मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खारे शंकरपाळे

स्वाती दिनेश ·

मदनबाण 11/05/2008 - 20:42
अत्ता पर्यंत फक्त गोड शंकरपाळे खाल्ले आहेत.. शंकरपाळे कापुन देणे हे तर माझे आवडीचे काम,आमच्या मातोश्रींना सांगतो आता खारे शंकरपाळे करायला..... (फराळ प्रेमी) मदनबाण.....

In reply to by मदनबाण

देवदत्त 11/05/2008 - 22:05
शंकरपाळे कापुन देणे हे तर माझे आवडीचे काम.. अरे बापरे... मी ७वीत असताना आई वडील दिवाळीच्यावेळी बाहेर गेले होते. तेव्हा मी आणि बहिणीने शंकरपाळे बनवायचा प्रयत्न केला. पीठात काय काय टाकले ते आठवत नाही. पण ऐकून माहित होते की शंकरपाळ्याचे पीठ चिवट असते. आम्ही बनविलेले ते पीठ असे चिवट होते की पोळी लाटल्या लाटल्या ती लहान होऊन जाई. त्यामुळे मग कापण्यासाठी मी ते दोन्ही हातांनी पकडून ठेवले होते :D

मस्त रेसिपी आहे. चहा बरोबर खायला काहीतरी चटपटीत... प्रवासात बरोबर न्यायला सुद्धा मस्त.

यशोधरा 11/05/2008 - 21:18
अरे वा!! मजा आहे की जर्मन आजोबा लोकांची!! :) माझी आज्जी करायची हे शंकरपाळे. कसले मस्त असतात चवीला!! कित्ती दिवसांत खाल्ले नाहीत... आता मधे घरी गेले तर आईला सांगेन बनवायला :) नाहीतर स्वातीताई, तुम्हांला माझा पत्ता इमेल करुन कळवू का?? ;) :)

मन 11/05/2008 - 21:39
मस्त रेसिपी आहे स्वाती दिदि. पुढला युरोप मिपाचा कट्टा जर्मनीलाच ठेउयात.... जर मनी वसे तर जरमनी दिसे! (जर्मनी दिसे!!) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

देवदत्त 11/05/2008 - 22:06
खारे शंकरपाळे खाल्ल्यासारखे वाटतात कुठेतरी. घरी करावयास सांगतो. :)

अन्जलि 12/05/2008 - 13:54
ए हे काय नुस्ते फोतो बघुन तोद्दाला पानि सुत्ते त्याचे काय कराय्चे? गरम गरम जिलेबि, शकर्पालि ई. कोनि उपाय सगाल का?

वरदा 12/05/2008 - 17:42
मी त्यात हळद पण घालते..रवा कमी घालते मग पीठ कमी मळायला लागतं आणि दही कधी घालुन नाही पाहिलं पाण्यातच भिजवते..आता पुन्हा करताना दही नक्की घालून पहाते...

गृहिणि 12/05/2008 - 21:58
धन्यवाद स्वाति, कालच आम्हि एका इथिओपिअन जोडप्याला चहाला बोलावल होत. त्याना काय आवडेल असा प्रश्न पडला होता. आम्हि शाकाहारि असल्यामुळे हा प्रश्न अश्यावेळि खुपच गहन होवुन जातो. हे शंकरपाळे बघित्लेत आणि तेच करायच ठरवल. त्याना खुप आवडलेत. मी तिखटाऐवजि मिरेपुड घातलि होति. तिहि चव चांगलि लागलि. वरदा दहि जरूर घालुन बघ. एक वेगळिच (छानशि) चव येते. तु किति घेतेस रवा आणि मैद्याच प्रमाण?

वरदा 12/05/2008 - 22:20
आळशी आहे मी एक वाटी मैद्याला १ मोठा चमचा रवा घेते..... =P~

॥ सेनापती ॥ 10/11/2012 - 19:57
आज करून बघतो. :) दिवाळीत फार गोड खाउन कंटाळा येतो. तेंव्हा हे असे काहीतरी खायला बरे वाटते. :)

॥ सेनापती ॥ 11/11/2012 - 01:09
वर दिलेल्या प्रमाणात मैदा थोडा जास्त घालावा लागला. :) एकदम खुसखुशीत झालेत. :)

रमेश आठवले 11/11/2012 - 07:26
शंकरपाळे हा शब्द मूळ हिंदी शब्द शक्करपारे यावरून आला आहे असे वाटते. उत्तर हिंदुस्तानात हाच पदार्थ साखरेच्या जागी मीठ घालूनहि करतात व त्याला नमकपारे असे म्हणतात. आपल्याकडे नमकपार्यासाठी खारे शंकरपाळे हा शब्द प्रचलित झाला आहे.

मदनबाण 11/05/2008 - 20:42
अत्ता पर्यंत फक्त गोड शंकरपाळे खाल्ले आहेत.. शंकरपाळे कापुन देणे हे तर माझे आवडीचे काम,आमच्या मातोश्रींना सांगतो आता खारे शंकरपाळे करायला..... (फराळ प्रेमी) मदनबाण.....

In reply to by मदनबाण

देवदत्त 11/05/2008 - 22:05
शंकरपाळे कापुन देणे हे तर माझे आवडीचे काम.. अरे बापरे... मी ७वीत असताना आई वडील दिवाळीच्यावेळी बाहेर गेले होते. तेव्हा मी आणि बहिणीने शंकरपाळे बनवायचा प्रयत्न केला. पीठात काय काय टाकले ते आठवत नाही. पण ऐकून माहित होते की शंकरपाळ्याचे पीठ चिवट असते. आम्ही बनविलेले ते पीठ असे चिवट होते की पोळी लाटल्या लाटल्या ती लहान होऊन जाई. त्यामुळे मग कापण्यासाठी मी ते दोन्ही हातांनी पकडून ठेवले होते :D

मस्त रेसिपी आहे. चहा बरोबर खायला काहीतरी चटपटीत... प्रवासात बरोबर न्यायला सुद्धा मस्त.

यशोधरा 11/05/2008 - 21:18
अरे वा!! मजा आहे की जर्मन आजोबा लोकांची!! :) माझी आज्जी करायची हे शंकरपाळे. कसले मस्त असतात चवीला!! कित्ती दिवसांत खाल्ले नाहीत... आता मधे घरी गेले तर आईला सांगेन बनवायला :) नाहीतर स्वातीताई, तुम्हांला माझा पत्ता इमेल करुन कळवू का?? ;) :)

मन 11/05/2008 - 21:39
मस्त रेसिपी आहे स्वाती दिदि. पुढला युरोप मिपाचा कट्टा जर्मनीलाच ठेउयात.... जर मनी वसे तर जरमनी दिसे! (जर्मनी दिसे!!) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

देवदत्त 11/05/2008 - 22:06
खारे शंकरपाळे खाल्ल्यासारखे वाटतात कुठेतरी. घरी करावयास सांगतो. :)

अन्जलि 12/05/2008 - 13:54
ए हे काय नुस्ते फोतो बघुन तोद्दाला पानि सुत्ते त्याचे काय कराय्चे? गरम गरम जिलेबि, शकर्पालि ई. कोनि उपाय सगाल का?

