेस दिसतात. आणि सगळी अमेरिकन लोकांनीच भरुन वाहत असतात.

In reply to by पिवळा डांबिस

विकास 19/04/2008 - 11:11
>>>>आणि अमेरिकेत चालत असली तरी ती अफ्रिका/आशिया/द. अमेरिका खंडातून आलेल्या स्थलांतरीतांमुळेच चालत आहेत ही वस्तुस्थिती आहे. पूर्णपणे असहमत!! अतिशय असत्य विधान!!!! अमेरिकेतील बरीचशी चर्चेस स्थानिक लोकांमुळेच चालत आहेत!! आता तीन-चार पिढ्यांनंतर तरी काळ्या लोकांना स्थानिक मानायला हरकत नसावी!! अहो डँबिस मी नाही म्हणत स्वतःला ! (ह. घ्या.) असो. मी जे काही म्हणत आहे त्याचा संदर्भ हा न्यू यॉर्क टाईम्स मधील लेख, प्यू रीसर्च सेंटरचे संशोधन आणि व्हॅटीकनचे संशोधन आहे. आता त्यातील वाक्ये पहा:
Hispanics are transforming the nation's religious landscape, especially the Catholic Church, not only because of their growing numbers but also because they are practicing a distinctive form of Christianity. (न्यू यॉर्क टाईम्स आणि प्यू रीसर्च सेंटर) Vatican stats: Catholic Church growing, especially in Asia, Africa The latest Vatican statistics confirm that the church's population and ministerial workforce are continuing to shift to developing countries, especially those in Africa and Asia.
बाकी युरोपबद्दल मी एनपीआर वर ऐकले होते आणि व्हॅटीकनवरील बातमी पाहील्यास त्यात उलटसुलट नंबरांवरून कल्पना येऊ शकेल. >>>सर्वप्रथम हे स्पष्ट करायला हवे की पोप ला ख्रिश्चन धर्मगुरू म्हणून युनोमध्ये भाषण करायला बोलावले नव्हते. त्याला भाषण करायचा अधिकार आहे तो व्हॅटिकन या छोट्याश्या राष्ट्राचा प्रमुख म्हणून! आता तरी हिंदुत्ववाद्यांनी आपल्या तलवारी म्यान करायला हरकत नाही!! त्यांना युएनमधे बोलावले ते "हेड ऑफ स्टेट" म्हणून पण ते जे बोलले ते कॅथलीक धर्मगुरू म्हणून असे मला म्हणायचे आहे आणि त्यात आपल्याला पटले नाही तरी ते माझे मत आहे. विचार करा जगात मतदानाचा हक्क असलेले किती हेड्स ऑफ स्टेट्स आहेत (व्हॅटीकन ला मतदानाचा हक्क नाही आहे - नॉन व्होटींग मेंबर) आणि त्यातील किती जणांना अशी स्पेशल ट्रीटमेंट आणि प्रसिद्धी मिळते? त्यांना असे स्पेशल का बोलावायचे. बोलवा की त्यांना सप्टेंबरमधे जनरल असेंब्लीत लाईनीत भाषण ठोकायला. तशीच इतर हेड्स ऑफ स्टेट्स ना संधी मिळते. म्हणून माझ्या दृष्टिने मी असे म्हणले होते की, "इतर कुठल्याही धर्मगुरूला बोलावून इतकी प्रसिद्धी दिली जाईल का?" थोडक्यात ह्यात धार्मिक आपपर भाव दिसला आणि त्याबद्दल मी बोललो. तरी देखील त्यात "हिंदूत्ववादी" वगैरे शब्द आपण वापरत आहात कारण कदाचीत आपली विचार करायची मजल तितकीच असावी. मी चर्चेत म्हणल्याप्रमाणे मी धर्माबद्दल आणि धर्माविरुद्ध बोललो नव्हतो तर "कॅथलीक सिस्टीम" असा शब्द वापरला होता ज्यात धर्माचा उपयोग एक "व्हॅटीकन" नावाचे संस्थान जगभर स्वतःची सत्ता तयार करायला वापर करता असे म्हणायचे होते. घरचा अभ्यास करून लिहीले होते आणि तशीच प्रतिक्रीया देत आहे.

In reply to by विकास

अहो डँबिस मी नाही म्हणत स्वतःला ! (ह. घ्या.) जरूर! अहो नाहीतर हे नांव आम्ही स्वतःला कशाला घेतले असते? बाकी युरोपबद्दल मी एनपीआर वर ऐकले होते आणि व्हॅटीकनवरील बातमी पाहील्यास त्यात उलटसुलट नंबरांवरून कल्पना येऊ शकेल. आम्ही युरोपातील बातमीबाबत माहीती नसल्याने मत देता येत नाही असे स्पष्टच लिहिले आहे तेंव्हा त्याबद्दल गैरसमज होण्यावा प्रश्नच उदभवू नये!! त्यांना युएनमधे बोलावले ते "हेड ऑफ स्टेट" म्हणून पण ते जे बोलले ते कॅथलीक धर्मगुरू म्हणून असे मला म्हणायचे आहे आणि त्यात आपल्याला पटले नाही तरी ते माझे मत आहे. तुमच्या मताविषयी आम्हाला पूर्ण आदर आहे. पण मला सांगा की ऍट लीस्ट अमेरिकेत तरी (जो देश >९०% ख्रिस्ती आहे) त्यांच्या ख्रिस्ती धर्माविषयी विचारांशिवाय आणखी कशाला प्रसिद्धी मिळणे प्राप्त होते? तरी देखील त्यात "हिंदूत्ववादी" वगैरे शब्द आपण वापरत आहात कारण कदाचीत आपली विचार करायची मजल तितकीच असावी. आपण म्हणता असे असेलही कदाचित, पण पोपला व्हॅटिकनचा राष्ट्रप्रमुख म्हणून न स्वीकारता पुनः पुनः त्याचा एक धर्मगुरू म्हणून उल्लेख आपल्या लेखात केला गेला आहे म्हणून आमची तशी समजूत झाली. कारण एकदा पोपला व्हॅटिकनचा राष्ट्रप्रमुख म्हणून स्वीकारलं की त्याला का युनोसमोर भाषण करायची संधी का दिली हा प्रश्नच निकालात निघतो. हां, आता तो काय बोलला हे कुणाला आवडणार नाही कदाचित, पण युनो ही एक लोकशाही मानणारी संस्था आहे त्यामुळे तेथे वक्त्यांना त्यांचे मनोगत बोलायचा ( आपल्याला आवडणारे नसले तरीही) अधिकार आहे असे आम्हाला वाटते! हां, आता पोपलाच का बोलावले आणि जगातील इतर धर्मीय धर्मगुरूंना का नाही बोलावले असा प्रश्न येऊ शकतो. पण इथे हे ध्यानात घेणे आवश्यक आहे की ख्रिस्ती धर्म हा युरोप व उत्तर-दक्षिण अमेरिकेत प्राबल्याने आहे. त्यामुळे या राष्ट्रातल्या धर्माला त्या त्या राष्ट्रांत अधिक प्रसिद्धी मिळणारच!! मी चर्चेत म्हणल्याप्रमाणे मी धर्माबद्दल आणि धर्माविरुद्ध बोललो नव्हतो तर "कॅथलीक सिस्टीम" असा शब्द वापरला होता ज्यात धर्माचा उपयोग एक "व्हॅटीकन" नावाचे संस्थान जगभर स्वतःची सत्ता तयार करायला वापर करता असे म्हणायचे होते. आपण जर धर्माबद्द्ल किंवा धर्माविरूद्ध बोलला नव्हतात तर "कॅथलिक सिस्टीम" या शब्दप्रयोगामागील आपल्याला अपेक्षित अर्थ काय होता? आर्थिक, राजकीय, वा सामाजिक संस्थान? या चर्चेमध्ये मूळ लेखकाचा वा त्याच्या हेतूंचा विपर्यास वा अनादर करण्याचा उद्देश्य नाही. पण उगाचच या प्रसंगाबद्द्ल युनोला दोष देण्याने काही साधणार नाही असे माझे मत आहे! हां या नवीन पोपला दूषणे द्यायची असतील तर हा युनोचा प्रसंग विचारात घ्यायची गरज नाही. त्याने आत्तापर्यंत अशी अनेक मुक्ताफळे उधळली आहेत की ज्यासाठी त्याला जोड्याने मारता येउ शकते! फक्त प्रस्तुत प्रसंग त्यातील नाही हेच नम्रपणे नमूद करू इच्छितो!!:))

In reply to by पिवळा डांबिस

विकास 19/04/2008 - 19:22
नमस्कार, सर्व प्रथम आपल्या विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मी खाली आपल्या मुद्यांसंदर्भात प्रतिसाद देत असलो तरी तो व्यक्तिगत नाही. आपल्या प्रतिसादात आपण शेवटी म्हणालात की, "हां या नवीन पोपला दूषणे द्यायची असतील तर हा युनोचा प्रसंग विचारात घ्यायची गरज नाही. " तर मला हे पण स्पष्ट करावेसे वाटते की मी पोपच्या विरुद्ध लिहीलेले नाही, ख्रिस्तीधर्माच्या विरुद्ध पण लिहीलेले नाही. तो काय बोलतोय आणि त्याचे काय अर्थ लावायचे हा त्याचा आणि त्यांच्या फॉलोअर्सचा प्रश्न आहे. त्याचे त्यांना धार्मिक स्वातंत्र्य आहे. कोणी कुठली श्रद्धा ठेवावी अथवा न ठेवावी याचे पण स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे असे मानतो आणि म्हणूनच कोणी कुणाच्याच, कुठल्याच धर्माला जो पर्यंत तेथे इतरांचा द्वेष येत नाही तो पर्यंत बोलू नये/नावे ठेवू नये असे वाटते आणि तसाच इथे आणि जगात वावरतो. मला सांगा की ऍट लीस्ट अमेरिकेत तरी (जो देश >९०% ख्रिस्ती आहे) त्यांच्या ख्रिस्ती धर्माविषयी विचारांशिवाय आणखी कशाला प्रसिद्धी मिळणे प्राप्त होते? सर्व प्रथम आपण हे कुठल्या संदर्भाने म्हणालात ते समजले नाही. पण प्यूच्या संशोधनाप्रमाणे अमेरिकन ख्रिश्चन हे ७८.५% आहेत त्यातील फक्त २३.९% स्वतःला कॅथलीक समजतात म्हणजे पोपचे धार्मिक नेतृत्व मानतात. सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यू यॉर्कच्या संशोधनाप्रमाणे , "the proportion of the population that can be classified as Christian has declined from eighty-six in 1990 to seventy-seven percent in 2001;". पण माझा मूळ मुद्दा हा अमेरिकेसंदर्भात नव्हता कारण बूश ने राष्ट्राध्यक्ष म्हणून कुणाला बोलवावे हा त्याचा प्रश्न आहे जरी एकाच धर्माला जर तो "अवाजवी" भाव देत असणे हे त्यांच्या घटनेप्रमाणे अयोग्य वाटले तरी. शिवाय आपण असेच भारतात हिंदूंना प्रसिद्धी मिळाली आणि कोणी हरकत घेतली तर म्हणाल का? प्रामाणिक उत्तर आहे नाही आणि तसे असणे (म्हणजे केवळ हिंदूंना हिंदू म्हणून प्रसिद्धी देणे) हे मला पण योग्य वाटणार नाही. पण तीच गोष्ट आपण अमेरिकेत अथवा इतर राष्ट्रांबाबत आणि अर्थातच इतर धर्मासंदर्भात सहज मान्य करता आणि त्यात काही गैर देखील आपल्याला वाटत नाही. आपण जर स्वतःला सेक्यूलर समजत असाल तर हा प्रामाणिक सेक्युलॅरीझम आहे का? >>>...कारण एकदा पोपला व्हॅटिकनचा राष्ट्रप्रमुख म्हणून स्वीकारलं की त्याला का युनोसमोर भाषण करायची संधी का दिली हा प्रश्नच निकालात निघतो.... या संदर्भात मी आधी मुद्दा मांडला पण त्यावर आपण भाष्य केलेले नाही... तो असा की, "राष्ट्रप्रमुख म्हणून इतर कुठल्या राष्ट्रप्रमुखाला असे वेगळे बोलावले जाते, म्हणून पोप ला बोलवायचे?" अर्थातच नाही. सप्टेंबर मधे जनरल असेंब्लिचे (आमसभेचे) अधिवेशन असते त्यात सर्व राष्ट्राध्यक्षांना बोलावले जाते आणि काय जे बोलायचे ते बोलायची संधी मिळते, बाकी लाड नाहीत. म्हणून आपण जरी युनो ही लोकशाही मानणारी संस्था म्हणत असलात (आणि तशी ती बर्‍यापैकी वादातित मुद्यांपुरती आहे पण) तरी असे विशेष महत्व एका धार्मिक व्यक्तिस देणे हे ना धड सेक्यूलर की लोकशाही तत्वात बसणारे. आपण जर धर्माबद्द्ल किंवा धर्माविरूद्ध बोलला नव्हतात तर "कॅथलिक सिस्टीम" या शब्दप्रयोगामागील आपल्याला अपेक्षित अर्थ काय होता? आर्थिक, राजकीय, वा सामाजिक संस्थान? त्याचे उत्तर माझ्याच वाक्यात आहे नीट वाचले तर समजेलः "...ज्यात धर्माचा उपयोग एक "व्हॅटीकन" नावाचे संस्थान जगभर स्वतःची सत्ता तयार करायला वापर करता असे म्हणायचे होते.." ब्रिट्नमधे प्रोटेस्टंट चर्च का तयार झाले? तर इटालीतील रोम मधील एक व्यक्ती धर्माच्या नावाखाली राज्यावर ढवळाढवळ करायला लागली म्हणून. आज ब्रिटीश आणि अनेक अमेरिकन्स हे प्रोटेस्टंट आहेत कॅथलीक नाहीत. याचा अर्थ ते त्यांच्या त्यांच्या देशातील चर्च संस्थेशी संलग्न आहेत. "कॅथलीक सिस्टीमशी" नाहीत. आणि जेथे असे आहे तिथे चांगले चालले आहे. पण त्या उलट एकच उदहरणार्थ पहा कॅथलीक चर्च मधील पाद्र्यांनी बॉस्टन भागात विशेषकरून (आणि तिथे ते बाहेर काढले गेले म्हणून) आणि इतरत्र अमेरिकेतही लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केले. अनेक वर्षे हा प्रकार चालला होता. याची कल्पना "कॅथलीक सिस्टीमला" होती पण त्यांनी ती व्यवस्थित दाबून ठेवली. स्वतःचे नाव वाचवायला त्याला प्रसिद्धी दिली नाही तरी समजू शकतो पण येथे तर अशा माहीत असलेल्या पाद्र्यांना मुलांच्यापासून दूर करण्या ऐवजी जवळच केले गेले...थोडक्यात स्वतःला देशाच्या कायच्यापेक्षा जास्त मोठे समजायला यांना काही वाटले नाही. आणि याच संबंध परत म्हणूनच ख्रिश्चॅनिटीपेक्षा "कॅथलीक सिस्टीमशी" आहे असे माझे म्हणणे आहे. आणि आता आपला शेवटचा मुद्दा: पण उगाचच या प्रसंगाबद्द्ल युनोला दोष देण्याने काही साधणार नाही असे माझे मत आहे! हा काही एकच प्रसंग नाही आहे. एक उदाहरणः मी संपूर्ण बातमी देत नाही पण पर्यावरण बदलावरून जगभरच्या बिनसरकारी संस्थांच्या जागतीक आधिवेशनात युनोमधे गेल्या सप्टेंबरात खालील विशेष परीसंवाद होता: Faith Responses to Climate Change -Focus will be on the Abrahamic traditions’ (Christian, Jewish, Muslim) evolution in ecological practice and theology, with enrichment by other religious traditions’ participants. Best practices and challenges will be shared. वक्ते फक्त राबाय, कॅथलीक आणि इतर चर्चचे पाद्री, इमाम, नेटीव्ह अमेरिकन /कॅथलीक (ही वक्ती ५०/५०% होती) आणि मध्यपुर्वेतील म्हणून पारशी. अर्थातच हिंदू, बुद्ध (भारतीय धर्म) आणि कुठल्याच पुर्वेकडील परंपरांना बोलावणे नाही...वास्तवीक पर्यावरण हा विषय हा धर्मातीत आणि (असल्या पद्धतीच्या) राजकारण विरहीत असावा पण युनो मधे झालेला हा प्रसंग आहे... मतितार्थः मी चर्चा चालू करताना त्याच्या मागील उद्देश काय होता हे समजून घेतल्यास बरे होईल. उगाच कुणाबद्दल द्वेष पसरवायला अथवा फक्त आम्हीच (भारतीय/हिंदू आणि मीच!) शहाणे असे म्हणायचा काही उद्देश नव्हता. मला सर्वप्रकारचे मित्र आहेत आणि त्यांनापण मी मित्र वाटतो... फक्त राजकीय आणि जागतीक पातळीवर घडलेल्या घटनेचा मनात कुठलाही पूर्वग्रह न ठेवता विश्लेषण करायचा आणि तो ही माझी ओळख (परकीयांच्या नजरेतून आयडेंटीटी या अर्थी) जी भारतीय/हिंदू आहे त्या नजरेतून केलेला हा प्रयत्न होता. यावर इतरांनी देखील विचार करताना त्यातील राजकारण आणि समाजकारण ह्यासंदर्भात केला असता तर बरे झाले असते. उगाच मला हिंदूत्ववादी म्हणल्याने माझे काहीच बिघडणार नाही पण स्वतःला चुकीचे विश्लेषण करण्याची सवय मात्र लागेल. आणि त्याचा परीणाम काय तर नजरेला सर्व जगच पिवळे दिसू लागेल! (शेवटचे वाक्य ह.घ्या.)

