मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी पाहिलेला मृत्यू

आंबोळी ·

विजुभाऊ Tue, 04/15/2008 - 19:00
तेंव्हा कन्दील कोठे होता तुझा? कोणी लावला होता? तरी सांगत होतो की तो कन्दील जाळुन टाक म्हणुन. मला वाटते की तेंव्हा बहुतेक त्यातले सेल संपले होते त्यामुळे बल्ब नीट पेटला नाही हे तुझे सुदैव

विकास Tue, 04/15/2008 - 20:09
>>>तसा जन्माला येताना मी गुदमरलो होतो, काळानिळा पडलो होतो, थोडक्यात वाचलो, यावरून एक (ऐकीव पण) सत्यकथा आठवली: असेच एक अर्भक मृतावस्थेत जन्माला आले. घरच्यांना वाईट वाटले. त्याला घेऊन जाण्याआधी घरातली मोठी व्यक्ती म्हणजे त्या अर्भकाची होउ शकलेली आजीने विचार केला की नाहीतरी मेलेलेच जन्माला आलयं काय बिघडत, असे म्हणत तिने शेगडीतील एक निखारा काढला आणि त्या बाळाच्या पोटावर अलगद ठेवला... आणि ट्यँ म्हणत ते बाळ जोरात रडायला लागले. त्या चटक्यातून पण ते वाचले! विचार करा वाचले नसते तर गीतरामायण आणि अनेक त्या तोडीची सुंदर गाणी कोणी लिहू शकले असते का?

इनोबा म्हणे Tue, 04/15/2008 - 20:54
हे कार्ट जेव्हापासून आलंय तेव्हापासून फक्त मरण्या-मारण्याच्याच गोष्टी करतंय. :) बाळ आम्बोळी तु रत्नाकर मतकरींची पुस्तकं वाचतोस का रे? (ह्.घ्या.) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

गोट्या Wed, 04/16/2008 - 10:46
हे कार्ट जेव्हापासून आलंय तेव्हापासून फक्त मरण्या-मारण्याच्याच गोष्टी करतंय. :) बाळ आम्बोळी तु रत्नाकर मतकरींची पुस्तकं वाचतोस का रे? (ह्.घ्या.) ;) हा हा हाहा ! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by इनोबा म्हणे

आंबोळी Wed, 04/16/2008 - 11:12
हे कार्ट जेव्हापासून आलंय तेव्हापासून फक्त मरण्या-मारण्याच्याच गोष्टी करतंय. :) हाहाहा हे बाकी खरे! पण काका ते पुनर्जन्मावरचे (असंभव) विसरलात. आणि मदनबाणाच्या फोटूला चारोळ्या बी लिवल्यात्या. बाळ आम्बोळी तु रत्नाकर मतकरींची पुस्तकं वाचतोस का रे? (ह्.घ्या.) मतकरींचे लहानपणी निम्माशिम्मा राक्षस ऐकले होते. नंतर नाही हो काही वाचले त्यांचे. || भले सज्जनाला रोटी चिकन दिल |नाठाळाच्या नावे लावू कंदील|| -आम्बोळी म्हणे

In reply to by आंबोळी

धमाल मुलगा Wed, 04/16/2008 - 11:22
|| भले सज्जनाला रोटी चिकन दिल |नाठाळाच्या नावे लावू कंदील|| -आम्बोळी म्हणे
हाण तिच्याआयला !!!! इनोबा भौ...आयला आता तुला 'सिग्नेचर'चं पेटंटच करुन घ्यायला लागणार दिसतंय. -ध मा ल्या म्हणे

In reply to by धमाल मुलगा

इनोबा म्हणे Wed, 04/16/2008 - 12:38
इनोबा भौ...आयला आता तुला 'सिग्नेचर'चं पेटंटच करुन घ्यायला लागणार दिसतंय. मला बी आसंच वाटतंय. || भले सज्जनाला रोटी चिकन दिल |नाठाळाच्या नावे लावू कंदील|| हा हा हा,आंबोळ्या.लगे रहो. आजकाल लोकं स्वाक्षरीची बी विडंबनं कराय लागलीत. || भले मृत्यू लिहीला ललाटावरी | चिंता मारु फाट्यावरी || ह्ये कसं वाटतंय... :) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

आंबोळी Wed, 04/16/2008 - 17:35
|| भले मृत्यू लिहीला ललाटावरी | चिंता मारु फाट्यावरी || ह्ये कसं वाटतंय... :) मृत्यू बोलविण्या लोकाघरी | कंदील टांगू खुंटीवरी || (कंदीलधारी)आंबोळी

एक Tue, 04/15/2008 - 22:55
दिड वर्ष होत आलं त्या गोष्टीला पण अजुनही धक्का पचवू शकलो नाही.. लग्न झाल्यावर एका महिन्यानंतर हे जोडपं हवाई ला हनिमून ला गेलं. एका खडकावर हा बसला होता आणि त्याची बायको फोटो काढत होती. तेव्ढ्यात एक लाट उसळली आणि हा तोल जावून समुद्रात पडला..खडकावर पडून मार वर्मी बसला असावा त्याला हातपाय मारायलापण अवसर मिळाला नाही. त्याच्या बायकोने त्याला वाचवायला उडी मारली. त्याला वाचवू शकली नाही. अर्धातास बिचारी पाण्यात हातपाय मारत होती. थकली आणि ती सुद्धा गेली.. तिच्या मनाची अवस्था काय झाली असेल याची आम्ही कल्पना ही करू शकत नाही... खडकावर कॅमेरामिळाला घरच्यांनी तो ताब्यात घेतला. आपण गेलो हे त्या मित्राला तरी खरं वाटलं असेल का? आम्ही एक कंपनी काढणार होतो..हनिमून वरून आल्यावर ऍक्टिव्हली कामाची सुरूवात करायची होती. या मित्राने मला गोल्फ खेळायला शिकवलं. वेगवेगळ्या कोर्सेसवर जाण्याचे आमचे बेत होते.. पण एका रविवारी सकाळी सगळे बेत, सगळे प्लॅन्स कोसळले..क्षणभंगुरता म्हणजे काय तेव्हा कळालं. तेव्हापासून मी परत कधी बीचवर गेलो नाही.. सगळीकडे पोहेन पण समुद्राला पाय लावणार नाही..

मी पण असे अनेक अपघात पाहीले आहेत मुंबई बंगळूर हायवे वर. त्यात मेलेला माझा कोणी नव्हता पण त्या देहाची झालेली अवस्था पाहून असे वाटले की कदाचित लादेन जरी असा मरुन पडलेला दिसला तरी मला हळहळ वाटेल. त्या अपघातांचा उल्लेख मी 'मी पाहीलेला मृत्यू' म्हणूनच करेन. पुण्याचे पेशवे

श्री Wed, 04/16/2008 - 10:28
मी आणी मित्र असे मिळुन ११ जण ३० डीसेबर २००६ रोजी क्वालीस गाडीने गणपतीपुळे साठी जात असता गोवा हायवे वर पेण नजीक आमच्या गाडीला अपघात झाला. माझे ३ मित्र त्या अपघातात वारले व बाकीचे जबरद्स्त ज़खमी झाले पण नशीबाने मला फक्त खरचटले, अपघाताच्या वेळी सर्व जण झोपी गेले होते, मी आणी ड्राईव्हर फक्त जागे होतो, ड्राईव्हर तर जागीच वारला पण आज ही मला तो अपघात चित्रपटात दाखवतात त्या पेक्षा ही भयानक वाटतो. त्यात मेलेला माझा कोणी नव्हता पण त्या देहाची झालेली अवस्था पाहून असे वाटले की कदाचित लादेन जरी असा मरुन पडलेला दिसला तरी मला हळहळ वाटेल. अहो त्या अपघाताने फार चांगले /वाईट अनुभव दिले. जे ना ओळखिचे ते त्या रात्री आम्हाला मदत करायला धावले तर काहीनी मदतीच्या नावाने मोबाईल, पाकीट गायब केले. अम्बुलन्स वाल्यानी फ्री सेवा दीली पण 'टीप' घ्याला वीसरले नाहीत. त्यानंतर पोलिस, court- कचेरी बापरे बाप................

साधारण ४ वर्षा पूर्वी मी सुधा मरण अगदी जवळून पाहीलय. माझी सीए ची परीक्शा होती आणि माझा टॉन्सिल्स च ऑपरेशन झाल होत. ऑपरेशन मधे वापरल्या जाणार्या एका औषधा ची जबरदस्त रीऍक्शन येउन माझ्या दोन्ही किडनी खराब झाल्या. तात्काळ दीनानाथ मन्गेशकर मधे मला हलवल. साधारण तीन दिवस मी आय सी यु मधे राहुन मी जेव्हा तीथून बाहेर आलो तेव्हा चा आई बाबान्चा चेहेरा मी कधीच विसरु शकणार नाही. पण हा प्रसन्ग माला अजुन सम्रुद्ध करुन गेला. मी हॉस्पिटल मधे पोचण्या आधी तिथे पोचलेले मित्र मला मिळाले. आईच्या मायेने काळजी घेणार्या डॉक्टर मिळाल्या. तीथल्या मामा आणि मावशीन्शी माझी मैत्री झाली जी आजही टीकुन आहे. त्या दिवसा पासुन मी खरा आयुष्य भक्त झालो अणि अगदि छोट्या अणि साधारण वाटणार्या गोष्टी मधे मला खुप आनन्द सापडु लागला. मरणा चा अनुभव जगण्यातली मजा सान्गून गेला

अभिज्ञ Wed, 04/16/2008 - 14:00
मरता मरता वाचण्याची माझी ही तिसरी खेप. .... अरेरे ......वाचून वाईट वाटले.....( "बाकि आमच्या आळीत एक म्हातारी होती,पण ती लहानपणीच मेली." आम्हि पाहिलेले हे एवढेच एकमेव मरण. अबब.

In reply to by प्रमोद देव

अभिज्ञ Wed, 04/16/2008 - 16:53
अहो वरच्या स्टो-या वाचून पार घाबरुन गेलो होतो. थोडे वातावरण हलके करावे म्हणुन केलेला हा प्रयत्न. बाकि, कंदिल लावल्याने जर माणसे मरत असतिल,तर म्हातारि लहानपणिच का मरु नये?)))ह.घ्या. अबब.

शितल Wed, 04/16/2008 - 18:56
दिपावली निमित्त मी सासरी कोल्हाप्॑रला गेले होते, माझा मुलगा जो त्यावेळी २ वर्ष ४ महिन्याचा होता तो, एका मुला बरोबर खेळ्त होता, त्याच्याबरोबर खेळ्णारा दुसरा मुलगा ६ वर्षाचा होता, त्याने पळ्त पळत जाऊन पाण्याच्या टाकी वरुन उडी मारली, माझाही लेक त्याच्या पाठीमागुन गेला पण जमिनी लगतच टाकी होती, आणि त्याचे झाकण अर्ध उघडे होते, त्यामध्ये तो पड्ला पण पड्ताना त्याने हाताने एकदम काठाला धरले तरी ही तो॑डापर्यत पाणी आले होते, जवळ्च सासुबाई होत्या त्या॑नी त्याला हाताला धरुन वर खेचले , जर त्याचा हात सुट्ला असता तर, कारण पळ्त पळ्त पडल्यामुळे हाताला हिस्का बसुन हाताच्या बोटा॑ना लागले होते . आणि तो म्हणतो आई मी कसा पाण्यात धप्पाक करुन पड्लो.

गणपा गुरुवार, 04/17/2008 - 03:56
सगळ्यांचे अनुभव वाचले. म्हंटल की माझा गणपतीबाप्पा मोरया होता होता कसा राहीला त्याची कथा तुम्हास सांगावी. ६ वर्षांपुर्वी गणपतीच्या सुमरास भारतात सुट्टीवर यायचा योग आला. गणपती माझ अराध्य दे॑वत आणि गणपतीची खरी मजा गावाला. त्यामुळे दुस‍र्याच दिवशी गावाला प्रयाण केल. सुट्टीचे दिवस, त्यामुळे सगळी चुलत, मावस, मामे भावंड जमली होती. पावसाळा नुकताच झाल्यामुळे गावचा तलाव पण मस्त भरला होता . मी सगळया भावंडात मोठा, त्यामुळे सगळे मागे लागले की पोहायला जाउया. ( कुणी मोठ असल्याशीवाय घरचे पोहायला सोडत नसत.) आमच्या लहानपणी आम्ही असच कुणाला तरी मामा करायचो. (आता पोरांनी मला मामा बनवल. नवीन पिढी जुन्या पिढी कढुनच शिकते म्हणा.....चलताय ) बर्‍याच वर्षांनी पोहायला उतरलो. लहान भावंडांपुढे फुशारकी मारण्याचा मोह आवरेना. भराभर हात पाय मारले. ३-४ मीनीटांत अर्ध तळ पारपण केल. ट्यूब घेतली न्हवतीच (इज्ज्त का सवाल) . आणि तेवढच इंप्रेशन जास्त(कोण म्हणतय रे अतीशहाणा) मागे वळून पाहील पोरांच्या डोळ्यात अपार कवतीक दाटल होत (छाती २ इंच वर आली, पण पोटाच्या घेरापुढे लाजुन तीने लगेच मान टाकली ती गोष्ट वेगळी). आताशी जवळपास कुणी न्हवत. तेवढ्यात पायला क्रँप्स आले. बोंबला.... धड पुढे जाता येइना की मागे पण फिरता येइना. एकदा पाण्यात बुडी मारुन पायाला तळ लागतो का याचा अंदाज घेतला. पण पायी काही लागल नाही, उलट नाका तोंडात पाणी भरुन वर आलो. बर मदतीसाठी हाक मारवी तर पोपट होइल म्हणून गप्प बसलो. हळु हळु पाण्यात हात मारत राहीलो. कसबस ३/४ तळ पार केल. आता हातांनी पण साथ सोडायची तायरी चालवली. परत एकदा तळ्याच्या तळाला पाय लागतोका ते पाहील. परत एकदा पाणी चाखत चाखत वर आलो. (वर आलो हे नशीब.) मग मात्र धाब दणाणल आमचं. ब्रंम्हांड का काय म्हणतात ते आठवल. आताशी कुणाला हाका मारुन पण उपयोग न्हवता, मदत पोहोचेस्तव माझ विसर्जन आटोपल असत. तितक्यात समोरच्या काठावरुन आमचे तीर्थरुप येताना दिसले. एकदा वाटल की त्यांना हाक मारवी, पण त्यांना उच्च रक्तदाबाचा विकार. चोहुबाजूला मरण दिसत असतानाही त्यांना हाक मारयच टाळल. (इथे पोपट बीपट काही नाही.) त्यांना हाका मारुन काही उपयोग न्हवता, तेही माझ्या पर्यंत वेळेत पोहचू शकले नसते. नी आपल्या तरुण मुलाचा अंत त्यांनी डोळ्यादेखत पाहुनये असच वाटत होत. मनातल्या मनात गणपतीबाप्पांचा धावा केला. स्वतःलाच समजावत रहीलो अजुन थोडच उरलय... (Just do it...) अगदी इंच इंच पाणी कापत रहीलो. १० - १५ मीनीटांच्या अथक प्रय्त्नांती एकदाचे तळ्याच्या काठाला पाय टेकले. आणि मग जी ताणुन दिली तिथेच काठावर की ज्याच नाव ते... १/२ तास शवासन करत पडलो होतो. पाण्याची इतकी धास्ती घेतली होती की दुसर्‍या दिवशी गणपती विसर्जनाला बाप्पाला काठावरुनच निरोप दिला. लहान (पहिलीत) असताना पण पाण्याने अशीच एकदा सलगी करण्याचा प्रयत्न केला होता. ती गोष्ट पुन्हा कधीतरी...............तुर्तास इतीश्री. -गणपा.

In reply to by गणपा

प्रभाकर पेठकर Wed, 04/23/2008 - 16:16
अशा वेळी पाण्यावर उताणे पडून तरंगण्याचा अनुभव असावा. पाय न हलवता, नाका तोंडात पाणी न जाता, विश्रांती घेत घेत नुसते हात मारून काठापर्यंत येता येते. हा माझा अनुभव आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

गोट्या Mon, 04/28/2008 - 23:25
"अशा वेळी पाण्यावर उताणे पडून तरंगण्याचा अनुभव असावा. पाय न हलवता, नाका तोंडात पाणी न जाता, विश्रांती घेत घेत नुसते हात मारून काठापर्यंत येता येते. " सहमत. असा अनुभव घेत मी लहानपणी अनेकवेळा पंचगंगा ह्या काटावरुन त्या काठावर पार केली आहे व तोच अनुभव मला इतर जागी देखील नेहमी मदत करतो कारण आम्ही (म्हणजेच मी) धुम्रपान करतो तेव्हा श्वास जाण्याची शक्यता नेहमी असते त्यामुळे पाण्यामध्ये ही ट्रीक नेहमी वापरतोच. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by प्रभाकर पेठकर

गणपा गुरुवार, 05/01/2008 - 02:06
खरय पेठकर काका, पण जाम टरकलो होतो. इतका की तळ्याच्या काठाशीवाय दुसर काहीही सुचतच न्हवत.

जयवी Sat, 04/19/2008 - 11:56
इतक्या सगळ्यांच्या कथा वाचून काटाच आला अंगावर....!!

मदनबाण Sat, 04/19/2008 - 19:29
चला मी सुद्दा असंभव पाहीला सुरुवात करतो,,,,,च्या मारी शुभ्राचा नवरा नोकरी न करतासुद्दा मस्त लाईफ जगतोय. बायकोही सोज्वळ दिसते आहे.....(अजुन पर्यंन्त सासु-सुनेच भांडणच झाले नाही????? हे कसं शक्य आहे?????) आय ड्रीम ओफ धिस जॉब मॅन..... (शुभ्राचा जबरदस्त पंखा) मदनबाण>>>>>

In reply to by मदनबाण

आंबोळी Mon, 04/28/2008 - 23:44
बाण्या (मला बेण्या म्हणायचे होते) , आयला इथे असंभवचा काय संबंध? आय ड्रीम ओफ धिस जॉब मॅन..... सहमत... (शुभ्राचा जबरदस्त पंखा) डबल सहमत --आंबोळी

विजुभाऊ Tue, 04/15/2008 - 19:00
तेंव्हा कन्दील कोठे होता तुझा? कोणी लावला होता? तरी सांगत होतो की तो कन्दील जाळुन टाक म्हणुन. मला वाटते की तेंव्हा बहुतेक त्यातले सेल संपले होते त्यामुळे बल्ब नीट पेटला नाही हे तुझे सुदैव

विकास Tue, 04/15/2008 - 20:09
>>>तसा जन्माला येताना मी गुदमरलो होतो, काळानिळा पडलो होतो, थोडक्यात वाचलो, यावरून एक (ऐकीव पण) सत्यकथा आठवली: असेच एक अर्भक मृतावस्थेत जन्माला आले. घरच्यांना वाईट वाटले. त्याला घेऊन जाण्याआधी घरातली मोठी व्यक्ती म्हणजे त्या अर्भकाची होउ शकलेली आजीने विचार केला की नाहीतरी मेलेलेच जन्माला आलयं काय बिघडत, असे म्हणत तिने शेगडीतील एक निखारा काढला आणि त्या बाळाच्या पोटावर अलगद ठेवला... आणि ट्यँ म्हणत ते बाळ जोरात रडायला लागले. त्या चटक्यातून पण ते वाचले! विचार करा वाचले नसते तर गीतरामायण आणि अनेक त्या तोडीची सुंदर गाणी कोणी लिहू शकले असते का?

इनोबा म्हणे Tue, 04/15/2008 - 20:54
हे कार्ट जेव्हापासून आलंय तेव्हापासून फक्त मरण्या-मारण्याच्याच गोष्टी करतंय. :) बाळ आम्बोळी तु रत्नाकर मतकरींची पुस्तकं वाचतोस का रे? (ह्.घ्या.) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

गोट्या Wed, 04/16/2008 - 10:46
हे कार्ट जेव्हापासून आलंय तेव्हापासून फक्त मरण्या-मारण्याच्याच गोष्टी करतंय. :) बाळ आम्बोळी तु रत्नाकर मतकरींची पुस्तकं वाचतोस का रे? (ह्.घ्या.) ;) हा हा हाहा ! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by इनोबा म्हणे

आंबोळी Wed, 04/16/2008 - 11:12
हे कार्ट जेव्हापासून आलंय तेव्हापासून फक्त मरण्या-मारण्याच्याच गोष्टी करतंय. :) हाहाहा हे बाकी खरे! पण काका ते पुनर्जन्मावरचे (असंभव) विसरलात. आणि मदनबाणाच्या फोटूला चारोळ्या बी लिवल्यात्या. बाळ आम्बोळी तु रत्नाकर मतकरींची पुस्तकं वाचतोस का रे? (ह्.घ्या.) मतकरींचे लहानपणी निम्माशिम्मा राक्षस ऐकले होते. नंतर नाही हो काही वाचले त्यांचे. || भले सज्जनाला रोटी चिकन दिल |नाठाळाच्या नावे लावू कंदील|| -आम्बोळी म्हणे

In reply to by आंबोळी

धमाल मुलगा Wed, 04/16/2008 - 11:22
|| भले सज्जनाला रोटी चिकन दिल |नाठाळाच्या नावे लावू कंदील|| -आम्बोळी म्हणे
हाण तिच्याआयला !!!! इनोबा भौ...आयला आता तुला 'सिग्नेचर'चं पेटंटच करुन घ्यायला लागणार दिसतंय. -ध मा ल्या म्हणे

In reply to by धमाल मुलगा

इनोबा म्हणे Wed, 04/16/2008 - 12:38
इनोबा भौ...आयला आता तुला 'सिग्नेचर'चं पेटंटच करुन घ्यायला लागणार दिसतंय. मला बी आसंच वाटतंय. || भले सज्जनाला रोटी चिकन दिल |नाठाळाच्या नावे लावू कंदील|| हा हा हा,आंबोळ्या.लगे रहो. आजकाल लोकं स्वाक्षरीची बी विडंबनं कराय लागलीत. || भले मृत्यू लिहीला ललाटावरी | चिंता मारु फाट्यावरी || ह्ये कसं वाटतंय... :) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

आंबोळी Wed, 04/16/2008 - 17:35
|| भले मृत्यू लिहीला ललाटावरी | चिंता मारु फाट्यावरी || ह्ये कसं वाटतंय... :) मृत्यू बोलविण्या लोकाघरी | कंदील टांगू खुंटीवरी || (कंदीलधारी)आंबोळी

एक Tue, 04/15/2008 - 22:55
दिड वर्ष होत आलं त्या गोष्टीला पण अजुनही धक्का पचवू शकलो नाही.. लग्न झाल्यावर एका महिन्यानंतर हे जोडपं हवाई ला हनिमून ला गेलं. एका खडकावर हा बसला होता आणि त्याची बायको फोटो काढत होती. तेव्ढ्यात एक लाट उसळली आणि हा तोल जावून समुद्रात पडला..खडकावर पडून मार वर्मी बसला असावा त्याला हातपाय मारायलापण अवसर मिळाला नाही. त्याच्या बायकोने त्याला वाचवायला उडी मारली. त्याला वाचवू शकली नाही. अर्धातास बिचारी पाण्यात हातपाय मारत होती. थकली आणि ती सुद्धा गेली.. तिच्या मनाची अवस्था काय झाली असेल याची आम्ही कल्पना ही करू शकत नाही... खडकावर कॅमेरामिळाला घरच्यांनी तो ताब्यात घेतला. आपण गेलो हे त्या मित्राला तरी खरं वाटलं असेल का? आम्ही एक कंपनी काढणार होतो..हनिमून वरून आल्यावर ऍक्टिव्हली कामाची सुरूवात करायची होती. या मित्राने मला गोल्फ खेळायला शिकवलं. वेगवेगळ्या कोर्सेसवर जाण्याचे आमचे बेत होते.. पण एका रविवारी सकाळी सगळे बेत, सगळे प्लॅन्स कोसळले..क्षणभंगुरता म्हणजे काय तेव्हा कळालं. तेव्हापासून मी परत कधी बीचवर गेलो नाही.. सगळीकडे पोहेन पण समुद्राला पाय लावणार नाही..