वरदा 12/05/2008 - 17:42
मी त्यात हळद पण घालते..रवा कमी घालते मग पीठ कमी मळायला लागतं आणि दही कधी घालुन नाही पाहिलं पाण्यातच भिजवते..आता पुन्हा करताना दही नक्की घालून पहाते...

गृहिणि 12/05/2008 - 21:58
धन्यवाद स्वाति, कालच आम्हि एका इथिओपिअन जोडप्याला चहाला बोलावल होत. त्याना काय आवडेल असा प्रश्न पडला होता. आम्हि शाकाहारि असल्यामुळे हा प्रश्न अश्यावेळि खुपच गहन होवुन जातो. हे शंकरपाळे बघित्लेत आणि तेच करायच ठरवल. त्याना खुप आवडलेत. मी तिखटाऐवजि मिरेपुड घातलि होति. तिहि चव चांगलि लागलि. वरदा दहि जरूर घालुन बघ. एक वेगळिच (छानशि) चव येते. तु किति घेतेस रवा आणि मैद्याच प्रमाण?

वरदा 12/05/2008 - 22:20
आळशी आहे मी एक वाटी मैद्याला १ मोठा चमचा रवा घेते..... =P~

॥ सेनापती ॥ 10/11/2012 - 19:57
आज करून बघतो. :) दिवाळीत फार गोड खाउन कंटाळा येतो. तेंव्हा हे असे काहीतरी खायला बरे वाटते. :)

॥ सेनापती ॥ 11/11/2012 - 01:09
वर दिलेल्या प्रमाणात मैदा थोडा जास्त घालावा लागला. :) एकदम खुसखुशीत झालेत. :)

रमेश आठवले 11/11/2012 - 07:26
शंकरपाळे हा शब्द मूळ हिंदी शब्द शक्करपारे यावरून आला आहे असे वाटते. उत्तर हिंदुस्तानात हाच पदार्थ साखरेच्या जागी मीठ घालूनहि करतात व त्याला नमकपारे असे म्हणतात. आपल्याकडे नमकपार्यासाठी खारे शंकरपाळे हा शब्द प्रचलित झाला आहे.
आमचे जर्मन आजी आजोबा शंकरपाळ्यांचे दिवाने आहेत.त्यांच्या मते वाईन बरोबर शंकरपाळे ए वन काँबिनेशन! आजोबा दर वसंतात त्यांच्या ५,६ जिवलग मित्रांबरोबर एखादा आठवडा कुठेतरी सहलीला जातात. ह्या सहलीला फक्त आजोबा मंडळीच असतात हं , (आजी मंडळी त्यांची वेगळी सहल वेगळ्या वेळी काढतात). तर ह्या 'आजोबा स्पेशल' सहलीचे नाव.."रोट वाईन टूअर"! अर्थात रेड वाईन शिवाय ही सहल 'सुफल संप्रूण' होत नाही.

नाणेपुराण

देवदत्त ·

In reply to by स्वाती दिनेश

गणपा 12/05/2008 - 00:15
१० रुपयाचे नाणे माझ्या संग्रही आहे. पण सध्या ते भारतात आहे नाहितर फोटो काढुन इथे टाकला असता. --गणपा.

रामदास 11/05/2008 - 17:20
नाण्याच्या नादाचा आणि चारीत्र्याचा संबंध जुना आहे. आपलं नाणं खणखणीत असल्याचा दावा सगळेचं करतात. १० रुपयाचे ते नाणे आहे माझ्याकडे. मुंबईला पी. एम. रोड वर रिजर्व बॅंकेचे नाणे संग्रहालय पाहण्यासारखे आहे.

In reply to by रामदास

देवदत्त 11/05/2008 - 17:58
आपलं नाणं खणखणीत असल्याचा दावा सगळेचं करतात. असली वाक्ये ही आठवली नव्हती हो. नाहीतर आणखी मजा आली असती मला लिहायला. धन्यवाद. ह्यावरूनच खोटा सिक्का हा शब्द प्रयोग, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात हा वाक्प्रचारही आठवला. :) ते १० रुपयाचे नाणे कधीचे आहे हो? मुंबईला पी. एम. रोड वर रिजर्व बॅंकेचे नाणे संग्रहालय पाहण्यासारखे आहे. नक्की जाईन पहायला वेळ जमल्यास.

In reply to by प्रभाकर पेठकर

देवदत्त 11/05/2008 - 18:01
धन्यवाद.. आपल्या लेखाने खूप जुन्या-जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पेठकर काका, तुमच्या अनुभवाच्या पोतडीतून काढा की त्या आठवणी. आम्हालाही मजा येईल वाचायला. :)

रामदास 11/05/2008 - 19:00
नाण्याचा आवाज त्यातल्या धातू मुळे असतो.सगळे धातू सोनोरस नसतात. जे असतात ते महाग असतात. उदा. कथील. त्यामुळे खोटी नाणी बनवणारे त्यात शिसे वापरतात. नाणे बद्द वाजते.गंमत म्हणजे आजही नाणे हातात घेउन केवळ वजनाच्या आधारावर खरे -खोटे सांगणारे मी पाहिलेत. बेल मेटल हा मिश्र धातू खणखणीत आवाजाचे एक उत्तम उदाहरण. मोनल दुसरे. हो मोनल हा मिश्र धातू आहे. आणखी माहिती साठी एकदा कपूर चे मेटालर्जी चे पुस्तक बघा. असो. लेखापेक्षा प्रतीक्रिया मोठी व्हायला नको.

शितल 11/05/2008 - 19:19
लेख छान जमला आहे. माझ्या मिस्टरा॑नाही नाणे जमविण्याचा छ्॑द आहे, माझ्याकडे एक रूपयाचे एक नाणे आहे त्यावर ज्ञानेश्वर माऊलीचे चित्र आहे.

राजे 11/05/2008 - 22:37
माझ्या कडे ही एक नाणे आहे तांब्याचे दोनशे वर्षापुर्वीचे आहे... मला कोठे मिळाले हे आठवत नाही आहे पण माझ्याकडे ते लहान पणापासूनच आहे. व चिल्लर जमा करण्याची सवय मला लहान पणापासूनच.. खुप उपयोगी पडते ही सवय... लहानपणी आम्ही मातीच्या गुल्लक मध्ये जमा करत होतो.. कधी आई कडून तर कधी बाबाच्याकडून.. जे मिळाले ते गुल्लक मध्ये जमा.. व दिवाळीच्या आदल्या दीवशी त्याचा नारळ करुन टाकायचा ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