पोप बेनेडीक्ट यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात भाषण केले ही बातमी तशी चर्चेचीच आहे. पोप यांनी मानवअधिकारावर आपले विचार मांडले, तेव्हा त्याकडे त्या व्यासपीठावर एकाच पंथाचा धर्मगुरु म्हणुन पाहिले की मग अनेक शंका निर्माण होतात, तसे होऊ नये असे माझे मत आहे. अर्थात संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात त्याचे प्रवचन ठेवण्याची गरज का वाटली ? कारण त्या सभेतून जगभरात मानवतेचा संदेश पुढे ढकलायचा असावा ती काळाची गरज आहे म्हणुन तसे असेल तर ती एक चांगली गोष्ट आहे, पण तसे असण्याची शक्यता फार कमी वाटते. आपल्या लोकांचे हितसंबध जोपासण्यासाठी त्यांना बोलावले असेल तर ते हितसंबध कोणते ते आम्हाला तरी माहित नाही. त्याचवेळी माझ्या मनात अशी कल्पना आली की उद्या त्यांनी शंकराचार्यांना त्या विचारपीठावर बोलण्याची संधी दिली आणि जगभरात पोहचेल असा संदेश द्यायचा आहे तर ते कोणता विचार बोलून दाखवतील, पारंपारिक विचाराशिवाय ते पुढे जाणार नाही असे वाटते. मात्र उद्या जगातील सर्व धर्मगुरुंनी एक वैश्विक विचार मानवाच्या हितासाठी, विचार मांडण्यासाठी असे मोठे विचारपीठ मिळत असेल तर संयुक्त राष्ट्राच्या अशा धोरणाचे मी नक्की स्वागत करेन.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास 19/04/2008 - 11:16
>>>त्याचवेळी माझ्या मनात अशी कल्पना आली की उद्या त्यांनी शंकराचार्यांना त्या विचारपीठावर बोलण्याची संधी दिली आणि जगभरात पोहचेल असा संदेश द्यायचा आहे तर ते कोणता विचार बोलून दाखवतील, पारंपारिक विचाराशिवाय ते पुढे जाणार नाही असे वाटते. हे मान्यच आहे. पण आधी म्हणल्याप्रमाणे मी केवळ हिंदूंसंदर्भात म्हणले नव्हते तर एकंदरीतच एका "हेड ऑफ स्टेटला" बोलवायचे पण प्रसिद्धी मिळताना मात्र धर्मगुरू म्हणून देयची याबद्दल होते. युएन सारख्या संस्थेला ते शोभत नाही. विचार करा जगात मतदानाचा हक्क असलेले किती हेड्स ऑफ स्टेट्स आहेत (व्हॅटीकन ला मतदानाचा हक्क नाही आहे - नॉन व्होटींग मेंबर) आणि त्यातील किती जणांना अशी स्पेशल ट्रीटमेंट आणि प्रसिद्धी मिळते?

विजुभाऊ 21/04/2008 - 16:45
एक शंका आहे. विवेकानन्द ज्या सर्वधर्म परिषदेला गेले होते तशी सर्वधर्म परिषद त्या नन्तर पुन्हा कधी झालीच नाहीका? आणि झाली असल्यास त्यांचे फलीत काय? बाकी एक खरे ;गालीब म्हणाला होता की " दिल बेहलाने के लिये ये खयाल अच्छा है गलिब" धर्म हे वेळ घालवण्याचे उत्तम साधन आहे.

In reply to by विजुभाऊ

विकास 21/04/2008 - 18:13
>>>विवेकानन्द ज्या सर्वधर्म परिषदेला गेले होते तशी सर्वधर्म परिषद त्या नन्तर पुन्हा कधी झालीच नाहीका? आपण प्रश्न विचारला म्हणून शोधले तर तशा परिषदा होतात असे दिसतयं. कदाचीत परीषदा होत असाव्यात पण कुठल्याच धर्मात तसा विवेकानंद परत तयार होऊ शकला नाही त्यामुळे त्या गाजल्या देखील नाहीत....हा विकीचा दुवा आणि हा सर्वधर्मपरीषदेचा. तरी देखील एक प्रथा झाली असावी...आता २००९ ची मेलबोर्नला आहे. आपण म्हणता तसे धर्म हे वेळ घालवायचे (वन ऑफ द) उत्तम साधन असेल ही. ज्याला जसा वेळ घालवायचा आहे तसा त्याला घालवण्यात काही हरकत नसावी. पण कुठल्याही धर्माबाबत, धर्मसंस्था अथवा धर्मसत्ता जेंव्हा चालू होते तेंव्हा सगळे प्रश्न चालू होतात. मग ते खरे धर्मस्वातंत्र्य पण नसते तर चार संस्था/मठांना जे हवे ते सामान्यांकडून करवून घेण्याचे मागितलेले स्वातंत्र्य असते. असो. हा भाग थोडा अवांतर झाला. पण असल्या धर्मपरीषदा ह्या बहुतांशी कुठल्याही इतर कॉन्फरन्सेस प्रमाणे अथवा हळदीकुंकवांप्रमाणे एकत्र येण्यासाठी, थोडे सोशलायजिंग, थोडे गॉसिप, थोडी आत्मप्रौढी यांनी भरलेल्या म्हणूनच असल्यावर थोडीशी अडचण वाटू शकणार्‍या पण नसल्यास परस्परातील संवादाचे साधन खुंटल्यामुळे खोळंबा होणार्‍या असाव्यात. बाकी काही नाही...

मुक्तसुनीत 19/04/2008 - 06:54
सर्वात प्रथम मला हे नमूद करायला हवे की भूतकाळात इतर धर्माच्या पुढार्‍याना इतक्या मोठ्या नि महत्त्वाच्या व्यासपीठावर बोलावले होते किंवा कसे , हे मला माहीत नाही. दलाई लामांसारख्यानी आपली वक्तव्ये केली आहेत आणि त्यांच्या धार्मिक अंगाबरोबर त्यांच्या भौगोलिक नि राजकीय प्रश्नांना त्यांनी यूएन समोर नक्की वाचा फोडली असेल असे मी मानतो. चूभूद्याघ्या. असे असले , तरी , पोपना इतके अनन्यसाधारण महत्त्व दिले गेल्यानंतर काही मुद्दे उभे रहातातच. यूएन ही प्रामुख्याने पाश्चात्य देशांची धोरणे राबविणारी संस्था आहे असा इतर ठिकाणच्या देशांकडून जो आरोप केला जातो त्याला पुष्टी देणारी - त्याच्याशी सुसंगत अशी ही घटना म्हणता येईल. यूएन चे सर्व जगातल्या प्रश्नांकडे लक्ष आहे ; परंतु त्यांच्या अर्थिक संस्था , सुरक्षामंडळे या सर्वांवर यूएस आणि त्याच्या बगलबच्चांचीच पकड आहे. आणि एरवी कितीही निधर्मीपणाचे धोरण अंगिकारले तरी त्या त्या देशांना "आपल्या" लोकांचे भले करणे , "आपल्या" लोकांचे हितसंबंध जपणे आवश्यक ठरते. आणि "आपले" लोक म्हणजे जास्तीत जास्त संख्येच्या लोकांचा गट. पाश्चात्य देशाचा समूह एकत्रित लक्षात घेतला तर , अर्थातच हा गट ठरतो कॅथलिकांचा. सर्वात महत्त्वाचा असा वरचा मुद्दा सोडला तर पोपच्या यूएनसमोर भाषण देण्याचा संदर्भात काही मुद्दे सांगता येतील. कॅथलीक पंथ सोडला तर इतर कुठल्याही धर्म आणि पंथास एकच एक अशा सर्वोच्च पदाकडे बोट दाखविता येईल का हा प्रश्न येऊ शकतो. अगदी ख्रिस्ती धर्मामधल्या इतर पंथांच्या बाबतीत असे काही सांगता येईल की नाही ते मला माहीत नाही.

कारण युरोपात त्यांची चर्चे ओसाड पडत आहेत पूर्ण माहिती नसल्याने मत व्यक्त करता येत नाही! आणि अमेरिकेत चालत असली तरी ती अफ्रिका/आशिया/द. अमेरिका खंडातून आलेल्या स्थलांतरीतांमुळेच चालत आहेत ही वस्तुस्थिती आहे. पूर्णपणे असहमत!! अतिशय असत्य विधान!!!! अमेरिकेतील बरीचशी चर्चेस स्थानिक लोकांमुळेच चालत आहेत!! आता तीन-चार पिढ्यांनंतर तरी काळ्या लोकांना स्थानिक मानायला हरकत नसावी!! सर्वप्रथम हे स्पष्ट करायला हवे की पोप ला ख्रिश्चन धर्मगुरू म्हणून युनोमध्ये भाषण करायला बोलावले नव्हते. त्याला भाषण करायचा अधिकार आहे तो व्हॅटिकन या छोट्याश्या राष्ट्राचा प्रमुख म्हणून! आता तरी हिंदुत्ववाद्यांनी आपल्या तलवारी म्यान करायला हरकत नाही!! जर लोकांना हिंन्दू धर्मगुरूंना अशीच संधी मिळावी असे वाटत असेल तर खुशाल संसदेत बहुमताने निवडून या, भारताचा एखादा भाग स्वतंत्र हिन्दू साम्राज्य म्हणुन घोषित करा आणि एखाद्या शंकराचार्यांना तिथे राष्ट्रप्रमुख म्हणून घोषित करा. मग त्यांनाही युनोमध्ये भाषण करण्याचा अधिकार लाभेल!!!

In reply to by पिवळा डांबिस

कोलबेर 19/04/2008 - 08:35
अमेरिकेच्या दक्षिणेतील राज्यांमध्ये ह्यांचा गोंधळ बघावा. स्टारबक्स पेक्षा जास्त चर्चेस दिसतात. आणि सगळी अमेरिकन लोकांनीच भरुन वाहत असतात.

In reply to by पिवळा डांबिस

विकास 19/04/2008 - 11:11
>>>>आणि अमेरिकेत चालत असली तरी ती अफ्रिका/आशिया/द. अमेरिका खंडातून आलेल्या स्थलांतरीतांमुळेच चालत आहेत ही वस्तुस्थिती आहे. पूर्णपणे असहमत!! अतिशय असत्य विधान!!!! अमेरिकेतील बरीचशी चर्चेस स्थानिक लोकांमुळेच चालत आहेत!! आता तीन-चार पिढ्यांनंतर तरी काळ्या लोकांना स्थानिक मानायला हरकत नसावी!! अहो डँबिस मी नाही म्हणत स्वतःला ! (ह. घ्या.) असो. मी जे काही म्हणत आहे त्याचा संदर्भ हा न्यू यॉर्क टाईम्स मधील लेख, प्यू रीसर्च सेंटरचे संशोधन आणि व्हॅटीकनचे संशोधन आहे. आता त्यातील वाक्ये पहा:
Hispanics are transforming the nation's religious landscape, especially the Catholic Church, not only because of their growing numbers but also because they are practicing a distinctive form of Christianity. (न्यू यॉर्क टाईम्स आणि प्यू रीसर्च सेंटर) Vatican stats: Catholic Church growing, especially in Asia, Africa The latest Vatican statistics confirm that the church's population and ministerial workforce are continuing to shift to developing countries, especially those in Africa and Asia.
बाकी युरोपबद्दल मी एनपीआर वर ऐकले होते आणि व्हॅटीकनवरील बातमी पाहील्यास त्यात उलटसुलट नंबरांवरून कल्पना येऊ शकेल. >>>सर्वप्रथम हे स्पष्ट करायला हवे की पोप ला ख्रिश्चन धर्मगुरू म्हणून युनोमध्ये भाषण करायला बोलावले नव्हते. त्याला भाषण करायचा अधिकार आहे तो व्हॅटिकन या छोट्याश्या राष्ट्राचा प्रमुख म्हणून! आता तरी हिंदुत्ववाद्यांनी आपल्या तलवारी म्यान करायला हरकत नाही!! त्यांना युएनमधे बोलावले ते "हेड ऑफ स्टेट" म्हणून पण ते जे बोलले ते कॅथलीक धर्मगुरू म्हणून असे मला म्हणायचे आहे आणि त्यात आपल्याला पटले नाही तरी ते माझे मत आहे. विचार करा जगात मतदानाचा हक्क असलेले किती हेड्स ऑफ स्टेट्स आहेत (व्हॅटीकन ला मतदानाचा हक्क नाही आहे - नॉन व्होटींग मेंबर) आणि त्यातील किती जणांना अशी स्पेशल ट्रीटमेंट आणि प्रसिद्धी मिळते? त्यांना असे स्पेशल का बोलावायचे. बोलवा की त्यांना सप्टेंबरमधे जनरल असेंब्लीत लाईनीत भाषण ठोकायला. तशीच इतर हेड्स ऑफ स्टेट्स ना संधी मिळते. म्हणून माझ्या दृष्टिने मी असे म्हणले होते की, "इतर कुठल्याही धर्मगुरूला बोलावून इतकी प्रसिद्धी दिली जाईल का?" थोडक्यात ह्यात धार्मिक आपपर भाव दिसला आणि त्याबद्दल मी बोललो. तरी देखील त्यात "हिंदूत्ववादी" वगैरे शब्द आपण वापरत आहात कारण कदाचीत आपली विचार करायची मजल तितकीच असावी. मी चर्चेत म्हणल्याप्रमाणे मी धर्माबद्दल आणि धर्माविरुद्ध बोललो नव्हतो तर "कॅथलीक सिस्टीम" असा शब्द वापरला होता ज्यात धर्माचा उपयोग एक "व्हॅटीकन" नावाचे संस्थान जगभर स्वतःची सत्ता तयार करायला वापर करता असे म्हणायचे होते. घरचा अभ्यास करून लिहीले होते आणि तशीच प्रतिक्रीया देत आहे.

In reply to by विकास

अहो डँबिस मी नाही म्हणत स्वतःला ! (ह. घ्या.) जरूर! अहो नाहीतर हे नांव आम्ही स्वतःला कशाला घेतले असते? बाकी युरोपबद्दल मी एनपीआर वर ऐकले होते आणि व्हॅटीकनवरील बातमी पाहील्यास त्यात उलटसुलट नंबरांवरून कल्पना येऊ शकेल. आम्ही युरोपातील बातमीबाबत माहीती नसल्याने मत देता येत नाही असे स्पष्टच लिहिले आहे तेंव्हा त्याबद्दल गैरसमज होण्यावा प्रश्नच उदभवू नये!! त्यांना युएनमधे बोलावले ते "हेड ऑफ स्टेट" म्हणून पण ते जे बोलले ते कॅथलीक धर्मगुरू म्हणून असे मला म्हणायचे आहे आणि त्यात आपल्याला पटले नाही तरी ते माझे मत आहे. तुमच्या मताविषयी आम्हाला पूर्ण आदर आहे. पण मला सांगा की ऍट लीस्ट अमेरिकेत तरी (जो देश >९०% ख्रिस्ती आहे) त्यांच्या ख्रिस्ती धर्माविषयी विचारांशिवाय आणखी कशाला प्रसिद्धी मिळणे प्राप्त होते? तरी देखील त्यात "हिंदूत्ववादी" वगैरे शब्द आपण वापरत आहात कारण कदाचीत आपली विचार करायची मजल तितकीच असावी. आपण म्हणता असे असेलही कदाचित, पण पोपला व्हॅटिकनचा राष्ट्रप्रमुख म्हणून न स्वीकारता पुनः पुनः त्याचा एक धर्मगुरू म्हणून उल्लेख आपल्या लेखात केला गेला आहे म्हणून आमची तशी समजूत झाली. कारण एकदा पोपला व्हॅटिकनचा राष्ट्रप्रमुख म्हणून स्वीकारलं की त्याला का युनोसमोर भाषण करायची संधी का दिली हा प्रश्नच निकालात निघतो. हां, आता तो काय बोलला हे कुणाला आवडणार नाही कदाचित, पण युनो ही एक लोकशाही मानणारी संस्था आहे त्यामुळे तेथे वक्त्यांना त्यांचे मनोगत बोलायचा ( आपल्याला आवडणारे नसले तरीही) अधिकार आहे असे आम्हाला वाटते! हां, आता पोपलाच का बोलावले आणि जगातील इतर धर्मीय धर्मगुरूंना का नाही बोलावले असा प्रश्न येऊ शकतो. पण इथे हे ध्यानात घेणे आवश्यक आहे की ख्रिस्ती धर्म हा युरोप व उत्तर-दक्षिण अमेरिकेत प्राबल्याने आहे. त्यामुळे या राष्ट्रातल्या धर्माला त्या त्या राष्ट्रांत अधिक प्रसिद्धी मिळणारच!! मी चर्चेत म्हणल्याप्रमाणे मी धर्माबद्दल आणि धर्माविरुद्ध बोललो नव्हतो तर "कॅथलीक सिस्टीम" असा शब्द वापरला होता ज्यात धर्माचा उपयोग एक "व्हॅटीकन" नावाचे संस्थान जगभर स्वतःची सत्ता तयार करायला वापर करता असे म्हणायचे होते. आपण जर धर्माबद्द्ल किंवा धर्माविरूद्ध बोलला नव्हतात तर "कॅथलिक सिस्टीम" या शब्दप्रयोगामागील आपल्याला अपेक्षित अर्थ काय होता? आर्थिक, राजकीय, वा सामाजिक संस्थान? या चर्चेमध्ये मूळ लेखकाचा वा त्याच्या हेतूंचा विपर्यास वा अनादर करण्याचा उद्देश्य नाही. पण उगाचच या प्रसंगाबद्द्ल युनोला दोष देण्याने काही साधणार नाही असे माझे मत आहे! हां या नवीन पोपला दूषणे द्यायची असतील तर हा युनोचा प्रसंग विचारात घ्यायची गरज नाही. त्याने आत्तापर्यंत अशी अनेक मुक्ताफळे उधळली आहेत की ज्यासाठी त्याला जोड्याने मारता येउ शकते! फक्त प्रस्तुत प्रसंग त्यातील नाही हेच नम्रपणे नमूद करू इच्छितो!!:))