मी पण असे अनेक अपघात पाहीले आहेत मुंबई बंगळूर हायवे वर. त्यात मेलेला माझा कोणी नव्हता पण त्या देहाची झालेली अवस्था पाहून असे वाटले की कदाचित लादेन जरी असा मरुन पडलेला दिसला तरी मला हळहळ वाटेल. त्या अपघातांचा उल्लेख मी 'मी पाहीलेला मृत्यू' म्हणूनच करेन. पुण्याचे पेशवे

श्री Wed, 04/16/2008 - 10:28
मी आणी मित्र असे मिळुन ११ जण ३० डीसेबर २००६ रोजी क्वालीस गाडीने गणपतीपुळे साठी जात असता गोवा हायवे वर पेण नजीक आमच्या गाडीला अपघात झाला. माझे ३ मित्र त्या अपघातात वारले व बाकीचे जबरद्स्त ज़खमी झाले पण नशीबाने मला फक्त खरचटले, अपघाताच्या वेळी सर्व जण झोपी गेले होते, मी आणी ड्राईव्हर फक्त जागे होतो, ड्राईव्हर तर जागीच वारला पण आज ही मला तो अपघात चित्रपटात दाखवतात त्या पेक्षा ही भयानक वाटतो. त्यात मेलेला माझा कोणी नव्हता पण त्या देहाची झालेली अवस्था पाहून असे वाटले की कदाचित लादेन जरी असा मरुन पडलेला दिसला तरी मला हळहळ वाटेल. अहो त्या अपघाताने फार चांगले /वाईट अनुभव दिले. जे ना ओळखिचे ते त्या रात्री आम्हाला मदत करायला धावले तर काहीनी मदतीच्या नावाने मोबाईल, पाकीट गायब केले. अम्बुलन्स वाल्यानी फ्री सेवा दीली पण 'टीप' घ्याला वीसरले नाहीत. त्यानंतर पोलिस, court- कचेरी बापरे बाप................

साधारण ४ वर्षा पूर्वी मी सुधा मरण अगदी जवळून पाहीलय. माझी सीए ची परीक्शा होती आणि माझा टॉन्सिल्स च ऑपरेशन झाल होत. ऑपरेशन मधे वापरल्या जाणार्या एका औषधा ची जबरदस्त रीऍक्शन येउन माझ्या दोन्ही किडनी खराब झाल्या. तात्काळ दीनानाथ मन्गेशकर मधे मला हलवल. साधारण तीन दिवस मी आय सी यु मधे राहुन मी जेव्हा तीथून बाहेर आलो तेव्हा चा आई बाबान्चा चेहेरा मी कधीच विसरु शकणार नाही. पण हा प्रसन्ग माला अजुन सम्रुद्ध करुन गेला. मी हॉस्पिटल मधे पोचण्या आधी तिथे पोचलेले मित्र मला मिळाले. आईच्या मायेने काळजी घेणार्या डॉक्टर मिळाल्या. तीथल्या मामा आणि मावशीन्शी माझी मैत्री झाली जी आजही टीकुन आहे. त्या दिवसा पासुन मी खरा आयुष्य भक्त झालो अणि अगदि छोट्या अणि साधारण वाटणार्या गोष्टी मधे मला खुप आनन्द सापडु लागला. मरणा चा अनुभव जगण्यातली मजा सान्गून गेला

अभिज्ञ Wed, 04/16/2008 - 14:00
मरता मरता वाचण्याची माझी ही तिसरी खेप. .... अरेरे ......वाचून वाईट वाटले.....( "बाकि आमच्या आळीत एक म्हातारी होती,पण ती लहानपणीच मेली." आम्हि पाहिलेले हे एवढेच एकमेव मरण. अबब.

In reply to by प्रमोद देव

अभिज्ञ Wed, 04/16/2008 - 16:53
अहो वरच्या स्टो-या वाचून पार घाबरुन गेलो होतो. थोडे वातावरण हलके करावे म्हणुन केलेला हा प्रयत्न. बाकि, कंदिल लावल्याने जर माणसे मरत असतिल,तर म्हातारि लहानपणिच का मरु नये?)))ह.घ्या. अबब.

शितल Wed, 04/16/2008 - 18:56
दिपावली निमित्त मी सासरी कोल्हाप्॑रला गेले होते, माझा मुलगा जो त्यावेळी २ वर्ष ४ महिन्याचा होता तो, एका मुला बरोबर खेळ्त होता, त्याच्याबरोबर खेळ्णारा दुसरा मुलगा ६ वर्षाचा होता, त्याने पळ्त पळत जाऊन पाण्याच्या टाकी वरुन उडी मारली, माझाही लेक त्याच्या पाठीमागुन गेला पण जमिनी लगतच टाकी होती, आणि त्याचे झाकण अर्ध उघडे होते, त्यामध्ये तो पड्ला पण पड्ताना त्याने हाताने एकदम काठाला धरले तरी ही तो॑डापर्यत पाणी आले होते, जवळ्च सासुबाई होत्या त्या॑नी त्याला हाताला धरुन वर खेचले , जर त्याचा हात सुट्ला असता तर, कारण पळ्त पळ्त पडल्यामुळे हाताला हिस्का बसुन हाताच्या बोटा॑ना लागले होते . आणि तो म्हणतो आई मी कसा पाण्यात धप्पाक करुन पड्लो.

गणपा गुरुवार, 04/17/2008 - 03:56
सगळ्यांचे अनुभव वाचले. म्हंटल की माझा गणपतीबाप्पा मोरया होता होता कसा राहीला त्याची कथा तुम्हास सांगावी. ६ वर्षांपुर्वी गणपतीच्या सुमरास भारतात सुट्टीवर यायचा योग आला. गणपती माझ अराध्य दे॑वत आणि गणपतीची खरी मजा गावाला. त्यामुळे दुस‍र्याच दिवशी गावाला प्रयाण केल. सुट्टीचे दिवस, त्यामुळे सगळी चुलत, मावस, मामे भावंड जमली होती. पावसाळा नुकताच झाल्यामुळे गावचा तलाव पण मस्त भरला होता . मी सगळया भावंडात मोठा, त्यामुळे सगळे मागे लागले की पोहायला जाउया. ( कुणी मोठ असल्याशीवाय घरचे पोहायला सोडत नसत.) आमच्या लहानपणी आम्ही असच कुणाला तरी मामा करायचो. (आता पोरांनी मला मामा बनवल. नवीन पिढी जुन्या पिढी कढुनच शिकते म्हणा.....चलताय ) बर्‍याच वर्षांनी पोहायला उतरलो. लहान भावंडांपुढे फुशारकी मारण्याचा मोह आवरेना. भराभर हात पाय मारले. ३-४ मीनीटांत अर्ध तळ पारपण केल. ट्यूब घेतली न्हवतीच (इज्ज्त का सवाल) . आणि तेवढच इंप्रेशन जास्त(कोण म्हणतय रे अतीशहाणा) मागे वळून पाहील पोरांच्या डोळ्यात अपार कवतीक दाटल होत (छाती २ इंच वर आली, पण पोटाच्या घेरापुढे लाजुन तीने लगेच मान टाकली ती गोष्ट वेगळी). आताशी जवळपास कुणी न्हवत. तेवढ्यात पायला क्रँप्स आले. बोंबला.... धड पुढे जाता येइना की मागे पण फिरता येइना. एकदा पाण्यात बुडी मारुन पायाला तळ लागतो का याचा अंदाज घेतला. पण पायी काही लागल नाही, उलट नाका तोंडात पाणी भरुन वर आलो. बर मदतीसाठी हाक मारवी तर पोपट होइल म्हणून गप्प बसलो. हळु हळु पाण्यात हात मारत राहीलो. कसबस ३/४ तळ पार केल. आता हातांनी पण साथ सोडायची तायरी चालवली. परत एकदा तळ्याच्या तळाला पाय लागतोका ते पाहील. परत एकदा पाणी चाखत चाखत वर आलो. (वर आलो हे नशीब.) मग मात्र धाब दणाणल आमचं. ब्रंम्हांड का काय म्हणतात ते आठवल. आताशी कुणाला हाका मारुन पण उपयोग न्हवता, मदत पोहोचेस्तव माझ विसर्जन आटोपल असत. तितक्यात समोरच्या काठावरुन आमचे तीर्थरुप येताना दिसले. एकदा वाटल की त्यांना हाक मारवी, पण त्यांना उच्च रक्तदाबाचा विकार. चोहुबाजूला मरण दिसत असतानाही त्यांना हाक मारयच टाळल. (इथे पोपट बीपट काही नाही.) त्यांना हाका मारुन काही उपयोग न्हवता, तेही माझ्या पर्यंत वेळेत पोहचू शकले नसते. नी आपल्या तरुण मुलाचा अंत त्यांनी डोळ्यादेखत पाहुनये असच वाटत होत. मनातल्या मनात गणपतीबाप्पांचा धावा केला. स्वतःलाच समजावत रहीलो अजुन थोडच उरलय... (Just do it...) अगदी इंच इंच पाणी कापत रहीलो. १० - १५ मीनीटांच्या अथक प्रय्त्नांती एकदाचे तळ्याच्या काठाला पाय टेकले. आणि मग जी ताणुन दिली तिथेच काठावर की ज्याच नाव ते... १/२ तास शवासन करत पडलो होतो. पाण्याची इतकी धास्ती घेतली होती की दुसर्‍या दिवशी गणपती विसर्जनाला बाप्पाला काठावरुनच निरोप दिला. लहान (पहिलीत) असताना पण पाण्याने अशीच एकदा सलगी करण्याचा प्रयत्न केला होता. ती गोष्ट पुन्हा कधीतरी...............तुर्तास इतीश्री. -गणपा.

In reply to by गणपा

प्रभाकर पेठकर Wed, 04/23/2008 - 16:16
अशा वेळी पाण्यावर उताणे पडून तरंगण्याचा अनुभव असावा. पाय न हलवता, नाका तोंडात पाणी न जाता, विश्रांती घेत घेत नुसते हात मारून काठापर्यंत येता येते. हा माझा अनुभव आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

गोट्या Mon, 04/28/2008 - 23:25
"अशा वेळी पाण्यावर उताणे पडून तरंगण्याचा अनुभव असावा. पाय न हलवता, नाका तोंडात पाणी न जाता, विश्रांती घेत घेत नुसते हात मारून काठापर्यंत येता येते. " सहमत. असा अनुभव घेत मी लहानपणी अनेकवेळा पंचगंगा ह्या काटावरुन त्या काठावर पार केली आहे व तोच अनुभव मला इतर जागी देखील नेहमी मदत करतो कारण आम्ही (म्हणजेच मी) धुम्रपान करतो तेव्हा श्वास जाण्याची शक्यता नेहमी असते त्यामुळे पाण्यामध्ये ही ट्रीक नेहमी वापरतोच. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by प्रभाकर पेठकर

गणपा गुरुवार, 05/01/2008 - 02:06
खरय पेठकर काका, पण जाम टरकलो होतो. इतका की तळ्याच्या काठाशीवाय दुसर काहीही सुचतच न्हवत.

जयवी Sat, 04/19/2008 - 11:56
इतक्या सगळ्यांच्या कथा वाचून काटाच आला अंगावर....!!

मदनबाण Sat, 04/19/2008 - 19:29
चला मी सुद्दा असंभव पाहीला सुरुवात करतो,,,,,च्या मारी शुभ्राचा नवरा नोकरी न करतासुद्दा मस्त लाईफ जगतोय. बायकोही सोज्वळ दिसते आहे.....(अजुन पर्यंन्त सासु-सुनेच भांडणच झाले नाही????? हे कसं शक्य आहे?????) आय ड्रीम ओफ धिस जॉब मॅन..... (शुभ्राचा जबरदस्त पंखा) मदनबाण>>>>>

In reply to by मदनबाण

आंबोळी Mon, 04/28/2008 - 23:44
बाण्या (मला बेण्या म्हणायचे होते) , आयला इथे असंभवचा काय संबंध? आय ड्रीम ओफ धिस जॉब मॅन..... सहमत... (शुभ्राचा जबरदस्त पंखा) डबल सहमत --आंबोळी
लेखनविषय:
लेखनप्रकार
अगदी थोडक्यात मरता मरता वाचलो.... काळ आला होता पण वेळ आली नव्हती... असले वाक्प्रचार आपण बर्‍याच वेळा वापरतो / ऐकतो. पण खरेच कधी कधी अगदी जिवावरचा प्रसंग ओढवलेला आसतो. माझ्या आयुष्यातले असे 2 प्रसंग येथे सांगतो. आपल्यालाही असे अनुभव आले असतील तर जरूर सांगा. तसा जन्माला येताना मी गुदमरलो होतो, काळानिळा पडलो होतो, थोडक्यात वाचलो, अशी आख्यायिका माझी आजी, आई आमच्याविषयी सांगतात पण तो प्रसंग नीट आठवत नसल्याने येथे तपशीलवार देत नाही. पण थोडक्यात मरता मरता मी जन्माला आलो असे म्हणता येईल. मी साधारण 6-7 वर्षाचा आसताना आम्ही एका वाड्यात माडीवर राहात होतो.

नचिकेत्याचे आख्यान

ठणठणपाळ ·

ठणठणपाळ Tue, 04/15/2008 - 15:51
नचिकेत्याबद्दल आधीच्या लेखात धनंजय यांनी माहिती दिल्याचं आणि सागर यांना ध्वनि स्वरुपात हवी ती माहिती मिळाल्याचं हा लेख प्रकाशित केल्यानंतर माझ्या लक्षात आलं. क्षमस्व!

In reply to by ठणठणपाळ

धनंजय Tue, 04/15/2008 - 16:47
मी अगदीच त्रोटक माहिती दिली होती. तुम्ही कथा सुंदर खुलवली. लेख आवडला.

In reply to by धनंजय

सागर गुरुवार, 04/17/2008 - 15:04
धनंजयरावांशी सहमत.... तुमच्या शब्दांत सुरेख आणि योग्य त्या संक्षिप्त स्वरुपात मला नचिकेताचे आख्यान दिले त्याबद्दल धन्यवाद अवांतरः (मिपाच्याच एका सभासदाच्या मागणीवरून नचिकेत्याचे आख्यान इथे छापत आहे. मीच तो सभासद :) नचिकेताच्या आख्यानाने माझ्या (अ)ज्ञानात भर टाकल्याबद्दल धन्यवाद -सागर

धमाल मुलगा Tue, 04/15/2008 - 16:09
आभारी आहे. ठणठणपाळ, विस्मरणात गेलेल्या गोष्टीची पुन्हा आठवण ताजी करुन दिल्याबद्दल आभार. अर्थात, मला ठाऊक असलेली नचिकेताची गोष्ट इतकी संतुलीत नव्हती. बहुधा ती गोष्टीरुपाने पिढ्यांपिढ्या चालत आल्याने असेल, पण काही गोष्टी मुळ कथेत नसलेल्या आज जाणवलं. धन्यवाद.

In reply to by धमाल मुलगा

स्वाती दिनेश Tue, 04/15/2008 - 21:50
ठणठणपाळ, विस्मरणात गेलेल्या गोष्टीची पुन्हा आठवण ताजी करुन दिल्याबद्दल आभार. असेच म्हणते, स्वाती

विजुभाऊ Tue, 04/15/2008 - 19:48
आत्म्याच्या अमरत्वाचे तत्वज्ञान म्हणजे आत्मा हा अमर आहे. त्याला तुम्ही निर्माण करु शकत नाही , नश्ट करु शकत नाही. आत्मा एका शरीरातुन दुसररे शरीर धारण करु शकतो. अर्वाचीन भौतिक शासत्रात हाच सिद्धान्त ऊर्जेचा अविनाशत्वाचा नियम म्हणून सांगितला जातो.( लॉ ऑफ कॉन्झर्वेषन ऑफ एनर्जी) ऊर्जा निर्माण करता येत नाही , ती नष्ट करत येत नाही. ऊर्जा एका स्वरूपातुन दुसर्‍या स्वरुपात जाते. ........नचिकेताचा आश्रम सोबती :विजुभाउ

In reply to by विजुभाऊ

मुक्तसुनीत Tue, 04/15/2008 - 22:33
आत्म्याचे अमरत्व = ऊर्जेचे अविनाशत्व अशी तुलना वाचताना माझ्या मनात नेहमी एंट्रॉपी चा विचार येतो. काळ अनंत आहे, ऊर्जा संपत नाही , हे विश्व विस्तारत आहे हे सर्व (तत्वतः ) मान्यच. पण हेच शास्त्र हेही सांगते की, एकूण ऊर्जेमधे जरी बदल घडत नसला तरी एंट्रॉपी - म्हणजेच उपलब्ध ऊर्जेची कार्य करण्याची अक्षमता - ही एक सतत वाढत रहाणारी गोष्ट आहे. तसे असल्यास अविनाशी आत्म्यालाही , युगानुयुगांनंतर "म्हातारे" होण्याच्या प्रक्रियेमधून जावे लागते , असे मानायचे काय ?

In reply to by मुक्तसुनीत

चतुरंग Wed, 04/16/2008 - 01:58
ही एक समांतर कल्पना असली तरी तंतोतंत सारखी आहे असे वाटत नाही. वर उल्लेखलेली एंट्रॉपी म्हणजेच उपलब्ध ऊर्जेची कार्य करण्याची अक्षमता ही ज्या व्यवस्थेतून हे मोजमाप होते आहे त्या सिस्टिमशी (व्यवस्थेशी) निगडित असते. आता संपूर्ण वैश्विक पातळीवर ती व्यवस्था कोणती? तिथे एंट्रॉपी वाढते आहे म्हणजे ती कोणत्या दुसर्‍या व्यवस्थेसापेक्ष? असे प्रश्न उपस्थित होतात असे वाटते. आपण जर असे मानले की एक विशिष्ठ कार्य करण्यासंदर्भातली ऊर्जा कमी झाली तर त्याचवेळी दुसर्‍या कोणत्यातरी कार्यासंदर्भात ती वाढलेली असणार हे निश्चित (जसे भरती-ओहोटीचे चक्र जगाच्या दोन टोकांना एकाच वेळी सुरु असते तसे काहीसे). त्यामुळे वाढत जाणारी एंट्रॉपी ही भासमान आहे, सापेक्ष आहे. त्याच नियमाप्रमाणे आपण जर असे बघितले की जगाची लोकसंख्या वाढतच आहे. तर मग 'नवीन आत्मे' कोठून आले? आत्मा निर्माण करता येत नाही ह्या गृहितकानुसार ते त्या ह्या असलेल्या व्यवस्थेतूनच कोठूनतरी यायला हवेत मग आधी ते कोठे होते? माझ्या विचार करण्याच्या सध्याच्या कुवतीनुसार हे सर्व आत्मे एकाच चैतन्यतत्त्वाचा हिस्सा आहेत. (किंबहुना 'हिस्सा' हा शब्दही तितकासा योग्य नाही, त्याऐवजी एकच चैतन्य आहेत हे जास्त योग्य), त्यामधे एक, दोन, तीन असे संख्यात्मक वेगळे असे काही नाहीच. वेगळी आहेत ती शरीरे ती आपण मोजू शकतो त्यामुळे लोकसंख्या कमी किंवा जास्त असली तरी आत्म्याला (चैतन्याला) काही फरक पडत नाही - हीच कदाचित जिवा-शिवाची एकरुपता असावी! त्यामुळे शरीराच्या संख्येनुसार एंट्रॉपी कमीजास्त होत असेल पण एकून ऊर्जास्रोताचा विचार केला तर काही फरक नाही. अजून थोडे खोलात जाऊन पाहूयात. आपल्या सर्वाना एक अनुभव नक्कीच आलेला असेल. कित्येक वेळा आपण एखाद्या ठिकाणी पहात असतो नजरेसमोरुन काही गोष्टी जातात, आपल्याला दिसल्याचे कळत नाही, काही वेळाने भानावर येतो त्यावेळी अमूकअमूक घडले ह्याची जाणीव दुसर्‍या कोणी दिली तर आपण म्हणतो "कधी झाले? मला तर समजलेच नाही." हे कशामुळे होते? तर माझ्या मते इंद्रियातल्या त्यावेळच्या चैतन्याच्या अभावामुळे! हे कोणत्याही ज्ञानेंद्रियाच्या बाबतीत अनुभवायला येते. अजून थोडे पुढे जाऊयात. मूलतः सर्व पदार्थातले अणू एकसारखेच आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या रेण्वीय रचनांमधून वेगवेगळी मूलद्रव्ये तयार होतात. अशा विशिष्ठ संरचनांमधून माणूस बनवता येईल का? कदाचित हो. त्यात चैतन्य्/आत्मा आणता येईल का? सांगता येत नाही. एखादा माणूस मृत होतो म्हणजे त्यातले चैतन्य नष्ट होते. त्याचे डोळे बघू शकत नाहीत. पण त्याने नेत्रदान केलेले असले आणि ते नेत्र दुसर्‍या माणसाला बसवले तर तो माणूस मात्र 'त्या मृत' डोळ्यांनी बघू शकतो! ह्याचं कारण डोळे मृत असणे किंवा नसणे हे चैतन्याच्या असण्या-नसण्यावर अवलंबून आहे! म्हणजेच ते सापेक्ष आहे! एकाची एंट्रॉपी दुसर्‍याची एंथाल्पी झाली! आत्मा हा अत्यंत सूक्ष्म असल्याशिवाय तो ही अणूंची मूलभूत संरचना 'चालवू' शकणार नाही. त्याचवेळी तो संपूर्ण विश्व व्यापणारा असणार त्याखेरीज तो ही व्यवस्था धारण करु शकणार नाही. ''अणु रणिया थोकडा|तुका आकाशाएवढा||" म्हणजे तरी काय? तेव्हा आत्मा हाच काळ आहे, ते एक डायमेंशन (मिती) आहे. त्यातल्या कुठल्या बिंदूवर आपण आहोत त्याप्रमाणे आपल्याला (म्हणजे आपल्या शरीराला) गोष्टी भासतात. त्या मितीमधून आपले शरीर वेगळे झाले की ते मृत होते. पुन्हा मितीत आले की जिवंत होते. असे वाटते. ह्या विचारानुसार आत्म्याला "म्हातारपण" नसावे! चतुरंग

In reply to by चतुरंग

मुक्तसुनीत Wed, 04/16/2008 - 02:26
विजूभाऊ आणि चतुरंगरावांचे मनःपूर्वक आभार. चतुरंगरावांनी या विषयाचा चांगला सांगोपांग विचार केला आहे असे जाणवले. माझ्या साध्याशा शंकेला त्यांनी फार समर्पक उत्तर लिहीले आहे.

In reply to by चतुरंग

एक Wed, 04/16/2008 - 03:45
"..त्याच नियमाप्रमाणे आपण जर असे बघितले की जगाची लोकसंख्या वाढतच आहे. तर मग 'नवीन आत्मे' कोठून आले? आत्मा निर्माण करता येत नाही ह्या गृहितकानुसार ते त्या ह्या असलेल्या व्यवस्थेतूनच कोठूनतरी यायला हवेत मग आधी ते कोठे होते?...." जगाची लोकसंख्या वाढत आहे. म्हणजेच मानवजातीची संख्या वाढत आहे..पण याच बरोबर काही प्राणी एक्स्टिंक्ट होत आहेत. हे आत्मे तिथून तर येत नसतील. विनोदाने म्हणत नाही आहे. पण आपल्या पुराण ग्रंथात कुठ्ली पाप केली असता कुठली योनी मिळते याचं वर्णन आहे. म्हणजे टोटल आत्म्यांची संख्या ही फक्त मानवजातीच्या संख्येएवढी नसावी..