प्रियाली 12/05/2008 - 00:46
भारतात माझ्याकडे बर्‍याच देशांतील नाण्यांचा संग्रह होता. त्यात युरोप आणि आखातातील बरेचसे देश, नेपाळ, श्रीलंका, बांग्लादेश, पाकिस्तान, थायलंड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, यूएसए, कॅनडा इ. इ. अनेक देशांची आणि भारतातील जुनी नाणीही जमवली होती. सध्या ती घरात कुठे आहेत की गेली त्याचा पत्ता नाही.
Head की Tails? आधी बरे होते, छापा की काटा ठरवण्याकरीता नाण्याची किंमत अर्थात आकडे लिहिले ते काटा व अशोकस्तंभाचे चिन्ह असलेला भाग म्हणजे छापा.
नाण्यांवर बरेचदा एखाद्या मोठ्या व्यक्तीचे चित्र असते. ती व्यक्ती बरेचदा देशाची, राज्याची प्रमुख किंवा नेता (हेड) असते. म्हणून नाण्याच्या या भागाला हेड्स म्हणतात तर विरूद्ध भागाला टेल्स म्हणायची पद्धत रूढ झाली. परंतु, हेड्सची ही पद्धत मूळची ग्रीकांची. ग्रीकांच्या नाण्यांवर त्यांच्या प्रमुखांचे चित्र छापलेले असे. ग्रीकांच्या (अलेक्झांडरच्या) स्वारी नंतर भारतातही हीच पद्धत रूढ झाली. असो, नाणेपुराणावर एक समग्र लेख लिहायचे बरेच दिवस मनात होते पण वेळ होत नाही हल्ली.

In reply to by प्रियाली

देवदत्त 12/05/2008 - 19:20
नाण्यांवर बरेचदा एखाद्या मोठ्या व्यक्तीचे चित्र असते. ती व्यक्ती बरेचदा देशाची, राज्याची प्रमुख किंवा नेता (हेड) असते. म्हणून नाण्याच्या या भागाला हेड्स म्हणतात तर विरूद्ध भागाला टेल्स म्हणायची पद्धत रूढ झाली. ह्या बाबतीत जास्त माहिती नव्हती. आणि खरं तर कधी शोधायचा प्रयत्न ही नाही केला.:( माहितीबद्दल धन्यवाद :)

ईश्वरी 12/05/2008 - 01:16
वेगळ्या विषयावरचा हा लेख आवडला. छान जमलंय नाणेपुराण. नाण्याच्या नादाचा आणि चारीत्र्याचा संबंध जुना आहे. आपलं नाणं खणखणीत असल्याचा दावा सगळेचं करतात. नाण्यासंदर्भात अजून एक वाक्प्रचार आठवला: एकाच नाण्याला दोन बाजू असतात. ईश्वरी

In reply to by ईश्वरी

विसोबा खेचर 13/05/2008 - 08:35
वेगळ्या विषयावरचा हा लेख आवडला. छान जमलंय नाणेपुराण. सहमत आहे.. दत्तराव, तुमचे नाणेपुराण आवडले. आता नोटापुराणही येऊ द्या! :) आपला, (पैशांचा लोभी) तात्या. अवांतर - याच लेखाला इतर काही संस्थळांवर मिळालेले प्रतिसाद पाहून मिपाच्या जिवंतपणाबद्दल अभिमान वाटतो! आपला, (निरिक्षक) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

देवदत्त 13/05/2008 - 20:17
धन्यवाद तात्या.. नोटापुराणाचाही प्रयत्न करतो. अवांतर - याच लेखाला इतर काही संस्थळांवर मिळालेले प्रतिसाद पाहून मिपाच्या जिवंतपणाबद्दल अभिमान वाटतो! सहमत. मलाही छान वाटले.

चतुरंग 12/05/2008 - 05:14
माझे मूळ गाव नगर. तिथे एक ऐतिहासिक वस्तूसंग्रहालय आहे त्यात मी शिवराई बघितली आहे. मीही काही काही जुनी नाणी जमवली होती. अशीच सातवी आठवीत असताना जमवलेली. त्यात काही जुनी तांब्याची होती. एक (बहुधा रुप्याचे) पंचकोनी नाणे होते त्यावर पंचम जॉर्जचा मुखवटा होता बरंच जुनं होतं. त्यानंतर आपल्याकडचीच एक, दोन, पाच, दहा, वीस, पंचवीस, पन्नास पैसे अशीही नाणी होती. काही कॅनडियन आणि अमेरिकन नाणीही होती. जुना एक आणा होता. मला वाटतं ढब्बू पैसाही असावा. त्यानंतर कधीतरी तो नाद सुटला, त्याला छंदाचं स्वरुप मी देऊ शकलो नाही. सध्या माझ्या मुलासाठी मी नव्याने तो धागा पुन्हा सुरु करायच्या बेतात आहे. अमेरिकेच्या पन्नास संस्थानांच्या नावाची क्वार्टर्स (पंचवीस सेंट्स) ची नाणी आहेत. त्यापैकी ३६ संस्थानांची आम्ही जमवली आहेत उरलेल्याच्या शोधात आहोत. चतुरंग

ऋचा 12/05/2008 - 10:02
माझ्याकडे जुनी खुप नाणी आहेत. बाकीच्या देशांचीपण आहेत, हा लेख छान आहे आवडला,

आर्य 12/05/2008 - 10:48
वाचून मजा आली...................खरच काही आठवणींना ऊजाळा मिळाला घरी आल्यावर मी आजही खिशातील नाणी ऐक डब्यात टाकतो, वेळेवर उपयोगी पडातात. एक रुपयाच्या नाण्याला छिद्र पाडुन दोरा बांधायचा...............परत वर ओढून घ्यायचे - दाखवीन कधी तरी दाखवीन ते नाणं, आमच्या महाविद्यालयीन जीवनातील हि ऐक आठवण माझ्या ऐका मित्राने जपुन ठेवली आहे. आणि हो माझ्याकडे ही १० रू चे नाणे आहे. १ रु चे नाणे मिस कॉल द्यायलाही उपयोगी पडायचे त्याच बरोबर कॉल ही फुकट करता यायचा - पुण्यात कॉलेजच्या ग्रंथालया बाहेर ऐक कॉईन बॉक्स होता, आमच्या सुदैवाने (तो डबा गंडला होता) त्या वरुन ४/५ सेकंद फुकट बोलता यायचे, नाणे नंतर आत पडायचे. अशा तर्‍हेने ऊशीरा येणार्‍यांना सगळे जमल्याची वर्दी देत द्यायला उपयोगी पडायचा- SMS चा पण खर्च होऊ दिला नाही दुरसंचार निगमने आमचा. (त्या बद्दल पुन्हा ऐकदा धन्यवाद) (काही मि पाव कर दुरसंचार निगम मधे असल्याने त्या कॉईन बॉक्सचा पत्ता येथे नमुद केलेला नाही) आपला आर्य

मैत्र 12/05/2008 - 16:14
हे नाणे माझ्याकडे होते पण घर बदलताना कुठे तरी हरवले... परत कोणाकडे पाहिले नाही... इतक्या मोठ्या आकाराचे दुसरे नाणेही परत निघाले नाही.. साधारण १७-१८ वर्षांपुर्वी होते... दोन रु. च्या मोठ्या नाण्यापेक्षा सुमारे दुप्पट व्यासाचे आणि चांगले जड होते... दहा पैशांचे अतिशय छोटे स्टील चे नाणे छान होते... आणि त्या बरोबरचे गेंडा वाले २५ पैशांचे ही... ही नाणी नंतर बंद करण्यात आली...