In reply to by पिवळा डांबिस

विकास 19/04/2008 - 19:22
नमस्कार, सर्व प्रथम आपल्या विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मी खाली आपल्या मुद्यांसंदर्भात प्रतिसाद देत असलो तरी तो व्यक्तिगत नाही. आपल्या प्रतिसादात आपण शेवटी म्हणालात की, "हां या नवीन पोपला दूषणे द्यायची असतील तर हा युनोचा प्रसंग विचारात घ्यायची गरज नाही. " तर मला हे पण स्पष्ट करावेसे वाटते की मी पोपच्या विरुद्ध लिहीलेले नाही, ख्रिस्तीधर्माच्या विरुद्ध पण लिहीलेले नाही. तो काय बोलतोय आणि त्याचे काय अर्थ लावायचे हा त्याचा आणि त्यांच्या फॉलोअर्सचा प्रश्न आहे. त्याचे त्यांना धार्मिक स्वातंत्र्य आहे. कोणी कुठली श्रद्धा ठेवावी अथवा न ठेवावी याचे पण स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे असे मानतो आणि म्हणूनच कोणी कुणाच्याच, कुठल्याच धर्माला जो पर्यंत तेथे इतरांचा द्वेष येत नाही तो पर्यंत बोलू नये/नावे ठेवू नये असे वाटते आणि तसाच इथे आणि जगात वावरतो. मला सांगा की ऍट लीस्ट अमेरिकेत तरी (जो देश >९०% ख्रिस्ती आहे) त्यांच्या ख्रिस्ती धर्माविषयी विचारांशिवाय आणखी कशाला प्रसिद्धी मिळणे प्राप्त होते? सर्व प्रथम आपण हे कुठल्या संदर्भाने म्हणालात ते समजले नाही. पण प्यूच्या संशोधनाप्रमाणे अमेरिकन ख्रिश्चन हे ७८.५% आहेत त्यातील फक्त २३.९% स्वतःला कॅथलीक समजतात म्हणजे पोपचे धार्मिक नेतृत्व मानतात. सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यू यॉर्कच्या संशोधनाप्रमाणे , "the proportion of the population that can be classified as Christian has declined from eighty-six in 1990 to seventy-seven percent in 2001;". पण माझा मूळ मुद्दा हा अमेरिकेसंदर्भात नव्हता कारण बूश ने राष्ट्राध्यक्ष म्हणून कुणाला बोलवावे हा त्याचा प्रश्न आहे जरी एकाच धर्माला जर तो "अवाजवी" भाव देत असणे हे त्यांच्या घटनेप्रमाणे अयोग्य वाटले तरी. शिवाय आपण असेच भारतात हिंदूंना प्रसिद्धी मिळाली आणि कोणी हरकत घेतली तर म्हणाल का? प्रामाणिक उत्तर आहे नाही आणि तसे असणे (म्हणजे केवळ हिंदूंना हिंदू म्हणून प्रसिद्धी देणे) हे मला पण योग्य वाटणार नाही. पण तीच गोष्ट आपण अमेरिकेत अथवा इतर राष्ट्रांबाबत आणि अर्थातच इतर धर्मासंदर्भात सहज मान्य करता आणि त्यात काही गैर देखील आपल्याला वाटत नाही. आपण जर स्वतःला सेक्यूलर समजत असाल तर हा प्रामाणिक सेक्युलॅरीझम आहे का? >>>...कारण एकदा पोपला व्हॅटिकनचा राष्ट्रप्रमुख म्हणून स्वीकारलं की त्याला का युनोसमोर भाषण करायची संधी का दिली हा प्रश्नच निकालात निघतो.... या संदर्भात मी आधी मुद्दा मांडला पण त्यावर आपण भाष्य केलेले नाही... तो असा की, "राष्ट्रप्रमुख म्हणून इतर कुठल्या राष्ट्रप्रमुखाला असे वेगळे बोलावले जाते, म्हणून पोप ला बोलवायचे?" अर्थातच नाही. सप्टेंबर मधे जनरल असेंब्लिचे (आमसभेचे) अधिवेशन असते त्यात सर्व राष्ट्राध्यक्षांना बोलावले जाते आणि काय जे बोलायचे ते बोलायची संधी मिळते, बाकी लाड नाहीत. म्हणून आपण जरी युनो ही लोकशाही मानणारी संस्था म्हणत असलात (आणि तशी ती बर्‍यापैकी वादातित मुद्यांपुरती आहे पण) तरी असे विशेष महत्व एका धार्मिक व्यक्तिस देणे हे ना धड सेक्यूलर की लोकशाही तत्वात बसणारे. आपण जर धर्माबद्द्ल किंवा धर्माविरूद्ध बोलला नव्हतात तर "कॅथलिक सिस्टीम" या शब्दप्रयोगामागील आपल्याला अपेक्षित अर्थ काय होता? आर्थिक, राजकीय, वा सामाजिक संस्थान? त्याचे उत्तर माझ्याच वाक्यात आहे नीट वाचले तर समजेलः "...ज्यात धर्माचा उपयोग एक "व्हॅटीकन" नावाचे संस्थान जगभर स्वतःची सत्ता तयार करायला वापर करता असे म्हणायचे होते.." ब्रिट्नमधे प्रोटेस्टंट चर्च का तयार झाले? तर इटालीतील रोम मधील एक व्यक्ती धर्माच्या नावाखाली राज्यावर ढवळाढवळ करायला लागली म्हणून. आज ब्रिटीश आणि अनेक अमेरिकन्स हे प्रोटेस्टंट आहेत कॅथलीक नाहीत. याचा अर्थ ते त्यांच्या त्यांच्या देशातील चर्च संस्थेशी संलग्न आहेत. "कॅथलीक सिस्टीमशी" नाहीत. आणि जेथे असे आहे तिथे चांगले चालले आहे. पण त्या उलट एकच उदहरणार्थ पहा कॅथलीक चर्च मधील पाद्र्यांनी बॉस्टन भागात विशेषकरून (आणि तिथे ते बाहेर काढले गेले म्हणून) आणि इतरत्र अमेरिकेतही लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केले. अनेक वर्षे हा प्रकार चालला होता. याची कल्पना "कॅथलीक सिस्टीमला" होती पण त्यांनी ती व्यवस्थित दाबून ठेवली. स्वतःचे नाव वाचवायला त्याला प्रसिद्धी दिली नाही तरी समजू शकतो पण येथे तर अशा माहीत असलेल्या पाद्र्यांना मुलांच्यापासून दूर करण्या ऐवजी जवळच केले गेले...थोडक्यात स्वतःला देशाच्या कायच्यापेक्षा जास्त मोठे समजायला यांना काही वाटले नाही. आणि याच संबंध परत म्हणूनच ख्रिश्चॅनिटीपेक्षा "कॅथलीक सिस्टीमशी" आहे असे माझे म्हणणे आहे. आणि आता आपला शेवटचा मुद्दा: पण उगाचच या प्रसंगाबद्द्ल युनोला दोष देण्याने काही साधणार नाही असे माझे मत आहे! हा काही एकच प्रसंग नाही आहे. एक उदाहरणः मी संपूर्ण बातमी देत नाही पण पर्यावरण बदलावरून जगभरच्या बिनसरकारी संस्थांच्या जागतीक आधिवेशनात युनोमधे गेल्या सप्टेंबरात खालील विशेष परीसंवाद होता: Faith Responses to Climate Change -Focus will be on the Abrahamic traditions’ (Christian, Jewish, Muslim) evolution in ecological practice and theology, with enrichment by other religious traditions’ participants. Best practices and challenges will be shared. वक्ते फक्त राबाय, कॅथलीक आणि इतर चर्चचे पाद्री, इमाम, नेटीव्ह अमेरिकन /कॅथलीक (ही वक्ती ५०/५०% होती) आणि मध्यपुर्वेतील म्हणून पारशी. अर्थातच हिंदू, बुद्ध (भारतीय धर्म) आणि कुठल्याच पुर्वेकडील परंपरांना बोलावणे नाही...वास्तवीक पर्यावरण हा विषय हा धर्मातीत आणि (असल्या पद्धतीच्या) राजकारण विरहीत असावा पण युनो मधे झालेला हा प्रसंग आहे... मतितार्थः मी चर्चा चालू करताना त्याच्या मागील उद्देश काय होता हे समजून घेतल्यास बरे होईल. उगाच कुणाबद्दल द्वेष पसरवायला अथवा फक्त आम्हीच (भारतीय/हिंदू आणि मीच!) शहाणे असे म्हणायचा काही उद्देश नव्हता. मला सर्वप्रकारचे मित्र आहेत आणि त्यांनापण मी मित्र वाटतो... फक्त राजकीय आणि जागतीक पातळीवर घडलेल्या घटनेचा मनात कुठलाही पूर्वग्रह न ठेवता विश्लेषण करायचा आणि तो ही माझी ओळख (परकीयांच्या नजरेतून आयडेंटीटी या अर्थी) जी भारतीय/हिंदू आहे त्या नजरेतून केलेला हा प्रयत्न होता. यावर इतरांनी देखील विचार करताना त्यातील राजकारण आणि समाजकारण ह्यासंदर्भात केला असता तर बरे झाले असते. उगाच मला हिंदूत्ववादी म्हणल्याने माझे काहीच बिघडणार नाही पण स्वतःला चुकीचे विश्लेषण करण्याची सवय मात्र लागेल. आणि त्याचा परीणाम काय तर नजरेला सर्व जगच पिवळे दिसू लागेल! (शेवटचे वाक्य ह.घ्या.)

पोप बेनेडीक्ट यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात भाषण केले ही बातमी तशी चर्चेचीच आहे. पोप यांनी मानवअधिकारावर आपले विचार मांडले, तेव्हा त्याकडे त्या व्यासपीठावर एकाच पंथाचा धर्मगुरु म्हणुन पाहिले की मग अनेक शंका निर्माण होतात, तसे होऊ नये असे माझे मत आहे. अर्थात संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात त्याचे प्रवचन ठेवण्याची गरज का वाटली ? कारण त्या सभेतून जगभरात मानवतेचा संदेश पुढे ढकलायचा असावा ती काळाची गरज आहे म्हणुन तसे असेल तर ती एक चांगली गोष्ट आहे, पण तसे असण्याची शक्यता फार कमी वाटते. आपल्या लोकांचे हितसंबध जोपासण्यासाठी त्यांना बोलावले असेल तर ते हितसंबध कोणते ते आम्हाला तरी माहित नाही. त्याचवेळी माझ्या मनात अशी कल्पना आली की उद्या त्यांनी शंकराचार्यांना त्या विचारपीठावर बोलण्याची संधी दिली आणि जगभरात पोहचेल असा संदेश द्यायचा आहे तर ते कोणता विचार बोलून दाखवतील, पारंपारिक विचाराशिवाय ते पुढे जाणार नाही असे वाटते. मात्र उद्या जगातील सर्व धर्मगुरुंनी एक वैश्विक विचार मानवाच्या हितासाठी, विचार मांडण्यासाठी असे मोठे विचारपीठ मिळत असेल तर संयुक्त राष्ट्राच्या अशा धोरणाचे मी नक्की स्वागत करेन.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास 19/04/2008 - 11:16
>>>त्याचवेळी माझ्या मनात अशी कल्पना आली की उद्या त्यांनी शंकराचार्यांना त्या विचारपीठावर बोलण्याची संधी दिली आणि जगभरात पोहचेल असा संदेश द्यायचा आहे तर ते कोणता विचार बोलून दाखवतील, पारंपारिक विचाराशिवाय ते पुढे जाणार नाही असे वाटते. हे मान्यच आहे. पण आधी म्हणल्याप्रमाणे मी केवळ हिंदूंसंदर्भात म्हणले नव्हते तर एकंदरीतच एका "हेड ऑफ स्टेटला" बोलवायचे पण प्रसिद्धी मिळताना मात्र धर्मगुरू म्हणून देयची याबद्दल होते. युएन सारख्या संस्थेला ते शोभत नाही. विचार करा जगात मतदानाचा हक्क असलेले किती हेड्स ऑफ स्टेट्स आहेत (व्हॅटीकन ला मतदानाचा हक्क नाही आहे - नॉन व्होटींग मेंबर) आणि त्यातील किती जणांना अशी स्पेशल ट्रीटमेंट आणि प्रसिद्धी मिळते?

विजुभाऊ 21/04/2008 - 16:45
एक शंका आहे. विवेकानन्द ज्या सर्वधर्म परिषदेला गेले होते तशी सर्वधर्म परिषद त्या नन्तर पुन्हा कधी झालीच नाहीका? आणि झाली असल्यास त्यांचे फलीत काय? बाकी एक खरे ;गालीब म्हणाला होता की " दिल बेहलाने के लिये ये खयाल अच्छा है गलिब" धर्म हे वेळ घालवण्याचे उत्तम साधन आहे.

In reply to by विजुभाऊ

विकास 21/04/2008 - 18:13
>>>विवेकानन्द ज्या सर्वधर्म परिषदेला गेले होते तशी सर्वधर्म परिषद त्या नन्तर पुन्हा कधी झालीच नाहीका? आपण प्रश्न विचारला म्हणून शोधले तर तशा परिषदा होतात असे दिसतयं. कदाचीत परीषदा होत असाव्यात पण कुठल्याच धर्मात तसा विवेकानंद परत तयार होऊ शकला नाही त्यामुळे त्या गाजल्या देखील नाहीत....हा विकीचा दुवा आणि हा सर्वधर्मपरीषदेचा. तरी देखील एक प्रथा झाली असावी...आता २००९ ची मेलबोर्नला आहे. आपण म्हणता तसे धर्म हे वेळ घालवायचे (वन ऑफ द) उत्तम साधन असेल ही. ज्याला जसा वेळ घालवायचा आहे तसा त्याला घालवण्यात काही हरकत नसावी. पण कुठल्याही धर्माबाबत, धर्मसंस्था अथवा धर्मसत्ता जेंव्हा चालू होते तेंव्हा सगळे प्रश्न चालू होतात. मग ते खरे धर्मस्वातंत्र्य पण नसते तर चार संस्था/मठांना जे हवे ते सामान्यांकडून करवून घेण्याचे मागितलेले स्वातंत्र्य असते. असो. हा भाग थोडा अवांतर झाला. पण असल्या धर्मपरीषदा ह्या बहुतांशी कुठल्याही इतर कॉन्फरन्सेस प्रमाणे अथवा हळदीकुंकवांप्रमाणे एकत्र येण्यासाठी, थोडे सोशलायजिंग, थोडे गॉसिप, थोडी आत्मप्रौढी यांनी भरलेल्या म्हणूनच असल्यावर थोडीशी अडचण वाटू शकणार्‍या पण नसल्यास परस्परातील संवादाचे साधन खुंटल्यामुळे खोळंबा होणार्‍या असाव्यात. बाकी काही नाही...
आज पोप बेनेडीक्ट न्यू यॉर्कमधे संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युएन) मुख्यालयात गेले होते आणि सार्वजनीक भाषण केले. त्यांची ओळख करून देताना युएन सरचिटणीस बान की मुन यांनी कॅथलीक चर्च आणि युएन मधे साम्य आहे असे सांगीतले (सेवा या अर्थी). स्वतः पोप हे मानवी अधिकारांवर बोलत असताना " धार्मिक हक्कांबद्दल" पण बोलले. यात कोणी फार गैर बोलले असे वाटले नाही. पण एक प्रश्न नक्कीच पडला की असे इतर कुठल्याही धर्मगुरूला बोलावून इतकी प्रसिद्धी दिली जाईल का?

प्रियांकाप्रमाणेच तिच्याजागी इतर कोणा "अ-गांधीला", इतर पक्षियास "नलीनी भेटी" सारख्या प्रसंगासाठी सुप्रसिद्धी मिळाली असती का?

विकास ·

बगाराम 19/04/2008 - 03:42
माझ्या मते नाही. कारण नलिनी ने प्रियांकाच्या वडीलांचा खून केला आहे त्यामूळे बाकिच्या कुणाची नलिनीशी भेट आणि प्रियांकाची भेट ह्यांची तुलनाच काय होऊ शकत नाही. -बगाराम

In reply to by बगाराम

विकास 19/04/2008 - 03:56
नलीनी भेटी" सारख्या प्रसंगासाठी याचा अर्थ जर असाच प्रकार स्वत:च्या नातलगांबाबत झालेला असताना त्या खुन्यास/कटात सामील असलेल्यास जाऊन जर इतर कुठल्या राजकीय पक्षातील व्यक्ती भेटली तर प्रसिद्धी मिळेल का. (थोडक्यात प्रियांका आणि नलीनी ही पात्रे वेगळी असतील पण प्रसंग सारखा असेल तर).