In reply to by एक

चतुरंग Wed, 04/16/2008 - 08:30
माझ्या विवेचनात मी 'आत्म्यांची संख्या' असा शब्दप्रयोग मुद्दम केला कारण पुढच्या स्पष्टीकरणात माझ्या मते असे काही नाहीये हे मला सांगायचे होते - असते ती शरीरांची संख्या. इथूनतिथून सर्वात एकच चैतन्य व्यापलेले असते. बाकी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे प्राण्यांच्या एक्स्टिंगशन मुळे त्यांच्या शरीरांची संख्या कमी होईल पण आत्म्याला काही फरक पडत नाही असे वाटते. चतुरंग

In reply to by एक

विजुभाऊ Fri, 04/18/2008 - 06:39
आत्म्याची संख्या...आपल्या पुराण ग्रंथात कुठ्ली पाप केली असता कुठली योनी मिळते याचं वर्णन आहे बरोब्बर. आपल्या पैकी काही जण गेल्या जन्मी अमिबा नायतर देवी चे जन्तु , मलेरिया चे व्हायरस असु शकतो. रौरव , पयान्तक आणि कुंभीपाक ( ही नरकांची नावे आहेत) या स्कूल चे हेडमास्तर म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही या जन्मी जे पाप कराल ते पुढच्या जन्मात फेडावे लागते. ::: पुढचा जन्म चिकन चा असेल की पापलेट सुरमयी असेल या चिन्तेत विजुभाऊ

In reply to by चतुरंग

धमाल मुलगा Wed, 04/16/2008 - 12:34
चतुरंगराव, वास्तववादी वैचारिक अभ्यासपुर्ण आणि शास्त्र+तर्कशात्राच्या अनुशंगाने आलेली प्रतिक्रिया ! एव्हढेच म्हणू शकेन मी. खूप छान सांगितलंत.
तेव्हा आत्मा हाच काळ आहे, ते एक डायमेंशन (मिती) आहे. त्यातल्या कुठल्या बिंदूवर आपण आहोत त्याप्रमाणे आपल्याला (म्हणजे आपल्या शरीराला) गोष्टी भासतात.
आवडलं. आठवण झाली ती काही वर्षांपुर्वी एका मित्रासोबत त्याच्या सेमिनारची तयारी करतानाची. फोर्थ डायमेंन्शन असा त्याचा विषय होता. पुस्तकांचे ढिगारे, जालावरचे संदर्भ, सगळं उपसुन शेवटी आमचंही अगदी असंच मत झालं होतं. आमच्या ह्या रिसर्चचा निष्कर्षही एकदम 'हटके' काढला होता.. Time, being the forth dimension of this so-called three dimensional world makes the things relate to a certain block of identity for the happenings. As one can rotate the three dimensional object & can view the desired pattern of that specific dimension,If....if one succeeds into turning to the forth dimension that is time, this three dimensional world may see an absolutely different aspect of the each & every incident happened or happening or going to happen ! We may kiss good bye to fortune tellers (हे जवळपास ६-८ वर्षांपुर्वीचे असल्यामुळे वाक्यरचना जशीच्या तशी अस्ल्याची गॅरेंटी नाही.) -ध मा ल. (इन फोर्थ डायमेंनशन)

In reply to by विजुभाऊ

व्यंकट Wed, 04/16/2008 - 01:10
खरं आहे, पण समजा १०० वॉटचा एक दिवा एका पूर्ण बंद खोलीत तासभर लावला, म्हणजे, वीज-उर्जेच रुपांतर प्रकाश उर्जेत झालं, तर मग नंतर त्या प्रकाश उर्जेला पुन्हा वीजेत बदलून वीज तुडवड्याचा प्रश्न सोडवता का येत नसावा? व्यंकट

In reply to by व्यंकट

चतुरंग Wed, 04/16/2008 - 08:45
मुख्यत्वे ऊष्णता व प्रकाश ह्या मार्गे व्यय होईल. त्यातल्या फक्त प्रकाशाचा वापर करुन विद्युत शक्ती निर्माण करायची ठरवली तरी फोटोव्होल्टाइक सेलने ते शक्य होईलही. त्यातही परिवर्तनातला व्यय आणि निर्माण झालेल्या ऊर्जेची शक्ती ही अत्यंत मर्यादित असेल. शिवाय एकूण नफा- नुकसानीचा विचार करता हा पर्याय अजिबात व्यवहार्य ठरत नाही. (अवांतर - मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जेचा वापर हा स्वस्तातला पर्याय करण्यासाठी जगभर प्रयत्न सुरु आहेत -दुर्दैवाने भारतात ह्याबद्दल जेवढे व्हायला हवेत तेवढे प्रयत्न होत नाहीत. आपण व्यक्तिगत स्वरुपात सौर पॅनल बसवून छोट्याप्रमाणावर का होईना विजेचा प्रश्न आपल्यापुरता सोडवू शकतो. तेवढे केले तरी सुरुवात तर होईल.) चतुरंग

In reply to by चतुरंग

व्यंकट Wed, 04/16/2008 - 09:49
धन्यवाद चतुरंगसाहेब, उर्जा संपत नाही तिचे रुपांतर होते, असे असता, उष्णता आणि प्रकाश ह्यामार्गे रुपांतरीत झालेली उर्जा पुढे कशात रुपांतरीत होते? कारण ती नष्ट तर होत नाही, मग जर नष्ट होत नसेल तर ती एकतर कुठेतरी साचून राहीली असेल अथवा रुपांतरीत झाली असेल. मग ही जी कुणीतरी साठवली आहे ती कुंणी भिंतींनी ? फर्नीचर्नी ? ती ज्यानी साठवली ते तिला रिलीज करतात का? पुढे तिचे काय होते? थोडक्यात ह्या व्यय होणार्‍या उर्जेचा पूर्ण माग शास्त्रज्ञांनी काढला आहे का? समजा, एखाद्याने जेवण करून उर्जा मिळवली, ती त्याने घाम गाळून खर्च केली, समजा नुस्ता रिकामा चरखा चालवला... आता ही उर्जा कुठे गेली ? एकूणच कुठल्याही एकदा वापरून झालेली उर्जा जाते तरी कुठे? व्यंकट

ठणठणपाळराव, नचिकेताचे आख्यान चांगले झाले आहे. त्याचबरोबर 'आत्म्याच्या अमरत्वाचे तत्वज्ञान काय आहे ? हेही कधीतरी सांगावे असे वाटते. तसेच आत्म्याचे अमरत्व = ऊर्जेचे अविनाशत्वच 'चतुरंगाचे' विवेचनही झकास झाले आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Wed, 04/16/2008 - 11:16
अवांतर - लिखाणासाठी मुद्दामच मराठी प्रमाण भाषा वापरली आहे.) हे आपण आपल्यापुरतं म्हणत असाल तर आमचं काहीच म्हणणं नाही. आपण काहीही म्हणावयास मुखत्यार आहात, नव्हे तो आपला अधिकारच आहे! परंतु आमच्यापुरतं बोलायचं झालं तर आम्ही 'प्रमाणभाषा' ही संकल्पनाच मानत नाही! भाषा ही प्रत्येकाकरता आहे, सर्वांकरता आहे. आमच्या मते अमूक भाषा म्हणजे 'प्रमाणभाषा' आणि तमूक भाषा म्हणजे 'अप्रमाणभाषा' अशी भाषेची कुठलीही बालिश वर्गवारी नसते! असो.. अर्थात, उठा, जागे व्हा. आत्मप्राप्तीचा मार्ग मोठा दुर्घट आहे. धारदार वस्तर्‍याच्या पात्यावरून चालण्याइतके ते कठीण आहे. तरीही मागे हटू नका. योग्य व्यक्तिकडून आत्मज्ञान प्राप्त करून घेतल्याशिवाय थांबू नका. हा हा हा! अहो कसला डोंबलाचा दुर्घट मार्ग आलाय? उगाच काय धारदार वस्तर्‍याचं पातं नी बितं?! आणि जळ्ळं आत्मज्ञान करून घ्यायला योग्य व्यक्ति तरी कशाला पाहिजे?! उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गं पथस्तत् कवयो वदन्ति धत् तुमची रांडेच्यांनो ;) च्यामारी, आपल्या जुन्या ग्रंथात 'आत्मज्ञान' हा शब्द उगाचच्या उगाच मारे जड वगैरे करून ठेवला आहे! उगाच च्यायला संस्कृतमधले जड जड शब्द वापरून एखद्याला आत्मज्ञान या शब्दाबद्दल आत्मियता वाटण्याऐवजी त्या शब्दाची भिती कशी बसेल हेच पाहिले आहे! 'आत्मज्ञान!', 'आत्मपाप्ती' ही म्हणजे काहीतरी भयंकर दुर्लभ गोष्ट आहे असाच एकूण सूर दिसतो! ताजी फडफडीत तळलेली सुरमई पानात पडली की माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! एखाद्या लावण्यवतीसोबत रसिकतेने गप्पा मारत सिंगलमाल्टचे दोन पेग पिता पिता माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात बसून गाणी म्हणणे, सुखदु:खाच्या चार गप्पा मारणे, अडीअडचणीत सापडलेल्या एखाद्याला सर्वतोपरी मदत करणे यातून माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! दोन सुरेल तंबोर्‍यात जमलेला एखादा भन्नाट पुरिया किंवा तोडी ऐकतांना आत्मप्राप्तीचा अनुभव येतो असा माझा अनुभव आहे! एखाद्या अनाथाश्रमातल्या लहान मुलांना एखाद्या रविवारी अगदी मनमुराद गोडाधोडाचं जेवता येईल इतपत देणगी त्या आश्रमाला देऊन त्या लहानग्या अनाथांना ते गोडाधोडाचं जेवताना त्यांच्या चेहेर्‍यावरचा आनंद पाहण्यासारखा दुसरा आत्मानंद नाही असा माझा वैयक्तिक अनुभव आहे! च्यामारी नचिकेताला आत्मप्राप्तीच्या इतक्या साध्या अन् सोप्या व्याख्याही समजू नयेत याचे नवल वाटते! आणि आत्मप्राप्ती, आत्मज्ञान म्हणजे काहीतरी भयंकर गूढ गोष्ट आहे आणि ती मिळवण्याकरता एखाद्या ज्ञानी माणसाचं साहाय्य घ्यावं हेच आयुष्यभर सांगत बसणार्‍या आपल्या ऋषिमुनींचीही मला कीव येते! असो... आपला, (आत्मानंदी!) तात्याभैय्या देवासकर, देवसकरांची कोठी, इंदौर. -- "अरे श्याम, बेटा ठेव ते गीतेचं पुस्तक बाजूला. फार थोर पुस्तक आहे ते. पण आपण नाही ना तेवढे थोर!" "बेटा श्याम, न पेलणार्‍या गोळ्या घेऊ नयेत! मग त्या भांगेच्या असोत, वा आध्यात्माच्या असोत!" "न पेलणार्‍या पट्टीत गाऊ नये. सगळं गाणं बेसूर होऊन जातं! आपली पट्टी काळी दोन. पांढरी तीन, पांढरी चार पट्टी आपल्याला जमायची कशी?!" (इति काकाजी, नाटक तुझे आहे तुजपाशी)

आर्य Wed, 04/16/2008 - 11:50
आत्मप्राप्ती, आत्मज्ञान म्हणजे काहीतरी भयंकर गूढ गोष्ट आहे आणि ती मिळवण्याकरता एखाद्या ज्ञानी माणसाचं साहाय्य घ्यावं हेच आयुष्यभर सांगत बसणार्‍या आपल्या ऋषिमुनींचीही मला कीव येते! सुरलोकातील श्रेष्ठ देवतादेखील ह्या प्रश्नाचे उत्तर जाणत नाहीत? च्यामरी मग कशाला पाहिजे असंल ज्ञान ? यमानेच जर अमरत्वाचे तत्वज्ञान सांगितले आहे तर तेच वाचुन काढायचं .............झालं आणि ओरिजनल पाहिजेच असेल तर "यमराज"च देतील ना ? नचिकेताला दिलं तस............मेल्यावर बधू...... बाकी चैतन्य काय आहे ह्या सगळ्यात? ते कुठून आलं तेवढ सांगा त्याचा पुढचा प्रवास / रुपांतरण मी सांगतो...... (योग्य व्यक्ति ?) आर्य

धमाल मुलगा Wed, 04/16/2008 - 12:11
गोष्ट म्हणून आवडली खरं,मोठं भारावून जायला झालं...ते आत्मा,परमात्मा,मुक्ति, श्वर-नश्वराचं गौडबंगाल...पण तात्याभैय्या देवासकरांच्या प्रतिक्रियेने जमिनीवर आलो.
ताजी फडफडीत तळलेली सुरमई पानात पडली की माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! एखाद्या लावण्यवतीसोबत रसिकतेने गप्पा मारत सिंगलमाल्टचे दोन पेग पिता पिता माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात बसून गाणी म्हणणे, सुखदु:खाच्या चार गप्पा मारणे, अडीअडचणीत सापडलेल्या एखाद्याला सर्वतोपरी मदत करणे यातून माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! दोन सुरेल तंबोर्‍यात जमलेला एखादा भन्नाट पुरिया किंवा तोडी ऐकतांना आत्मप्राप्तीचा अनुभव येतो असा माझा अनुभव आहे! एखाद्या अनाथाश्रमातल्या लहान मुलांना एखाद्या रविवारी अगदी मनमुराद गोडाधोडाचं जेवता येईल इतपत देणगी त्या आश्रमाला देऊन त्या लहानग्या अनाथांना ते गोडाधोडाचं जेवताना त्यांच्या चेहेर्‍यावरचा आनंद पाहण्यासारखा दुसरा आत्मानंद नाही असा माझा वैयक्तिक अनुभव आहे!
अगदी खरं आहे हे देखील. आध्यात्माचं वारंही न लागलेल्या आम्हा क्षुद्रातिक्षुद्राना कसलं आलंय आत्मज्ञान? इथं तिच्याआयला कोणाला काळजी दोन वेळच्या घासाची, कोणाला काळजी पोरांच्या शिक्षणाची, तर कोणाला स्वतःच्या प्रगतीची. हा नचिकेत बहुधा कधीही 'एंप्लॉयमेंट एक्सचेंज'च्या रांगेत उभा राहिला नसावा, त्याला कधी अप्रेझल्सकरता साठमारी करावी लागली नसावी. म्हणून अशा लहान वयात हे फावल्या वेळचे विचार....मरणानंतर काय नि कसे! अरे, मान्य आहे हे जिवन क्षणभंगुर आहे, त्यामध्ये असलेली ऐहिक सुखं क्षणापुरती आहेत, असतील बापडी...पण ती आनंद देत नाहीत? आम्ही सर्वसामान्य माणसं...आता माणूस म्हणून जन्माला आल्यावर माणसाची जी काही उद्दिष्टं/कार्यं असतील ती नको का करायला?
उठा, जागे व्हा. आत्मप्राप्तीचा मार्ग मोठा दुर्घट आहे. धारदार वस्तर्‍याच्या पात्यावरून चालण्याइतके ते कठीण आहे. तरीही मागे हटू नका. योग्य व्यक्तिकडून आत्मज्ञान प्राप्त करून घेतल्याशिवाय थांबू नका.
कस्सलं काय? एखादा मित्र बर्‍याच दिवसांनी त्याच्या घरी चाललाय, मोठ्या आनंदाने तुमच्यापाशी येतो,म्हणतो, "ओय यार! परसो मै घर जा रहा हूं | पूरा एक हफ्ता अपनी फॅमिलीके साथ बिताऊंगा |" त्याच्या नजरेत तरळणारा आनंद,चेहर्‍यावरचं हसु बघा...साथीच्या रोगासारखं तुमच्याही चेहर्‍यावर तेच झळकेल. त्याला कडकडून मिठी मारा, म्हणा, "जा साले, हफ्ताभर ऐश कर के आ. मॉं जीके हाथों बना जी भर के खाके आ | मेराभी प्रणाम देना उनको" आता पुन्हा त्याच्या डोळ्यात बघा...हे जग-बिग सगळं तिच्याआयला त्या आनंदावरुन ओवाळून टाकावसं नाही वाटलं तर सांगा! पावसात भिजलेलं एखादं मांजराचं पिल्लू उचलून घरी आणा, त्याला छान पुसा, गरमागरम दूध प्यायला द्या...दूध पिउन झाल्यावर तुमच्याच सोफ्यावर तंगड्या पसरुन ताणून दिलेल्या त्या पिल्लाकडं बघा...कसं वाटतंय? समाधान? तृप्त भावना? अहो माझ्यासाठी हेच आहे आत्मज्ञान ! ह्यावर मला 'आनंद' चित्रपटातलं एक वाक्य आठवतं... "बाबूमोशाय...जिंदगी बडी होनी चाहिये.....लम्बी नही| मै हसते-खेलते छे: महिने जिया, आप बिना हसे सौ साल जिये..बोलो कौन ज्यादा जिया? " [वाक्य तंतोतंत आठवत नाहीय्ये, पण आशय हाच आहे] अहो इथं एक आयुष्य जगता जगता लोकांच्या नाकी नऊ येताहेत आणि मरणानंतर पुढे काय अन् मागे काय ह्याची उठाठेव हवीय कशाला? (निदान मला तरी) आपला, -(हृषीदांचा आनंद) ध मा ल

In reply to by धमाल मुलगा

मनस्वी Wed, 04/16/2008 - 12:27
ताजी फडफडीत तळलेली सुरमई पानात पडली की माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! एखाद्या लावण्यवतीसोबत रसिकतेने गप्पा मारत सिंगलमाल्टचे दोन पेग पिता पिता माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात बसून गाणी म्हणणे, सुखदु:खाच्या चार गप्पा मारणे, अडीअडचणीत सापडलेल्या एखाद्याला सर्वतोपरी मदत करणे यातून माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! दोन सुरेल तंबोर्‍यात जमलेला एखादा भन्नाट पुरिया किंवा तोडी ऐकतांना आत्मप्राप्तीचा अनुभव येतो असा माझा अनुभव आहे! एखाद्या अनाथाश्रमातल्या लहान मुलांना एखाद्या रविवारी अगदी मनमुराद गोडाधोडाचं जेवता येईल इतपत देणगी त्या आश्रमाला देऊन त्या लहानग्या अनाथांना ते गोडाधोडाचं जेवताना त्यांच्या चेहेर्‍यावरचा आनंद पाहण्यासारखा दुसरा आत्मानंद नाही असा माझा वैयक्तिक अनुभव आहे!
अगदी खरं आहे हे देखील. आध्यात्माचं वारंही न लागलेल्या आम्हा क्षुद्रातिक्षुद्राना कसलं आलंय आत्मज्ञान? इथं तिच्याआयला कोणाला काळजी दोन वेळच्या घासाची, कोणाला काळजी पोरांच्या शिक्षणाची, तर कोणाला स्वतःच्या प्रगतीची. हा नचिकेत बहुधा कधीही 'एंप्लॉयमेंट एक्सचेंज'च्या रांगेत उभा राहिला नसावा, त्याला कधी अप्रेझल्सकरता साठमारी करावी लागली नसावी. म्हणून अशा लहान वयात हे फावल्या वेळचे विचार....मरणानंतर काय नि कसे! अरे, मान्य आहे हे जिवन क्षणभंगुर आहे, त्यामध्ये असलेली ऐहिक सुखं क्षणापुरती आहेत, असतील बापडी...पण ती आनंद देत नाहीत? आम्ही सर्वसामान्य माणसं...आता माणूस म्हणून जन्माला आल्यावर माणसाची जी काही उद्दिष्टं/कार्यं असतील ती नको का करायला?
+१

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर Wed, 04/16/2008 - 12:57
पावसात भिजलेलं एखादं मांजराचं पिल्लू उचलून घरी आणा, त्याला छान पुसा, गरमागरम दूध प्यायला द्या...दूध पिउन झाल्यावर तुमच्याच सोफ्यावर तंगड्या पसरुन ताणून दिलेल्या त्या पिल्लाकडं बघा...कसं वाटतंय? समाधान? तृप्त भावना? अहो माझ्यासाठी हेच आहे आत्मज्ञान ! क्या बात है धमाल्या! सुंदर रे! आपला, (आत्मज्ञानी धमाल्याचा आत्मानंदी गुरू!) तात्या. :)

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ Fri, 04/18/2008 - 06:18
अहो इथं एक आयुष्य जगता जगता लोकांच्या नाकी नऊ येताहेत आणि मरणानंतर पुढे काय अन् मागे काय ह्याची उठाठेव हवीय कशाला? अरे बापरे ! हे काय ? धमु बाळा तू चार्वाकाचे सारे तत्वज्ञान एका वाक्यात उतरलवस की रे.झकास. आजपासुन तूच आमचा नचिकेता

धनश्रीदिनेश Fri, 04/18/2008 - 00:38
तुम्हाला बर्याच जणानी नचिकेताबद्द्ल माहीती दिली आहे, पण माझ्या वाचण्यात आलेली गोष्ट थोडी वेगळी आहे.त्याचे बाबा वाजश्रवस तेजस्वी ब्राम्हण होते,सन्स्क्रूतीच्या कार्यात आपले आयुष्य दिले, त्यामुळेच नचिकेत सुद्धा तेजस्वी होता. त्याने यमाकडे ३ वर मागितले १ वडिलाचा राग शान्त व्हावा. २ अग्निविद्या, ३ महत्वाच म्हणजे आत्मज्ञान ज्याची १ली पायरी - माणुस पशु नाही इश्वराविषयी क्रुतज्ञा बुद्धि जीवनात आणणे, २री पायरी मी माणूस आहे,म्हणुन माणुसकी प्रमाणे जगा, ३री पायरी अहं ब्रम्हास्मि | मी ईश्वर आहे, ईश्वर माझ्यातच आहे नचिकेताच्या वडिलांनी सर्वस्व दक्षिणा नावाचा यज्ञ केला होता कारण नचिकेत वडिलांप्रमाणॅच तेजस्वी होता त्याला स्वत:च्या बळावर सर्व मिळवावयाच होत.[ श्राद्ध भाग २ हे पुस्तक परम पुज्य पांडुरंग शास्त्री आटवले ह्यांच्या सद्वीचार दर्शन ह्यातुन घेतले आहे ] त्यात ही कथा सविस्तरपणे आहे

ठणठणपाळ Tue, 04/15/2008 - 15:51
नचिकेत्याबद्दल आधीच्या लेखात धनंजय यांनी माहिती दिल्याचं आणि सागर यांना ध्वनि स्वरुपात हवी ती माहिती मिळाल्याचं हा लेख प्रकाशित केल्यानंतर माझ्या लक्षात आलं. क्षमस्व!

In reply to by ठणठणपाळ

धनंजय Tue, 04/15/2008 - 16:47
मी अगदीच त्रोटक माहिती दिली होती. तुम्ही कथा सुंदर खुलवली. लेख आवडला.

In reply to by धनंजय

सागर गुरुवार, 04/17/2008 - 15:04
धनंजयरावांशी सहमत.... तुमच्या शब्दांत सुरेख आणि योग्य त्या संक्षिप्त स्वरुपात मला नचिकेताचे आख्यान दिले त्याबद्दल धन्यवाद अवांतरः (मिपाच्याच एका सभासदाच्या मागणीवरून नचिकेत्याचे आख्यान इथे छापत आहे. मीच तो सभासद :) नचिकेताच्या आख्यानाने माझ्या (अ)ज्ञानात भर टाकल्याबद्दल धन्यवाद -सागर

धमाल मुलगा Tue, 04/15/2008 - 16:09
आभारी आहे. ठणठणपाळ, विस्मरणात गेलेल्या गोष्टीची पुन्हा आठवण ताजी करुन दिल्याबद्दल आभार. अर्थात, मला ठाऊक असलेली नचिकेताची गोष्ट इतकी संतुलीत नव्हती. बहुधा ती गोष्टीरुपाने पिढ्यांपिढ्या चालत आल्याने असेल, पण काही गोष्टी मुळ कथेत नसलेल्या आज जाणवलं. धन्यवाद.