मदनबाण 13/05/2008 - 01:41
मलाही नाणी जमवायचा छंद आहे...देशी आणि विदेशी. माझ्या कडे काही जुनी नाणी सुद्धा आहेत्,,,,अगदी कुठल्या नवाबापासुन ते जिवाजी राव सिंधीया असे लिहले असलेल्या नाण्यापर्यन्त..... १ पैश्या चे नाणे तर मला फार आवडते.....(भांगेमधे ते उगाळले की जबरदस्त चढते असे एकुन आहे.....) १० पैश्याचे मागे गेंडा असलेले नाणे सुद्धा मस्तच दिसते..... (संग्रहक) मदनबाण.....

In reply to by मदनबाण

देवदत्त 13/05/2008 - 20:23
१ पैश्या चे नाणे तर मला फार आवडते.....(भांगेमधे ते उगाळले की जबरदस्त चढते असे एकुन आहे.....) पैशाचा नशा म्हणतात ते हेच का? ;) १० पैश्याचे मागे गेंडा असलेले नाणे सुद्धा मस्तच दिसते १० च्या मागे? गेंडा २५ पैशाच्याच मागे पाहिला हो मी.

In reply to by देवदत्त

इनोबा म्हणे 13/05/2008 - 20:46
१० च्या मागे? गेंडा २५ पैशाच्याच मागे पाहिला हो मी. अरे,देवा! त्या गेंड्याला १० आणि २५ पैशातला फरक काय कळणार? तो गेला बिचारा पायजे तिथं. जाऊ दे! बाकी वेगळ्या विषयाचा हा लेख आपल्याला जाम आवडला. असेच वेगवेगळे विषय हाताळून मिपाला समृद्ध करत रहावे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by देवदत्त

मदनबाण 14/05/2008 - 09:45
१० च्या मागे? गेंडा २५ पैशाच्याच मागे पाहिला हो मी. तुम्ही बरोबर आहात.....१० पैशाच्या नाण्या मागे गेंड्याचे चित्र नाही.

माझ्याकडेसुद्धा थोरल्या महाराजा॑च्या दोन शिवराया आहेत (प्रतापगडावर सापडलेल्या). तसेच माझ्या आजोबा॑नी मला पारत॑त्र्यातील भारताची काही चा॑दीची नाणी दिली आहेत (प॑चम जॉर्ज, सातवा एडवर्ड इ). त्या खजिन्यात एक निजामाचे नाणे आहे व एक ढब्बू पैसासुद्धा आहे. तशा शिवराया पुष्कळ सापडतात पण शिवाजी महाराजा॑चे सुवर्ण होन मात्र फारच दुर्मिळ आहेत. भारतातील उपलब्ध स॑ख्या दहा-बारापेक्षा जास्त नसावी.

मदनबाण 14/05/2008 - 10:56
माझ्या कडील काही नाण्यांची छायाचित्रे येथे देत आहे..... (ही तिन्ही नाणी १ पैश्याचीच आहेत....) मदनबाण.....

किती दिवसांनी ही नाणी पाहिली..मला २० पैशांचं नाणं फार आवडायचं..आणि ती मी बरीच जमाही केली होती अर्थात तेव्हा ती चलनात असल्याने,सुटे पैसे लागले की ती नाणी घरातली मोठी मंडळी वापरायची..

प्राजु 14/05/2008 - 14:36
माझ्याकडेही भरपूर नाणी होती... जुन्या आठवणी जाग्या झाल्या. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

देवदत्त 18/05/2008 - 22:04
सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. आणखी काही माझ्याकडे असलेली नाणी जी वर नमूद नाहीत :) आणखीही मिळाल्यावर इथे टाकेन. 25 Paise 50 Paise २५ पैशाच्या नाण्यावरून दिसते की तेव्हा सरकारने आशियाई खेळांकरीता भरपूर जाहिरातबाजी, प्रोमोशन (ह्याला मराठीत काय म्हणतात?) केले असेल. महाराष्ट्र राज्य परिवहन वापरत असलेल्या एशियाड गाड्याही तेव्हाच काढल्या होत्या असे ऐकिवात आहे. त्या फक्त खेळाडूंच्या परिवहनाकरीता वापरत होते काय? तसेच ५ पैशाचे तांबे-निकेल चे नाणे माझ्याकडे आले तेव्हा थोडे वेगळे वाटायचे कारण त्यावेळी ५, १० आणि २० पैशाची अल्युमिनिअमची नाणी, २५ व ५० पैशांची जी नाणी वापरात होती ती तेवढी जड नव्हती. पण हे ५ पैशाचे नाणे त्या मानाने बर्‍यापैकी जड होते, नाणेफेकीप्रमाणे अंगठ्याने उडविले की मस्त खण्ण्ण्ण्णऽऽऽ असा आवाज यायचा. म्हणून मी ते नेहमी खिशात ठेवायचो.

रामदास 18/05/2008 - 22:17
महाराष्ट्र राज्य परिवहन वापरत असलेल्या एशियाड गाड्याही तेव्हाच काढल्या होत्या असे ऐकिवात आहे. त्या फक्त खेळाडूंच्या परिवहनाकरीता वापरत होते काय? होय. खेळाडूंची ने -आण करण्यासाठी वापरल्या होत्या. एशियाड चे खेळ संपल्यानंतर सगळ्या राज्यांना सारख्या वाटून दिल्या. महाराष्ट्र सरकारने नको म्हणून सांगीतल्यावर त्या आंध्र प्रदेशनी घेण्यासाठी होकार दिला. एक सनदी अधिकारी (सचीव) मुख्यमंत्र्याशी चक्क भांडले. म्हणून त्या गाड्या आपल्याकडे राहील्या. सचीवांनी आपले वचन पाळले. एका वर्षात एशियाड गाड्यांनी महामंडळाला नफ्यात आणले.

In reply to by रामदास

विद्याधर३१ 19/05/2008 - 07:26
त्या गाड्यांचे Design / बांधणी पुण्याच्या दापोडी S. T. Workshop मध्ये झाली होती...... =D> विद्याधर ( मी नास्तिक आहे........ देवाशप्पत..)

संग्राम 10/01/2011 - 14:07
मला आलेल्या एका ढकलपत्रानुसार, Indian coins are mainly produced in 4 cities 1. Delhi 2. Mumbai 3. Hyderabad 4. Kolkata The production in city puts an identification mark under the year of issue. Coins produced in: 1. Delhi - have a dot 2. Mumbai - have a diamond 3. Hyderabad - have a star 4. Kolkata - Nothing beneath the year Isn’t it amazing? Check your coins now :)

In reply to by संग्राम

देवदत्त 10/01/2011 - 20:33
हे माहित नव्हते. माहितीबद्दल धन्यवाद. तसेच ह्या बातमीनुसार २५ पैशांची नाणी अधिकृतरित्या चलनातून बाद होणार आहेत. तेव्हा कोणाकडे असतील तर वापरात काढून घ्या.

In reply to by स्वाती दिनेश

गणपा 12/05/2008 - 00:15
१० रुपयाचे नाणे माझ्या संग्रही आहे. पण सध्या ते भारतात आहे नाहितर फोटो काढुन इथे टाकला असता. --गणपा.