अनामिका 19/04/2008 - 12:08
विकास ! अशी प्रसिद्धी फक्त " गांधी " आडनाव धारण करण्यात आणि प्रसारमाध्यमांची दिशाभुल करण्यात जर सदरचे नातलग यशस्वी झाले तरच शक्य! इतर कुणाला या देशात संवेदना आहेतच कुठे? ती फक्त आणि फक्त "गांधी "घराण्याची मक्तेदारी आहे. बा़की आपल्या देशातील जनता संवेदनाहीन आणि जगायला नालायकच ठरत आहेत नाही का? ("गांधी " घराण्याबद्दल कुठल्याही प्रकारची अनुकंपा नसलेली!) (किशोरदांच्या गाण्यातली ) "अनामिका"

प्राजु 19/07/2008 - 07:16
नाहीच.. मुख्य म्हणजे, माझ्या वडिलांना का मारले हा प्रश्न विचारायले जाण्यासाठी ती एखादी "अ गांधी" धजावली असती की नाही कोण जाणे?? प्रियांकासोबत पूर्ण पोलिस फोर्स आणि राजकीय पाठिंबा असल्याने ती गेली... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सुचेल तसं 19/07/2008 - 09:10
आजच्या न्युज चॅनल्सचा धिंगाणा बघता (उदा: कमिशनरचा कुत्रा बेपत्ता, जंगल मे ट्रेंगल [वाघ आणि वाघिणीची प्रेमकथा], अमिताभ बच्चन को ठंड लगी, इत्यादि ) तिला कोणीही भेटायला गेलं असतं तरी त्याची "ब्रेकिंग न्युज" झाली असती. http://sucheltas.blogspot.com

उत्तर नाही असे आहे.
प्रियांकासोबत पूर्ण पोलिस फोर्स आणि राजकीय पाठिंबा असल्याने ती गेली...
प्राजु शी सहमत प्रकाश घाटपांडे

पूनम महाजन जर प्रवीण महाजनांना भेटायला तुरुंगात गेली तर त्या घटनेलाही बरीच प्रसिद्धी मिळू शकेल. -अमित

In reply to by अमित.कुलकर्णी

इतर पक्षीय - अ-गांधी उदाहरण दिले आहे यावरून शिरीष कणेकरांच्या चालीवर एक वाक्य असे सुचले आहे - "प्रियांका ने केला तो 'चीप पब्लिसिटी स्टंट', पूनमने दाखवली ती संवेदनाशीलता !" -अमित

In reply to by अमित.कुलकर्णी

विकास 15/08/2008 - 02:45
यावरून शिरीष कणेकरांच्या चालीवर एक वाक्य असे सुचले आहे - "प्रियांका ने केला तो 'चीप पब्लिसिटी स्टंट', पूनमने दाखवली ती संवेदनाशीलता !" सर्वप्रथम पूनमच्या बाबतीत असे काही झाले आहे का? उगाच काहीही! असे कुठे म्हणलयं? मी प्रियांकाने "चीप" जाउंदेत पण "पब्लिसिटी स्टंट" केला असे देखील म्हणलेले नाही. हा प्रश्न माध्यमे कसा हाताळतील या संदर्भात प्रत्येकास काय वाटते ह्या संबंधाचा कौल घेताना विचारला होता. त्याला उत्तरे ही पक्षाधारीत नव्हती तर माध्यमांचे जे एकंदरीत वर्तन असते त्या संबंधातील होती. तुम्हाला कौलामधे फक्त "होय", "नाही", "माहीत नाही" यातील एक उत्तर सुचवायला सांगितले होते. "हा चीप पब्लीसिटी स्टंट आहे", "हा चीप पब्लीसिटी स्टंट नाही" अथवा " हा चीप पब्लीसिटी स्टंट आहे का ते माहीत नाही"असले पर्याय दिले नव्हते... प्रतिसाद देताना उगाच चष्मे वापरायची गरज नाही इतकेच म्हणावेसे वाटते....

हर्षद आनंदी 14/08/2008 - 08:40
मै क्या करू प्रियांका, तेरे बाप का मैने खुन किया !!! एका गांधीचा खुन झाला आणि बामणांची पळता भुई थोडी झाली. [जो होणे गरजेचे होते] देशाला एका नविन उंचीवर नेण्याचा प्रयत्न ज्याने केला त्याच्या खुनाचा इथे राजकीय स्टंट चालु आहे, काळाचा महीमा आणखी कय? प्रसिध्दी मिळ्णारच कारण प्रत्येक न्युज चॅनल कुणा ना कुणाचा अघोषित प्रचार करत असते || निर्लज्जम् सदा सुखी ||

मराठी_माणूस 14/08/2008 - 08:50
एका गांधीचा खुन झाला आणि बामणांची पळता भुई थोडी झाली. [जो होणे गरजेचे होते] ह्याचा ह्या कौलाशि काय संबंध ?

In reply to by मराठी_माणूस

ह्याचा ह्या कौलाशि काय संबंध ?
कौलाशी संबंध नाही पण अशा लिहिण्यातुन मानसिकता दिसुन येते. प्रकाश घाटपांडे

बगाराम 19/04/2008 - 03:42
माझ्या मते नाही. कारण नलिनी ने प्रियांकाच्या वडीलांचा खून केला आहे त्यामूळे बाकिच्या कुणाची नलिनीशी भेट आणि प्रियांकाची भेट ह्यांची तुलनाच काय होऊ शकत नाही. -बगाराम

In reply to by बगाराम

विकास 19/04/2008 - 03:56
नलीनी भेटी" सारख्या प्रसंगासाठी याचा अर्थ जर असाच प्रकार स्वत:च्या नातलगांबाबत झालेला असताना त्या खुन्यास/कटात सामील असलेल्यास जाऊन जर इतर कुठल्या राजकीय पक्षातील व्यक्ती भेटली तर प्रसिद्धी मिळेल का. (थोडक्यात प्रियांका आणि नलीनी ही पात्रे वेगळी असतील पण प्रसंग सारखा असेल तर).

अनामिका 19/04/2008 - 12:08
विकास ! अशी प्रसिद्धी फक्त " गांधी " आडनाव धारण करण्यात आणि प्रसारमाध्यमांची दिशाभुल करण्यात जर सदरचे नातलग यशस्वी झाले तरच शक्य! इतर कुणाला या देशात संवेदना आहेतच कुठे? ती फक्त आणि फक्त "गांधी "घराण्याची मक्तेदारी आहे. बा़की आपल्या देशातील जनता संवेदनाहीन आणि जगायला नालायकच ठरत आहेत नाही का? ("गांधी " घराण्याबद्दल कुठल्याही प्रकारची अनुकंपा नसलेली!) (किशोरदांच्या गाण्यातली ) "अनामिका"

प्राजु 19/07/2008 - 07:16
नाहीच.. मुख्य म्हणजे, माझ्या वडिलांना का मारले हा प्रश्न विचारायले जाण्यासाठी ती एखादी "अ गांधी" धजावली असती की नाही कोण जाणे?? प्रियांकासोबत पूर्ण पोलिस फोर्स आणि राजकीय पाठिंबा असल्याने ती गेली... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सुचेल तसं 19/07/2008 - 09:10
आजच्या न्युज चॅनल्सचा धिंगाणा बघता (उदा: कमिशनरचा कुत्रा बेपत्ता, जंगल मे ट्रेंगल [वाघ आणि वाघिणीची प्रेमकथा], अमिताभ बच्चन को ठंड लगी, इत्यादि ) तिला कोणीही भेटायला गेलं असतं तरी त्याची "ब्रेकिंग न्युज" झाली असती. http://sucheltas.blogspot.com

उत्तर नाही असे आहे.
प्रियांकासोबत पूर्ण पोलिस फोर्स आणि राजकीय पाठिंबा असल्याने ती गेली...
प्राजु शी सहमत प्रकाश घाटपांडे

पूनम महाजन जर प्रवीण महाजनांना भेटायला तुरुंगात गेली तर त्या घटनेलाही बरीच प्रसिद्धी मिळू शकेल. -अमित

In reply to by अमित.कुलकर्णी

इतर पक्षीय - अ-गांधी उदाहरण दिले आहे यावरून शिरीष कणेकरांच्या चालीवर एक वाक्य असे सुचले आहे - "प्रियांका ने केला तो 'चीप पब्लिसिटी स्टंट', पूनमने दाखवली ती संवेदनाशीलता !" -अमित

In reply to by अमित.कुलकर्णी

विकास 15/08/2008 - 02:45
यावरून शिरीष कणेकरांच्या चालीवर एक वाक्य असे सुचले आहे - "प्रियांका ने केला तो 'चीप पब्लिसिटी स्टंट', पूनमने दाखवली ती संवेदनाशीलता !" सर्वप्रथम पूनमच्या बाबतीत असे काही झाले आहे का? उगाच काहीही! असे कुठे म्हणलयं? मी प्रियांकाने "चीप" जाउंदेत पण "पब्लिसिटी स्टंट" केला असे देखील म्हणलेले नाही. हा प्रश्न माध्यमे कसा हाताळतील या संदर्भात प्रत्येकास काय वाटते ह्या संबंधाचा कौल घेताना विचारला होता. त्याला उत्तरे ही पक्षाधारीत नव्हती तर माध्यमांचे जे एकंदरीत वर्तन असते त्या संबंधातील होती. तुम्हाला कौलामधे फक्त "होय", "नाही", "माहीत नाही" यातील एक उत्तर सुचवायला सांगितले होते. "हा चीप पब्लीसिटी स्टंट आहे", "हा चीप पब्लीसिटी स्टंट नाही" अथवा " हा चीप पब्लीसिटी स्टंट आहे का ते माहीत नाही"असले पर्याय दिले नव्हते... प्रतिसाद देताना उगाच चष्मे वापरायची गरज नाही इतकेच म्हणावेसे वाटते....

हर्षद आनंदी 14/08/2008 - 08:40
मै क्या करू प्रियांका, तेरे बाप का मैने खुन किया !!! एका गांधीचा खुन झाला आणि बामणांची पळता भुई थोडी झाली. [जो होणे गरजेचे होते] देशाला एका नविन उंचीवर नेण्याचा प्रयत्न ज्याने केला त्याच्या खुनाचा इथे राजकीय स्टंट चालु आहे, काळाचा महीमा आणखी कय? प्रसिध्दी मिळ्णारच कारण प्रत्येक न्युज चॅनल कुणा ना कुणाचा अघोषित प्रचार करत असते || निर्लज्जम् सदा सुखी ||

मराठी_माणूस 14/08/2008 - 08:50
एका गांधीचा खुन झाला आणि बामणांची पळता भुई थोडी झाली. [जो होणे गरजेचे होते] ह्याचा ह्या कौलाशि काय संबंध ?

In reply to by मराठी_माणूस

ह्याचा ह्या कौलाशि काय संबंध ?
कौलाशी संबंध नाही पण अशा लिहिण्यातुन मानसिकता दिसुन येते. प्रकाश घाटपांडे

बार्बेक्यू रेसिपिज

वरदा ·

प्राजु 19/04/2008 - 11:08
वरदा.. मी इथे भारतात आल्यावर बार्बेक्यु आठवलं होय तुला??? असो... आपण इस्ट कोस्ट स्पेशल कट्टा करणार आहोत ना तेव्हा बार्बेक्यु नक्की करू... तो पर्यंत रेसिपिज जमवून ठेव. :)) स्वातीला विचार ती ५० पदार्थ सांगेल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

माझी बायको माझ्या शेजारी बसून म्हणत्येय की, 'बर्रं झालं, सांगितलं कि कणसं कशी भाजायची ती!! आता पुढच्या वेळेस बार्बेक्यू चिकन आणि कबाबांबरोबर कणसंही भाजू!!! हा! हा!! हा!!!! आज की नाही, आम्ही प्रॉन्स कबाब बार्बेक्यू करुन खाल्ले!! दर शुक्रवारच्या रिवाजाप्रमाणे!!! तुमचा काका राबतोय ग्रीलवर!!!!" ए बायांनो! वरील मजकूर आमच्या पत्नीने (सुविद्य, सुंदर, सुशिक्षित वगैरे!!) लिहिला आहे! नाहीतर उगीच काकावर रागवाल!! राग आला असेल तर इथे या आणि काकूवर तुमचा राग काढा!!! ग्रीलवर राबणारा (बिचारा), डांबिसकाका

नंदन 19/04/2008 - 11:48
कोथिंबीर-मिरची-पुदिना यांची मिश्र चटणी करावी. त्यात पनीरचे घनाकृती तुकडे मुरवावेत आणि बार्बेक्यूवर टोमॅटो, सिमला मिरची इ. सोबत ग्रिल करावेत. गेल्या उन्हाळ्यात केलेल्या बार्बेक्यूचा हा फोटू -- BBQ_0616%20005

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

विसोबा खेचर 19/04/2008 - 12:38
नंदनसायबा, खल्लास फोटो रे! मार डाला... आता लवकरच हा फोटो मिपाच्या मुखपृष्ठावर चढवतो! आणि त्याकरता तुझी परवानगी गृहीत धरतो..चालेल ना?! :) तात्या.

चित्रा 19/04/2008 - 18:57
उगाच माझे दोन पैसे! - बार्बेक्यू करून चांगल्या लागणार्‍या भाज्या खालीलप्रमाणे (चू. भू. द्या. घ्या.) - झुकिनी, वांगी, भोपळी मिरच्या (रंगीत -हिरव्या, लाल केशरी), अस्पॅरॅगस, मशरूम्स, भोपळे, कांदे, छोटे बटाटे, टोमॅटो. भाज्या अर्थातच लगेच शिजत असल्याने त्यांच्यावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे असते. त्या फार मऊ होऊ न देता ग्रिलवर ठेवाव्यात. जर काडीला लावून बार्बेक्यू करायचे असले तर त्या काड्या बाजारात मिळतात तशा आणाव्यात आणि बार्बेक्यू करण्याअगोदर १५ मिनिटे ते अर्धा तास पाण्यात पूर्ण बुडवून ठेवून त्यावर कापलेल्या भाज्या लावून मग ग्रिल करावे. वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या काडीला टोचताना साधारण एकाच आकारात कापाव्यात. पण घट्ट भा़ज्या (बटाटे, भोपळे, गाजरे) ग्रिल करायला वेळ लागत असल्याने त्या थोड्या कमी आकाराच्या कापाव्यात. टोंमॅटो फार वेळ ठेवू नये, घट्ट टोमॅटो वापरावे. भोपळी मिरच्यांसोबात किंचित गोडपणाची चव आवडत असल्यास अननस घालता येतो. अननस अर्थातच जास्त वेळ ग्रिल करायचा नाही. भाज्या ग्रिल करून नुसते वरून ऑलिव्ह ऑइल आणि मीठ-मिरपूड घालूनही छान लागतात. बार्बेक्यूत सर्व भाज्यांना धुराचा वास लागून त्यांचे मूळ स्वाद अधिक प्रसन्नपणे समोर येतात, त्यामुळे खूप वेगवेगळे सॉस वगैरे घालूनही त्या चांगल्या लागत असल्या तरी मला वैयक्तिक तसे विशेष आवडत नाही. बार्बेक्यू करून कुठचेही मीट चांगले लागतेच! माझ्या एका इराणी सहकार्‍याने सांगितले होते की कुठचेही कबाब करण्याआधी मीटचे हवे त्या प्रमाणात तुकडे करून ते त्याला जे मॅरिनेड लावायचे ते लावून रात्रभर फ्रीजमध्ये खाली (वर बर्फाच्या ट्रेमध्ये नाही!) ठेवून द्यावे म्हणजे कबाब आतपर्यंत मऊ होतात. आणि तसे कधी केले नसल्यास नक्की करून पहावे. यासाठी व्हेजिटेबल/ऑलिव्ह ऑईल, वूस्टरशायर सॉस, लिंबाचा रस किंवा व्हिनेगर, मीरपूड, लसूण असे घटक आपल्याला आवडतील त्या प्रमाणात एकत्र करून वापरावेत. अर्थात आंबटपणासाठी जपावे. मॅरिनेडमध्ये खूप प्रमाणात आंबटपणा असल्यास त्याचा वेळ कमी करावा असे मी अनुभवाने शिकले.

बार्बेक्यू चा उपयोग आपण चिकन टिक्का आणि पनीर टिक्का करताना करू शकतो. इथे चिकन टिक्का करताना: १/२ किलो बोनलेस चिकनचे २ इंच लांबीचे तुकडे करून पहिल्यांदा १/२ तास(२ मोठे च.व्हीनेगर,२मोठे च. आले-लसूण पेस्ट,चवीपुरते मीठ्)या मसाल्यात ठेवावे. दुसर्यांदा २-३ तास (१/२ कप दही, १५ मि.कपडयात बांधून टांगून ठेवावे,१/२ कप फेटलेली साय,३० ग्रॅम चीज किसलेले,१ अंडे,१ मोठा च. कॉर्नफ्लोअर,१च.हिरव्यामिरच्या बारीक कापून, पाहिजे असल्यास कोथिंबीर)यात ठेवावे. तेल लावलेल्या सळईवर सर्व भाज्या(१ सिमला मिरची, १ कांदा, १ टोमॅटो १ इंचाचे तुकडे करून), व चिकनचे तुकडे नीट खोचून १५ मि.ग्रील करणे किंवा चिकन मऊ होइपर्यंत. अधून मधून परतवत राहणे. वरून लिंबाचा रस किंवा चाट मसाला भुरभुरवून भातावर ठेऊन वाढा.