In reply to by धमाल मुलगा

स्वाती दिनेश Tue, 04/15/2008 - 21:50
ठणठणपाळ, विस्मरणात गेलेल्या गोष्टीची पुन्हा आठवण ताजी करुन दिल्याबद्दल आभार. असेच म्हणते, स्वाती

विजुभाऊ Tue, 04/15/2008 - 19:48
आत्म्याच्या अमरत्वाचे तत्वज्ञान म्हणजे आत्मा हा अमर आहे. त्याला तुम्ही निर्माण करु शकत नाही , नश्ट करु शकत नाही. आत्मा एका शरीरातुन दुसररे शरीर धारण करु शकतो. अर्वाचीन भौतिक शासत्रात हाच सिद्धान्त ऊर्जेचा अविनाशत्वाचा नियम म्हणून सांगितला जातो.( लॉ ऑफ कॉन्झर्वेषन ऑफ एनर्जी) ऊर्जा निर्माण करता येत नाही , ती नष्ट करत येत नाही. ऊर्जा एका स्वरूपातुन दुसर्‍या स्वरुपात जाते. ........नचिकेताचा आश्रम सोबती :विजुभाउ

In reply to by विजुभाऊ

मुक्तसुनीत Tue, 04/15/2008 - 22:33
आत्म्याचे अमरत्व = ऊर्जेचे अविनाशत्व अशी तुलना वाचताना माझ्या मनात नेहमी एंट्रॉपी चा विचार येतो. काळ अनंत आहे, ऊर्जा संपत नाही , हे विश्व विस्तारत आहे हे सर्व (तत्वतः ) मान्यच. पण हेच शास्त्र हेही सांगते की, एकूण ऊर्जेमधे जरी बदल घडत नसला तरी एंट्रॉपी - म्हणजेच उपलब्ध ऊर्जेची कार्य करण्याची अक्षमता - ही एक सतत वाढत रहाणारी गोष्ट आहे. तसे असल्यास अविनाशी आत्म्यालाही , युगानुयुगांनंतर "म्हातारे" होण्याच्या प्रक्रियेमधून जावे लागते , असे मानायचे काय ?

In reply to by मुक्तसुनीत

चतुरंग Wed, 04/16/2008 - 01:58
ही एक समांतर कल्पना असली तरी तंतोतंत सारखी आहे असे वाटत नाही. वर उल्लेखलेली एंट्रॉपी म्हणजेच उपलब्ध ऊर्जेची कार्य करण्याची अक्षमता ही ज्या व्यवस्थेतून हे मोजमाप होते आहे त्या सिस्टिमशी (व्यवस्थेशी) निगडित असते. आता संपूर्ण वैश्विक पातळीवर ती व्यवस्था कोणती? तिथे एंट्रॉपी वाढते आहे म्हणजे ती कोणत्या दुसर्‍या व्यवस्थेसापेक्ष? असे प्रश्न उपस्थित होतात असे वाटते. आपण जर असे मानले की एक विशिष्ठ कार्य करण्यासंदर्भातली ऊर्जा कमी झाली तर त्याचवेळी दुसर्‍या कोणत्यातरी कार्यासंदर्भात ती वाढलेली असणार हे निश्चित (जसे भरती-ओहोटीचे चक्र जगाच्या दोन टोकांना एकाच वेळी सुरु असते तसे काहीसे). त्यामुळे वाढत जाणारी एंट्रॉपी ही भासमान आहे, सापेक्ष आहे. त्याच नियमाप्रमाणे आपण जर असे बघितले की जगाची लोकसंख्या वाढतच आहे. तर मग 'नवीन आत्मे' कोठून आले? आत्मा निर्माण करता येत नाही ह्या गृहितकानुसार ते त्या ह्या असलेल्या व्यवस्थेतूनच कोठूनतरी यायला हवेत मग आधी ते कोठे होते? माझ्या विचार करण्याच्या सध्याच्या कुवतीनुसार हे सर्व आत्मे एकाच चैतन्यतत्त्वाचा हिस्सा आहेत. (किंबहुना 'हिस्सा' हा शब्दही तितकासा योग्य नाही, त्याऐवजी एकच चैतन्य आहेत हे जास्त योग्य), त्यामधे एक, दोन, तीन असे संख्यात्मक वेगळे असे काही नाहीच. वेगळी आहेत ती शरीरे ती आपण मोजू शकतो त्यामुळे लोकसंख्या कमी किंवा जास्त असली तरी आत्म्याला (चैतन्याला) काही फरक पडत नाही - हीच कदाचित जिवा-शिवाची एकरुपता असावी! त्यामुळे शरीराच्या संख्येनुसार एंट्रॉपी कमीजास्त होत असेल पण एकून ऊर्जास्रोताचा विचार केला तर काही फरक नाही. अजून थोडे खोलात जाऊन पाहूयात. आपल्या सर्वाना एक अनुभव नक्कीच आलेला असेल. कित्येक वेळा आपण एखाद्या ठिकाणी पहात असतो नजरेसमोरुन काही गोष्टी जातात, आपल्याला दिसल्याचे कळत नाही, काही वेळाने भानावर येतो त्यावेळी अमूकअमूक घडले ह्याची जाणीव दुसर्‍या कोणी दिली तर आपण म्हणतो "कधी झाले? मला तर समजलेच नाही." हे कशामुळे होते? तर माझ्या मते इंद्रियातल्या त्यावेळच्या चैतन्याच्या अभावामुळे! हे कोणत्याही ज्ञानेंद्रियाच्या बाबतीत अनुभवायला येते. अजून थोडे पुढे जाऊयात. मूलतः सर्व पदार्थातले अणू एकसारखेच आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या रेण्वीय रचनांमधून वेगवेगळी मूलद्रव्ये तयार होतात. अशा विशिष्ठ संरचनांमधून माणूस बनवता येईल का? कदाचित हो. त्यात चैतन्य्/आत्मा आणता येईल का? सांगता येत नाही. एखादा माणूस मृत होतो म्हणजे त्यातले चैतन्य नष्ट होते. त्याचे डोळे बघू शकत नाहीत. पण त्याने नेत्रदान केलेले असले आणि ते नेत्र दुसर्‍या माणसाला बसवले तर तो माणूस मात्र 'त्या मृत' डोळ्यांनी बघू शकतो! ह्याचं कारण डोळे मृत असणे किंवा नसणे हे चैतन्याच्या असण्या-नसण्यावर अवलंबून आहे! म्हणजेच ते सापेक्ष आहे! एकाची एंट्रॉपी दुसर्‍याची एंथाल्पी झाली! आत्मा हा अत्यंत सूक्ष्म असल्याशिवाय तो ही अणूंची मूलभूत संरचना 'चालवू' शकणार नाही. त्याचवेळी तो संपूर्ण विश्व व्यापणारा असणार त्याखेरीज तो ही व्यवस्था धारण करु शकणार नाही. ''अणु रणिया थोकडा|तुका आकाशाएवढा||" म्हणजे तरी काय? तेव्हा आत्मा हाच काळ आहे, ते एक डायमेंशन (मिती) आहे. त्यातल्या कुठल्या बिंदूवर आपण आहोत त्याप्रमाणे आपल्याला (म्हणजे आपल्या शरीराला) गोष्टी भासतात. त्या मितीमधून आपले शरीर वेगळे झाले की ते मृत होते. पुन्हा मितीत आले की जिवंत होते. असे वाटते. ह्या विचारानुसार आत्म्याला "म्हातारपण" नसावे! चतुरंग

In reply to by चतुरंग

मुक्तसुनीत Wed, 04/16/2008 - 02:26
विजूभाऊ आणि चतुरंगरावांचे मनःपूर्वक आभार. चतुरंगरावांनी या विषयाचा चांगला सांगोपांग विचार केला आहे असे जाणवले. माझ्या साध्याशा शंकेला त्यांनी फार समर्पक उत्तर लिहीले आहे.

In reply to by चतुरंग

एक Wed, 04/16/2008 - 03:45
"..त्याच नियमाप्रमाणे आपण जर असे बघितले की जगाची लोकसंख्या वाढतच आहे. तर मग 'नवीन आत्मे' कोठून आले? आत्मा निर्माण करता येत नाही ह्या गृहितकानुसार ते त्या ह्या असलेल्या व्यवस्थेतूनच कोठूनतरी यायला हवेत मग आधी ते कोठे होते?...." जगाची लोकसंख्या वाढत आहे. म्हणजेच मानवजातीची संख्या वाढत आहे..पण याच बरोबर काही प्राणी एक्स्टिंक्ट होत आहेत. हे आत्मे तिथून तर येत नसतील. विनोदाने म्हणत नाही आहे. पण आपल्या पुराण ग्रंथात कुठ्ली पाप केली असता कुठली योनी मिळते याचं वर्णन आहे. म्हणजे टोटल आत्म्यांची संख्या ही फक्त मानवजातीच्या संख्येएवढी नसावी..

In reply to by एक

चतुरंग Wed, 04/16/2008 - 08:30
माझ्या विवेचनात मी 'आत्म्यांची संख्या' असा शब्दप्रयोग मुद्दम केला कारण पुढच्या स्पष्टीकरणात माझ्या मते असे काही नाहीये हे मला सांगायचे होते - असते ती शरीरांची संख्या. इथूनतिथून सर्वात एकच चैतन्य व्यापलेले असते. बाकी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे प्राण्यांच्या एक्स्टिंगशन मुळे त्यांच्या शरीरांची संख्या कमी होईल पण आत्म्याला काही फरक पडत नाही असे वाटते. चतुरंग

In reply to by एक

विजुभाऊ Fri, 04/18/2008 - 06:39
आत्म्याची संख्या...आपल्या पुराण ग्रंथात कुठ्ली पाप केली असता कुठली योनी मिळते याचं वर्णन आहे बरोब्बर. आपल्या पैकी काही जण गेल्या जन्मी अमिबा नायतर देवी चे जन्तु , मलेरिया चे व्हायरस असु शकतो. रौरव , पयान्तक आणि कुंभीपाक ( ही नरकांची नावे आहेत) या स्कूल चे हेडमास्तर म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही या जन्मी जे पाप कराल ते पुढच्या जन्मात फेडावे लागते. ::: पुढचा जन्म चिकन चा असेल की पापलेट सुरमयी असेल या चिन्तेत विजुभाऊ

In reply to by चतुरंग

धमाल मुलगा Wed, 04/16/2008 - 12:34
चतुरंगराव, वास्तववादी वैचारिक अभ्यासपुर्ण आणि शास्त्र+तर्कशात्राच्या अनुशंगाने आलेली प्रतिक्रिया ! एव्हढेच म्हणू शकेन मी. खूप छान सांगितलंत.
तेव्हा आत्मा हाच काळ आहे, ते एक डायमेंशन (मिती) आहे. त्यातल्या कुठल्या बिंदूवर आपण आहोत त्याप्रमाणे आपल्याला (म्हणजे आपल्या शरीराला) गोष्टी भासतात.
आवडलं. आठवण झाली ती काही वर्षांपुर्वी एका मित्रासोबत त्याच्या सेमिनारची तयारी करतानाची. फोर्थ डायमेंन्शन असा त्याचा विषय होता. पुस्तकांचे ढिगारे, जालावरचे संदर्भ, सगळं उपसुन शेवटी आमचंही अगदी असंच मत झालं होतं. आमच्या ह्या रिसर्चचा निष्कर्षही एकदम 'हटके' काढला होता.. Time, being the forth dimension of this so-called three dimensional world makes the things relate to a certain block of identity for the happenings. As one can rotate the three dimensional object & can view the desired pattern of that specific dimension,If....if one succeeds into turning to the forth dimension that is time, this three dimensional world may see an absolutely different aspect of the each & every incident happened or happening or going to happen ! We may kiss good bye to fortune tellers (हे जवळपास ६-८ वर्षांपुर्वीचे असल्यामुळे वाक्यरचना जशीच्या तशी अस्ल्याची गॅरेंटी नाही.) -ध मा ल. (इन फोर्थ डायमेंनशन)

In reply to by विजुभाऊ

व्यंकट Wed, 04/16/2008 - 01:10
खरं आहे, पण समजा १०० वॉटचा एक दिवा एका पूर्ण बंद खोलीत तासभर लावला, म्हणजे, वीज-उर्जेच रुपांतर प्रकाश उर्जेत झालं, तर मग नंतर त्या प्रकाश उर्जेला पुन्हा वीजेत बदलून वीज तुडवड्याचा प्रश्न सोडवता का येत नसावा? व्यंकट

In reply to by व्यंकट

चतुरंग Wed, 04/16/2008 - 08:45
मुख्यत्वे ऊष्णता व प्रकाश ह्या मार्गे व्यय होईल. त्यातल्या फक्त प्रकाशाचा वापर करुन विद्युत शक्ती निर्माण करायची ठरवली तरी फोटोव्होल्टाइक सेलने ते शक्य होईलही. त्यातही परिवर्तनातला व्यय आणि निर्माण झालेल्या ऊर्जेची शक्ती ही अत्यंत मर्यादित असेल. शिवाय एकूण नफा- नुकसानीचा विचार करता हा पर्याय अजिबात व्यवहार्य ठरत नाही. (अवांतर - मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जेचा वापर हा स्वस्तातला पर्याय करण्यासाठी जगभर प्रयत्न सुरु आहेत -दुर्दैवाने भारतात ह्याबद्दल जेवढे व्हायला हवेत तेवढे प्रयत्न होत नाहीत. आपण व्यक्तिगत स्वरुपात सौर पॅनल बसवून छोट्याप्रमाणावर का होईना विजेचा प्रश्न आपल्यापुरता सोडवू शकतो. तेवढे केले तरी सुरुवात तर होईल.) चतुरंग

In reply to by चतुरंग

व्यंकट Wed, 04/16/2008 - 09:49
धन्यवाद चतुरंगसाहेब, उर्जा संपत नाही तिचे रुपांतर होते, असे असता, उष्णता आणि प्रकाश ह्यामार्गे रुपांतरीत झालेली उर्जा पुढे कशात रुपांतरीत होते? कारण ती नष्ट तर होत नाही, मग जर नष्ट होत नसेल तर ती एकतर कुठेतरी साचून राहीली असेल अथवा रुपांतरीत झाली असेल. मग ही जी कुणीतरी साठवली आहे ती कुंणी भिंतींनी ? फर्नीचर्नी ? ती ज्यानी साठवली ते तिला रिलीज करतात का? पुढे तिचे काय होते? थोडक्यात ह्या व्यय होणार्‍या उर्जेचा पूर्ण माग शास्त्रज्ञांनी काढला आहे का? समजा, एखाद्याने जेवण करून उर्जा मिळवली, ती त्याने घाम गाळून खर्च केली, समजा नुस्ता रिकामा चरखा चालवला... आता ही उर्जा कुठे गेली ? एकूणच कुठल्याही एकदा वापरून झालेली उर्जा जाते तरी कुठे? व्यंकट

ठणठणपाळराव, नचिकेताचे आख्यान चांगले झाले आहे. त्याचबरोबर 'आत्म्याच्या अमरत्वाचे तत्वज्ञान काय आहे ? हेही कधीतरी सांगावे असे वाटते. तसेच आत्म्याचे अमरत्व = ऊर्जेचे अविनाशत्वच 'चतुरंगाचे' विवेचनही झकास झाले आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Wed, 04/16/2008 - 11:16
अवांतर - लिखाणासाठी मुद्दामच मराठी प्रमाण भाषा वापरली आहे.) हे आपण आपल्यापुरतं म्हणत असाल तर आमचं काहीच म्हणणं नाही. आपण काहीही म्हणावयास मुखत्यार आहात, नव्हे तो आपला अधिकारच आहे! परंतु आमच्यापुरतं बोलायचं झालं तर आम्ही 'प्रमाणभाषा' ही संकल्पनाच मानत नाही! भाषा ही प्रत्येकाकरता आहे, सर्वांकरता आहे. आमच्या मते अमूक भाषा म्हणजे 'प्रमाणभाषा' आणि तमूक भाषा म्हणजे 'अप्रमाणभाषा' अशी भाषेची कुठलीही बालिश वर्गवारी नसते! असो.. अर्थात, उठा, जागे व्हा. आत्मप्राप्तीचा मार्ग मोठा दुर्घट आहे. धारदार वस्तर्‍याच्या पात्यावरून चालण्याइतके ते कठीण आहे. तरीही मागे हटू नका. योग्य व्यक्तिकडून आत्मज्ञान प्राप्त करून घेतल्याशिवाय थांबू नका. हा हा हा! अहो कसला डोंबलाचा दुर्घट मार्ग आलाय? उगाच काय धारदार वस्तर्‍याचं पातं नी बितं?! आणि जळ्ळं आत्मज्ञान करून घ्यायला योग्य व्यक्ति तरी कशाला पाहिजे?! उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गं पथस्तत् कवयो वदन्ति धत् तुमची रांडेच्यांनो ;) च्यामारी, आपल्या जुन्या ग्रंथात 'आत्मज्ञान' हा शब्द उगाचच्या उगाच मारे जड वगैरे करून ठेवला आहे! उगाच च्यायला संस्कृतमधले जड जड शब्द वापरून एखद्याला आत्मज्ञान या शब्दाबद्दल आत्मियता वाटण्याऐवजी त्या शब्दाची भिती कशी बसेल हेच पाहिले आहे! 'आत्मज्ञान!', 'आत्मपाप्ती' ही म्हणजे काहीतरी भयंकर दुर्लभ गोष्ट आहे असाच एकूण सूर दिसतो! ताजी फडफडीत तळलेली सुरमई पानात पडली की माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! एखाद्या लावण्यवतीसोबत रसिकतेने गप्पा मारत सिंगलमाल्टचे दोन पेग पिता पिता माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात बसून गाणी म्हणणे, सुखदु:खाच्या चार गप्पा मारणे, अडीअडचणीत सापडलेल्या एखाद्याला सर्वतोपरी मदत करणे यातून माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! दोन सुरेल तंबोर्‍यात जमलेला एखादा भन्नाट पुरिया किंवा तोडी ऐकतांना आत्मप्राप्तीचा अनुभव येतो असा माझा अनुभव आहे! एखाद्या अनाथाश्रमातल्या लहान मुलांना एखाद्या रविवारी अगदी मनमुराद गोडाधोडाचं जेवता येईल इतपत देणगी त्या आश्रमाला देऊन त्या लहानग्या अनाथांना ते गोडाधोडाचं जेवताना त्यांच्या चेहेर्‍यावरचा आनंद पाहण्यासारखा दुसरा आत्मानंद नाही असा माझा वैयक्तिक अनुभव आहे! च्यामारी नचिकेताला आत्मप्राप्तीच्या इतक्या साध्या अन् सोप्या व्याख्याही समजू नयेत याचे नवल वाटते! आणि आत्मप्राप्ती, आत्मज्ञान म्हणजे काहीतरी भयंकर गूढ गोष्ट आहे आणि ती मिळवण्याकरता एखाद्या ज्ञानी माणसाचं साहाय्य घ्यावं हेच आयुष्यभर सांगत बसणार्‍या आपल्या ऋषिमुनींचीही मला कीव येते! असो... आपला, (आत्मानंदी!) तात्याभैय्या देवासकर, देवसकरांची कोठी, इंदौर. -- "अरे श्याम, बेटा ठेव ते गीतेचं पुस्तक बाजूला. फार थोर पुस्तक आहे ते. पण आपण नाही ना तेवढे थोर!" "बेटा श्याम, न पेलणार्‍या गोळ्या घेऊ नयेत! मग त्या भांगेच्या असोत, वा आध्यात्माच्या असोत!" "न पेलणार्‍या पट्टीत गाऊ नये. सगळं गाणं बेसूर होऊन जातं! आपली पट्टी काळी दोन. पांढरी तीन, पांढरी चार पट्टी आपल्याला जमायची कशी?!" (इति काकाजी, नाटक तुझे आहे तुजपाशी)

आर्य Wed, 04/16/2008 - 11:50
आत्मप्राप्ती, आत्मज्ञान म्हणजे काहीतरी भयंकर गूढ गोष्ट आहे आणि ती मिळवण्याकरता एखाद्या ज्ञानी माणसाचं साहाय्य घ्यावं हेच आयुष्यभर सांगत बसणार्‍या आपल्या ऋषिमुनींचीही मला कीव येते! सुरलोकातील श्रेष्ठ देवतादेखील ह्या प्रश्नाचे उत्तर जाणत नाहीत? च्यामरी मग कशाला पाहिजे असंल ज्ञान ? यमानेच जर अमरत्वाचे तत्वज्ञान सांगितले आहे तर तेच वाचुन काढायचं .............झालं आणि ओरिजनल पाहिजेच असेल तर "यमराज"च देतील ना ? नचिकेताला दिलं तस............मेल्यावर बधू...... बाकी चैतन्य काय आहे ह्या सगळ्यात? ते कुठून आलं तेवढ सांगा त्याचा पुढचा प्रवास / रुपांतरण मी सांगतो...... (योग्य व्यक्ति ?) आर्य

धमाल मुलगा Wed, 04/16/2008 - 12:11
गोष्ट म्हणून आवडली खरं,मोठं भारावून जायला झालं...ते आत्मा,परमात्मा,मुक्ति, श्वर-नश्वराचं गौडबंगाल...पण तात्याभैय्या देवासकरांच्या प्रतिक्रियेने जमिनीवर आलो.
ताजी फडफडीत तळलेली सुरमई पानात पडली की माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! एखाद्या लावण्यवतीसोबत रसिकतेने गप्पा मारत सिंगलमाल्टचे दोन पेग पिता पिता माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात बसून गाणी म्हणणे, सुखदु:खाच्या चार गप्पा मारणे, अडीअडचणीत सापडलेल्या एखाद्याला सर्वतोपरी मदत करणे यातून माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! दोन सुरेल तंबोर्‍यात जमलेला एखादा भन्नाट पुरिया किंवा तोडी ऐकतांना आत्मप्राप्तीचा अनुभव येतो असा माझा अनुभव आहे! एखाद्या अनाथाश्रमातल्या लहान मुलांना एखाद्या रविवारी अगदी मनमुराद गोडाधोडाचं जेवता येईल इतपत देणगी त्या आश्रमाला देऊन त्या लहानग्या अनाथांना ते गोडाधोडाचं जेवताना त्यांच्या चेहेर्‍यावरचा आनंद पाहण्यासारखा दुसरा आत्मानंद नाही असा माझा वैयक्तिक अनुभव आहे!
अगदी खरं आहे हे देखील. आध्यात्माचं वारंही न लागलेल्या आम्हा क्षुद्रातिक्षुद्राना कसलं आलंय आत्मज्ञान? इथं तिच्याआयला कोणाला काळजी दोन वेळच्या घासाची, कोणाला काळजी पोरांच्या शिक्षणाची, तर कोणाला स्वतःच्या प्रगतीची. हा नचिकेत बहुधा कधीही 'एंप्लॉयमेंट एक्सचेंज'च्या रांगेत उभा राहिला नसावा, त्याला कधी अप्रेझल्सकरता साठमारी करावी लागली नसावी. म्हणून अशा लहान वयात हे फावल्या वेळचे विचार....मरणानंतर काय नि कसे! अरे, मान्य आहे हे जिवन क्षणभंगुर आहे, त्यामध्ये असलेली ऐहिक सुखं क्षणापुरती आहेत, असतील बापडी...पण ती आनंद देत नाहीत? आम्ही सर्वसामान्य माणसं...आता माणूस म्हणून जन्माला आल्यावर माणसाची जी काही उद्दिष्टं/कार्यं असतील ती नको का करायला?
उठा, जागे व्हा. आत्मप्राप्तीचा मार्ग मोठा दुर्घट आहे. धारदार वस्तर्‍याच्या पात्यावरून चालण्याइतके ते कठीण आहे. तरीही मागे हटू नका. योग्य व्यक्तिकडून आत्मज्ञान प्राप्त करून घेतल्याशिवाय थांबू नका.
कस्सलं काय? एखादा मित्र बर्‍याच दिवसांनी त्याच्या घरी चाललाय, मोठ्या आनंदाने तुमच्यापाशी येतो,म्हणतो, "ओय यार! परसो मै घर जा रहा हूं | पूरा एक हफ्ता अपनी फॅमिलीके साथ बिताऊंगा |" त्याच्या नजरेत तरळणारा आनंद,चेहर्‍यावरचं हसु बघा...साथीच्या रोगासारखं तुमच्याही चेहर्‍यावर तेच झळकेल. त्याला कडकडून मिठी मारा, म्हणा, "जा साले, हफ्ताभर ऐश कर के आ. मॉं जीके हाथों बना जी भर के खाके आ | मेराभी प्रणाम देना उनको" आता पुन्हा त्याच्या डोळ्यात बघा...हे जग-बिग सगळं तिच्याआयला त्या आनंदावरुन ओवाळून टाकावसं नाही वाटलं तर सांगा! पावसात भिजलेलं एखादं मांजराचं पिल्लू उचलून घरी आणा, त्याला छान पुसा, गरमागरम दूध प्यायला द्या...दूध पिउन झाल्यावर तुमच्याच सोफ्यावर तंगड्या पसरुन ताणून दिलेल्या त्या पिल्लाकडं बघा...कसं वाटतंय? समाधान? तृप्त भावना? अहो माझ्यासाठी हेच आहे आत्मज्ञान ! ह्यावर मला 'आनंद' चित्रपटातलं एक वाक्य आठवतं... "बाबूमोशाय...जिंदगी बडी होनी चाहिये.....लम्बी नही| मै हसते-खेलते छे: महिने जिया, आप बिना हसे सौ साल जिये..बोलो कौन ज्यादा जिया? " [वाक्य तंतोतंत आठवत नाहीय्ये, पण आशय हाच आहे] अहो इथं एक आयुष्य जगता जगता लोकांच्या नाकी नऊ येताहेत आणि मरणानंतर पुढे काय अन् मागे काय ह्याची उठाठेव हवीय कशाला? (निदान मला तरी) आपला, -(हृषीदांचा आनंद) ध मा ल