रामदास 11/05/2008 - 17:20
नाण्याच्या नादाचा आणि चारीत्र्याचा संबंध जुना आहे. आपलं नाणं खणखणीत असल्याचा दावा सगळेचं करतात. १० रुपयाचे ते नाणे आहे माझ्याकडे. मुंबईला पी. एम. रोड वर रिजर्व बॅंकेचे नाणे संग्रहालय पाहण्यासारखे आहे.

In reply to by रामदास

देवदत्त 11/05/2008 - 17:58
आपलं नाणं खणखणीत असल्याचा दावा सगळेचं करतात. असली वाक्ये ही आठवली नव्हती हो. नाहीतर आणखी मजा आली असती मला लिहायला. धन्यवाद. ह्यावरूनच खोटा सिक्का हा शब्द प्रयोग, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात हा वाक्प्रचारही आठवला. :) ते १० रुपयाचे नाणे कधीचे आहे हो? मुंबईला पी. एम. रोड वर रिजर्व बॅंकेचे नाणे संग्रहालय पाहण्यासारखे आहे. नक्की जाईन पहायला वेळ जमल्यास.

In reply to by प्रभाकर पेठकर

देवदत्त 11/05/2008 - 18:01
धन्यवाद.. आपल्या लेखाने खूप जुन्या-जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पेठकर काका, तुमच्या अनुभवाच्या पोतडीतून काढा की त्या आठवणी. आम्हालाही मजा येईल वाचायला. :)

रामदास 11/05/2008 - 19:00
नाण्याचा आवाज त्यातल्या धातू मुळे असतो.सगळे धातू सोनोरस नसतात. जे असतात ते महाग असतात. उदा. कथील. त्यामुळे खोटी नाणी बनवणारे त्यात शिसे वापरतात. नाणे बद्द वाजते.गंमत म्हणजे आजही नाणे हातात घेउन केवळ वजनाच्या आधारावर खरे -खोटे सांगणारे मी पाहिलेत. बेल मेटल हा मिश्र धातू खणखणीत आवाजाचे एक उत्तम उदाहरण. मोनल दुसरे. हो मोनल हा मिश्र धातू आहे. आणखी माहिती साठी एकदा कपूर चे मेटालर्जी चे पुस्तक बघा. असो. लेखापेक्षा प्रतीक्रिया मोठी व्हायला नको.

शितल 11/05/2008 - 19:19
लेख छान जमला आहे. माझ्या मिस्टरा॑नाही नाणे जमविण्याचा छ्॑द आहे, माझ्याकडे एक रूपयाचे एक नाणे आहे त्यावर ज्ञानेश्वर माऊलीचे चित्र आहे.

राजे 11/05/2008 - 22:37
माझ्या कडे ही एक नाणे आहे तांब्याचे दोनशे वर्षापुर्वीचे आहे... मला कोठे मिळाले हे आठवत नाही आहे पण माझ्याकडे ते लहान पणापासूनच आहे. व चिल्लर जमा करण्याची सवय मला लहान पणापासूनच.. खुप उपयोगी पडते ही सवय... लहानपणी आम्ही मातीच्या गुल्लक मध्ये जमा करत होतो.. कधी आई कडून तर कधी बाबाच्याकडून.. जे मिळाले ते गुल्लक मध्ये जमा.. व दिवाळीच्या आदल्या दीवशी त्याचा नारळ करुन टाकायचा ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

प्रियाली 12/05/2008 - 00:46
भारतात माझ्याकडे बर्‍याच देशांतील नाण्यांचा संग्रह होता. त्यात युरोप आणि आखातातील बरेचसे देश, नेपाळ, श्रीलंका, बांग्लादेश, पाकिस्तान, थायलंड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, यूएसए, कॅनडा इ. इ. अनेक देशांची आणि भारतातील जुनी नाणीही जमवली होती. सध्या ती घरात कुठे आहेत की गेली त्याचा पत्ता नाही.
Head की Tails? आधी बरे होते, छापा की काटा ठरवण्याकरीता नाण्याची किंमत अर्थात आकडे लिहिले ते काटा व अशोकस्तंभाचे चिन्ह असलेला भाग म्हणजे छापा.
नाण्यांवर बरेचदा एखाद्या मोठ्या व्यक्तीचे चित्र असते. ती व्यक्ती बरेचदा देशाची, राज्याची प्रमुख किंवा नेता (हेड) असते. म्हणून नाण्याच्या या भागाला हेड्स म्हणतात तर विरूद्ध भागाला टेल्स म्हणायची पद्धत रूढ झाली. परंतु, हेड्सची ही पद्धत मूळची ग्रीकांची. ग्रीकांच्या नाण्यांवर त्यांच्या प्रमुखांचे चित्र छापलेले असे. ग्रीकांच्या (अलेक्झांडरच्या) स्वारी नंतर भारतातही हीच पद्धत रूढ झाली. असो, नाणेपुराणावर एक समग्र लेख लिहायचे बरेच दिवस मनात होते पण वेळ होत नाही हल्ली.

In reply to by प्रियाली

देवदत्त 12/05/2008 - 19:20
नाण्यांवर बरेचदा एखाद्या मोठ्या व्यक्तीचे चित्र असते. ती व्यक्ती बरेचदा देशाची, राज्याची प्रमुख किंवा नेता (हेड) असते. म्हणून नाण्याच्या या भागाला हेड्स म्हणतात तर विरूद्ध भागाला टेल्स म्हणायची पद्धत रूढ झाली. ह्या बाबतीत जास्त माहिती नव्हती. आणि खरं तर कधी शोधायचा प्रयत्न ही नाही केला.:( माहितीबद्दल धन्यवाद :)

ईश्वरी 12/05/2008 - 01:16
वेगळ्या विषयावरचा हा लेख आवडला. छान जमलंय नाणेपुराण. नाण्याच्या नादाचा आणि चारीत्र्याचा संबंध जुना आहे. आपलं नाणं खणखणीत असल्याचा दावा सगळेचं करतात. नाण्यासंदर्भात अजून एक वाक्प्रचार आठवला: एकाच नाण्याला दोन बाजू असतात. ईश्वरी

In reply to by ईश्वरी

विसोबा खेचर 13/05/2008 - 08:35
वेगळ्या विषयावरचा हा लेख आवडला. छान जमलंय नाणेपुराण. सहमत आहे.. दत्तराव, तुमचे नाणेपुराण आवडले. आता नोटापुराणही येऊ द्या! :) आपला, (पैशांचा लोभी) तात्या. अवांतर - याच लेखाला इतर काही संस्थळांवर मिळालेले प्रतिसाद पाहून मिपाच्या जिवंतपणाबद्दल अभिमान वाटतो! आपला, (निरिक्षक) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

देवदत्त 13/05/2008 - 20:17
धन्यवाद तात्या.. नोटापुराणाचाही प्रयत्न करतो. अवांतर - याच लेखाला इतर काही संस्थळांवर मिळालेले प्रतिसाद पाहून मिपाच्या जिवंतपणाबद्दल अभिमान वाटतो! सहमत. मलाही छान वाटले.