बार्बेक्यू चा उपयोग आपण चिकन टिक्का आणि पनीर टिक्का करताना करू शकतो. इथे चिकन टिक्का करताना: १/२ किलो बोनलेस चिकनचे २ इंच लांबीचे तुकडे करून पहिल्यांदा १/२ तास(२ मोठे च.व्हीनेगर,२मोठे च. आले-लसूण पेस्ट,चवीपुरते मीठ्)या मसाल्यात ठेवावे. दुसर्यांदा २-३ तास (१/२ कप दही, १५ मि.कपडयात बांधून टांगून ठेवावे,१/२ कप फेटलेली साय,३० ग्रॅम चीज किसलेले,१ अंडे,१ मोठा च. कॉर्नफ्लोअर,१च.हिरव्यामिरच्या बारीक कापून, पाहिजे असल्यास कोथिंबीर)यात ठेवावे. तेल लावलेल्या सळईवर सर्व भाज्या(१ सिमला मिरची, १ कांदा, १ टोमॅटो १ इंचाचे तुकडे करून), व चिकनचे तुकडे नीट खोचून १५ मि.ग्रील करणे किंवा चिकन मऊ होइपर्यंत. अधून मधून परतवत राहणे. वरून लिंबाचा रस किंवा चाट मसाला भुरभुरवून भातावर ठेऊन वाढा.

वरदा 20/04/2008 - 09:35
नंदन तो फोटो एकदम सॉलीड आहे...आणि पनीरची रेसिपीही मस्तच... प्राजु आपल्या बार्बेक्यू साठीच गं जमवतेय रेसिपी...तुझासाठीच थांबलोय सगळेजण्..तू तर मस्त आंबे खात असशील तुला काय आता ह्याचं विशेष..... डांबिसकाका काकूंना म्हणावं आम्ही वेजी लोक काय खाणार अजून कणसं नाहीतर पनीर भाजला की झाला बार्बेक्यू...मला अजुन काही येत नाही म्हणून तर ही चर्चा.. गेल्यावर्षी एका मैत्रीणीने बार्बेक्यू केला तर आर्धे वेज आणि अर्धे नॉन्वेज्..नॉन्वेज वाले मस्त विकन वगैरे चापून झाल्यावर पनीरही खायला आले..आणि आम्ही पनीर आणि एक एक कणीस खाऊन उपाशीच्....कसली भूक लागली लवकर जायचय सांगून पळ काढला आणि बाजूचं रेस्टॉरंट गाठलं.... चित्रा दोन पैसे काय छानच टिप्स दिल्यास... बार्बेक्यूत सर्व भाज्यांना धुराचा वास लागून त्यांचे मूळ स्वाद अधिक प्रसन्नपणे समोर येतात, आहा ! हे अगदी खरं...मस्तच वाट्टात त्या भाज्या.. मला ऑलिव्ह ऑइल घालून खायची आयडीया सुचली नव्हती ते करतेच थँक्यू गं स्वाती (राजेश) हा पनीर टिक्का भराभर व्हावा म्हणून काय करता येईल कारण ते खूप करावं लागतं आणि आम्ही साध्या वेजीज करत असल्याने खूप मोठ ग्रिल नाही घेणार मग जास्त लोकांसाठी मी किती आधी तयार करुन ठेवू शकते? वेजी कटलेट पण चांगलं लागेल का ग्रिल केलं तर? आणि पोट भरतील अशा वेजी रेसिपी काय करता येतील? स्वाती (दिनेश) अगं नुसता छान धागा काय रेसिपी टाक की.. वरदा

प्राजु 19/04/2008 - 11:08
वरदा.. मी इथे भारतात आल्यावर बार्बेक्यु आठवलं होय तुला??? असो... आपण इस्ट कोस्ट स्पेशल कट्टा करणार आहोत ना तेव्हा बार्बेक्यु नक्की करू... तो पर्यंत रेसिपिज जमवून ठेव. :)) स्वातीला विचार ती ५० पदार्थ सांगेल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

माझी बायको माझ्या शेजारी बसून म्हणत्येय की, 'बर्रं झालं, सांगितलं कि कणसं कशी भाजायची ती!! आता पुढच्या वेळेस बार्बेक्यू चिकन आणि कबाबांबरोबर कणसंही भाजू!!! हा! हा!! हा!!!! आज की नाही, आम्ही प्रॉन्स कबाब बार्बेक्यू करुन खाल्ले!! दर शुक्रवारच्या रिवाजाप्रमाणे!!! तुमचा काका राबतोय ग्रीलवर!!!!" ए बायांनो! वरील मजकूर आमच्या पत्नीने (सुविद्य, सुंदर, सुशिक्षित वगैरे!!) लिहिला आहे! नाहीतर उगीच काकावर रागवाल!! राग आला असेल तर इथे या आणि काकूवर तुमचा राग काढा!!! ग्रीलवर राबणारा (बिचारा), डांबिसकाका

नंदन 19/04/2008 - 11:48
कोथिंबीर-मिरची-पुदिना यांची मिश्र चटणी करावी. त्यात पनीरचे घनाकृती तुकडे मुरवावेत आणि बार्बेक्यूवर टोमॅटो, सिमला मिरची इ. सोबत ग्रिल करावेत. गेल्या उन्हाळ्यात केलेल्या बार्बेक्यूचा हा फोटू -- BBQ_0616%20005

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

विसोबा खेचर 19/04/2008 - 12:38
नंदनसायबा, खल्लास फोटो रे! मार डाला... आता लवकरच हा फोटो मिपाच्या मुखपृष्ठावर चढवतो! आणि त्याकरता तुझी परवानगी गृहीत धरतो..चालेल ना?! :) तात्या.

चित्रा 19/04/2008 - 18:57
उगाच माझे दोन पैसे! - बार्बेक्यू करून चांगल्या लागणार्‍या भाज्या खालीलप्रमाणे (चू. भू. द्या. घ्या.) - झुकिनी, वांगी, भोपळी मिरच्या (रंगीत -हिरव्या, लाल केशरी), अस्पॅरॅगस, मशरूम्स, भोपळे, कांदे, छोटे बटाटे, टोमॅटो. भाज्या अर्थातच लगेच शिजत असल्याने त्यांच्यावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे असते. त्या फार मऊ होऊ न देता ग्रिलवर ठेवाव्यात. जर काडीला लावून बार्बेक्यू करायचे असले तर त्या काड्या बाजारात मिळतात तशा आणाव्यात आणि बार्बेक्यू करण्याअगोदर १५ मिनिटे ते अर्धा तास पाण्यात पूर्ण बुडवून ठेवून त्यावर कापलेल्या भाज्या लावून मग ग्रिल करावे. वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या काडीला टोचताना साधारण एकाच आकारात कापाव्यात. पण घट्ट भा़ज्या (बटाटे, भोपळे, गाजरे) ग्रिल करायला वेळ लागत असल्याने त्या थोड्या कमी आकाराच्या कापाव्यात. टोंमॅटो फार वेळ ठेवू नये, घट्ट टोमॅटो वापरावे. भोपळी मिरच्यांसोबात किंचित गोडपणाची चव आवडत असल्यास अननस घालता येतो. अननस अर्थातच जास्त वेळ ग्रिल करायचा नाही. भाज्या ग्रिल करून नुसते वरून ऑलिव्ह ऑइल आणि मीठ-मिरपूड घालूनही छान लागतात. बार्बेक्यूत सर्व भाज्यांना धुराचा वास लागून त्यांचे मूळ स्वाद अधिक प्रसन्नपणे समोर येतात, त्यामुळे खूप वेगवेगळे सॉस वगैरे घालूनही त्या चांगल्या लागत असल्या तरी मला वैयक्तिक तसे विशेष आवडत नाही. बार्बेक्यू करून कुठचेही मीट चांगले लागतेच! माझ्या एका इराणी सहकार्‍याने सांगितले होते की कुठचेही कबाब करण्याआधी मीटचे हवे त्या प्रमाणात तुकडे करून ते त्याला जे मॅरिनेड लावायचे ते लावून रात्रभर फ्रीजमध्ये खाली (वर बर्फाच्या ट्रेमध्ये नाही!) ठेवून द्यावे म्हणजे कबाब आतपर्यंत मऊ होतात. आणि तसे कधी केले नसल्यास नक्की करून पहावे. यासाठी व्हेजिटेबल/ऑलिव्ह ऑईल, वूस्टरशायर सॉस, लिंबाचा रस किंवा व्हिनेगर, मीरपूड, लसूण असे घटक आपल्याला आवडतील त्या प्रमाणात एकत्र करून वापरावेत. अर्थात आंबटपणासाठी जपावे. मॅरिनेडमध्ये खूप प्रमाणात आंबटपणा असल्यास त्याचा वेळ कमी करावा असे मी अनुभवाने शिकले.

बार्बेक्यू चा उपयोग आपण चिकन टिक्का आणि पनीर टिक्का करताना करू शकतो. इथे चिकन टिक्का करताना: १/२ किलो बोनलेस चिकनचे २ इंच लांबीचे तुकडे करून पहिल्यांदा १/२ तास(२ मोठे च.व्हीनेगर,२मोठे च. आले-लसूण पेस्ट,चवीपुरते मीठ्)या मसाल्यात ठेवावे. दुसर्यांदा २-३ तास (१/२ कप दही, १५ मि.कपडयात बांधून टांगून ठेवावे,१/२ कप फेटलेली साय,३० ग्रॅम चीज किसलेले,१ अंडे,१ मोठा च. कॉर्नफ्लोअर,१च.हिरव्यामिरच्या बारीक कापून, पाहिजे असल्यास कोथिंबीर)यात ठेवावे. तेल लावलेल्या सळईवर सर्व भाज्या(१ सिमला मिरची, १ कांदा, १ टोमॅटो १ इंचाचे तुकडे करून), व चिकनचे तुकडे नीट खोचून १५ मि.ग्रील करणे किंवा चिकन मऊ होइपर्यंत. अधून मधून परतवत राहणे. वरून लिंबाचा रस किंवा चाट मसाला भुरभुरवून भातावर ठेऊन वाढा.

बार्बेक्यू चा उपयोग आपण चिकन टिक्का आणि पनीर टिक्का करताना करू शकतो. इथे चिकन टिक्का करताना: १/२ किलो बोनलेस चिकनचे २ इंच लांबीचे तुकडे करून पहिल्यांदा १/२ तास(२ मोठे च.व्हीनेगर,२मोठे च. आले-लसूण पेस्ट,चवीपुरते मीठ्)या मसाल्यात ठेवावे. दुसर्यांदा २-३ तास (१/२ कप दही, १५ मि.कपडयात बांधून टांगून ठेवावे,१/२ कप फेटलेली साय,३० ग्रॅम चीज किसलेले,१ अंडे,१ मोठा च. कॉर्नफ्लोअर,१च.हिरव्यामिरच्या बारीक कापून, पाहिजे असल्यास कोथिंबीर)यात ठेवावे. तेल लावलेल्या सळईवर सर्व भाज्या(१ सिमला मिरची, १ कांदा, १ टोमॅटो १ इंचाचे तुकडे करून), व चिकनचे तुकडे नीट खोचून १५ मि.ग्रील करणे किंवा चिकन मऊ होइपर्यंत. अधून मधून परतवत राहणे. वरून लिंबाचा रस किंवा चाट मसाला भुरभुरवून भातावर ठेऊन वाढा.

वरदा 20/04/2008 - 09:35
नंदन तो फोटो एकदम सॉलीड आहे...आणि पनीरची रेसिपीही मस्तच... प्राजु आपल्या बार्बेक्यू साठीच गं जमवतेय रेसिपी...तुझासाठीच थांबलोय सगळेजण्..तू तर मस्त आंबे खात असशील तुला काय आता ह्याचं विशेष..... डांबिसकाका काकूंना म्हणावं आम्ही वेजी लोक काय खाणार अजून कणसं नाहीतर पनीर भाजला की झाला बार्बेक्यू...मला अजुन काही येत नाही म्हणून तर ही चर्चा.. गेल्यावर्षी एका मैत्रीणीने बार्बेक्यू केला तर आर्धे वेज आणि अर्धे नॉन्वेज्..नॉन्वेज वाले मस्त विकन वगैरे चापून झाल्यावर पनीरही खायला आले..आणि आम्ही पनीर आणि एक एक कणीस खाऊन उपाशीच्....कसली भूक लागली लवकर जायचय सांगून पळ काढला आणि बाजूचं रेस्टॉरंट गाठलं.... चित्रा दोन पैसे काय छानच टिप्स दिल्यास... बार्बेक्यूत सर्व भाज्यांना धुराचा वास लागून त्यांचे मूळ स्वाद अधिक प्रसन्नपणे समोर येतात, आहा ! हे अगदी खरं...मस्तच वाट्टात त्या भाज्या.. मला ऑलिव्ह ऑइल घालून खायची आयडीया सुचली नव्हती ते करतेच थँक्यू गं स्वाती (राजेश) हा पनीर टिक्का भराभर व्हावा म्हणून काय करता येईल कारण ते खूप करावं लागतं आणि आम्ही साध्या वेजीज करत असल्याने खूप मोठ ग्रिल नाही घेणार मग जास्त लोकांसाठी मी किती आधी तयार करुन ठेवू शकते? वेजी कटलेट पण चांगलं लागेल का ग्रिल केलं तर? आणि पोट भरतील अशा वेजी रेसिपी काय करता येतील? स्वाती (दिनेश) अगं नुसता छान धागा काय रेसिपी टाक की.. वरदा
Taxonomy upgrade extras
नमस्कार मंडळी इथे आता मस्त लाल पिवळ्या फुलांनी झाडं भरुन गेल्येत आणि सगळ्यांना वेध लागलेत समरचे. समर मधली सगळ्यात मोठी करमणूक म्हणजे बार्बेक्यू. मस्त पैकी बागेत किंवा घराच्या अंगणात कोळसे पेटवून शेगडी करायची आणि भाजलेले वेगळे वेगळे पदार्थ खायचे. कोळशावर भाजलेल्या पदार्थाना येणारा तो खरपूस वास एकदम झकास असतो आणि त्यांची चव काही औरच!

प्लॅन्चेट

उदय सप्रे ·

विसोबा खेचर 18/04/2008 - 14:59
हिंदी भाषेबद्दल आम्हालाही प्रेम आणि आदर आहे परंतु मिसळपाव हे मराठी संकेतस्थळ आहे याची जाणीव असू द्यावी...! ;) तात्या.

In reply to by उदय सप्रे

विसोबा खेचर 18/04/2008 - 17:16
काढून टाकता येईल का? तर माझी विनंती आहे - काढून टाका ! काढून टाकण्याची गरज नाही, परंतु पुढच्या वेळेपासून हे मराठी संस्थळ आहे ही जाणीव असू द्यावी एवढेच आमचे विनंतीवजा सांगणे..! असो, आमचा मुद्दा समजून घ्यावा व राग मानू नये... आपला, तात्या.

उदय सप्रे 19/04/2008 - 08:48
तात्या, मराठी माणसासाठी कळकळीने काम करणार्‍या तुमच्यासारख्या माणसावर ठरवून पण राअगावता येणे अशक्य आहे ! मला राग आला नव्हताच उलट माझी चूक लक्षात आली (उशिराने !).....

विसोबा खेचर 18/04/2008 - 14:59
हिंदी भाषेबद्दल आम्हालाही प्रेम आणि आदर आहे परंतु मिसळपाव हे मराठी संकेतस्थळ आहे याची जाणीव असू द्यावी...! ;) तात्या.

In reply to by उदय सप्रे

विसोबा खेचर 18/04/2008 - 17:16
काढून टाकता येईल का? तर माझी विनंती आहे - काढून टाका ! काढून टाकण्याची गरज नाही, परंतु पुढच्या वेळेपासून हे मराठी संस्थळ आहे ही जाणीव असू द्यावी एवढेच आमचे विनंतीवजा सांगणे..! असो, आमचा मुद्दा समजून घ्यावा व राग मानू नये... आपला, तात्या.

उदय सप्रे 19/04/2008 - 08:48
तात्या, मराठी माणसासाठी कळकळीने काम करणार्‍या तुमच्यासारख्या माणसावर ठरवून पण राअगावता येणे अशक्य आहे ! मला राग आला नव्हताच उलट माझी चूक लक्षात आली (उशिराने !).....
लेखनविषय:
कुछ निवेदन : यह कविता हिंदोस्ताँ के हर उस शख्स को मैं समर्पित करता हूं जिसके दिलमें इस देश के लिए बेतहाशा इज्जत है , की यह देश दुनिया का एक ही देश है , जिसने इस देशपर आक्रमण करनेवाले हर देश के नागरीक को यहाँ पनाह दी है ! यह कविता मैं हिंदोस्ताँ के मशहूर वैज्ञानिक श्री.ए.पी.जे.अब्दुल कलाम और भूतपूर्व प्रधानमंत्री आदरणीय अटल बिहारी वाजपेयी जी को समर्पित करता हूं ! और्.....यह कविता हर उस शख्स को समर्पित है जिस की रूह में अब तक शहीदों की कुर्बानी जिंदा है !