In reply to by धमाल मुलगा

मनस्वी Wed, 04/16/2008 - 12:27
ताजी फडफडीत तळलेली सुरमई पानात पडली की माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! एखाद्या लावण्यवतीसोबत रसिकतेने गप्पा मारत सिंगलमाल्टचे दोन पेग पिता पिता माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात बसून गाणी म्हणणे, सुखदु:खाच्या चार गप्पा मारणे, अडीअडचणीत सापडलेल्या एखाद्याला सर्वतोपरी मदत करणे यातून माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! दोन सुरेल तंबोर्‍यात जमलेला एखादा भन्नाट पुरिया किंवा तोडी ऐकतांना आत्मप्राप्तीचा अनुभव येतो असा माझा अनुभव आहे! एखाद्या अनाथाश्रमातल्या लहान मुलांना एखाद्या रविवारी अगदी मनमुराद गोडाधोडाचं जेवता येईल इतपत देणगी त्या आश्रमाला देऊन त्या लहानग्या अनाथांना ते गोडाधोडाचं जेवताना त्यांच्या चेहेर्‍यावरचा आनंद पाहण्यासारखा दुसरा आत्मानंद नाही असा माझा वैयक्तिक अनुभव आहे!
अगदी खरं आहे हे देखील. आध्यात्माचं वारंही न लागलेल्या आम्हा क्षुद्रातिक्षुद्राना कसलं आलंय आत्मज्ञान? इथं तिच्याआयला कोणाला काळजी दोन वेळच्या घासाची, कोणाला काळजी पोरांच्या शिक्षणाची, तर कोणाला स्वतःच्या प्रगतीची. हा नचिकेत बहुधा कधीही 'एंप्लॉयमेंट एक्सचेंज'च्या रांगेत उभा राहिला नसावा, त्याला कधी अप्रेझल्सकरता साठमारी करावी लागली नसावी. म्हणून अशा लहान वयात हे फावल्या वेळचे विचार....मरणानंतर काय नि कसे! अरे, मान्य आहे हे जिवन क्षणभंगुर आहे, त्यामध्ये असलेली ऐहिक सुखं क्षणापुरती आहेत, असतील बापडी...पण ती आनंद देत नाहीत? आम्ही सर्वसामान्य माणसं...आता माणूस म्हणून जन्माला आल्यावर माणसाची जी काही उद्दिष्टं/कार्यं असतील ती नको का करायला?
+१

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर Wed, 04/16/2008 - 12:57
पावसात भिजलेलं एखादं मांजराचं पिल्लू उचलून घरी आणा, त्याला छान पुसा, गरमागरम दूध प्यायला द्या...दूध पिउन झाल्यावर तुमच्याच सोफ्यावर तंगड्या पसरुन ताणून दिलेल्या त्या पिल्लाकडं बघा...कसं वाटतंय? समाधान? तृप्त भावना? अहो माझ्यासाठी हेच आहे आत्मज्ञान ! क्या बात है धमाल्या! सुंदर रे! आपला, (आत्मज्ञानी धमाल्याचा आत्मानंदी गुरू!) तात्या. :)

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ Fri, 04/18/2008 - 06:18
अहो इथं एक आयुष्य जगता जगता लोकांच्या नाकी नऊ येताहेत आणि मरणानंतर पुढे काय अन् मागे काय ह्याची उठाठेव हवीय कशाला? अरे बापरे ! हे काय ? धमु बाळा तू चार्वाकाचे सारे तत्वज्ञान एका वाक्यात उतरलवस की रे.झकास. आजपासुन तूच आमचा नचिकेता

धनश्रीदिनेश Fri, 04/18/2008 - 00:38
तुम्हाला बर्याच जणानी नचिकेताबद्द्ल माहीती दिली आहे, पण माझ्या वाचण्यात आलेली गोष्ट थोडी वेगळी आहे.त्याचे बाबा वाजश्रवस तेजस्वी ब्राम्हण होते,सन्स्क्रूतीच्या कार्यात आपले आयुष्य दिले, त्यामुळेच नचिकेत सुद्धा तेजस्वी होता. त्याने यमाकडे ३ वर मागितले १ वडिलाचा राग शान्त व्हावा. २ अग्निविद्या, ३ महत्वाच म्हणजे आत्मज्ञान ज्याची १ली पायरी - माणुस पशु नाही इश्वराविषयी क्रुतज्ञा बुद्धि जीवनात आणणे, २री पायरी मी माणूस आहे,म्हणुन माणुसकी प्रमाणे जगा, ३री पायरी अहं ब्रम्हास्मि | मी ईश्वर आहे, ईश्वर माझ्यातच आहे नचिकेताच्या वडिलांनी सर्वस्व दक्षिणा नावाचा यज्ञ केला होता कारण नचिकेत वडिलांप्रमाणॅच तेजस्वी होता त्याला स्वत:च्या बळावर सर्व मिळवावयाच होत.[ श्राद्ध भाग २ हे पुस्तक परम पुज्य पांडुरंग शास्त्री आटवले ह्यांच्या सद्वीचार दर्शन ह्यातुन घेतले आहे ] त्यात ही कथा सविस्तरपणे आहे
लेखनविषय:
लेखनप्रकार
(मिपाच्याच एका सभासदाच्या मागणीवरून नचिकेत्याचे आख्यान इथे छापत आहे. मला माहिती असलेली गोष्ट मी माझ्या शब्दात सांगायचा प्रयत्न केला अहे. लिखाणासाठी मुद्दामच मराठी प्रमाण भाषा वापरली आहे.) नचिकेत्याचे आख्यान नचिकेत्याची गोष्ट कठ नामक उपनिषदात आढळते. नचिकेत्याचे वडील उद्दालक ऋषींनी एकदा विश्वजीत यज्ञाची तयारी केली होती. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे यज्ञ करणार्‍या ब्राम्हणांना गायी दान कराव्या लागत. उद्दालक ऋषींनी सगळ्या म्हातार्‍या झालेल्या आणि दूध आटलेल्या गायी देण्याचा सपाटा लावला. बापाची ही लबाडी नचिकेत्याच्या लक्षात आली.

मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ६)

चतुरंग ·

धनंजय Tue, 04/15/2008 - 05:06
नेहमीसारखे मस्त. (आता माझा नेहमीचा छिद्रान्वेष :-) २६. जगती जरि ह्या होळी-दिवाळी एकदाच तरी वर्षाला, एकदाच फुलबाजी झडते, आणि दिव्यांची ती माला, याच लोकहो, या मदिरालयि, तरी भेटण्या तुम्हीकधी दिवस होळि अन् रात्र दिवाळी, करित असे ही मधुशाला ||२६|| पहिल्या ओळीतली दिवाळी काढून होळीलाच बलवान केले तर बरे होईल. दिवस आणि रात्र जसे समसमान वजनाचे, तसे हे दोन सण समसमान वजनाचे. शिवाय दिव्याच्या माळेला स्वतःचे क्रियापद द्यावे. नाहीतर दिव्याची माळ झडते असा विपरित अर्थ व्हायचा. ३०. सागर घट, जल मदिरा होता येई सूर्य मधु विकण्याला घनही येती साकी बनुनी, भरण्या भूमीचा प्याला, रिमझिम, रिमझिम बरसे मदिरा, लागुन संततधार जणू, होउन वेली, तृण मी प्राशिन, वर्षा ऋतुसम मधुशाला ||३०|| "वर्षा ऋतुसम मधुशाला" ऐवजी "ऋतु वर्षेचा मधुशाला" किंवा "वर्षा ऋतूच मधुशाला" असे काही असावे. बाकी सर्व रूपके, आणि "सम" घालून हीच एक उपमा केलेली खटकते. "खटकते" म्हणजे काही फार नाही, हे सांगणे नलगे. छान चालू आहे.

विसोबा खेचर Tue, 04/15/2008 - 23:58
एकदाच प्रतिवर्षी येई होळी घेउन ज्वाळेला, एकदाच फुलबाजी झडते, लागे दीपांची माला, याच लोकहो, या मदिरालयि, तरी भेटण्या तुम्हीकधी दिवस होळि अन् रात्र दिवाळी, करित असे ही मधुशाला ||२६|| सागर घट, जल मदिरा होता येई सूर्य मधु विकण्याला घनही येती साकी बनुनी, भरण्या भूमीचा प्याला, रिमझिम, रिमझिम बरसे मदिरा, लागुन संततधार जणू, होउन वेली, तृण मी प्राशिन, ऋतु वर्षा ही मधुशाला ||३०|| वा! वा! नेहमीप्रमाणेच सुरेख अनुवाद...! रंगा, तुझी ही मधुशाला म्हणजे मिपाच्या तुर्‍यातलं मोरपीस आहे रे! तात्या.

प्राजु Tue, 04/15/2008 - 23:59
सुंदर.. सागर घट, जल मदिरा होता येई सूर्य मधु विकण्याला घनही येती साकी बनुनी, भरण्या भूमीचा प्याला, रिमझिम, रिमझिम बरसे मदिरा, लागुन संततधार जणू, होउन वेली, तृण मी प्राशिन, ऋतु वर्षा ही मधुशाला ||३०|| खूपच छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चित्रा Wed, 04/16/2008 - 00:27
आणि आवडतेही आहे.. सर्व वाचून झाल्यावर प्रतिक्रिया देईन, पण उत्तम प्रकल्प आहे.

धनंजय Tue, 04/15/2008 - 05:06
नेहमीसारखे मस्त. (आता माझा नेहमीचा छिद्रान्वेष :-) २६. जगती जरि ह्या होळी-दिवाळी एकदाच तरी वर्षाला, एकदाच फुलबाजी झडते, आणि दिव्यांची ती माला, याच लोकहो, या मदिरालयि, तरी भेटण्या तुम्हीकधी दिवस होळि अन् रात्र दिवाळी, करित असे ही मधुशाला ||२६|| पहिल्या ओळीतली दिवाळी काढून होळीलाच बलवान केले तर बरे होईल. दिवस आणि रात्र जसे समसमान वजनाचे, तसे हे दोन सण समसमान वजनाचे. शिवाय दिव्याच्या माळेला स्वतःचे क्रियापद द्यावे. नाहीतर दिव्याची माळ झडते असा विपरित अर्थ व्हायचा. ३०. सागर घट, जल मदिरा होता येई सूर्य मधु विकण्याला घनही येती साकी बनुनी, भरण्या भूमीचा प्याला, रिमझिम, रिमझिम बरसे मदिरा, लागुन संततधार जणू, होउन वेली, तृण मी प्राशिन, वर्षा ऋतुसम मधुशाला ||३०|| "वर्षा ऋतुसम मधुशाला" ऐवजी "ऋतु वर्षेचा मधुशाला" किंवा "वर्षा ऋतूच मधुशाला" असे काही असावे. बाकी सर्व रूपके, आणि "सम" घालून हीच एक उपमा केलेली खटकते. "खटकते" म्हणजे काही फार नाही, हे सांगणे नलगे. छान चालू आहे.

विसोबा खेचर Tue, 04/15/2008 - 23:58
एकदाच प्रतिवर्षी येई होळी घेउन ज्वाळेला, एकदाच फुलबाजी झडते, लागे दीपांची माला, याच लोकहो, या मदिरालयि, तरी भेटण्या तुम्हीकधी दिवस होळि अन् रात्र दिवाळी, करित असे ही मधुशाला ||२६|| सागर घट, जल मदिरा होता येई सूर्य मधु विकण्याला घनही येती साकी बनुनी, भरण्या भूमीचा प्याला, रिमझिम, रिमझिम बरसे मदिरा, लागुन संततधार जणू, होउन वेली, तृण मी प्राशिन, ऋतु वर्षा ही मधुशाला ||३०|| वा! वा! नेहमीप्रमाणेच सुरेख अनुवाद...! रंगा, तुझी ही मधुशाला म्हणजे मिपाच्या तुर्‍यातलं मोरपीस आहे रे! तात्या.

प्राजु Tue, 04/15/2008 - 23:59
सुंदर.. सागर घट, जल मदिरा होता येई सूर्य मधु विकण्याला घनही येती साकी बनुनी, भरण्या भूमीचा प्याला, रिमझिम, रिमझिम बरसे मदिरा, लागुन संततधार जणू, होउन वेली, तृण मी प्राशिन, ऋतु वर्षा ही मधुशाला ||३०|| खूपच छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चित्रा Wed, 04/16/2008 - 00:27
आणि आवडतेही आहे.. सर्व वाचून झाल्यावर प्रतिक्रिया देईन, पण उत्तम प्रकल्प आहे.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
3

एप्रिल फळ (५)

विजुभाऊ ·

स्वाती दिनेश Mon, 04/14/2008 - 20:31
त्याना बरणीत् हळद् मिठाचे स्नान् घालुन् मुरवत ठेवतात. अंगाला चांगली हळद लागली की त्यावर् फ़ेणलेली मोहोरी ,तेल् मसाला, फ़ोडणी, यांचा अभिशेक केला जातो. लोणच्या चे हे वर्णन आवडले.बाकी आंबा महात्म्य काय वर्णावे? स्वाती

व्यंकट Mon, 04/14/2008 - 20:35
>>आंब्याचे होणारे हे कौतुक् बघुन् साक्षात भगवंताला ही "मासानाम मार्गशीर्षोहम्" च्या पुढे जावुन् "फ़लानाम आम्रोस्मीन " असेच् म्हणावेसे वाटेल. ह्म्म चांगला व्यासंग आहे... व्यंकट

इनोबा म्हणे Mon, 04/14/2008 - 20:36
पांढरा शुभ्र भात् त्यावर् पिवळे धमक् वरण् , पुदिन्याचीहिरवी चटणी , शेवाळी रंगाची भरपूर शेंगदाणे खोबरे घालुन् केलेली अळूची पातळ् भाजी,लालसर् बदामी कुरडया, पिवळा जर्द् ढोकळा ,मधुनच मोरपंखी झाक दाखवणारा लालभडक् तर्रीदार् बटाट्याचा रस्सा, गरम् गरम् फ़ुगलेली पुरी आणि या नवरत्नांच्या मधोमध् सरताज् असलेली आंब्याच्या रसाची केशरी वाटी हे सगळे जर् केळीच्या हिरव्या गार् पानावर् वाढलेले असेल् तर् ..........अहाहा केवळ् रसनेलाच नव्हे तर् डोळ्याना सुद्धा तृप्त् करण्याची किमया घडते. क्या बात है विजुभाऊ... अगदी भरलेले ताट डोळ्यासमोर आले... जिभेला पाणी सुटले की हो! एवढे सगळे झाले की फ़क्त् कैरीच्या लोणच्याच् हक्क असलेल्या केवळ् त्याच एका कारणासाठी बनवलेल्या चिनी मातीच्या पांढर्या तपकिरी गोल बरण्या जमिनीवर् येतात. अगदी बरोबर बोललात बघा. आमच्या घरी आता लोणचे वगैरे बनवत नाहीत,त्यामुळे बरणी तशीच पडून आहे.कुणाला पाहीजे असेल तर सांगा भौ. विजुभाऊ हा भाग सुद्धा पहील्या भागांसारखाच उत्तम जमला आहे.अगदी मुरलेल्या कैरीच्या लोणच्यासारखा... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

शितल Mon, 04/14/2008 - 20:42
लेखातील पहिला परिच्छेद वाचल्यावरच तो॑डा॑ला पाणी सुटले, मी आ॑ब्याच्या सीझनला भारतात नाही ह्याचे खुप दु:ख वाटते, लेख वाचल्यावर आजोळी कोकणात जाऊन आल्या सारखे वाटले, पाहु इथे देवगडचा हापुस आ॑बा कोठे मिळ्तो ते. शेवटी आम्ही पडलो कोकणी त्यामुळे आ॑बा, फणस, रातआ॑बे , काजु, करव्॑द, जा॑भुळ हे वीक पॉइ॑ट.

छोटा डॉन Mon, 04/14/2008 - 20:53
दिवसेंदिवस असे लिख लिहून "विजूभाऊंनी" आमचे येथील जगणे अशक्य करून टाकले आहे. कारण इथले वर्ण्न वाचून तोंड खवळते आणि ते शांत करायला काय तर "राईस्-रस्सम". असो. क्या करें ? "पांढरा शुभ्र भात् त्यावर् पिवळे धमक् वरण् , पुदिन्याचीहिरवी चटणी , शेवाळी रंगाची भरपूर शेंगदाणे खोबरे घालुन् केलेली अळूची पातळ् भाजी,लालसर् बदामी कुरडया, पिवळा जर्द् ढोकळा ,मधुनच मोरपंखी झाक दाखवणारा लालभडक् तर्रीदार् बटाट्याचा रस्सा, गरम् गरम् फ़ुगलेली पुरी आणि या नवरत्नांच्या मधोमध् सरताज् असलेली आंब्याच्या रसाची केशरी वाटी हे सगळे जर् केळीच्या हिरव्या गार् पानावर् वाढलेले असेल् तर् ........." हे मात्र जास्त होतं हं, असं लिहून आम्हाला का छळता ? थांबा आता काय करतो, १ मे ची सुट्टी गाठून चांगले ४ दिवस पुण्यात येतो. तुमच्याकडेच मुक्कम करतो , बघू तुम्ही किती आंबे खाऊ घालता ते ? चेष्टा नाही बरं का, नक्की समजा ... आता करा तयारी आमच्या आदरातिथ्याची .... अवांतर : बाकीची धमाल, इनोबा, आंद्या अशी सगळी गँग गोळा करतो तुमच्या आंबापार्टीसाठी !!!! छोटा डॉन काका [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

इनोबा म्हणे Mon, 04/14/2008 - 21:05
थांबा आता काय करतो, १ मे ची सुट्टी गाठून चांगले ४ दिवस पुण्यात येतो. तुमच्याकडेच मुक्कम करतो , बघू तुम्ही किती आंबे खाऊ घालता ते ? डॉन्या लेका काय समजलास काय विजुभाऊंना... अरे मागून तर बघ.तू एक मागशील तर ते दहा देतील. काय विजुभौ... बरोबर ना? बाकीची धमाल, इनोबा, आंद्या अशी सगळी गँग गोळा करतो तुमच्या आंबापार्टीसाठी !!!! कधीही बोलव भाऊ...आपण तयारच आहोत. (फूकट ते पौष्टीक माननारा) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

छोटा डॉन Mon, 04/14/2008 - 21:08
"(फूकट ते पौष्टीक माननारा"" हा हा हा, पटलं आवडलं आणि आजपासून अंगिकारलं मग विजूभाऊंची पार्टी फिक्स !!! हाय दंगा आता ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

फु़कट ते पौष्टीक कारण माझ्या माहीतीतल्या समस्त आय. टी. करांमधे वरील वाक्य FTP प्रोटोकॉल म्हणून प्रसिध्द आहे. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

इनोबा म्हणे Tue, 04/15/2008 - 18:58
कारण माझ्या माहीतीतल्या समस्त आय. टी. करांमधे वरील वाक्य FTP प्रोटोकॉल म्हणून प्रसिध्द आहे. हा माणूस कशाचा काय अर्थ काढेल काहि नेम नाही. ... :) माझ्या माहीतीतल्या समस्त आय. टी. करांमधे म्हणजे न्कम टॅक्सवाले का हो? || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

छोटा डॉन Tue, 04/15/2008 - 18:37
पेहवेसाहेब आम्ही आय टी वाले नाही .... आम्ही "आर & डी , इंजिन डिजाईन " या नावाखाली सध्या चालू असलेल्या इंजिनात काड्या करण्याचे काम करतो. सध्या "जगातील सगळ्यात मोठ्या कार मेकर" कंपनीत आमची "काड्यागिरी" चलू आहे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

चंबा मुतनाळ Mon, 04/14/2008 - 20:59
विजुभाऊंना विधात्याने आंब्यांचा ब्रँड अँबॅसिडर करावा! त्रिलोकातून आंब्याला मागण्या येतील!! अप्रतीम भाग झाले आहेत सर्व. असेच येवूद्यात

स्वाती राजेश Tue, 04/15/2008 - 00:42
पांढरा शुभ्र भात् त्यावर् पिवळे धमक् वरण् , पुदिन्याचीहिरवी चटणी , शेवाळी रंगाची भरपूर शेंगदाणे खोबरे घालुन् केलेली अळूची पातळ् भाजी,लालसर् बदामी कुरडया, पिवळा जर्द् ढोकळा ,मधुनच मोरपंखी झाक दाखवणारा लालभडक् तर्रीदार् बटाट्याचा रस्सा, गरम् गरम् फ़ुगलेली पुरी आणि या नवरत्नांच्या मधोमध् सरताज् असलेली आंब्याच्या रसाची केशरी वाटी हे सगळे जर् केळीच्या हिरव्या गार् पानावर् वाढलेले असेल् तर् .......... सहीSSSSSSSSSSSSSS मला कुणीतरी सवाष्ण म्हणून जेवायला बोलावले आहे असे वाटले.:))))) विजुभाऊ, मस्त लेख लिहीला आहे. प्रत्येक लेखामधे काही ना काही तरी वैशिष्ठ्य आहे. लेख बुक मार्क करून ठेवण्यासारखे आहेत.(मी सेव्ह केले आहेत.) कदाचित पुढे मागे निबंध लिहायला माझ्या मुलाला उपयोगी पडतील.:))))

In reply to by स्वाती राजेश

इनोबा म्हणे Tue, 04/15/2008 - 00:49
कदाचित पुढे मागे निबंध लिहायला माझ्या मुलाला उपयोगी पडतील.:)))) पोराला कॉपी करायला शिकवताय की काय? :) (ह.घ्या बरं का!) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

भडकमकर मास्तर Tue, 04/15/2008 - 00:51
पांढरा शुभ्र भात् त्यावर् पिवळे धमक् वरण् , पुदिन्याचीहिरवी चटणी , शेवाळी रंगाची भरपूर शेंगदाणे खोबरे घालुन् केलेली अळूची पातळ् भाजी,लालसर् बदामी कुरडया, पिवळा जर्द् ढोकळा ,मधुनच मोरपंखी झाक दाखवणारा लालभडक् तर्रीदार् बटाट्याचा रस्सा, गरम् गरम् फ़ुगलेली पुरी आणि या नवरत्नांच्या मधोमध् सरताज् असलेली आंब्याच्या रसाची केशरी वाटी हे सगळे जर् केळीच्या हिरव्या गार् पानावर् वाढलेले असेल् तर् ..........अहाहा केवळ् रसनेलाच नव्हे तर् डोळ्याना सुद्धा तृप्त् करण्याची किमया घडते. फारच बेष्ट वर्णन ...काय सांगू?? जेवण झालंय तरी पुन्हा भूक लागल्यासारखी वाटतेय....