चतुरंग 12/05/2008 - 05:14
माझे मूळ गाव नगर. तिथे एक ऐतिहासिक वस्तूसंग्रहालय आहे त्यात मी शिवराई बघितली आहे. मीही काही काही जुनी नाणी जमवली होती. अशीच सातवी आठवीत असताना जमवलेली. त्यात काही जुनी तांब्याची होती. एक (बहुधा रुप्याचे) पंचकोनी नाणे होते त्यावर पंचम जॉर्जचा मुखवटा होता बरंच जुनं होतं. त्यानंतर आपल्याकडचीच एक, दोन, पाच, दहा, वीस, पंचवीस, पन्नास पैसे अशीही नाणी होती. काही कॅनडियन आणि अमेरिकन नाणीही होती. जुना एक आणा होता. मला वाटतं ढब्बू पैसाही असावा. त्यानंतर कधीतरी तो नाद सुटला, त्याला छंदाचं स्वरुप मी देऊ शकलो नाही. सध्या माझ्या मुलासाठी मी नव्याने तो धागा पुन्हा सुरु करायच्या बेतात आहे. अमेरिकेच्या पन्नास संस्थानांच्या नावाची क्वार्टर्स (पंचवीस सेंट्स) ची नाणी आहेत. त्यापैकी ३६ संस्थानांची आम्ही जमवली आहेत उरलेल्याच्या शोधात आहोत. चतुरंग

ऋचा 12/05/2008 - 10:02
माझ्याकडे जुनी खुप नाणी आहेत. बाकीच्या देशांचीपण आहेत, हा लेख छान आहे आवडला,

आर्य 12/05/2008 - 10:48
वाचून मजा आली...................खरच काही आठवणींना ऊजाळा मिळाला घरी आल्यावर मी आजही खिशातील नाणी ऐक डब्यात टाकतो, वेळेवर उपयोगी पडातात. एक रुपयाच्या नाण्याला छिद्र पाडुन दोरा बांधायचा...............परत वर ओढून घ्यायचे - दाखवीन कधी तरी दाखवीन ते नाणं, आमच्या महाविद्यालयीन जीवनातील हि ऐक आठवण माझ्या ऐका मित्राने जपुन ठेवली आहे. आणि हो माझ्याकडे ही १० रू चे नाणे आहे. १ रु चे नाणे मिस कॉल द्यायलाही उपयोगी पडायचे त्याच बरोबर कॉल ही फुकट करता यायचा - पुण्यात कॉलेजच्या ग्रंथालया बाहेर ऐक कॉईन बॉक्स होता, आमच्या सुदैवाने (तो डबा गंडला होता) त्या वरुन ४/५ सेकंद फुकट बोलता यायचे, नाणे नंतर आत पडायचे. अशा तर्‍हेने ऊशीरा येणार्‍यांना सगळे जमल्याची वर्दी देत द्यायला उपयोगी पडायचा- SMS चा पण खर्च होऊ दिला नाही दुरसंचार निगमने आमचा. (त्या बद्दल पुन्हा ऐकदा धन्यवाद) (काही मि पाव कर दुरसंचार निगम मधे असल्याने त्या कॉईन बॉक्सचा पत्ता येथे नमुद केलेला नाही) आपला आर्य

मैत्र 12/05/2008 - 16:14
हे नाणे माझ्याकडे होते पण घर बदलताना कुठे तरी हरवले... परत कोणाकडे पाहिले नाही... इतक्या मोठ्या आकाराचे दुसरे नाणेही परत निघाले नाही.. साधारण १७-१८ वर्षांपुर्वी होते... दोन रु. च्या मोठ्या नाण्यापेक्षा सुमारे दुप्पट व्यासाचे आणि चांगले जड होते... दहा पैशांचे अतिशय छोटे स्टील चे नाणे छान होते... आणि त्या बरोबरचे गेंडा वाले २५ पैशांचे ही... ही नाणी नंतर बंद करण्यात आली...

मदनबाण 13/05/2008 - 01:41
मलाही नाणी जमवायचा छंद आहे...देशी आणि विदेशी. माझ्या कडे काही जुनी नाणी सुद्धा आहेत्,,,,अगदी कुठल्या नवाबापासुन ते जिवाजी राव सिंधीया असे लिहले असलेल्या नाण्यापर्यन्त..... १ पैश्या चे नाणे तर मला फार आवडते.....(भांगेमधे ते उगाळले की जबरदस्त चढते असे एकुन आहे.....) १० पैश्याचे मागे गेंडा असलेले नाणे सुद्धा मस्तच दिसते..... (संग्रहक) मदनबाण.....

In reply to by मदनबाण

देवदत्त 13/05/2008 - 20:23
१ पैश्या चे नाणे तर मला फार आवडते.....(भांगेमधे ते उगाळले की जबरदस्त चढते असे एकुन आहे.....) पैशाचा नशा म्हणतात ते हेच का? ;) १० पैश्याचे मागे गेंडा असलेले नाणे सुद्धा मस्तच दिसते १० च्या मागे? गेंडा २५ पैशाच्याच मागे पाहिला हो मी.

In reply to by देवदत्त

इनोबा म्हणे 13/05/2008 - 20:46
१० च्या मागे? गेंडा २५ पैशाच्याच मागे पाहिला हो मी. अरे,देवा! त्या गेंड्याला १० आणि २५ पैशातला फरक काय कळणार? तो गेला बिचारा पायजे तिथं. जाऊ दे! बाकी वेगळ्या विषयाचा हा लेख आपल्याला जाम आवडला. असेच वेगवेगळे विषय हाताळून मिपाला समृद्ध करत रहावे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by देवदत्त

मदनबाण 14/05/2008 - 09:45
१० च्या मागे? गेंडा २५ पैशाच्याच मागे पाहिला हो मी. तुम्ही बरोबर आहात.....१० पैशाच्या नाण्या मागे गेंड्याचे चित्र नाही.

माझ्याकडेसुद्धा थोरल्या महाराजा॑च्या दोन शिवराया आहेत (प्रतापगडावर सापडलेल्या). तसेच माझ्या आजोबा॑नी मला पारत॑त्र्यातील भारताची काही चा॑दीची नाणी दिली आहेत (प॑चम जॉर्ज, सातवा एडवर्ड इ). त्या खजिन्यात एक निजामाचे नाणे आहे व एक ढब्बू पैसासुद्धा आहे. तशा शिवराया पुष्कळ सापडतात पण शिवाजी महाराजा॑चे सुवर्ण होन मात्र फारच दुर्मिळ आहेत. भारतातील उपलब्ध स॑ख्या दहा-बारापेक्षा जास्त नसावी.

मदनबाण 14/05/2008 - 10:56
माझ्या कडील काही नाण्यांची छायाचित्रे येथे देत आहे..... (ही तिन्ही नाणी १ पैश्याचीच आहेत....) मदनबाण.....

किती दिवसांनी ही नाणी पाहिली..मला २० पैशांचं नाणं फार आवडायचं..आणि ती मी बरीच जमाही केली होती अर्थात तेव्हा ती चलनात असल्याने,सुटे पैसे लागले की ती नाणी घरातली मोठी मंडळी वापरायची..