मिसळपाव का आवडते?

सरपंच ·

धमाल मुलगा 18/04/2008 - 12:58
इथे मत नोंदवताना कोणताही एकच पर्याय निवडावा लागतो. त्यापेक्षा जास्त नाही! आता माझं उदाहरण घ्या... आधी मी सहजच आलो (पर्याय क.३) अन्य बंधने नसल्यामुळे सहज वावरता येते. (पर्याय क्र.१) हे लक्षात आल्यावर रमलो. आणि इथे येऊन येऊन मिपानं मला जी काही जीवाभावाची माणसं दिली त्यांच्यासाठी म्हणून आता रोजच्या रोजच येतो.. म्हणजेच ओळखीची लोक भरपुर आहेत. (पर्याय क्र.२) इथे मी ३ ही पर्याय स्विकारु इच्छीत होतो. पण ते शक्य नाही. त्याबाबतीत काही करता येइल काय? -(पर्यायांतसुद्धा हावरटपणा करणारा) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 18/04/2008 - 13:03
हा हा हा, च्यायला धमाल्या काय प्रतिसाद टाकतोस राव, एकदम झप्पर फाड ... बाकी आम्हाला पण ३ पर्याय द्यावे वाटतात पण सध्या शक्य नसल्यामुळे फक्त "१" निवडला आहे... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by धमाल मुलगा

इनोबा म्हणे 18/04/2008 - 16:54
इथे मत नोंदवताना कोणताही एकच पर्याय निवडावा लागतो. त्यापेक्षा जास्त नाही! सहमत || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by धमाल मुलगा

मनस्वी 18/04/2008 - 16:58
तेच बरोबर आहे. जो सर्वोच्च लागू होत असेल तो निवडावा. अन्यथा मतचाचणी योग्य निकाल दाखविणार नाही, असे मला वाटते.

In reply to by मनस्वी

विसोबा खेचर 18/04/2008 - 17:20
जो सर्वोच्च लागू होत असेल तो निवडावा. अन्यथा मतचाचणी योग्य निकाल दाखविणार नाही, असे मला वाटते. मनस्वीशी सहमत आहे.... तात्या.

आजानुकर्ण 18/04/2008 - 13:08
हा प्रश्न मिसळपाव या खाद्यपदार्थाबद्दल आहे की मिसळपाव या संकेतस्थळाबद्दल??? आपला, (पृच्छक) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

आनंदयात्री 18/04/2008 - 13:20
(सर्वसाधारण मराठीत) जर मिसळपाव या खाद्यपदार्थाबद्दल हा प्रश्न असला असता तर मिसळपाव का आवडतो असे विचारले गेले असते, मिसळपाव का आवडते असे शिर्षक असल्यामुळे, तसेच उपलब्ध पर्याय तसेच सुचवित असल्यामुळे सहाजिकच हा प्रश्न संकेतस्थळाबद्दल आहे असे वाटते. अर्थातच हे सगळे सर्वसाधारण प्रचलित मराठीच्या अनुषंगाने !

अविनाश ओगले 18/04/2008 - 15:31
माझे स्नेही श्री. धोंडोपंत यांनी मला मिसळपावचा पत्ता दिला. मी इथे मनापासून रमलो आहे. इथल्या सर्व मंडळींची नावे भलतीच धमाल आहेत. यांची खरी नावे मला अर्थातच माहित नाहीत. पण त्याने काही फारसा फरक पडत नाही. इथली मंडळी ही आपापल्या क्षेत्रातली दादा मंडळी आहेत. एखाद्या विषयावर मत मांडताना किंवा चर्चेत भाग घेतांना त्यांचा त्या विषयावरचा अभ्यास, व्यासंग स्पष्ट जाणवतो. प्रतिकूल मते नोंदवतानाही आपली भूमिका कारणासह स्पष्ट केली जाते. त्यात मी म्हणतो/ म्हणते तेच खरे असा दुराग्रह दिसत नाही. तरी ठामपणा असतोच. केशवसुमारांची विडंबने मला फार आवडतात. विडंबनातली त्यांची शब्दांवरची हुकमत आणि रचनेतली सफाई अप्रतिम. विसोबा, बेसनलाडू, धोंडोपंत व अन्य अनेक मंडळी वाचनीय आहेत. तांत्रिक सुलभता आणि नाविन्याचा ध्यास ही मिपाची खास वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. मिपा माहित नसलेल्या अनेक मंडळीना मी मिपाला भेट द्यायची विनंती करतो. माझी अथवा केशवसुमारांची विडंबने अथवा अन्य काही लेखकांचे काही विशिष्ट लेखन वाचायची विनंती करतो, तेव्हा त्यांना ते कुठे व कसे वाचावे ते कळत नाही. विनंती अशी की शोध मध्ये लेखकाचे नाव टंकल्यानंतर त्याचे सर्व साहित्य एकत्र मिळण्याची सोय असावी. सध्या अशी काही सोय असल्यास कल्पना नाही.... कौलच्या निमित्ताने हे सांगता आले. बरे वाटले.

In reply to by अविनाश ओगले

नीलकांत 18/04/2008 - 18:00
लेखकाचे सर्व साहित्य शोधता येते. त्या लेखकाच्या नावावर टिचकी मारून त्याच्या पानावर जा. तेथे वाटचाल नावावर टिचकी द्या. त्या सदराखाली त्यांनी प्रकाशित केलेले साहित्य दिलेले असेल. त्यांच्या इतर विषयावर दिलेल्या प्रतिक्रिया आदी शोधायच्या असल्यास शोध मधे जा आणि सदस्य वर टिचकी देऊन शोधा. नीलकांत

सहज 18/04/2008 - 18:32
दिलेल्या पर्यायांपैकी नाही म्हणले तरी क्रमांक १ पर्याय त्यातल्या त्यात जास्त संयुक्तीक वाटतो. पण त्याच बरोबर "सवय", "ओळखीचे लोक", "मनमोकळेपणे वावर" इ. देखील

आता पर्याय कोणता निवडायचा तेच समजत नाही ना !सगळीच कारणे आहेतच की.. 'वरील सर्व पर्याय एकत्र 'असा एक पर्यायही द्या सरपंच,:) स्वाती

कलंत्री 18/04/2008 - 20:43
येथेले सरपंच असलेल्या तात्यामुळे मिसळपावावर यावेसे वाटते. माझ्या माहितीप्रमाणे कोणतीही तांत्रीक बाजु नसताना सरपंचानी हे स्थळ उभे केले नव्हे तर चांगलेच चालवले. म्हणूनच या स्थळी जमेल तसे यायला आवडते.

In reply to by कलंत्री

विसोबा खेचर 20/04/2008 - 18:15
येथेले सरपंच असलेल्या तात्यामुळे मिसळपावावर यावेसे वाटते. धन्यवाद द्वारकानाथशेठ! असाच लोभ असू द्यावा... बरीचशी मंडळी इथे अगदी भरपूर, मनापासून लिहीत आहेत, त्यांच्याच जोडीने मलाही इथे खूप काही लिहिण्याची इच्छा आहे. संगीतावर, आयुष्यातल्या काही अनुभवांवर, व्यक्तिचित्रांवर, शेयरबाजारावर अगदी भरभरून लिहिण्याची इच्छा आहे. इतरांचंही उत्तमोत्तम ललितलेखन वाचण्याची इच्छा आहे, त्याला भरभरून दाद द्यायची इच्छा आहे. मिपाच्या माध्यमातून चांगली माणसं, जिवाभावाचे मित्र जोडण्याची इच्छा आहे. आपल्यासारख्या मिपाच्या शुभचिंतकांचा असाच आशीर्वाद व लोभ राहिल्यास मिसळपाव डॉट कॉम हे मराठीतलं एक महत्वाचं संकेतस्थळ ठरेल अशी आशा करायला हरकत नाही.. आपला, (मिपाकर सभासदांच्या सहकार्याने मिसळपावचा वेलू गगनावेरी नेण्यास इच्छुक!) तात्या.

ऋषिकेश 18/04/2008 - 21:50
या स्थळावर यायला मला आवडते :) या स्थळाबद्दल तात्यांचे आभार! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

चतुरंग 18/04/2008 - 21:56
पण सध्याच्या परिस्थितीत मला सहावा पर्याय "येथे लेखन केल्यास बरे-वाईट जे काही असतील ते प्रतिसाद अगदी उत्स्फूर्तपणे मिळतात." हाच जास्त भावतो. पर्याय निवडल्यानंतरही मला थोडे भाष्य करावेसे वाटते आहे त्यामुळे मी ते स्वातंत्र्य घेतोय. प्रथमतः हे स्पष्ट करतो की मला इतर कोणत्याही संस्थळावर अवाजवी टीका करायची नाहीये. संदर्भाने जिथे योग्य वाटेल तिथेच मी तसे लिहिले आहे. बर्‍याच मुद्यांचा उहापोह केला तरी थोडेच आहे पण काही मुद्दे तरी ठळकपणाने मांडावे म्हणतो. मि.पा. सोडून मी इतर कोणत्याही मराठी संस्थळाचा सभासद नाहीये. ह्यात काही खास कारण नाहीये, पण 'मराठी संस्थळे' ह्या एकूण प्रकाराशीच माझी ओळख तशी उशिराच झाली आणि त्याची सुरुवात मि.पा.मुळे झाली हे मात्र नमूद करावेसे वाटते. इथे असलेला उत्स्फूर्तपणा भारावून टाकतो हे नक्की. नाटक करताना रंगमंचावर असलेल्या कलाकाराला बर्‍यावाईट प्रतिक्रिया जशा लगेच मिळतात, तसेच इथे चांगले काम असेल तर वाहवा, वाईट असेल तर जाणते व्हा आणि त्याही पुढे जाऊन उठवळी असेल तर चालते व्हा असे तीनही लगेच ऐकायला मिळते!;) एकूणच संस्थळावर वावरताना एकप्रकारचा मोकळेपणा असतो. मी इतर संस्थळावर पाहुणा म्हणून जाऊन येत असतो तिथे प्रत्येक ठिकाणी कोण काय म्हणेल? कोणाला काय रुचेल-न रुचेल? अशा ताणाखाली बर्‍याचवेळा लेखन असते असे मला तरी वाटते. प्रत्येक ठिकाणी तुम्ही ती गोष्ट का केलीत ह्याबद्दल जर तुम्हाला स्पष्टीकरणच द्यावे लागणार असेल तर त्यातला नैसर्गिकपणा हरवून जातो. आपल्या मनात आलेले विचार कोणाला तरी सांगावेत ह्याची उर्मी जवळजवळ प्रत्येकालाच असते आणि ती विनाअडथळा पूर्ण व्हावी ही अपेक्षाही. अशा वेळी मि.पा. सारखे संस्थळ महत्त्वाचा दुवा ठरते. फुटकळ लिखाण, बेजबाबदार विधाने, आरोप-प्रत्यारोपांची धुळवड ही सुरुवातीला होतच असते कारण कोणतीही नवीन गोष्ट करताना चुका होणारच. लेखनातली शिस्त, विषयाच्या निवडीतला वेगळेपणा, मांडणीतला नेमकेपणा, ह्या गोष्टींवर अतिरेकी प्रशासकीय अंकुशाने नियंत्रण आणण्यापेक्षा, कारण त्यात संस्थळाचा आत्मा हरवतो अशी माझी प्रामाणिक धारणा आहे; इथे वावरुन, वेगळे विचार वाचून, प्रतिक्रीया बघून, सभासदांच्या विचारांमधेच हळूहळू योग्य ते बदल होत जातात, ते तसे होऊ देण्याला योग्य वातावरण आणि काळ दिला जातो हे फार महत्वाचे आहे असे मला वाटते. ह्या सगळ्या प्रक्रियेतून संस्थळाची उंची हळूहळू पण निश्चितपणे वाढत जाईल अशी आशा वाटते. त्याचवेळी इथे अतिगंभीर वातावरण निर्माण होणार नाही. 'फक्त वैचारिक लिखाणालाच वाहिलेले' असे ह्या संकेतस्थळाचे स्वरुप होणार नाही ह्याची पुरेशी काळजी आपण सारे जातीने घेऊच ह्याबद्दल मला तरी शंका नाही!:)) चतुरंग

कोलबेर 18/04/2008 - 22:12
साधारण २-३ वर्षांपूर्वी मनोगतावर सभासद झाल्या झाल्या मी 'ओपिनिअन पोल' सुरू करावा अशी सुचवणी केली होती. त्याकाळी 'मराठी संकेतस्थळ' ह्या तंत्रज्ञानात ते कितपत तशक्य होतं ते माहीत नाही पण नीलकांताने इथे आता ते सुरू केलेले पाहून आनंद झाला. उपक्रमाने सुरू केलेल्या खरडवह्या आणि मिसळपावचा कौल दोन्हीही सुधारणा मराठी पाऊल पुढे टाकणार्‍या आहेत. अभिनंदन!

भाई 18/04/2008 - 23:13
आवडतो. लोक खूप उत्साही आहेत. आणि सतत काही ना काही ओघ चालू असतो. -भाई

विदेश 19/04/2008 - 15:48
मी विचारतो की ,का आवडू नये? इथे चांगले काम असेल तर वाहवा, वाईट असेल तर जाणते व्हा आणि त्याही पुढे जाऊन उठवळी असेल तर चालते व्हा असे तीनही लगेच ऐकायला मिळते!;) -म्हणून तर आवडते! शिव्या शिवाय ,मिपा च्या ओसरीवरच्या कौलावर धडपडत पडण्यात-पाडण्यात येणारी खुमारी कांही न्यारीच!

जयवी 19/04/2008 - 17:44
मिसळपाव हे एक अतिशय जिवंत संकेतस्थळ आहे. त्यामुळे दिवसभरातून एक-दोनदा तरी येऊन डोकवावेसे वाटते.

In reply to by जयवी

ऋषिकेश 19/04/2008 - 17:48
वा वा!! मिसळपाव हे एक अतिशय जिवंत संकेतस्थळ आहे अगदी बरोबर.. एक वाक्य सारं काहि सांगुन जातं या वाक्यास +++१ -('मिसळ'लेला) ऋषिकेश

कवी लोक कमी शब्दांत कसे शब्दापलीकडील व्यक्त करतात पाहा. अशी मतचाचणी करायलाच. पाहिजे. सदस्यांचा कल त्याशिवाय कसा कळणार? विविध अंगांवर करावी. १. येथे लेखन केल्यास बरे-वाईट जे काही असतील ते प्रतिसाद अगदी उत्स्फूर्तपणे मिळतात. २. येथे थट्टामस्करीपासून ते उत्तम साहित्यापर्यंत, पाककृतींसकट असे अगदी सर्व प्रकारचे लेखन वाचायला मिळते. सुधीर कांदळकर.

देवदत्त 20/04/2008 - 12:51
अन्य बंधने नसल्यामुळे सहज वावरता येते. येथे लेखन केल्यास बरे-वाईट जे काही असतील ते प्रतिसाद अगदी उत्स्फूर्तपणे मिळतात. येथे थट्टामस्करीपासून ते उत्तम साहित्यापर्यंत, पाककृतींसकट असे अगदी सर्व प्रकारचे लेखन वाचायला मिळते.

एक एक नमुनेदार माणसे भेटतात. मेंबरशिपच्या काउंटच्या तुलनेत इथे व्हरायटी खूप आहे, यू, नो. असाच एक नमूना, ऐश्वर्या राय (बच्चन नव्हे).

िव्कास०१५४ या स्थळावर यायला मला खुप खुप आवडते ...कारन मला वाच्नािच खुप आवड आहे आिन या सन्केतस्थळा वर उत्तम साहित्य, निवन बात्म्या,पाककृतींसकट असे अगदी सर्व प्रकारचे लेखन वाचायला मिळते. स्थळाबद्दल तात्यांचे आभार !!!! (तात्यांच्या लेख्नाचा िन्िस्स्म चाह्ता-िवकास िश््दे)े

विद्याधर३१ 20/04/2008 - 20:31
नवनवीन कल्पना वेगवेगळे विषय हाताळले जातात. केवळ वैचारीक किंवा मराठी भाषेचा उध्दार करण्यासाठी असा आव कधी हे संस्थळ आणत नाही यामुळे व इथल्या जिवंतपणामुळे इथे वारंवार यावेसे वाटते.. विद्याधर

केशवसुमार 21/04/2008 - 09:13
मिसळपाव का आवडते? हा काय प्रश्न झाला?!! छा... हे म्हणजे पिवळ पितांबर झालं.. अहो सगळच आवडते... पण तुम्हाला हा प्रश्न मुळात पडालाच का हे सांगा? इथल काय आवडत नाही विचारा.. म्हणजे सुधारणा करता येतील.. पण का आवडते?!!!!! छा छा छा....... केशवसुमार टिळक. अवांतर : कैल द्यायची नवीन सुविधा उत्तम आहे..हे वे. सा. न. ल.

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर 21/04/2008 - 09:18
पण तुम्हाला हा प्रश्न मुळात पडालाच का हे सांगा? अहो तसा प्रश्न मुळी पडलाच नव्हता, परंतु कौल ही सुविधा मिपावर नव्याने सुरू केली होती त्याची चाचणी करून पाहण्याकरता म्हणून हा कौल टाकला! ;) आपला, (हुश्शार) तात्या.