In reply to by नंदन

विसोबा खेचर Tue, 04/15/2008 - 18:47
हा भागही अतिशय आवडला. वाढलेल्या पानाचं वर्णन तर बेष्टच! हेच म्हणतो! विजूभाऊ, तुम्ही कमाल केलीत! अहो आमच्यासारख्या खुद्द देवगडात, आंब्याफणसात वाढलेल्या माणसालादेखील असं लिहिणं सुचणार नाही! झक्कास लेखन... आपला, (देवगडातला एक छोटासा आंबा व्यापारी) तात्या.

रविराज Tue, 04/15/2008 - 06:45
विजुभाऊ, अतिशय छान लिहिल आहे. सगळेच भाग एकसे बढकर एक. मंत्रमुग्ध करतात. पुन्हा पुन्हा वाचवण्यासारखे. धन्यवाद. रवी.

सहज Tue, 04/15/2008 - 07:09
मस्त आंबामय करुन टाकलेत. पांढरा शुभ्र भात् त्यावर् पिवळे धमक् वरण् , पुदिन्याचीहिरवी चटणी , शेवाळी रंगाची भरपूर शेंगदाणे खोबरे घालुन् केलेली अळूची पातळ् भाजी,लालसर् बदामी कुरडया, पिवळा जर्द् ढोकळा ,मधुनच मोरपंखी झाक दाखवणारा लालभडक् तर्रीदार् बटाट्याचा रस्सा, गरम् गरम् फ़ुगलेली पुरी आणि या नवरत्नांच्या मधोमध् सरताज् असलेली आंब्याच्या रसाची केशरी वाटी हे सगळे जर् केळीच्या हिरव्या गार् पानावर् वाढलेले असेल् तर् ..........अहाहा केवळ् रसनेलाच नव्हे तर् डोळ्याना सुद्धा तृप्त् करण्याची किमया घडते. जबरी!! परवाचा तो फोटू अन हे वर्णन....... हं इंटरेस्टींग, मधे भारतीय टीम ७६ धावात आउट झाली होती त्या दिवशी हा बेत होता की काय?

मनापासुन Tue, 04/15/2008 - 07:51
बाकी वर्णनाबद्दल काही बोलायलाच नको पण यातले मला आमरसाने माखलेला नातवाचा मुखचन्द्र कौतुकाने न्याहाळणारे आजोबा अचानक् हळवे अबोल् होतात्. त्यांच्या कानात् कोठुन् तरी दुरून् मालकंसाचे सनईचे सूर् ऐकु येतात्.लग्नात् करकरीत् शालु नेसुन् बोरमाळ नथ् मिरवणारी नववधु आजीची ठेंगणी मूर्ती आठवते.आजोबा आजी कडे पहातात् त्यावेळी कदाचीत् तिलाही तेच् क्श्ण् आठवत् असतात्. आजी गालातल्या गालात् हसते.मोहोरते. सुरकुतलेल्या गालावरही किंचीत लाली येते. नातवंडे आमरस चापण्यात मग्न असतात्. ती दुपार नातवंडाना नाही पण आजी आजोबांसाठी आठवणींच्या पुस्तकात् एक् सुखद पान लिहुन जाते. हे मनापासुन आवडले. डोळ्यात पाणी आले.

प्रमोद देव Tue, 04/15/2008 - 09:10
विजुभाऊ, जिथे, आंबा ह्या रसाळ फळाबद्दल, तितकेच रसाळ आणि भरभरून लिहिण्यासारखे असू शकते , ही कल्पनाही आमच्यासारख्यांना पेलत नाही, तिथे तुम्ही हे ५-५ भाग कसे लिहू शकता? ह्याची मात्र कमाल वाटते. आपल्या कल्पना शक्तीला आणि लेखन कर्तृत्वाला आमचा कडक सलाम! आता आंब्याचे नुसते नाव निघताच त्याबरोबर विजुभाऊ देखिल आमच्या नजरेसमोर येतील. आजवरचे तुमचे चहा,आंबा असे विविध प्रकारचे लेखन वाचल्यावर मला आपल्याला विजुभाऊ च्या ऐवजी "रसिकभाऊ किंवा रसिकलाल" असे म्हणावेसे वाटू लागलेय. रोजच्या खाण्यातल्या ह्या पदार्थांबद्दल इतके भरभरून बोलणारा आणि लिहिणारा तुमच्यासारखा माणूस खरंच रसिक दिलाचाच असणार ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. गालबोट: आता तुमचे हे इतके सुंदर लिखाण वाचल्यावर त्याला दृष्ट लागू नये म्हणून हे एक गालबोट....... विजुभाऊ उत्साहाच्या भरात तुम्ही लिहिता आणि लगेच चढवता, तेव्हा इथे ते चढवण्या आधी दोनतीन वेळा नीट वाचून घ्यावे अशी अपेक्षा करतो. ज्यामुळे टंकलेखनात होणार्‍या अक्षम्य चुका तुमच्या तुम्हालाच दिसतील आणि त्यात योग्य त्या सुधारणा करता आल्यामुळे वाचताना होणारा रसभंग खूपच कमी होईल. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

धमाल मुलगा Tue, 04/15/2008 - 14:26
विजुभाऊ सध्या 'होमग्राऊंडवर' खेळत आहेतसं दिसतंय. धडाधड सेन्च्युर्‍या काढताहेत. काय हे भाऊ? आता तुम्हाला नक्की काय म्हणायचं? विजुभाऊ 'चहा' ? की आंबासम्राट विजुभाऊ?
घरात् अशी एखादी पंगत बसलेली असते. मुले लेकी सुना जावई नातवंडे सगळे हसत् खिदळत् थट्ट मस्करी करत् गप्पा मारत् आमरसावर् ताव मारत् असतात. आमरसाने माखलेला नातवाचा मुखचन्द्र कौतुकाने न्याहाळणारे आजोबा अचानक् हळवे अबोल् होतात्. त्यांच्या कानात् कोठुन् तरी दुरून् मालकंसाचे सनईचे सूर् ऐकु येतात्.लग्नात् करकरीत् शालु नेसुन् बोरमाळ नथ् मिरवणारी नववधु आजीची ठेंगणी मूर्ती आठवते.आजोबा आजी कडे पहातात् त्यावेळी कदाचीत् तिलाही तेच् क्श्ण् आठवत् असतात्. आजी गालातल्या गालात् हसते.मोहोरते. सुरकुतलेल्या गालावरही किंचीत लाली येते. नातवंडे आमरस चापण्यात मग्न असतात्. ती दुपार नातवंडाना नाही पण आजी आजोबांसाठी आठवणींच्या पुस्तकात् एक् सुखद पान लिहुन जाते.
ओहोहो !!!! अरे काय रे हावरटांनो? लेको, आंबापुराण आणि केळीच्या पानावरच्या जेवणात इतके गुंग झालात की विजुभाऊंनी हळूच घेतलेली एक हलकीशी रोमॅन्टीक गिरकी तुमच्या लक्षातच आली नाही? आयला! लय भारी भाऊ :-) नजरेसमोर आलं दृष्य! सगळे मस्त दंगा-धूडगुस घालत जेवताहेत...आणि आजी-आजोबांची नजरानजर होते....दोघं एकमेकांशी नजरेनेच बोलतात...बस्स..एकच क्षण..पुरेसा आहे तेव्हढाच...पटकन आजी लाजते. त्या वाढत्या वयानुसार गोडवा वाढत गेलेल्या चेहर्‍यावर एक गोडसं अस्फुट हसु फुटतं...ते बघून आजोबाही मिशीतल्या मिशीत हळूच हसतात..आजी त्यांना नजरेनेच दटावते आणि झरकन आपली नजर चोरते...उगाचच नातवंडाना हवं-नको बघायच्या निमित्ताने आजोबांची नजर टाळते...... आहाहा.........दोनच क्षणात भरल्या गोकुळात जाऊन पोहोचलो मी ! आपला (तृप्त) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री Tue, 04/15/2008 - 14:30
म्हणतो. उत्तम लिखाण. बाकी हे असे उत्तमोताम लेख लिहिता तुम्ही आम्हाला जोरदार भुक लागते हो, हाण हादडतो आम्ही, वजनाची चिंता. :(

डॉ.प्रसाद दाढे Tue, 04/15/2008 - 16:46
सगळेच भाग एकापेक्षा एक (ते महागुरूवाले नाही हा॑) मस्त झाले आहेत.. तुमचा देवगडा॑स सत्कार केला पाहिजे (देवगड गा॑व हो, 'म्हातारो देवगडाक गेलो' ते नव्हे ;))

विदेश Tue, 04/15/2008 - 17:23
प्रभाकर पेठकरानी समोर ठेवली आहे आमरसपुरीची थाळी आणि विजूभाऊनी चालवलाय पंगतीतला आग्रह! दोन्ही एकदम्बेषटच. अ......आआआआआआ....अब्ब!

विजुभाऊ Tue, 04/15/2008 - 22:09
आजोबा आजी कडे पहातात् त्यावेळी कदाचीत् तिलाही तेच् क्श्ण् आठवत् असतात्. आजी गालातल्या गालात् हसते.मोहोरते. सुरकुतलेल्या गालावरही किंचीत लाली येते. नातवंडे आमरस चापण्यात मग्न असतात्. ती दुपार नातवंडाना नाही पण आजी आजोबांसाठी आठवणींच्या पुस्तकात् एक् सुखद पान लिहुन जाते.आजी त्यांना नजरेनेच दटावते आणि झरकन आपली नजर चोरते...उगाचच नातवंडाना हवं-नको बघायच्या निमित्ताने आजोबांची नजर टाळते...... आहाहा.........दोनच क्षणात भरल्या गोकुळात जाऊन पोहोचलो मी ! आपला (तृप्त) ध मा ल. धमाल्या मला तुझी ("तृप्त) ध मा ल." सिग्नेचर आवडली

स्वाती दिनेश Mon, 04/14/2008 - 20:31
त्याना बरणीत् हळद् मिठाचे स्नान् घालुन् मुरवत ठेवतात. अंगाला चांगली हळद लागली की त्यावर् फ़ेणलेली मोहोरी ,तेल् मसाला, फ़ोडणी, यांचा अभिशेक केला जातो. लोणच्या चे हे वर्णन आवडले.बाकी आंबा महात्म्य काय वर्णावे? स्वाती

व्यंकट Mon, 04/14/2008 - 20:35
>>आंब्याचे होणारे हे कौतुक् बघुन् साक्षात भगवंताला ही "मासानाम मार्गशीर्षोहम्" च्या पुढे जावुन् "फ़लानाम आम्रोस्मीन " असेच् म्हणावेसे वाटेल. ह्म्म चांगला व्यासंग आहे... व्यंकट

इनोबा म्हणे Mon, 04/14/2008 - 20:36
पांढरा शुभ्र भात् त्यावर् पिवळे धमक् वरण् , पुदिन्याचीहिरवी चटणी , शेवाळी रंगाची भरपूर शेंगदाणे खोबरे घालुन् केलेली अळूची पातळ् भाजी,लालसर् बदामी कुरडया, पिवळा जर्द् ढोकळा ,मधुनच मोरपंखी झाक दाखवणारा लालभडक् तर्रीदार् बटाट्याचा रस्सा, गरम् गरम् फ़ुगलेली पुरी आणि या नवरत्नांच्या मधोमध् सरताज् असलेली आंब्याच्या रसाची केशरी वाटी हे सगळे जर् केळीच्या हिरव्या गार् पानावर् वाढलेले असेल् तर् ..........अहाहा केवळ् रसनेलाच नव्हे तर् डोळ्याना सुद्धा तृप्त् करण्याची किमया घडते. क्या बात है विजुभाऊ... अगदी भरलेले ताट डोळ्यासमोर आले... जिभेला पाणी सुटले की हो! एवढे सगळे झाले की फ़क्त् कैरीच्या लोणच्याच् हक्क असलेल्या केवळ् त्याच एका कारणासाठी बनवलेल्या चिनी मातीच्या पांढर्या तपकिरी गोल बरण्या जमिनीवर् येतात. अगदी बरोबर बोललात बघा. आमच्या घरी आता लोणचे वगैरे बनवत नाहीत,त्यामुळे बरणी तशीच पडून आहे.कुणाला पाहीजे असेल तर सांगा भौ. विजुभाऊ हा भाग सुद्धा पहील्या भागांसारखाच उत्तम जमला आहे.अगदी मुरलेल्या कैरीच्या लोणच्यासारखा... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

शितल Mon, 04/14/2008 - 20:42
लेखातील पहिला परिच्छेद वाचल्यावरच तो॑डा॑ला पाणी सुटले, मी आ॑ब्याच्या सीझनला भारतात नाही ह्याचे खुप दु:ख वाटते, लेख वाचल्यावर आजोळी कोकणात जाऊन आल्या सारखे वाटले, पाहु इथे देवगडचा हापुस आ॑बा कोठे मिळ्तो ते. शेवटी आम्ही पडलो कोकणी त्यामुळे आ॑बा, फणस, रातआ॑बे , काजु, करव्॑द, जा॑भुळ हे वीक पॉइ॑ट.

छोटा डॉन Mon, 04/14/2008 - 20:53
दिवसेंदिवस असे लिख लिहून "विजूभाऊंनी" आमचे येथील जगणे अशक्य करून टाकले आहे. कारण इथले वर्ण्न वाचून तोंड खवळते आणि ते शांत करायला काय तर "राईस्-रस्सम". असो. क्या करें ? "पांढरा शुभ्र भात् त्यावर् पिवळे धमक् वरण् , पुदिन्याचीहिरवी चटणी , शेवाळी रंगाची भरपूर शेंगदाणे खोबरे घालुन् केलेली अळूची पातळ् भाजी,लालसर् बदामी कुरडया, पिवळा जर्द् ढोकळा ,मधुनच मोरपंखी झाक दाखवणारा लालभडक् तर्रीदार् बटाट्याचा रस्सा, गरम् गरम् फ़ुगलेली पुरी आणि या नवरत्नांच्या मधोमध् सरताज् असलेली आंब्याच्या रसाची केशरी वाटी हे सगळे जर् केळीच्या हिरव्या गार् पानावर् वाढलेले असेल् तर् ........." हे मात्र जास्त होतं हं, असं लिहून आम्हाला का छळता ? थांबा आता काय करतो, १ मे ची सुट्टी गाठून चांगले ४ दिवस पुण्यात येतो. तुमच्याकडेच मुक्कम करतो , बघू तुम्ही किती आंबे खाऊ घालता ते ? चेष्टा नाही बरं का, नक्की समजा ... आता करा तयारी आमच्या आदरातिथ्याची .... अवांतर : बाकीची धमाल, इनोबा, आंद्या अशी सगळी गँग गोळा करतो तुमच्या आंबापार्टीसाठी !!!! छोटा डॉन काका [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

इनोबा म्हणे Mon, 04/14/2008 - 21:05
थांबा आता काय करतो, १ मे ची सुट्टी गाठून चांगले ४ दिवस पुण्यात येतो. तुमच्याकडेच मुक्कम करतो , बघू तुम्ही किती आंबे खाऊ घालता ते ? डॉन्या लेका काय समजलास काय विजुभाऊंना... अरे मागून तर बघ.तू एक मागशील तर ते दहा देतील. काय विजुभौ... बरोबर ना? बाकीची धमाल, इनोबा, आंद्या अशी सगळी गँग गोळा करतो तुमच्या आंबापार्टीसाठी !!!! कधीही बोलव भाऊ...आपण तयारच आहोत. (फूकट ते पौष्टीक माननारा) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

छोटा डॉन Mon, 04/14/2008 - 21:08
"(फूकट ते पौष्टीक माननारा"" हा हा हा, पटलं आवडलं आणि आजपासून अंगिकारलं मग विजूभाऊंची पार्टी फिक्स !!! हाय दंगा आता ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

फु़कट ते पौष्टीक कारण माझ्या माहीतीतल्या समस्त आय. टी. करांमधे वरील वाक्य FTP प्रोटोकॉल म्हणून प्रसिध्द आहे. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

इनोबा म्हणे Tue, 04/15/2008 - 18:58
कारण माझ्या माहीतीतल्या समस्त आय. टी. करांमधे वरील वाक्य FTP प्रोटोकॉल म्हणून प्रसिध्द आहे. हा माणूस कशाचा काय अर्थ काढेल काहि नेम नाही. ... :) माझ्या माहीतीतल्या समस्त आय. टी. करांमधे म्हणजे न्कम टॅक्सवाले का हो? || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

छोटा डॉन Tue, 04/15/2008 - 18:37
पेहवेसाहेब आम्ही आय टी वाले नाही .... आम्ही "आर & डी , इंजिन डिजाईन " या नावाखाली सध्या चालू असलेल्या इंजिनात काड्या करण्याचे काम करतो. सध्या "जगातील सगळ्यात मोठ्या कार मेकर" कंपनीत आमची "काड्यागिरी" चलू आहे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

चंबा मुतनाळ Mon, 04/14/2008 - 20:59
विजुभाऊंना विधात्याने आंब्यांचा ब्रँड अँबॅसिडर करावा! त्रिलोकातून आंब्याला मागण्या येतील!! अप्रतीम भाग झाले आहेत सर्व. असेच येवूद्यात

स्वाती राजेश Tue, 04/15/2008 - 00:42
पांढरा शुभ्र भात् त्यावर् पिवळे धमक् वरण् , पुदिन्याचीहिरवी चटणी , शेवाळी रंगाची भरपूर शेंगदाणे खोबरे घालुन् केलेली अळूची पातळ् भाजी,लालसर् बदामी कुरडया, पिवळा जर्द् ढोकळा ,मधुनच मोरपंखी झाक दाखवणारा लालभडक् तर्रीदार् बटाट्याचा रस्सा, गरम् गरम् फ़ुगलेली पुरी आणि या नवरत्नांच्या मधोमध् सरताज् असलेली आंब्याच्या रसाची केशरी वाटी हे सगळे जर् केळीच्या हिरव्या गार् पानावर् वाढलेले असेल् तर् .......... सहीSSSSSSSSSSSSSS मला कुणीतरी सवाष्ण म्हणून जेवायला बोलावले आहे असे वाटले.:))))) विजुभाऊ, मस्त लेख लिहीला आहे. प्रत्येक लेखामधे काही ना काही तरी वैशिष्ठ्य आहे. लेख बुक मार्क करून ठेवण्यासारखे आहेत.(मी सेव्ह केले आहेत.) कदाचित पुढे मागे निबंध लिहायला माझ्या मुलाला उपयोगी पडतील.:))))

In reply to by स्वाती राजेश

इनोबा म्हणे Tue, 04/15/2008 - 00:49
कदाचित पुढे मागे निबंध लिहायला माझ्या मुलाला उपयोगी पडतील.:)))) पोराला कॉपी करायला शिकवताय की काय? :) (ह.घ्या बरं का!) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

भडकमकर मास्तर Tue, 04/15/2008 - 00:51
पांढरा शुभ्र भात् त्यावर् पिवळे धमक् वरण् , पुदिन्याचीहिरवी चटणी , शेवाळी रंगाची भरपूर शेंगदाणे खोबरे घालुन् केलेली अळूची पातळ् भाजी,लालसर् बदामी कुरडया, पिवळा जर्द् ढोकळा ,मधुनच मोरपंखी झाक दाखवणारा लालभडक् तर्रीदार् बटाट्याचा रस्सा, गरम् गरम् फ़ुगलेली पुरी आणि या नवरत्नांच्या मधोमध् सरताज् असलेली आंब्याच्या रसाची केशरी वाटी हे सगळे जर् केळीच्या हिरव्या गार् पानावर् वाढलेले असेल् तर् ..........अहाहा केवळ् रसनेलाच नव्हे तर् डोळ्याना सुद्धा तृप्त् करण्याची किमया घडते. फारच बेष्ट वर्णन ...काय सांगू?? जेवण झालंय तरी पुन्हा भूक लागल्यासारखी वाटतेय....

In reply to by नंदन

विसोबा खेचर Tue, 04/15/2008 - 18:47
हा भागही अतिशय आवडला. वाढलेल्या पानाचं वर्णन तर बेष्टच! हेच म्हणतो! विजूभाऊ, तुम्ही कमाल केलीत! अहो आमच्यासारख्या खुद्द देवगडात, आंब्याफणसात वाढलेल्या माणसालादेखील असं लिहिणं सुचणार नाही! झक्कास लेखन... आपला, (देवगडातला एक छोटासा आंबा व्यापारी) तात्या.

रविराज Tue, 04/15/2008 - 06:45
विजुभाऊ, अतिशय छान लिहिल आहे. सगळेच भाग एकसे बढकर एक. मंत्रमुग्ध करतात. पुन्हा पुन्हा वाचवण्यासारखे. धन्यवाद. रवी.

सहज Tue, 04/15/2008 - 07:09
मस्त आंबामय करुन टाकलेत. पांढरा शुभ्र भात् त्यावर् पिवळे धमक् वरण् , पुदिन्याचीहिरवी चटणी , शेवाळी रंगाची भरपूर शेंगदाणे खोबरे घालुन् केलेली अळूची पातळ् भाजी,लालसर् बदामी कुरडया, पिवळा जर्द् ढोकळा ,मधुनच मोरपंखी झाक दाखवणारा लालभडक् तर्रीदार् बटाट्याचा रस्सा, गरम् गरम् फ़ुगलेली पुरी आणि या नवरत्नांच्या मधोमध् सरताज् असलेली आंब्याच्या रसाची केशरी वाटी हे सगळे जर् केळीच्या हिरव्या गार् पानावर् वाढलेले असेल् तर् ..........अहाहा केवळ् रसनेलाच नव्हे तर् डोळ्याना सुद्धा तृप्त् करण्याची किमया घडते. जबरी!! परवाचा तो फोटू अन हे वर्णन....... हं इंटरेस्टींग, मधे भारतीय टीम ७६ धावात आउट झाली होती त्या दिवशी हा बेत होता की काय?

मनापासुन Tue, 04/15/2008 - 07:51
बाकी वर्णनाबद्दल काही बोलायलाच नको पण यातले मला आमरसाने माखलेला नातवाचा मुखचन्द्र कौतुकाने न्याहाळणारे आजोबा अचानक् हळवे अबोल् होतात्. त्यांच्या कानात् कोठुन् तरी दुरून् मालकंसाचे सनईचे सूर् ऐकु येतात्.लग्नात् करकरीत् शालु नेसुन् बोरमाळ नथ् मिरवणारी नववधु आजीची ठेंगणी मूर्ती आठवते.आजोबा आजी कडे पहातात् त्यावेळी कदाचीत् तिलाही तेच् क्श्ण् आठवत् असतात्. आजी गालातल्या गालात् हसते.मोहोरते. सुरकुतलेल्या गालावरही किंचीत लाली येते. नातवंडे आमरस चापण्यात मग्न असतात्. ती दुपार नातवंडाना नाही पण आजी आजोबांसाठी आठवणींच्या पुस्तकात् एक् सुखद पान लिहुन जाते. हे मनापासुन आवडले. डोळ्यात पाणी आले.