प्राजु 14/05/2008 - 14:36
माझ्याकडेही भरपूर नाणी होती... जुन्या आठवणी जाग्या झाल्या. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

देवदत्त 18/05/2008 - 22:04
सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. आणखी काही माझ्याकडे असलेली नाणी जी वर नमूद नाहीत :) आणखीही मिळाल्यावर इथे टाकेन. 25 Paise 50 Paise २५ पैशाच्या नाण्यावरून दिसते की तेव्हा सरकारने आशियाई खेळांकरीता भरपूर जाहिरातबाजी, प्रोमोशन (ह्याला मराठीत काय म्हणतात?) केले असेल. महाराष्ट्र राज्य परिवहन वापरत असलेल्या एशियाड गाड्याही तेव्हाच काढल्या होत्या असे ऐकिवात आहे. त्या फक्त खेळाडूंच्या परिवहनाकरीता वापरत होते काय? तसेच ५ पैशाचे तांबे-निकेल चे नाणे माझ्याकडे आले तेव्हा थोडे वेगळे वाटायचे कारण त्यावेळी ५, १० आणि २० पैशाची अल्युमिनिअमची नाणी, २५ व ५० पैशांची जी नाणी वापरात होती ती तेवढी जड नव्हती. पण हे ५ पैशाचे नाणे त्या मानाने बर्‍यापैकी जड होते, नाणेफेकीप्रमाणे अंगठ्याने उडविले की मस्त खण्ण्ण्ण्णऽऽऽ असा आवाज यायचा. म्हणून मी ते नेहमी खिशात ठेवायचो.

रामदास 18/05/2008 - 22:17
महाराष्ट्र राज्य परिवहन वापरत असलेल्या एशियाड गाड्याही तेव्हाच काढल्या होत्या असे ऐकिवात आहे. त्या फक्त खेळाडूंच्या परिवहनाकरीता वापरत होते काय? होय. खेळाडूंची ने -आण करण्यासाठी वापरल्या होत्या. एशियाड चे खेळ संपल्यानंतर सगळ्या राज्यांना सारख्या वाटून दिल्या. महाराष्ट्र सरकारने नको म्हणून सांगीतल्यावर त्या आंध्र प्रदेशनी घेण्यासाठी होकार दिला. एक सनदी अधिकारी (सचीव) मुख्यमंत्र्याशी चक्क भांडले. म्हणून त्या गाड्या आपल्याकडे राहील्या. सचीवांनी आपले वचन पाळले. एका वर्षात एशियाड गाड्यांनी महामंडळाला नफ्यात आणले.

In reply to by रामदास

विद्याधर३१ 19/05/2008 - 07:26
त्या गाड्यांचे Design / बांधणी पुण्याच्या दापोडी S. T. Workshop मध्ये झाली होती...... =D> विद्याधर ( मी नास्तिक आहे........ देवाशप्पत..)

संग्राम 10/01/2011 - 14:07
मला आलेल्या एका ढकलपत्रानुसार, Indian coins are mainly produced in 4 cities 1. Delhi 2. Mumbai 3. Hyderabad 4. Kolkata The production in city puts an identification mark under the year of issue. Coins produced in: 1. Delhi - have a dot 2. Mumbai - have a diamond 3. Hyderabad - have a star 4. Kolkata - Nothing beneath the year Isn’t it amazing? Check your coins now :)

In reply to by संग्राम

देवदत्त 10/01/2011 - 20:33
हे माहित नव्हते. माहितीबद्दल धन्यवाद. तसेच ह्या बातमीनुसार २५ पैशांची नाणी अधिकृतरित्या चलनातून बाद होणार आहेत. तेव्हा कोणाकडे असतील तर वापरात काढून घ्या.
नुकतेच मटामध्ये भारत सरकारच्या टांकसाळीची जाहिरात पाहिली की, "पहिल्या स्वातंत्र्य युद्धाची १५० वर्षे" च्या स्मृतीत १०० रू ची नाणी इच्छुकांना विकण्यासाठी नोंदणी सुरू आहे. त्यांच्या संकेतस्थळावरही अशीच काही १०० रुपयांची नाणी उपलब्ध आहेत. अर्थात ही नाणी चलनात नसतील हे ही त्यांनी नमूद केले आहे. मी ती नाणी घेण्याची शक्यता नाही. पण ते वाचून मी पाहिलेली वेगवेगळी नाणी व त्यांचे वापर डोळ्यासमोर येऊन गेले. नुकतेच चलनात आलेले नवीन नाणे म्हणजे ५ रू चे स्टीलचे नाणे. ५० पैशाच्या नाण्यासारखेच वाटणारे.

खतखते

प्रभाकर पेठकर ·

सध्या इथे हवा चांगली असल्याने ताज्या भाज्या चांगल्या मिळत आहेत,तेव्हा आता खतखते करून पाहिन आणि तुम्हाला सांगेनच कसे झाले ते, स्वाती

चतुरंग 11/05/2008 - 18:34
तिरफळे इकडे अमेरिकेत मिळतात का ते माहीत नाही. त्याला इंग्रजीत काय म्हणतात? तिरफळे न घालताच 'खतखते' नीट होते का? होत असेल तर करुन बघावे म्हणतो. चतुरंग

In reply to by चतुरंग

तिरफळे इकडे अमेरिकेत मिळतात का ते माहीत नाही. बहुतेक मिळत नसावित. मिळत असली तर ती गुजराथी दुकानात मिळू शकतील. किंवा कुणा 'मासेखाऊ' दर्दी मित्राकडे (भारतातून आणलेली) मिळू शकतील असे वाटते. त्याला इंग्रजीत काय म्हणतात? कल्पना नाही. तिरफळे न घालताच 'खतखते' नीट होते का? होत असेल तर करुन बघावे म्हणतो. तिरफळे वगळून खतखते करता येईल पण ते एक काडी तुटलेल्या छत्री सारखे होईल. छत्रीचे काम तर करेल पण 'समाधान' मिळणार नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

तिरफळे वगळून खतखते करता येईल पण ते एक काडी तुटलेल्या छत्री सारखे होईल. छत्रीचे काम तर करेल पण 'समाधान' मिळणार नाही. आवडले, स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

तिरफळाचा मिरमिरणारा वास हा एकदम मस्त वाटते. झक्कास. तसे तिरफळ हे जास्तकरून कोकणात वापरले जाते असे मला वाटते. विषेशतः मालवणी पदार्थात तिरफळ जास्त वापरले जाते. माझे वडील सांगतात कि पूर्वी कोकणात बांबूच्या नळीची बंदूक करून त्यातून हे तिरफळ मारले जायचे. जाम चरचरते म्हणे हे तिरफळ लागले की. असो . खतखते, माझ्या आजीने केलेले मी उदंड खाल्ले आहे. बघू आता परत भारतात गेलो परत की कोकणात जाऊन खाईन म्हणतो. :) पुण्याचे पेशवे

शितल 11/05/2008 - 18:50
माझी आजी खतखते करत असे, त्या मध्ये जास्तकरून क॑द वर्गातील भाज्या॑चा वापर केला जात असे. पण मला त्या भाज्या॑ची नावे आठवत नाहीत. पण हे खतखते देखिल करून पहायला हवे.