धमाल मुलगा 18/04/2008 - 12:58
इथे मत नोंदवताना कोणताही एकच पर्याय निवडावा लागतो. त्यापेक्षा जास्त नाही! आता माझं उदाहरण घ्या... आधी मी सहजच आलो (पर्याय क.३) अन्य बंधने नसल्यामुळे सहज वावरता येते. (पर्याय क्र.१) हे लक्षात आल्यावर रमलो. आणि इथे येऊन येऊन मिपानं मला जी काही जीवाभावाची माणसं दिली त्यांच्यासाठी म्हणून आता रोजच्या रोजच येतो.. म्हणजेच ओळखीची लोक भरपुर आहेत. (पर्याय क्र.२) इथे मी ३ ही पर्याय स्विकारु इच्छीत होतो. पण ते शक्य नाही. त्याबाबतीत काही करता येइल काय? -(पर्यायांतसुद्धा हावरटपणा करणारा) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 18/04/2008 - 13:03
हा हा हा, च्यायला धमाल्या काय प्रतिसाद टाकतोस राव, एकदम झप्पर फाड ... बाकी आम्हाला पण ३ पर्याय द्यावे वाटतात पण सध्या शक्य नसल्यामुळे फक्त "१" निवडला आहे... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by धमाल मुलगा

इनोबा म्हणे 18/04/2008 - 16:54
इथे मत नोंदवताना कोणताही एकच पर्याय निवडावा लागतो. त्यापेक्षा जास्त नाही! सहमत || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by धमाल मुलगा

मनस्वी 18/04/2008 - 16:58
तेच बरोबर आहे. जो सर्वोच्च लागू होत असेल तो निवडावा. अन्यथा मतचाचणी योग्य निकाल दाखविणार नाही, असे मला वाटते.

In reply to by मनस्वी

विसोबा खेचर 18/04/2008 - 17:20
जो सर्वोच्च लागू होत असेल तो निवडावा. अन्यथा मतचाचणी योग्य निकाल दाखविणार नाही, असे मला वाटते. मनस्वीशी सहमत आहे.... तात्या.

आजानुकर्ण 18/04/2008 - 13:08
हा प्रश्न मिसळपाव या खाद्यपदार्थाबद्दल आहे की मिसळपाव या संकेतस्थळाबद्दल??? आपला, (पृच्छक) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

आनंदयात्री 18/04/2008 - 13:20
(सर्वसाधारण मराठीत) जर मिसळपाव या खाद्यपदार्थाबद्दल हा प्रश्न असला असता तर मिसळपाव का आवडतो असे विचारले गेले असते, मिसळपाव का आवडते असे शिर्षक असल्यामुळे, तसेच उपलब्ध पर्याय तसेच सुचवित असल्यामुळे सहाजिकच हा प्रश्न संकेतस्थळाबद्दल आहे असे वाटते. अर्थातच हे सगळे सर्वसाधारण प्रचलित मराठीच्या अनुषंगाने !

अविनाश ओगले 18/04/2008 - 15:31
माझे स्नेही श्री. धोंडोपंत यांनी मला मिसळपावचा पत्ता दिला. मी इथे मनापासून रमलो आहे. इथल्या सर्व मंडळींची नावे भलतीच धमाल आहेत. यांची खरी नावे मला अर्थातच माहित नाहीत. पण त्याने काही फारसा फरक पडत नाही. इथली मंडळी ही आपापल्या क्षेत्रातली दादा मंडळी आहेत. एखाद्या विषयावर मत मांडताना किंवा चर्चेत भाग घेतांना त्यांचा त्या विषयावरचा अभ्यास, व्यासंग स्पष्ट जाणवतो. प्रतिकूल मते नोंदवतानाही आपली भूमिका कारणासह स्पष्ट केली जाते. त्यात मी म्हणतो/ म्हणते तेच खरे असा दुराग्रह दिसत नाही. तरी ठामपणा असतोच. केशवसुमारांची विडंबने मला फार आवडतात. विडंबनातली त्यांची शब्दांवरची हुकमत आणि रचनेतली सफाई अप्रतिम. विसोबा, बेसनलाडू, धोंडोपंत व अन्य अनेक मंडळी वाचनीय आहेत. तांत्रिक सुलभता आणि नाविन्याचा ध्यास ही मिपाची खास वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. मिपा माहित नसलेल्या अनेक मंडळीना मी मिपाला भेट द्यायची विनंती करतो. माझी अथवा केशवसुमारांची विडंबने अथवा अन्य काही लेखकांचे काही विशिष्ट लेखन वाचायची विनंती करतो, तेव्हा त्यांना ते कुठे व कसे वाचावे ते कळत नाही. विनंती अशी की शोध मध्ये लेखकाचे नाव टंकल्यानंतर त्याचे सर्व साहित्य एकत्र मिळण्याची सोय असावी. सध्या अशी काही सोय असल्यास कल्पना नाही.... कौलच्या निमित्ताने हे सांगता आले. बरे वाटले.

In reply to by अविनाश ओगले

नीलकांत 18/04/2008 - 18:00
लेखकाचे सर्व साहित्य शोधता येते. त्या लेखकाच्या नावावर टिचकी मारून त्याच्या पानावर जा. तेथे वाटचाल नावावर टिचकी द्या. त्या सदराखाली त्यांनी प्रकाशित केलेले साहित्य दिलेले असेल. त्यांच्या इतर विषयावर दिलेल्या प्रतिक्रिया आदी शोधायच्या असल्यास शोध मधे जा आणि सदस्य वर टिचकी देऊन शोधा. नीलकांत

सहज 18/04/2008 - 18:32
दिलेल्या पर्यायांपैकी नाही म्हणले तरी क्रमांक १ पर्याय त्यातल्या त्यात जास्त संयुक्तीक वाटतो. पण त्याच बरोबर "सवय", "ओळखीचे लोक", "मनमोकळेपणे वावर" इ. देखील

आता पर्याय कोणता निवडायचा तेच समजत नाही ना !सगळीच कारणे आहेतच की.. 'वरील सर्व पर्याय एकत्र 'असा एक पर्यायही द्या सरपंच,:) स्वाती

कलंत्री 18/04/2008 - 20:43
येथेले सरपंच असलेल्या तात्यामुळे मिसळपावावर यावेसे वाटते. माझ्या माहितीप्रमाणे कोणतीही तांत्रीक बाजु नसताना सरपंचानी हे स्थळ उभे केले नव्हे तर चांगलेच चालवले. म्हणूनच या स्थळी जमेल तसे यायला आवडते.

In reply to by कलंत्री

विसोबा खेचर 20/04/2008 - 18:15
येथेले सरपंच असलेल्या तात्यामुळे मिसळपावावर यावेसे वाटते. धन्यवाद द्वारकानाथशेठ! असाच लोभ असू द्यावा... बरीचशी मंडळी इथे अगदी भरपूर, मनापासून लिहीत आहेत, त्यांच्याच जोडीने मलाही इथे खूप काही लिहिण्याची इच्छा आहे. संगीतावर, आयुष्यातल्या काही अनुभवांवर, व्यक्तिचित्रांवर, शेयरबाजारावर अगदी भरभरून लिहिण्याची इच्छा आहे. इतरांचंही उत्तमोत्तम ललितलेखन वाचण्याची इच्छा आहे, त्याला भरभरून दाद द्यायची इच्छा आहे. मिपाच्या माध्यमातून चांगली माणसं, जिवाभावाचे मित्र जोडण्याची इच्छा आहे. आपल्यासारख्या मिपाच्या शुभचिंतकांचा असाच आशीर्वाद व लोभ राहिल्यास मिसळपाव डॉट कॉम हे मराठीतलं एक महत्वाचं संकेतस्थळ ठरेल अशी आशा करायला हरकत नाही.. आपला, (मिपाकर सभासदांच्या सहकार्याने मिसळपावचा वेलू गगनावेरी नेण्यास इच्छुक!) तात्या.

ऋषिकेश 18/04/2008 - 21:50
या स्थळावर यायला मला आवडते :) या स्थळाबद्दल तात्यांचे आभार! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

चतुरंग 18/04/2008 - 21:56
पण सध्याच्या परिस्थितीत मला सहावा पर्याय "येथे लेखन केल्यास बरे-वाईट जे काही असतील ते प्रतिसाद अगदी उत्स्फूर्तपणे मिळतात." हाच जास्त भावतो. पर्याय निवडल्यानंतरही मला थोडे भाष्य करावेसे वाटते आहे त्यामुळे मी ते स्वातंत्र्य घेतोय. प्रथमतः हे स्पष्ट करतो की मला इतर कोणत्याही संस्थळावर अवाजवी टीका करायची नाहीये. संदर्भाने जिथे योग्य वाटेल तिथेच मी तसे लिहिले आहे. बर्‍याच मुद्यांचा उहापोह केला तरी थोडेच आहे पण काही मुद्दे तरी ठळकपणाने मांडावे म्हणतो. मि.पा. सोडून मी इतर कोणत्याही मराठी संस्थळाचा सभासद नाहीये. ह्यात काही खास कारण नाहीये, पण 'मराठी संस्थळे' ह्या एकूण प्रकाराशीच माझी ओळख तशी उशिराच झाली आणि त्याची सुरुवात मि.पा.मुळे झाली हे मात्र नमूद करावेसे वाटते. इथे असलेला उत्स्फूर्तपणा भारावून टाकतो हे नक्की. नाटक करताना रंगमंचावर असलेल्या कलाकाराला बर्‍यावाईट प्रतिक्रिया जशा लगेच मिळतात, तसेच इथे चांगले काम असेल तर वाहवा, वाईट असेल तर जाणते व्हा आणि त्याही पुढे जाऊन उठवळी असेल तर चालते व्हा असे तीनही लगेच ऐकायला मिळते!;) एकूणच संस्थळावर वावरताना एकप्रकारचा मोकळेपणा असतो. मी इतर संस्थळावर पाहुणा म्हणून जाऊन येत असतो तिथे प्रत्येक ठिकाणी कोण काय म्हणेल? कोणाला काय रुचेल-न रुचेल? अशा ताणाखाली बर्‍याचवेळा लेखन असते असे मला तरी वाटते. प्रत्येक ठिकाणी तुम्ही ती गोष्ट का केलीत ह्याबद्दल जर तुम्हाला स्पष्टीकरणच द्यावे लागणार असेल तर त्यातला नैसर्गिकपणा हरवून जातो. आपल्या मनात आलेले विचार कोणाला तरी सांगावेत ह्याची उर्मी जवळजवळ प्रत्येकालाच असते आणि ती विनाअडथळा पूर्ण व्हावी ही अपेक्षाही. अशा वेळी मि.पा. सारखे संस्थळ महत्त्वाचा दुवा ठरते. फुटकळ लिखाण, बेजबाबदार विधाने, आरोप-प्रत्यारोपांची धुळवड ही सुरुवातीला होतच असते कारण कोणतीही नवीन गोष्ट करताना चुका होणारच. लेखनातली शिस्त, विषयाच्या निवडीतला वेगळेपणा, मांडणीतला नेमकेपणा, ह्या गोष्टींवर अतिरेकी प्रशासकीय अंकुशाने नियंत्रण आणण्यापेक्षा, कारण त्यात संस्थळाचा आत्मा हरवतो अशी माझी प्रामाणिक धारणा आहे; इथे वावरुन, वेगळे विचार वाचून, प्रतिक्रीया बघून, सभासदांच्या विचारांमधेच हळूहळू योग्य ते बदल होत जातात, ते तसे होऊ देण्याला योग्य वातावरण आणि काळ दिला जातो हे फार महत्वाचे आहे असे मला वाटते. ह्या सगळ्या प्रक्रियेतून संस्थळाची उंची हळूहळू पण निश्चितपणे वाढत जाईल अशी आशा वाटते. त्याचवेळी इथे अतिगंभीर वातावरण निर्माण होणार नाही. 'फक्त वैचारिक लिखाणालाच वाहिलेले' असे ह्या संकेतस्थळाचे स्वरुप होणार नाही ह्याची पुरेशी काळजी आपण सारे जातीने घेऊच ह्याबद्दल मला तरी शंका नाही!:)) चतुरंग

कोलबेर 18/04/2008 - 22:12
साधारण २-३ वर्षांपूर्वी मनोगतावर सभासद झाल्या झाल्या मी 'ओपिनिअन पोल' सुरू करावा अशी सुचवणी केली होती. त्याकाळी 'मराठी संकेतस्थळ' ह्या तंत्रज्ञानात ते कितपत तशक्य होतं ते माहीत नाही पण नीलकांताने इथे आता ते सुरू केलेले पाहून आनंद झाला. उपक्रमाने सुरू केलेल्या खरडवह्या आणि मिसळपावचा कौल दोन्हीही सुधारणा मराठी पाऊल पुढे टाकणार्‍या आहेत. अभिनंदन!

भाई 18/04/2008 - 23:13
आवडतो. लोक खूप उत्साही आहेत. आणि सतत काही ना काही ओघ चालू असतो. -भाई

विदेश 19/04/2008 - 15:48
मी विचारतो की ,का आवडू नये? इथे चांगले काम असेल तर वाहवा, वाईट असेल तर जाणते व्हा आणि त्याही पुढे जाऊन उठवळी असेल तर चालते व्हा असे तीनही लगेच ऐकायला मिळते!;) -म्हणून तर आवडते! शिव्या शिवाय ,मिपा च्या ओसरीवरच्या कौलावर धडपडत पडण्यात-पाडण्यात येणारी खुमारी कांही न्यारीच!

जयवी 19/04/2008 - 17:44
मिसळपाव हे एक अतिशय जिवंत संकेतस्थळ आहे. त्यामुळे दिवसभरातून एक-दोनदा तरी येऊन डोकवावेसे वाटते.

In reply to by जयवी

ऋषिकेश 19/04/2008 - 17:48
वा वा!! मिसळपाव हे एक अतिशय जिवंत संकेतस्थळ आहे अगदी बरोबर.. एक वाक्य सारं काहि सांगुन जातं या वाक्यास +++१ -('मिसळ'लेला) ऋषिकेश

कवी लोक कमी शब्दांत कसे शब्दापलीकडील व्यक्त करतात पाहा. अशी मतचाचणी करायलाच. पाहिजे. सदस्यांचा कल त्याशिवाय कसा कळणार? विविध अंगांवर करावी. १. येथे लेखन केल्यास बरे-वाईट जे काही असतील ते प्रतिसाद अगदी उत्स्फूर्तपणे मिळतात. २. येथे थट्टामस्करीपासून ते उत्तम साहित्यापर्यंत, पाककृतींसकट असे अगदी सर्व प्रकारचे लेखन वाचायला मिळते. सुधीर कांदळकर.

देवदत्त 20/04/2008 - 12:51
अन्य बंधने नसल्यामुळे सहज वावरता येते. येथे लेखन केल्यास बरे-वाईट जे काही असतील ते प्रतिसाद अगदी उत्स्फूर्तपणे मिळतात. येथे थट्टामस्करीपासून ते उत्तम साहित्यापर्यंत, पाककृतींसकट असे अगदी सर्व प्रकारचे लेखन वाचायला मिळते.

एक एक नमुनेदार माणसे भेटतात. मेंबरशिपच्या काउंटच्या तुलनेत इथे व्हरायटी खूप आहे, यू, नो. असाच एक नमूना, ऐश्वर्या राय (बच्चन नव्हे).

िव्कास०१५४ या स्थळावर यायला मला खुप खुप आवडते ...कारन मला वाच्नािच खुप आवड आहे आिन या सन्केतस्थळा वर उत्तम साहित्य, निवन बात्म्या,पाककृतींसकट असे अगदी सर्व प्रकारचे लेखन वाचायला मिळते. स्थळाबद्दल तात्यांचे आभार !!!! (तात्यांच्या लेख्नाचा िन्िस्स्म चाह्ता-िवकास िश््दे)े

विद्याधर३१ 20/04/2008 - 20:31
नवनवीन कल्पना वेगवेगळे विषय हाताळले जातात. केवळ वैचारीक किंवा मराठी भाषेचा उध्दार करण्यासाठी असा आव कधी हे संस्थळ आणत नाही यामुळे व इथल्या जिवंतपणामुळे इथे वारंवार यावेसे वाटते.. विद्याधर

केशवसुमार 21/04/2008 - 09:13
मिसळपाव का आवडते? हा काय प्रश्न झाला?!! छा... हे म्हणजे पिवळ पितांबर झालं.. अहो सगळच आवडते... पण तुम्हाला हा प्रश्न मुळात पडालाच का हे सांगा? इथल काय आवडत नाही विचारा.. म्हणजे सुधारणा करता येतील.. पण का आवडते?!!!!! छा छा छा....... केशवसुमार टिळक. अवांतर : कैल द्यायची नवीन सुविधा उत्तम आहे..हे वे. सा. न. ल.

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर 21/04/2008 - 09:18
पण तुम्हाला हा प्रश्न मुळात पडालाच का हे सांगा? अहो तसा प्रश्न मुळी पडलाच नव्हता, परंतु कौल ही सुविधा मिपावर नव्याने सुरू केली होती त्याची चाचणी करून पाहण्याकरता म्हणून हा कौल टाकला! ;) आपला, (हुश्शार) तात्या.

सापेक्षतावादाच्या जनकाची ५३ वी पुण्यतिथी!