प्रमोद देव Tue, 04/15/2008 - 09:10
विजुभाऊ, जिथे, आंबा ह्या रसाळ फळाबद्दल, तितकेच रसाळ आणि भरभरून लिहिण्यासारखे असू शकते , ही कल्पनाही आमच्यासारख्यांना पेलत नाही, तिथे तुम्ही हे ५-५ भाग कसे लिहू शकता? ह्याची मात्र कमाल वाटते. आपल्या कल्पना शक्तीला आणि लेखन कर्तृत्वाला आमचा कडक सलाम! आता आंब्याचे नुसते नाव निघताच त्याबरोबर विजुभाऊ देखिल आमच्या नजरेसमोर येतील. आजवरचे तुमचे चहा,आंबा असे विविध प्रकारचे लेखन वाचल्यावर मला आपल्याला विजुभाऊ च्या ऐवजी "रसिकभाऊ किंवा रसिकलाल" असे म्हणावेसे वाटू लागलेय. रोजच्या खाण्यातल्या ह्या पदार्थांबद्दल इतके भरभरून बोलणारा आणि लिहिणारा तुमच्यासारखा माणूस खरंच रसिक दिलाचाच असणार ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. गालबोट: आता तुमचे हे इतके सुंदर लिखाण वाचल्यावर त्याला दृष्ट लागू नये म्हणून हे एक गालबोट....... विजुभाऊ उत्साहाच्या भरात तुम्ही लिहिता आणि लगेच चढवता, तेव्हा इथे ते चढवण्या आधी दोनतीन वेळा नीट वाचून घ्यावे अशी अपेक्षा करतो. ज्यामुळे टंकलेखनात होणार्‍या अक्षम्य चुका तुमच्या तुम्हालाच दिसतील आणि त्यात योग्य त्या सुधारणा करता आल्यामुळे वाचताना होणारा रसभंग खूपच कमी होईल. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

धमाल मुलगा Tue, 04/15/2008 - 14:26
विजुभाऊ सध्या 'होमग्राऊंडवर' खेळत आहेतसं दिसतंय. धडाधड सेन्च्युर्‍या काढताहेत. काय हे भाऊ? आता तुम्हाला नक्की काय म्हणायचं? विजुभाऊ 'चहा' ? की आंबासम्राट विजुभाऊ?
घरात् अशी एखादी पंगत बसलेली असते. मुले लेकी सुना जावई नातवंडे सगळे हसत् खिदळत् थट्ट मस्करी करत् गप्पा मारत् आमरसावर् ताव मारत् असतात. आमरसाने माखलेला नातवाचा मुखचन्द्र कौतुकाने न्याहाळणारे आजोबा अचानक् हळवे अबोल् होतात्. त्यांच्या कानात् कोठुन् तरी दुरून् मालकंसाचे सनईचे सूर् ऐकु येतात्.लग्नात् करकरीत् शालु नेसुन् बोरमाळ नथ् मिरवणारी नववधु आजीची ठेंगणी मूर्ती आठवते.आजोबा आजी कडे पहातात् त्यावेळी कदाचीत् तिलाही तेच् क्श्ण् आठवत् असतात्. आजी गालातल्या गालात् हसते.मोहोरते. सुरकुतलेल्या गालावरही किंचीत लाली येते. नातवंडे आमरस चापण्यात मग्न असतात्. ती दुपार नातवंडाना नाही पण आजी आजोबांसाठी आठवणींच्या पुस्तकात् एक् सुखद पान लिहुन जाते.
ओहोहो !!!! अरे काय रे हावरटांनो? लेको, आंबापुराण आणि केळीच्या पानावरच्या जेवणात इतके गुंग झालात की विजुभाऊंनी हळूच घेतलेली एक हलकीशी रोमॅन्टीक गिरकी तुमच्या लक्षातच आली नाही? आयला! लय भारी भाऊ :-) नजरेसमोर आलं दृष्य! सगळे मस्त दंगा-धूडगुस घालत जेवताहेत...आणि आजी-आजोबांची नजरानजर होते....दोघं एकमेकांशी नजरेनेच बोलतात...बस्स..एकच क्षण..पुरेसा आहे तेव्हढाच...पटकन आजी लाजते. त्या वाढत्या वयानुसार गोडवा वाढत गेलेल्या चेहर्‍यावर एक गोडसं अस्फुट हसु फुटतं...ते बघून आजोबाही मिशीतल्या मिशीत हळूच हसतात..आजी त्यांना नजरेनेच दटावते आणि झरकन आपली नजर चोरते...उगाचच नातवंडाना हवं-नको बघायच्या निमित्ताने आजोबांची नजर टाळते...... आहाहा.........दोनच क्षणात भरल्या गोकुळात जाऊन पोहोचलो मी ! आपला (तृप्त) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री Tue, 04/15/2008 - 14:30
म्हणतो. उत्तम लिखाण. बाकी हे असे उत्तमोताम लेख लिहिता तुम्ही आम्हाला जोरदार भुक लागते हो, हाण हादडतो आम्ही, वजनाची चिंता. :(

डॉ.प्रसाद दाढे Tue, 04/15/2008 - 16:46
सगळेच भाग एकापेक्षा एक (ते महागुरूवाले नाही हा॑) मस्त झाले आहेत.. तुमचा देवगडा॑स सत्कार केला पाहिजे (देवगड गा॑व हो, 'म्हातारो देवगडाक गेलो' ते नव्हे ;))

विदेश Tue, 04/15/2008 - 17:23
प्रभाकर पेठकरानी समोर ठेवली आहे आमरसपुरीची थाळी आणि विजूभाऊनी चालवलाय पंगतीतला आग्रह! दोन्ही एकदम्बेषटच. अ......आआआआआआ....अब्ब!

विजुभाऊ Tue, 04/15/2008 - 22:09
आजोबा आजी कडे पहातात् त्यावेळी कदाचीत् तिलाही तेच् क्श्ण् आठवत् असतात्. आजी गालातल्या गालात् हसते.मोहोरते. सुरकुतलेल्या गालावरही किंचीत लाली येते. नातवंडे आमरस चापण्यात मग्न असतात्. ती दुपार नातवंडाना नाही पण आजी आजोबांसाठी आठवणींच्या पुस्तकात् एक् सुखद पान लिहुन जाते.आजी त्यांना नजरेनेच दटावते आणि झरकन आपली नजर चोरते...उगाचच नातवंडाना हवं-नको बघायच्या निमित्ताने आजोबांची नजर टाळते...... आहाहा.........दोनच क्षणात भरल्या गोकुळात जाऊन पोहोचलो मी ! आपला (तृप्त) ध मा ल. धमाल्या मला तुझी ("तृप्त) ध मा ल." सिग्नेचर आवडली
लेखनविषय:
लेखनप्रकार
आंबे चिरुन ,तुकडे करुन फोडी करुन , घोळुन चोखुन, रस काढुन, आटवुन , उन्हात वाळवुन, बर्फी करुन, दुधात मिसळून, वाफवुन, उकडुन,कच्चे , पिकलेले, ड्राय करुन, पाकात मुरवुन, मसाल्यात मुरवुन असे अनेक प्रकारे खाल्ले जातात. पण् इतर आंब्याला भाजी मधे टाकण्याचा अगोचर् पणा कोणी कधी केला नाही. सिकंदर् समोर इभ्या राहीलेल्या पोरस् राजाच्या भाषेत म्हणायचे झाले तर् सम्राटाला सम्राटासारखेच् वागवले जाते. नाही म्हणायला गुजराती लोकांत् "फ़जितो" नामक् आंब्याचे कढी सारखे पेय केले जाते. नावावरुन् कल्पना करायला गेलो तर फ़जिती च् होते.

विनोद हवे

विजय गणेश खर्डे ·

विजुभाऊ Mon, 04/14/2008 - 20:25
या संस्थळा वरचे लोक समर्थांची भक्त आहेत. टवाळा आवडे विनोद : हे वाक्य त्यान्चे घोष वाक्य आहे

नीलकांत Mon, 04/14/2008 - 20:58
या संकेतस्थळावर विनोदाचा धागा आहे की नाही माहिती नाही, पण तुम्हाला महाराष्ट्र टाईम्स च्या संकेतस्थळावर हसा लेको नावाच्या सदरा खाली विनोद वाचता येतील. नीलकांत

In reply to by नीलकांत

विकास Tue, 04/15/2008 - 20:12
>>>या संकेतस्थळावर विनोदाचा धागा आहे की नाही माहिती नाही, पण तुम्हाला महाराष्ट्र टाईम्स च्या संकेतस्थळावर हसा लेको नावाच्या सदरा खाली विनोद वाचता येतील. त्यातील विनोद वाचताना नक्की कधी हसायचे ते समजत नाही. त्यांनी निदान संकेतस्थळावर तरी पार्श्वभूमीवर महेंद्र कपूरचे गाणे "हसा मुलांनो हसा.." लावले पाहीजे असे वाटते.

विदेश Mon, 04/14/2008 - 22:39
"शोध" मध्ये टाईप करा-विनोद तुम्हाला हवे असलेले विनोद शोधा.

आंबोळी Tue, 04/15/2008 - 18:56
"भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग" वाचा. जमल्यास प्रवेश घ्या. आमचे येथे भडकमकरान्च्या वर्गाला प्रवेश मिळेल. फी अडवान्स भरावी लागेल. ;))))

In reply to by आंबोळी

छोटा डॉन Tue, 04/15/2008 - 20:18
"आमचे येथे भडकमकरान्च्या वर्गाला प्रवेश मिळेल. फी अडवान्स भरावी लागेल. ;)))"" ते ठीक आहे हो, पण क्लास मध्ये तुम्ही तुमचा अख्ख्या पुण्यात जगप्रसिद्ध असलेला कंदील लावणार नाही ना नाहीतर आम्हाला फुकटच मरावे लागेल ... फुकटचे मरणे पौष्टीक नसते असे मी मानतो ... हा पण विनोद होता बरं का .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

इनोबा म्हणे Tue, 04/15/2008 - 21:04
फुकटचे मरणे पौष्टीक नसते असे मी मानतो ... च्यामारी माझ्या डायलागची पार चिरफाड करुन टाकलास की लेका... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

छोटा डॉन Tue, 04/15/2008 - 21:53
"च्यामारी माझ्या डायलागची पार चिरफाड करुन टाकलास की लेका..." नाही हो विनोबा, आता त्याला विनोद पाहिजे म्हणून म्हटले . बाकी तुस्सी डायलाक दा जवाब नही ,,, छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विजुभाऊ Mon, 04/14/2008 - 20:25
या संस्थळा वरचे लोक समर्थांची भक्त आहेत. टवाळा आवडे विनोद : हे वाक्य त्यान्चे घोष वाक्य आहे

नीलकांत Mon, 04/14/2008 - 20:58
या संकेतस्थळावर विनोदाचा धागा आहे की नाही माहिती नाही, पण तुम्हाला महाराष्ट्र टाईम्स च्या संकेतस्थळावर हसा लेको नावाच्या सदरा खाली विनोद वाचता येतील. नीलकांत

In reply to by नीलकांत

विकास Tue, 04/15/2008 - 20:12
>>>या संकेतस्थळावर विनोदाचा धागा आहे की नाही माहिती नाही, पण तुम्हाला महाराष्ट्र टाईम्स च्या संकेतस्थळावर हसा लेको नावाच्या सदरा खाली विनोद वाचता येतील. त्यातील विनोद वाचताना नक्की कधी हसायचे ते समजत नाही. त्यांनी निदान संकेतस्थळावर तरी पार्श्वभूमीवर महेंद्र कपूरचे गाणे "हसा मुलांनो हसा.." लावले पाहीजे असे वाटते.

विदेश Mon, 04/14/2008 - 22:39
"शोध" मध्ये टाईप करा-विनोद तुम्हाला हवे असलेले विनोद शोधा.

आंबोळी Tue, 04/15/2008 - 18:56
"भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग" वाचा. जमल्यास प्रवेश घ्या. आमचे येथे भडकमकरान्च्या वर्गाला प्रवेश मिळेल. फी अडवान्स भरावी लागेल. ;))))

In reply to by आंबोळी

छोटा डॉन Tue, 04/15/2008 - 20:18
"आमचे येथे भडकमकरान्च्या वर्गाला प्रवेश मिळेल. फी अडवान्स भरावी लागेल. ;)))"" ते ठीक आहे हो, पण क्लास मध्ये तुम्ही तुमचा अख्ख्या पुण्यात जगप्रसिद्ध असलेला कंदील लावणार नाही ना नाहीतर आम्हाला फुकटच मरावे लागेल ... फुकटचे मरणे पौष्टीक नसते असे मी मानतो ... हा पण विनोद होता बरं का .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

इनोबा म्हणे Tue, 04/15/2008 - 21:04
फुकटचे मरणे पौष्टीक नसते असे मी मानतो ... च्यामारी माझ्या डायलागची पार चिरफाड करुन टाकलास की लेका... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

छोटा डॉन Tue, 04/15/2008 - 21:53
"च्यामारी माझ्या डायलागची पार चिरफाड करुन टाकलास की लेका..." नाही हो विनोबा, आता त्याला विनोद पाहिजे म्हणून म्हटले . बाकी तुस्सी डायलाक दा जवाब नही ,,, छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
मला ह्या साईट वर विनोद कोठे मिळतील?

मी शिवाजी बोलतोय !

उदय सप्रे ·
लेखनविषय:
आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार आठ - म्हणजे तुमच्या भाषेत हां ! आज तुमच्यापैकी काहींच्या मते माझी जयंती-बाकी काहींच्या मते ती ६-एप्रिल रोजी आहे !

भारतरत्नाची जयंती

विकि ·

स्वाती राजेश Mon, 04/14/2008 - 16:32
माझीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भावपुर्ण आदरांजली. अवांतरः मागच्याच आठवड्यात मी डॉ.नरेंद्र जाधव यांचे आमचा बाप आन आम्ही हे पुस्तक वाचले. त्यावेळी डॉ.आंबेडकर यांची आठवण त्या पुस्तकामुळे झाली होती.

नीलकांत Mon, 04/14/2008 - 16:42
babasaheba भारताच्या इतिहासाला नवं वळण लावणार्‍या, अनेक अर्थानं समाजाला भरीव योगदान देणार्‍या या महामानवास विनम्र अभिवादन ! उध्दरली कोटी कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे ! - वामनदादा कर्डक. ------------------------------------------------ बाबासाहेबांच्या समतेच्या आणि आकाशा एवढ्या अफाट कर्तुत्वाला माझं वंदन. नीलकांत

विसोबा खेचर Mon, 04/14/2008 - 19:06
महामानवाला माझेही लाख सलाम! खूप मोठा माणूस! परंतु खुद्द त्यांच्या अनुयायांनाच त्यांचं मोठेपण कळलं नाही, हे दुर्दैव! तात्या.

चतुरंग Mon, 04/14/2008 - 20:21
शिका, संघटित व्हा, आणि तुमच्या बरोबर सगळ्यांना घेऊन पुढे चला हा संदेश आचरणात आणणार्‍या; जातिभेदाची भयाण दरी उल्लंघून जाण्याचा भीमपराक्रम करणार्‍या; भारतासारख्या खंडप्राय देशाला एक अभिनव अशी राज्यघटना प्रदान करण्यात फार मोठा सहभाग असलेल्या; देशातच नव्हे तर परदेशातही आपल्या कर्तृत्वाने यशाची गुढी उभारणार्‍या - ज्या कोलंबिया विद्यापीठात त्यांनी डॉक्टरेट मिळवली तेथील लेहमन वाचनालयात त्यांच्या सन्मानार्थ ब्राँझ अर्धपुतळा उभारण्यात आलाय! आयुष्यभर ज्ञानसाधना करुन ज्ञान हाच खर्‍या मुक्तीचा राजमार्ग आहे हे सिध्द करणार्‍या महामानवाला प्रणाम! चतुरंग

सगळ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सदिच्छा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार - सदानंद मोरे https://bit.ly/2Ii5lkN दलितांना पुन्हा पॉलिटिकल करण्यातूनच होईल क्रांती - अंकुश कदम https://bit.ly/2E0rnVZ साईबाबांची कीर्ती दाहीदिशा होईल, असं डॉ. आंबेडकर का म्हणाले? https://bit.ly/2DaK3kW धम्मदीक्षा घेताना बाबासाहेबांनी केलेलं ऐतिहासिक भाषण https://bit.ly/2Uk1u8h डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या पंचविशीत प्रत्येकाने वाचावा असा लेख https://bit.ly/2Hb0S3Q संविधान म्हणजे काय रे भाऊ! - राजा शिरगुप्पे https://bit.ly/2CKb8dV सेलफोनचे संविधान आणि सीमकार्डातली लोकशाही - जयदेव डोळे https://bit.ly/2DBdMnR -दिलीप बिरुटे

स्वाती राजेश Mon, 04/14/2008 - 16:32
माझीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भावपुर्ण आदरांजली. अवांतरः मागच्याच आठवड्यात मी डॉ.नरेंद्र जाधव यांचे आमचा बाप आन आम्ही हे पुस्तक वाचले. त्यावेळी डॉ.आंबेडकर यांची आठवण त्या पुस्तकामुळे झाली होती.

नीलकांत Mon, 04/14/2008 - 16:42
babasaheba भारताच्या इतिहासाला नवं वळण लावणार्‍या, अनेक अर्थानं समाजाला भरीव योगदान देणार्‍या या महामानवास विनम्र अभिवादन ! उध्दरली कोटी कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे ! - वामनदादा कर्डक. ------------------------------------------------ बाबासाहेबांच्या समतेच्या आणि आकाशा एवढ्या अफाट कर्तुत्वाला माझं वंदन. नीलकांत

विसोबा खेचर Mon, 04/14/2008 - 19:06
महामानवाला माझेही लाख सलाम! खूप मोठा माणूस! परंतु खुद्द त्यांच्या अनुयायांनाच त्यांचं मोठेपण कळलं नाही, हे दुर्दैव! तात्या.

चतुरंग Mon, 04/14/2008 - 20:21
शिका, संघटित व्हा, आणि तुमच्या बरोबर सगळ्यांना घेऊन पुढे चला हा संदेश आचरणात आणणार्‍या; जातिभेदाची भयाण दरी उल्लंघून जाण्याचा भीमपराक्रम करणार्‍या; भारतासारख्या खंडप्राय देशाला एक अभिनव अशी राज्यघटना प्रदान करण्यात फार मोठा सहभाग असलेल्या; देशातच नव्हे तर परदेशातही आपल्या कर्तृत्वाने यशाची गुढी उभारणार्‍या - ज्या कोलंबिया विद्यापीठात त्यांनी डॉक्टरेट मिळवली तेथील लेहमन वाचनालयात त्यांच्या सन्मानार्थ ब्राँझ अर्धपुतळा उभारण्यात आलाय! आयुष्यभर ज्ञानसाधना करुन ज्ञान हाच खर्‍या मुक्तीचा राजमार्ग आहे हे सिध्द करणार्‍या महामानवाला प्रणाम! चतुरंग

सगळ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सदिच्छा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार - सदानंद मोरे https://bit.ly/2Ii5lkN दलितांना पुन्हा पॉलिटिकल करण्यातूनच होईल क्रांती - अंकुश कदम https://bit.ly/2E0rnVZ साईबाबांची कीर्ती दाहीदिशा होईल, असं डॉ. आंबेडकर का म्हणाले? https://bit.ly/2DaK3kW धम्मदीक्षा घेताना बाबासाहेबांनी केलेलं ऐतिहासिक भाषण https://bit.ly/2Uk1u8h डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या पंचविशीत प्रत्येकाने वाचावा असा लेख https://bit.ly/2Hb0S3Q संविधान म्हणजे काय रे भाऊ! - राजा शिरगुप्पे https://bit.ly/2CKb8dV सेलफोनचे संविधान आणि सीमकार्डातली लोकशाही - जयदेव डोळे https://bit.ly/2DBdMnR -दिलीप बिरुटे
आज १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती .त्या निमित्त त्यांना भावपुर्ण आदरांजली जयंतीनिमित्त सर्वांना हार्दीक शुभेच्छा ! आपला कॉ.विकि अनावश्यक गोष्टी संपादित केलेल्या आहेत. :संपादक

मिसळ!

स्वाती दिनेश ·

In reply to by विदेश

स्वाती दिनेश Mon, 04/14/2008 - 11:33
खरं तर ह्या पाववाल्यांच्या देशात पावाचे अनंत प्रकार मिळतात पण आपण मिसळ,वडा,पावभाजीबरोबर जो पाव खातो तो मात्र मिळत नाही.:( त्यामुळे इथे मिळत असलेल्यापैकी कोणत्या तरी पावाबरोबर मिसळ खावी लागते.चित्रात दिसतो आहे तो 'फ्रेंच बागेत'किवा 'फ्रेंच स्टिक' नावाचा पाव आहे,जो मिसळ ,पावभाजीबरोबर चांगला लागतो.दुसरा एक तुर्की फ्लाडन ब्रोट म्हणजे तुर्की फ्लॅट ब्रेड मिळतो तो ही चांगला लागतो. स्वाती

विसोबा खेचर Sun, 04/13/2008 - 23:51
वा स्वाती! मामिचा फोटूही दिलास ते उत्तम केलंस... मामिची पाकृही झकास.. शेवटी मी गेले त्याच्या शालेतल्या मैतरनीकडं अन तिला म्हनलं माजा यो झ्याक फोटू टाक त्येच्या मिसळपाववर.. तो बगूनशान आन रेशिपी वाचून तरी आठवान व्होईल त्याला माजी गोठ लिवाची...आन तिला म्हणल का माजी रेशिपी दे अदुगर... हो हो, आता नक्की लिहीन मिसळीचं व्यक्तिचित्रं! ;) तुझा, (शालेतला मैतर!) तात्या.

व्यंकट Mon, 04/14/2008 - 00:47
कारण आम्हांस पापडी म्हणजे फरणासाच्या दुकानात मिळते ती माहीती आहे. ती कशी काय भिजवणार ? कुरडई बरोबर अजून एक छोटा पापड असतो; तो तर नाही? व्यंकट

In reply to by व्यंकट

स्वाती दिनेश Mon, 04/14/2008 - 11:37
कारण आम्हांस पापडी म्हणजे फरणासाच्या दुकानात मिळते ती माहीती आहे हो तीच पापडी,तीच खलबत्त्यात कुटायची अथवा मिक्सर मध्ये बारीक करुन घ्यायची ,पाण्यात भिजवायची आणि मिसळीच्या रश्श्यात घालायची त्याने ग्रेव्हीला दाटपणा येतो. स्वाती

वरदा Tue, 04/15/2008 - 00:08
काय मस्त फोटो...बरं झालं आता रेसिपी शोधायला सोप्पी....

In reply to by विदेश

स्वाती दिनेश Mon, 04/14/2008 - 11:33
खरं तर ह्या पाववाल्यांच्या देशात पावाचे अनंत प्रकार मिळतात पण आपण मिसळ,वडा,पावभाजीबरोबर जो पाव खातो तो मात्र मिळत नाही.:( त्यामुळे इथे मिळत असलेल्यापैकी कोणत्या तरी पावाबरोबर मिसळ खावी लागते.चित्रात दिसतो आहे तो 'फ्रेंच बागेत'किवा 'फ्रेंच स्टिक' नावाचा पाव आहे,जो मिसळ ,पावभाजीबरोबर चांगला लागतो.दुसरा एक तुर्की फ्लाडन ब्रोट म्हणजे तुर्की फ्लॅट ब्रेड मिळतो तो ही चांगला लागतो. स्वाती

विसोबा खेचर Sun, 04/13/2008 - 23:51
वा स्वाती! मामिचा फोटूही दिलास ते उत्तम केलंस... मामिची पाकृही झकास.. शेवटी मी गेले त्याच्या शालेतल्या मैतरनीकडं अन तिला म्हनलं माजा यो झ्याक फोटू टाक त्येच्या मिसळपाववर.. तो बगूनशान आन रेशिपी वाचून तरी आठवान व्होईल त्याला माजी गोठ लिवाची...आन तिला म्हणल का माजी रेशिपी दे अदुगर... हो हो, आता नक्की लिहीन मिसळीचं व्यक्तिचित्रं! ;) तुझा, (शालेतला मैतर!) तात्या.

व्यंकट Mon, 04/14/2008 - 00:47
कारण आम्हांस पापडी म्हणजे फरणासाच्या दुकानात मिळते ती माहीती आहे. ती कशी काय भिजवणार ? कुरडई बरोबर अजून एक छोटा पापड असतो; तो तर नाही? व्यंकट

In reply to by व्यंकट

स्वाती दिनेश Mon, 04/14/2008 - 11:37
कारण आम्हांस पापडी म्हणजे फरणासाच्या दुकानात मिळते ती माहीती आहे हो तीच पापडी,तीच खलबत्त्यात कुटायची अथवा मिक्सर मध्ये बारीक करुन घ्यायची ,पाण्यात भिजवायची आणि मिसळीच्या रश्श्यात घालायची त्याने ग्रेव्हीला दाटपणा येतो. स्वाती

वरदा Tue, 04/15/2008 - 00:08
काय मस्त फोटो...बरं झालं आता रेसिपी शोधायला सोप्पी....
Taxonomy upgrade extras
राम राम पावणं.. मला तर वळिखलं असनंच म्हना तुमी.. अवो, तात्या म्हनं माज्यावर इष्टोरी लिवनार हाय म्हनून वाट बगून राहिले ना मी,पन किती दिस झालं त्यानं काय अजून लिवल नाय ते व्यकतीचित्तर का काय ते!

काही संवाद

ॐकार ·

केशवसुमार Sun, 04/13/2008 - 16:14
ॐकारशेठ, संवाद एकदम मस्त..ओळखीचे वाटले..;) बाकी 'माझे माहेर अंधेरी' लिड चांगला दिलाय.. बघू काही करता येतं का ते..खि..खि..खि,... केशवसुमार

विसोबा खेचर Sun, 04/13/2008 - 16:28
ॐकारा, तुझ्या कल्पकतेला दाद देतो रे! संवाद बाकी छानच आहेत! २: असं काय? चुकीचा आयडी वापरला वाटतं. दुसर्‍याच आयडीने एका कवितेला द्यायचा होता खरा. १: हेहेहे , किती आयडी तुझे? कमालच करतोस :प हे मस्तच! :) बाकी दुसर्‍या आयडीने कवितेला प्रतिसाद द्यायचं तर सोडाच, काही लोक दुसरा आयडी घेऊन एका संस्थळावरच्या कविता दुसर्‍या संस्थळावर प्रसिद्धदेखील करतात! ;) असो, ॐकारा, तुझे संवाद आवडले रे, मजेशीर आहेत! ;) पुढचेही काही संवाद येऊ देत रे, वाट पाहतो... आणि लवकरच पुण्यात येतो आहे तेव्हा बसूच! खीखीखी!! :) तात्या.

आनंदयात्री Sun, 04/13/2008 - 16:54
>>, न आढळल्यास सुदैव! एवढे कुठले सुदैव तुमचे :) छान लेख, शेवटच्या प्यार्‍याग्राफ नी हहपुवा.

केशवसुमार Sun, 04/13/2008 - 16:14
ॐकारशेठ, संवाद एकदम मस्त..ओळखीचे वाटले..;) बाकी 'माझे माहेर अंधेरी' लिड चांगला दिलाय.. बघू काही करता येतं का ते..खि..खि..खि,... केशवसुमार

विसोबा खेचर Sun, 04/13/2008 - 16:28
ॐकारा, तुझ्या कल्पकतेला दाद देतो रे! संवाद बाकी छानच आहेत! २: असं काय? चुकीचा आयडी वापरला वाटतं. दुसर्‍याच आयडीने एका कवितेला द्यायचा होता खरा. १: हेहेहे , किती आयडी तुझे? कमालच करतोस :प हे मस्तच! :) बाकी दुसर्‍या आयडीने कवितेला प्रतिसाद द्यायचं तर सोडाच, काही लोक दुसरा आयडी घेऊन एका संस्थळावरच्या कविता दुसर्‍या संस्थळावर प्रसिद्धदेखील करतात! ;) असो, ॐकारा, तुझे संवाद आवडले रे, मजेशीर आहेत! ;) पुढचेही काही संवाद येऊ देत रे, वाट पाहतो... आणि लवकरच पुण्यात येतो आहे तेव्हा बसूच! खीखीखी!! :) तात्या.

आनंदयात्री Sun, 04/13/2008 - 16:54
>>, न आढळल्यास सुदैव! एवढे कुठले सुदैव तुमचे :) छान लेख, शेवटच्या प्यार्‍याग्राफ नी हहपुवा.
लेखनप्रकार
आजानुकर्ण यांच्याशी गप्पा मारता मारता असे काही कल्पनारम्य संवाद सुचले. संवाद कल्पनेतले(च) आहेत. काही साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा, न आढळल्यास सुदैव! संवाद १ ( वेळ : एकाची सकाळ, एकाची संध्याकाळ माध्यम : जीटॉक-चॅट स्थळ : नसत्या चौकश्या करू नका. ) १: नमस्कार २: नमस्कार १: नविन काय लिहिले? २: काही नाही. वेळच नाही मिळत हल्ली. १: अच्छा. काल त्या पाककृतीवर तुमचा प्रतिसाद वाचला. २: अं? हो हो. १: पण त्यात तुम्ही कविता छान झाली आहे असं लिहिलयं! २: असं काय? बहुदा झोपेत दिला प्रतिसाद. कवितेलाच द्यायचा होता खरा. १: हेहेहे , प्रतिसाद झोपेतही देता पण लिहायला वेळ नाही!

बेंगलोर मिपा ओसरी ...

छोटा डॉन ·

विसोबा खेचर Sun, 04/13/2008 - 12:02
"बेंगलोर मिपा ओसरी [ हा कट्टा नाही, ओसरीच ... कारण ओसरीवर कसेही निवांत आदवेतिडवे पसरता येते, लोळता येते.] संपन्न झाला. वा वा! तुमच्या बेंगलोर मिपा ओसरीकरांचे अभिनंदन रे छोट्या डॉना! :) बाय द वे, कट्ट्यापेक्षा ओसरी हा शब्द अधिक छान आहे... या कार्यक्रमामध्ये वहिवाटीच्या इतर कार्यक्रमासहित इतर काही गोष्टी डिस्कस करण्यात आल्या... कुठल्या रे? आम्हालाही कळू देत की! :) यामध्ये आपल्या बाकीच्या दोस्तांबरोबर संपर्क करून "मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब अधिक मजबूत " करण्याबद्दलही चर्चा करण्यात आली. मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब अधिक मजबूत होण्यासाठी आमच्याही मनापासून शुभेच्छा रे छोट्या डॉना! :) बाय द वे, तात्या, धमाल मुलगा आणि मदनबाण यांच्याही नुकत्याच मिपाच्या ठाणे ओसरीवर गप्पा झाल्या. त्याचे फोटो आणि वृत्तांत लवकरच! :) मिपा धर्म वाढवावा, अवघा हलकल्लोळ करावा! आपला, (मिसळधर्मी मिसळपावकर) तात्या.

आनंदयात्री Sun, 04/13/2008 - 12:25
"मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब अधिक मजबूत " करण्याबद्दलही चर्चा करण्यात आली. शुभेच्छा, काय हवा असेल नसेल तसा रसदीचा पुरवठा करण्यास आम्ही अमात्यांना फर्मावले आहे, तेव्हा तुम्ही निश्चिंत होउन लढावे, मिपाधर्म वाढवावा! काळोख [ आगामी आकर्षण] हे भारिच !! - (उजेडातला) आंद्या

स्वाती दिनेश Sun, 04/13/2008 - 12:29
ओसरीवर छान गप्पा झालेल्या दिसत आहेत. ओसरी कट्ट्यापेक्षा आवडली. काळोख [ आगामी आकर्षण] मस्त.. :-) स्वाती

आर्य Mon, 04/14/2008 - 09:39
छोट्या डॉना! मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब मजबूत होण्यासाठी आम्हालाही सामिल करुन घ्या सद्या काही दिवसां पासून आम्ही ही बेंगलोर मुक्कामी आहोत. काही गोष्टी डिस्कस करण्यात आल्या...कुठल्या आम्हालाही सांगा आपला (मराठी - दक्षिण भारतातीय) आर्य

स्वयम्भू Mon, 04/14/2008 - 12:52
फोटो काढले नाहीत कारण थरथरत्या हाताने कॅमेरा धरवत नव्हता. तरीही प्रतत्न केलेच, पण सगळे फोटो ब्लर येत होते. पुढल्या वेळी आधी फोटो काढायचे ठरवून तो नाद सोडला. माझा व्रुत्तांत लवकरच इथे देईन. आपला, स्वयम्भू

In reply to by स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला)

स्वयंभू Mon, 04/14/2008 - 12:54
ही थरथर मित्रांना भेटल्याच्या आनंदाची होती. आपला, स्वयम्भू

धमाल मुलगा Tue, 04/15/2008 - 12:01
वा रे भिडू! शाब्बास. लेको पण फोटू टाकायची व्यवस्था करायची रे. आयला, आनंदातिरेकाने तुमचे हात थरथरत असले तरी, तिथली वेटरं काय सगळी लकवा भरलेली होती का काय? घ्यायचे की त्यांच्याकडून फटाफटा फ्लॅश मारुन. :-)) बेष्ट..बेष्ट.
यामध्ये आपल्या बाकीच्या दोस्तांबरोबर संपर्क करून "मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब अधिक मजबूत " करण्याबद्दलही चर्चा करण्यात आली.
आई भवानीचा आशिर्वाद आहेच पाठीशी. मोठ्या हिकमतीने धर्म वाढवावा, नेटाने कार्य चालवावे, मुळ प्रजेसि तोशिस न पडेल ऐसि बहुत काळजी घेवोन हल्लकल्लोळ माजवावा. मुळ प्रजेसि वाकुडेपण न घेता, गोडीने कार्यभाग साधावा. आपुल्या जिव्हेवरि साखर पेरली आहेच, योग्य तो वापर करोन प्रांति भेद करावा...'वेदिके'च्या आंगणि मिपाधर्माचे रोपटे जपावे. गनिम मोठा कावेबाज आहे, आपण तुर्त थोड्या अडचणित आहा, चिंता न करावी, योग्य काळ साधून कार्य पुढे चालवावे, आपण सुज्ञ आहाच. आणखी काय सांगावे? श्री.रा.रा.सकलवज्रमंडित आनंदयात्रीसाहेबे कृपादृष्टी आपल्यावरि आहे. त्यांसि उदास न करणे ही विनंति. आपला, सरनौबत धमालराव. ("मराठ्याला दिली ओसरी, मराठा हातपाय पसरी")

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री Tue, 04/15/2008 - 12:15
मिपा स्वराज्याचा दक्षिणेत विस्तार होणे ही तर 'श्रीं'चीच इच्छा ! बंगळुरदेशी सरदार डानराव यांजकरुन मोठा पराक्रम होणे हे नियतीनेच योजिले आहे, निश्चिंत राहुन कार्यभाग बहुत खुबीने साधावा, काही कमीजास्त असल्यास, काही मते-मतांतरे असल्यात सरनौबत धमालरावांबरोबर खलबते करुन योग्य तो निर्णय घ्यावा, बाकी आई भवानीचा आशिर्वाद आहेच. आपला, थोरला आनंदराव पेशवा ("भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी")

विजुभाऊ Wed, 04/16/2008 - 20:19
"माझे चुकले असे आता वाटते. मी पुणे कट्ट वृतान्त बखर लिहीली. आता हे सगळे सरदार अशा ऐतिहासीक भाषेतच बोलणार" ऐशी खबर खुद आपल्याच गोटातुन येवों लागली.खुद पेशव्यांचे कबील्यात थोरले आनन्द्राव ऐशा नामाने कोण्ही घुसखोरी केली. पेशव्यांस हे नवे नाही. त्या तोतया सदाशिवरावाची काय गत केली ते सर्व जाणताच. ये देशी पर्माण मर्हाटी ऐशी गर्जना कोण्ही करों नये ऐशी ताकीद खविन्द तात्या साहीब उल उलै मान यांच्या सांगण्यावरोन दीली गेली आहेच्.पण सर्वच सरदार मंडळी जर ऐशा बखरी भाषीतच बोलों लिहों लागली तर आम्हा समान सामान्य रयतेचे हाल. खुद खविन्दाना ये पर्कर्णी लक्ष देणेचे तसदी न पडों ऐसे करणे. मूळ बखरनवीस :विजुभाऊ कलमदाने ( सध्या: हैद्राबाद कर)

In reply to by विजुभाऊ

छोटा डॉन Wed, 04/16/2008 - 20:53
आप की बातो से ऐसा लगता है की आप पर मुसीबतोंका पहाड टूट पडा है, आन्दराव जैसे घूसपैठिने आपकी रातोकी निंद हराम की है. उनकी इस जुर्रत का खामीयाजा उनको जरूर भूगतना पडेगा. चाहिये तो आप हमसे "मदद" की उम्मीद रख सकते है. आपका पैगाम मिलतेही ये बंदा अपनी वफादार, कडवी , जवाँमर्द और बहूत सारे सूरमाँसे दुरुस्त फौज आपकी "खातीरदारी" मे रवाना कर देगा. बडी बडी मैदानेजंग, शेरशहा इस फौज के साथ टकराने से खौफ खाते है. अगर आपकी रजामंदी रही तो आजही हम आपना वकील उनकी दरबारमे "आपका पैगाम" पोहचाने के लिये और "माफीनामा मुकर्रर" करने के लिये यहासे रवाना करते है ... आपकी दोस्तानगी के लिया ये बंदा हर वक्त मौजूद रहेगा शेर-ए-बंगरूळिस्तान जलालूद्दिन महमंद -ए- छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

आनंदयात्री गुरुवार, 04/17/2008 - 10:58
सरदार डानराव, तुमची हि गुस्ताखी आम्हास अजिबात रुचली नाही, फितुरांची गर्दन मारण्याचा रिवाज आहे स्वराज्यात विसरलात वाटतं ! स्वराज्यात तुमचे स्थान मानाचे, त्यास शोभेल असा पराक्रम करावा. असंगाशी संग प्राणाशी गाठ, गनिमाशी संग धरु नये, हिच विनंती, याउप्पर आपली मर्जी. -थोरला आनंदराव पेशवा

विसोबा खेचर Sun, 04/13/2008 - 12:02
"बेंगलोर मिपा ओसरी [ हा कट्टा नाही, ओसरीच ... कारण ओसरीवर कसेही निवांत आदवेतिडवे पसरता येते, लोळता येते.] संपन्न झाला. वा वा! तुमच्या बेंगलोर मिपा ओसरीकरांचे अभिनंदन रे छोट्या डॉना! :) बाय द वे, कट्ट्यापेक्षा ओसरी हा शब्द अधिक छान आहे... या कार्यक्रमामध्ये वहिवाटीच्या इतर कार्यक्रमासहित इतर काही गोष्टी डिस्कस करण्यात आल्या... कुठल्या रे? आम्हालाही कळू देत की! :) यामध्ये आपल्या बाकीच्या दोस्तांबरोबर संपर्क करून "मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब अधिक मजबूत " करण्याबद्दलही चर्चा करण्यात आली. मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब अधिक मजबूत होण्यासाठी आमच्याही मनापासून शुभेच्छा रे छोट्या डॉना! :) बाय द वे, तात्या, धमाल मुलगा आणि मदनबाण यांच्याही नुकत्याच मिपाच्या ठाणे ओसरीवर गप्पा झाल्या. त्याचे फोटो आणि वृत्तांत लवकरच! :) मिपा धर्म वाढवावा, अवघा हलकल्लोळ करावा! आपला, (मिसळधर्मी मिसळपावकर) तात्या.

आनंदयात्री Sun, 04/13/2008 - 12:25
"मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब अधिक मजबूत " करण्याबद्दलही चर्चा करण्यात आली. शुभेच्छा, काय हवा असेल नसेल तसा रसदीचा पुरवठा करण्यास आम्ही अमात्यांना फर्मावले आहे, तेव्हा तुम्ही निश्चिंत होउन लढावे, मिपाधर्म वाढवावा! काळोख [ आगामी आकर्षण] हे भारिच !! - (उजेडातला) आंद्या

स्वाती दिनेश Sun, 04/13/2008 - 12:29
ओसरीवर छान गप्पा झालेल्या दिसत आहेत. ओसरी कट्ट्यापेक्षा आवडली. काळोख [ आगामी आकर्षण] मस्त.. :-) स्वाती

आर्य Mon, 04/14/2008 - 09:39
छोट्या डॉना! मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब मजबूत होण्यासाठी आम्हालाही सामिल करुन घ्या सद्या काही दिवसां पासून आम्ही ही बेंगलोर मुक्कामी आहोत. काही गोष्टी डिस्कस करण्यात आल्या...कुठल्या आम्हालाही सांगा आपला (मराठी - दक्षिण भारतातीय) आर्य

स्वयम्भू Mon, 04/14/2008 - 12:52
फोटो काढले नाहीत कारण थरथरत्या हाताने कॅमेरा धरवत नव्हता. तरीही प्रतत्न केलेच, पण सगळे फोटो ब्लर येत होते. पुढल्या वेळी आधी फोटो काढायचे ठरवून तो नाद सोडला. माझा व्रुत्तांत लवकरच इथे देईन. आपला, स्वयम्भू

In reply to by स्वयम्भू (verified= न पडताळणी केलेला)

स्वयंभू Mon, 04/14/2008 - 12:54
ही थरथर मित्रांना भेटल्याच्या आनंदाची होती. आपला, स्वयम्भू

धमाल मुलगा Tue, 04/15/2008 - 12:01
वा रे भिडू! शाब्बास. लेको पण फोटू टाकायची व्यवस्था करायची रे. आयला, आनंदातिरेकाने तुमचे हात थरथरत असले तरी, तिथली वेटरं काय सगळी लकवा भरलेली होती का काय? घ्यायचे की त्यांच्याकडून फटाफटा फ्लॅश मारुन. :-)) बेष्ट..बेष्ट.
यामध्ये आपल्या बाकीच्या दोस्तांबरोबर संपर्क करून "मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब अधिक मजबूत " करण्याबद्दलही चर्चा करण्यात आली.
आई भवानीचा आशिर्वाद आहेच पाठीशी. मोठ्या हिकमतीने धर्म वाढवावा, नेटाने कार्य चालवावे, मुळ प्रजेसि तोशिस न पडेल ऐसि बहुत काळजी घेवोन हल्लकल्लोळ माजवावा. मुळ प्रजेसि वाकुडेपण न घेता, गोडीने कार्यभाग साधावा. आपुल्या जिव्हेवरि साखर पेरली आहेच, योग्य तो वापर करोन प्रांति भेद करावा...'वेदिके'च्या आंगणि मिपाधर्माचे रोपटे जपावे. गनिम मोठा कावेबाज आहे, आपण तुर्त थोड्या अडचणित आहा, चिंता न करावी, योग्य काळ साधून कार्य पुढे चालवावे, आपण सुज्ञ आहाच. आणखी काय सांगावे? श्री.रा.रा.सकलवज्रमंडित आनंदयात्रीसाहेबे कृपादृष्टी आपल्यावरि आहे. त्यांसि उदास न करणे ही विनंति. आपला, सरनौबत धमालराव. ("मराठ्याला दिली ओसरी, मराठा हातपाय पसरी")

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री Tue, 04/15/2008 - 12:15
मिपा स्वराज्याचा दक्षिणेत विस्तार होणे ही तर 'श्रीं'चीच इच्छा ! बंगळुरदेशी सरदार डानराव यांजकरुन मोठा पराक्रम होणे हे नियतीनेच योजिले आहे, निश्चिंत राहुन कार्यभाग बहुत खुबीने साधावा, काही कमीजास्त असल्यास, काही मते-मतांतरे असल्यात सरनौबत धमालरावांबरोबर खलबते करुन योग्य तो निर्णय घ्यावा, बाकी आई भवानीचा आशिर्वाद आहेच. आपला, थोरला आनंदराव पेशवा ("भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी")

विजुभाऊ Wed, 04/16/2008 - 20:19
"माझे चुकले असे आता वाटते. मी पुणे कट्ट वृतान्त बखर लिहीली. आता हे सगळे सरदार अशा ऐतिहासीक भाषेतच बोलणार" ऐशी खबर खुद आपल्याच गोटातुन येवों लागली.खुद पेशव्यांचे कबील्यात थोरले आनन्द्राव ऐशा नामाने कोण्ही घुसखोरी केली. पेशव्यांस हे नवे नाही. त्या तोतया सदाशिवरावाची काय गत केली ते सर्व जाणताच. ये देशी पर्माण मर्हाटी ऐशी गर्जना कोण्ही करों नये ऐशी ताकीद खविन्द तात्या साहीब उल उलै मान यांच्या सांगण्यावरोन दीली गेली आहेच्.पण सर्वच सरदार मंडळी जर ऐशा बखरी भाषीतच बोलों लिहों लागली तर आम्हा समान सामान्य रयतेचे हाल. खुद खविन्दाना ये पर्कर्णी लक्ष देणेचे तसदी न पडों ऐसे करणे. मूळ बखरनवीस :विजुभाऊ कलमदाने ( सध्या: हैद्राबाद कर)

In reply to by विजुभाऊ

छोटा डॉन Wed, 04/16/2008 - 20:53
आप की बातो से ऐसा लगता है की आप पर मुसीबतोंका पहाड टूट पडा है, आन्दराव जैसे घूसपैठिने आपकी रातोकी निंद हराम की है. उनकी इस जुर्रत का खामीयाजा उनको जरूर भूगतना पडेगा. चाहिये तो आप हमसे "मदद" की उम्मीद रख सकते है. आपका पैगाम मिलतेही ये बंदा अपनी वफादार, कडवी , जवाँमर्द और बहूत सारे सूरमाँसे दुरुस्त फौज आपकी "खातीरदारी" मे रवाना कर देगा. बडी बडी मैदानेजंग, शेरशहा इस फौज के साथ टकराने से खौफ खाते है. अगर आपकी रजामंदी रही तो आजही हम आपना वकील उनकी दरबारमे "आपका पैगाम" पोहचाने के लिये और "माफीनामा मुकर्रर" करने के लिये यहासे रवाना करते है ... आपकी दोस्तानगी के लिया ये बंदा हर वक्त मौजूद रहेगा शेर-ए-बंगरूळिस्तान जलालूद्दिन महमंद -ए- छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

आनंदयात्री गुरुवार, 04/17/2008 - 10:58
सरदार डानराव, तुमची हि गुस्ताखी आम्हास अजिबात रुचली नाही, फितुरांची गर्दन मारण्याचा रिवाज आहे स्वराज्यात विसरलात वाटतं ! स्वराज्यात तुमचे स्थान मानाचे, त्यास शोभेल असा पराक्रम करावा. असंगाशी संग प्राणाशी गाठ, गनिमाशी संग धरु नये, हिच विनंती, याउप्पर आपली मर्जी. -थोरला आनंदराव पेशवा
लेखनविषय:
लेखनप्रकार
काल दि. १२ एप्रिल २००८ रोजी संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत "बेंगलोर मिपा ओसरी [ हा कट्टा नाही, ओसरीच ... कारण ओसरीवर कसेही निवांत आदवेतिडवे पसरता येते, लोळता येते.] संपन्न झाला. आधी प्रोग्रॅमचा जास्त गाजावाजा न करता तो घेण्याचे ठरवून काल तो यशस्वी झाला. कार्यक्रमास सर्वश्री " अबब, स्वयंभू , छोटा डॉन तसेच काळोख [ आगामी आकर्षण] " उपस्थीत होते. या कार्यक्रमामध्ये वहिवाटीच्या इतर कार्यक्रमासहित इतर काही गोष्टी डिस्कस करण्यात आल्या... यामध्ये आपल्या बाकीच्या दोस्तांबरोबर संपर्क करून "मिपाचे दक्षिण भारतातील कुटुंब अधिक मजबूत " करण्याबद्दलही चर्चा करण्यात आली.