चतुरंग ·

नीलकांत 18/04/2008 - 11:15
या नवीन युगाच्या महान शास्त्रज्ञाला माझे अभिवादन. नीलकांत

In reply to by नीलकांत

आनंदयात्री 18/04/2008 - 11:21
म्हणतो. माझे पण अभिवादन, असे शास्त्रज्ञ झाले नसते तर आज फार वेगळे असले असते.

मनस्वी 18/04/2008 - 11:23
या महान वैज्ञानिकाला माझा प्रणाम. आईनस्टाइनची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद चतुरंग. बर्‍याच नवीन गोष्टी माहित झाल्या.

मदनबाण 18/04/2008 - 11:34
मानवजातीबद्दल तो म्हणतो. "किरणोत्सारी पदार्थांचे गुणधर्म एकवेळ बदलता येतील पण मानवाच्या मधला आसुरशक्तीचा अंश काढून टाकणं महाकठिण!" १००% सत्य बोलला आहे हा शास्त्रज्ञ..... (महर्षि कणाद प्रेमी) मदनबाण

मी तिथे जाऊन त्याच्या काम करण्याच्या जागेचे भक्तिभावाने दर्शन घेऊन आलोय. त्याच्या शेवटच्या इच्छेनुसार तिथे कोणतंही स्मारक वगैरे केलेलं नाही. त्याची खोली सध्याचे प्रोफेसर वापरत असतात. तिथे फक्त त्याच्या नावाची एक पाटी आहे. मला त्याजागी उगीचच भारल्यासारखं वाटलं. हीच तर तीर्थक्षेत्रे! आइनस्टाईनवरचा लेख आवडला हे वेसांनल. स्वाती

विसोबा खेचर 18/04/2008 - 14:55
थोडक्यात परंतु छान लिहिलं आहेस रे रंगा! आईन्स्टाईनसाहेबांना माझाही सलाम! तात्या.

विकास 18/04/2008 - 19:16
चांगला लेख आणि माहीती. प्रिन्स्टन विद्यापिठात जाऊन ती खोली आवर्जून पाहील्याचे वाचून चांगले वाटले.

मैत्र 18/04/2008 - 19:32
धन्यवाद! अशी वेगळी माहिती इतक्या चांगल्या पद्धतीने मांडल्याबद्द्ल... अशा महान लोकांमुळे जग बदललं पण त्याने लिहील्याप्रमाणे वृत्ती बदलणं शक्य नाही... सापेक्षतावाद सोडला तर हे चांगले विचार सामान्य लोकांपर्यंत पोचत नाहीत.. त्यासाठी पुन्हा एकदा भार...

धनंजय 18/04/2008 - 22:33
भौतिकाच्या अभ्यासाचे तत्त्वज्ञान बदलणार्‍या गुरूला प्रणाम. जगात शांततेसाठी झटणार्‍याला प्रणाम. आइनस्टाईनच्या दोन आवडत्या व्हायोलिन गाण्यांची यूट्यूब फीत. http://www.youtube.com/watch?v=JpkIKYfwkkg

ऋषिकेश 18/04/2008 - 22:36
हीच तर तीर्थक्षेत्रे! काय बोललात चतुरंगराव! खूपच सुंदर लेख! आईनस्टाईन यांना सलाम! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

भाग्यश्री 18/04/2008 - 23:31
मागच्याच आठ्वड्यात आईनस्टाईनची बायोग्रफी आणली होती.. व्हायोलिनबद्दल वाचून मजा वाटली होती मला.. माझ्या दुर्दैवाने मी त्या पुस्तकामधलं फिजिक्स फार काळ सहन नाही करू शकले, म्हणून अर्धवट सोडुन दिले पुस्तक.. आता हळहळ वाटतीय.. असो.. लेख मस्तच लिहीलाय... प्रिंस्टन विद्यापिठातली ती खोली अजुन प्राध्यापक वापरतात हे भारीच.. काय वाटत असेल ना त्या लोकांना.. :)

पेटंटच्या कार्यालयातील कारकून हा. सरकारी खात्यातील नीरस वातावरणांत देखील याची स्वप्ने पाहाण्याची वृत्ती जिवंत राहिली. सापेक्षतावादाची कल्पना सुचल्यावर हा कमालीचा बेचैन झाला. कारण त्याला याचे गणिती स्पष्टिकरण पाहिजे जर्मन शास्त्रज्ञ गॉस (की मॅक्सवेल? नक्की आठवत नाही) याने त्याला मदत केली व एकदाचा याने पेपर लिहिला. ही हकीकत मनोज्ञ आहे. याला शाळेतून हाकलले होते. क? तर याने शिक्षिकेला विचारले की आपण जर प्रकाशाच्या वेगाने प्रवास करीत असलो तर आपल्याला बाजूने जाणारी प्रकाशशलाका कशी दिसेल? परंतु तारे जमी पे या चित्रपटात म्हटल्याप्रमाणे याला डिसलेक्सिया होता असे माझ्या वाचनात नाही. सुधीर कांदळकर.

In reply to by सुधीर कांदळकर

भाग्यश्री 21/04/2008 - 00:31
डिसलेक्सीया नव्हता.. पण भाषा या प्रकारात फार इंतरेस्ट किंवा गती नव्हती असे मी वाचले.. शिवाय त्याला शाळेतून काढून टाकले होते वगैरे ऐकिवात होते ते सुद्धा चुकीचे आहे असं वाटते.. त्याला लष्करी शिस्तीची शाळा आवडत नव्हती व ठराविक वय झाल्यावर लष्करात भरती व्हावे लागत असे, त्यामुळे त्याने ती शाळा सोडली.. व दुसर्‍या राज्यातल्या शाळेत गेला..

In reply to by सुधीर कांदळकर

चतुरंग 21/04/2008 - 05:11
डिस्लेक्शिया किंवा लर्निंग डिफिकल्टी नव्हती. शाळेतून काढल्याचे वगैरे ऐकिवात नाही. विषयाची मूलतत्त्वे समजून न घेता फक्त पाठांतरावर जोर देणार्‍या शिक्षणाचा मात्र त्याला तिटकारा होता. (अवांतर - अरेरे, कसे होणार आपल्याकडील १० वी आणि १२ वीच्या मेरिट लिस्टमधे येण्यासाठी मुलांना इतके क्लासेस लावणार्‍यांचे;)) गणित आणि भौतिकीमध्ये उत्तम गुण मिळवूनही 'फेडरल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी', झूरिक, ह्यांची प्रवेशपरीक्षा मात्र तो उत्तीर्ण होऊ शकला नव्हता! तुम्ही म्हणता आहात तो प्रकाशकिरणाच्या बरोबर प्रवास करण्याचा 'वैचारिक प्रयोग' (थॉट एक्सपेरिमेंट) त्याने वयाच्या १६ व्या वर्षी केला - ज्यातून त्याला सापेक्षतावादाकडे जाता आले. चतुरंग

प्रमोद देव 20/04/2008 - 11:26
आईन्स्टाईनने सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला... ह्यापलीकडे मला फारसे काही माहीत नव्हते. (बिच्चारा आस्टा) चतुरंगांच्या लेखनामुळे थोडी ज्ञानात भर पडली. हा लेख योग्य प्रसंगी लिहिल्यामुळे औचित्यही साधले गेले आहे असे वाटते. ह्या थोर शास्त्रज्ञाला माझी विनम्र आदरांजली. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

नीलकांत 18/04/2008 - 11:15
या नवीन युगाच्या महान शास्त्रज्ञाला माझे अभिवादन. नीलकांत

In reply to by नीलकांत

आनंदयात्री 18/04/2008 - 11:21
म्हणतो. माझे पण अभिवादन, असे शास्त्रज्ञ झाले नसते तर आज फार वेगळे असले असते.

मनस्वी 18/04/2008 - 11:23
या महान वैज्ञानिकाला माझा प्रणाम. आईनस्टाइनची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद चतुरंग. बर्‍याच नवीन गोष्टी माहित झाल्या.

मदनबाण 18/04/2008 - 11:34
मानवजातीबद्दल तो म्हणतो. "किरणोत्सारी पदार्थांचे गुणधर्म एकवेळ बदलता येतील पण मानवाच्या मधला आसुरशक्तीचा अंश काढून टाकणं महाकठिण!" १००% सत्य बोलला आहे हा शास्त्रज्ञ..... (महर्षि कणाद प्रेमी) मदनबाण

मी तिथे जाऊन त्याच्या काम करण्याच्या जागेचे भक्तिभावाने दर्शन घेऊन आलोय. त्याच्या शेवटच्या इच्छेनुसार तिथे कोणतंही स्मारक वगैरे केलेलं नाही. त्याची खोली सध्याचे प्रोफेसर वापरत असतात. तिथे फक्त त्याच्या नावाची एक पाटी आहे. मला त्याजागी उगीचच भारल्यासारखं वाटलं. हीच तर तीर्थक्षेत्रे! आइनस्टाईनवरचा लेख आवडला हे वेसांनल. स्वाती

विसोबा खेचर 18/04/2008 - 14:55
थोडक्यात परंतु छान लिहिलं आहेस रे रंगा! आईन्स्टाईनसाहेबांना माझाही सलाम! तात्या.

विकास 18/04/2008 - 19:16
चांगला लेख आणि माहीती. प्रिन्स्टन विद्यापिठात जाऊन ती खोली आवर्जून पाहील्याचे वाचून चांगले वाटले.

मैत्र 18/04/2008 - 19:32
धन्यवाद! अशी वेगळी माहिती इतक्या चांगल्या पद्धतीने मांडल्याबद्द्ल... अशा महान लोकांमुळे जग बदललं पण त्याने लिहील्याप्रमाणे वृत्ती बदलणं शक्य नाही... सापेक्षतावाद सोडला तर हे चांगले विचार सामान्य लोकांपर्यंत पोचत नाहीत.. त्यासाठी पुन्हा एकदा भार...

धनंजय 18/04/2008 - 22:33
भौतिकाच्या अभ्यासाचे तत्त्वज्ञान बदलणार्‍या गुरूला प्रणाम. जगात शांततेसाठी झटणार्‍याला प्रणाम. आइनस्टाईनच्या दोन आवडत्या व्हायोलिन गाण्यांची यूट्यूब फीत. http://www.youtube.com/watch?v=JpkIKYfwkkg

ऋषिकेश 18/04/2008 - 22:36
हीच तर तीर्थक्षेत्रे! काय बोललात चतुरंगराव! खूपच सुंदर लेख! आईनस्टाईन यांना सलाम! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

भाग्यश्री 18/04/2008 - 23:31
मागच्याच आठ्वड्यात आईनस्टाईनची बायोग्रफी आणली होती.. व्हायोलिनबद्दल वाचून मजा वाटली होती मला.. माझ्या दुर्दैवाने मी त्या पुस्तकामधलं फिजिक्स फार काळ सहन नाही करू शकले, म्हणून अर्धवट सोडुन दिले पुस्तक.. आता हळहळ वाटतीय.. असो.. लेख मस्तच लिहीलाय... प्रिंस्टन विद्यापिठातली ती खोली अजुन प्राध्यापक वापरतात हे भारीच.. काय वाटत असेल ना त्या लोकांना.. :)

पेटंटच्या कार्यालयातील कारकून हा. सरकारी खात्यातील नीरस वातावरणांत देखील याची स्वप्ने पाहाण्याची वृत्ती जिवंत राहिली. सापेक्षतावादाची कल्पना सुचल्यावर हा कमालीचा बेचैन झाला. कारण त्याला याचे गणिती स्पष्टिकरण पाहिजे जर्मन शास्त्रज्ञ गॉस (की मॅक्सवेल? नक्की आठवत नाही) याने त्याला मदत केली व एकदाचा याने पेपर लिहिला. ही हकीकत मनोज्ञ आहे. याला शाळेतून हाकलले होते. क? तर याने शिक्षिकेला विचारले की आपण जर प्रकाशाच्या वेगाने प्रवास करीत असलो तर आपल्याला बाजूने जाणारी प्रकाशशलाका कशी दिसेल? परंतु तारे जमी पे या चित्रपटात म्हटल्याप्रमाणे याला डिसलेक्सिया होता असे माझ्या वाचनात नाही. सुधीर कांदळकर.

In reply to by सुधीर कांदळकर

भाग्यश्री 21/04/2008 - 00:31
डिसलेक्सीया नव्हता.. पण भाषा या प्रकारात फार इंतरेस्ट किंवा गती नव्हती असे मी वाचले.. शिवाय त्याला शाळेतून काढून टाकले होते वगैरे ऐकिवात होते ते सुद्धा चुकीचे आहे असं वाटते.. त्याला लष्करी शिस्तीची शाळा आवडत नव्हती व ठराविक वय झाल्यावर लष्करात भरती व्हावे लागत असे, त्यामुळे त्याने ती शाळा सोडली.. व दुसर्‍या राज्यातल्या शाळेत गेला..

In reply to by सुधीर कांदळकर

चतुरंग 21/04/2008 - 05:11
डिस्लेक्शिया किंवा लर्निंग डिफिकल्टी नव्हती. शाळेतून काढल्याचे वगैरे ऐकिवात नाही. विषयाची मूलतत्त्वे समजून न घेता फक्त पाठांतरावर जोर देणार्‍या शिक्षणाचा मात्र त्याला तिटकारा होता. (अवांतर - अरेरे, कसे होणार आपल्याकडील १० वी आणि १२ वीच्या मेरिट लिस्टमधे येण्यासाठी मुलांना इतके क्लासेस लावणार्‍यांचे;)) गणित आणि भौतिकीमध्ये उत्तम गुण मिळवूनही 'फेडरल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी', झूरिक, ह्यांची प्रवेशपरीक्षा मात्र तो उत्तीर्ण होऊ शकला नव्हता! तुम्ही म्हणता आहात तो प्रकाशकिरणाच्या बरोबर प्रवास करण्याचा 'वैचारिक प्रयोग' (थॉट एक्सपेरिमेंट) त्याने वयाच्या १६ व्या वर्षी केला - ज्यातून त्याला सापेक्षतावादाकडे जाता आले. चतुरंग

प्रमोद देव 20/04/2008 - 11:26
आईन्स्टाईनने सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला... ह्यापलीकडे मला फारसे काही माहीत नव्हते. (बिच्चारा आस्टा) चतुरंगांच्या लेखनामुळे थोडी ज्ञानात भर पडली. हा लेख योग्य प्रसंगी लिहिल्यामुळे औचित्यही साधले गेले आहे असे वाटते. ह्या थोर शास्त्रज्ञाला माझी विनम्र आदरांजली. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
लेखनविषय:
लेखनप्रकार
विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच, 'काळ ही चौथी मिती आहे आणि ती सापेक्ष आहे' असे धक्कादायक प्रतिपादन करुन संपूर्ण जगाला हादरविणार्‍या महान वैज्ञानिकाचे, अल्बर्ट आईनस्टाइनचे १८ एप्रिल १९५५ रोजी अमेरिकेतल्या न्यू जर्सी येथील प्रिन्स्टन इस्पितळात निधन झाले आणि वैज्ञानिक जगतातला एक महान तारा चौथ्या मितीतून लुप्त झाला! तो एक महान शास्त्रज्ञ तर होताच पण त्याबरोबरच तो मानवी आयुष्याचा साक्षेपाने वेध घेणारा विचारवंत, माणसाचे अस्तित्व नक्की कशासाठी आहे ह्याचा शोध घेणारा तत्वज्ञ, एक सहृदय मानवतावादीही होता. शास्त्रातल्या अनेकविध शोधांप्रमाणेच विचारांचेही अनेक मौलिक स्फटिक त्याने त्याच्या आयुष्यात वेचले.

मटाचं मराठी पर्व

नीलकांत ·

कलंत्री 18/04/2008 - 20:38
हा उपक्रम छानच आहे. मराठी भाषेच्या वर्धिष्णु करण्यासाठी आता हालचाली हव्यात. त्यासाठी शाळा बळकट व्हायला हव्यात आणि मराठी माध्यमाच्या मुलांसाठी मार्गदर्शन करायला हवे. बाकी असे फुटकळ कार्यक्रम अधुनमधुन व्हायला हवे.

कलंत्री 18/04/2008 - 20:38
हा उपक्रम छानच आहे. मराठी भाषेच्या वर्धिष्णु करण्यासाठी आता हालचाली हव्यात. त्यासाठी शाळा बळकट व्हायला हव्यात आणि मराठी माध्यमाच्या मुलांसाठी मार्गदर्शन करायला हवे. बाकी असे फुटकळ कार्यक्रम अधुनमधुन व्हायला हवे.
महाराष्ट्र टाईम्स ने गुढीपाडव्या पासून ते १ मे पर्यंत मराठी पर्व साजरा करायचे ठरवले आहे. या पर्वाच्या प्रत्येक दिवशी महाराष्ट्राच्या संबंधीत माहिती ते देताहेत. सोबतच त्या दिवशी कुणाची जयन्ती किंवा पुण्यातिथी असेल तर त्या व्यक्तीमत्वावर विशेष माहितीचं सदर असतं. त्यानंरचं विशेष आकर्षण म्हणजे, मराठी वॉलपेपर. झकास मराठी रंग असलेले वॉलपेपर ते देताहेत. एकदा नक्की पहावं, वाचवंस सदर आहे हे. दुवे देत आहे. महाराष्ट्र टाईम्स.कॉम मराठी पर्व मराठी - नीलकांत