रोचीन 12/05/2008 - 12:09
म्हणजे मसाल्यांच्या पदार्थातीलच ना!!! का वेगळे असतात? यालाच त्रिफळा असेही म्हणतात का?? आमच्याकडे कधी वापरत नाही म्हणून म।हीत नाही. :(

In reply to by रोचीन

म्हणजे मसाल्यांच्या पदार्थातीलच ना!!! होय. खाली चित्र दिले आहे. यालाच त्रिफळा असेही म्हणतात का?? नाही. त्रिफळा वेगळे. त्यात आवळा, बेहडा आणि अजून एक फळ असते. ही औषधी फळांची त्रयी आहे. आणि तिरफळ वेगळे ते एकच फळ असते. मसाल्यात वापरतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

चतुरंग 14/05/2008 - 11:22
आवळा + हिरडा + बेहडा = त्रिफळा. (अवांतर - रात्री कोमट पाण्याबरोबर घेतले तर सकाळी एकदम 'त्रिफळा'चीत! ;) ) चतुरंग

In reply to by प्रभाकर पेठकर

रोचीन 17/06/2008 - 23:09
चित्र आणि माहितीबद्दल!!! :) >>>>त्रिफळा वेगळे. त्यात आवळा, बेहडा आणि अजून एक फळ असते. ही औषधी फळांची त्रयी आहे. :) हे माहीत होते मला!! पण आमच्या इथे एका गुजराथी वाण्याच्या दुकानात याचे नाव त्रिफळा असे लिहीलेले आहे. म्हणून मला असे वाटले की तिरफळ हे त्रिफळा चा अपभ्रंश आहे. असो!! पुन्हा एकदा मनापसून धन्यवाद!!!!!!!!! :)

In reply to by ऋचा

हे वीषेशता मासे करताना वापरतात, तीरफळामुळे माश्यांना जो हीमुस (वैतस) वास येतो तो तीरफळाच्या वापराने येत नाही, आणी माश्याची कडी / तीकलं अधीक रुचकर होते. तीरफळाचे झाड सावरी च्या झाडा सारखे दीसते, पण खोडावर मगरीच्या पाठीसारखे काटे/टोके असतात. तीरफळtirafal आंम्ही वर्षाला ५०० ते ८०० कीलो तिरफळ वीक्री करतो.

तिरफळ हे गोवा,कारवार साइडला जास्त वापरतात. ते तपकिरी काळपट रंगाचे , बोरासारखे असते. त्याचे बी काढून टाकून फक्त वरचे कवच वापरतात. बी खूप कडू असते. तसेच याचे झाड कडलिंब (कडिपत्ता) सारखे असते. तिरफळ ही घड/गुच्छ सारखी असतात. अशीच बाजारात मिळतात. ते डायरेक्ट फोडणीत वापरत नाहीत तर ते शिजताना कालवणात टाकतात. चवीला, आणि वासाला खूप छान लागते. शेजारी कामतकुटुंब राहत असल्यामुळे ही माहिती आहे, तसेच ते मासे करताना याचा उपयोग करायच्या. मी मात्र कधी कधी आमटीत वापरते.

सुनील 12/05/2008 - 14:18
तिरफळ काय असते? हाय कम्बख्त तुमने तिरफळ चखाही नही? वर स्वाती राजेश यांनी तिरफळाचे वर्णन केले आहेच. तिरफळाला इंग्रजीत शेझ्वान पेपर असे म्हणतात. टीप - तिरफळे घातलेल्या बांगड्याच्या आमटीला जगात तोड नाही (आणि दुर्दैवाने हे टंकण्याची पाळी माझ्यावर सोमवारी यावी, हा दैवदुर्विलास!! ). Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

तिरफळाला इंग्रजीत शेझ्वान पेपर असे म्हणतात. तुमचे म्हणणे बरोबर दिसते आहे. कारण चायनिज जेवणात शेझवान मध्ये तिरफळांचा वापर करतात.

मनिष 12/05/2008 - 15:11
ह्यालाच 'भोकर' म्हणतात का? गुजराती लोणच्यांमधे खाल्लेले असेच एक फळ आठवते.

डाव्या बाजूची 'तिरफळं', उजव्या बाजूला त्यातील बिया. ह्या वापरत नाहीत. काढून फेकून द्यायच्या. दोन्ही कसे दिसते ह्याचा अंदाज यावा म्हणून बिया दाखविल्या आहेत.

In reply to by चतुरंग

आता चायनीज स्टोअरमधे 'तिरफळे' म्हणजे नक्की काय शोधायचं हे पक्कं झालं! चतुरंग, त्यापेक्षा मागा नं! आम्ही मित्र नाहीतर काय कामाचे? घरांत तिच्यायला, बाटल्या भरल्यांत तिरफळांच्या!!! प्रत्येक वर्षीच्या हंगामाची चव वेगवेगळी!! बाकी प्रभाकरजी, एक गोष्ट सांगायची विसरलांत या अनभिज्ञ जनांना!!:) तिरफळं ही चोखून टाकून द्यायची अस॑तात, ती चावून खायची नसतात! जीभ जर पोळून घ्यायची नसेल तर!!:)) अच्च गोंयकार, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग 13/05/2008 - 15:57
काका, अहो कोणतीही नवीन गोष्ट शोधण्यात एक गंमत असते! :) आणि तरीही नाहीच गावली तर हक्काने मागून घेऊच की ;) चतुरंग

In reply to by मनस्वी

तिरफळाची झाडे स्वताहुन लावलेली मी तरी अजुन पाहीलेली नाहीयत, जी काही झाडे रानात आहेत / असतात ती अशीच रुजुन आलेली आहेत. कोकणात अशी झाडे लाउन त्यांचे संगोपन करण्याबाबत खुप उदासिनता होती. पण आता ती बदल्तेय. नर्सरी मध्ये तिरफळांच्या सीडलींग्ज विक्री साठी उप्लब्ध आहेत.

वरदा 12/05/2008 - 20:09
हे तिरफळ काय असते ह्यावर संशोधन करावे म्हणते...भारतात गेल्यावर नक्की करुन पाहीन.... मला फक्त आळूचे फतफते माहीत आहे.. अवांतरः काय छान लागतं ना आळूचे फतफते ..मि इथे वडीच्या आळूचं करुन पाहीलं पण ते तिथल्या भाजिच्या आळूसारखं नाही लागत्...आणि फुकट दारात उगवलेलं तोडून भाजि करण्यातलि मजाच वेगळी.. ;)

In reply to by वरदा

हं,त्याची चव तर वेगळीच! अळूत डाळ,दाणे तर असतातच पण आमच्याकडे डाळिंब्या आणि ओले काजू घातलेले अळू करतात. वावा,बोटं चाटत खाल्लं जातं,:)

यशोधरा 12/05/2008 - 22:10
>>> काय छान लागतं ना आळूचे फतफते... वरदाताई, एकदम मोठ्ठा अनुमोदक तुम्हांला!! अळूच फतफतं शेंगदाणे घालून नाहीतर डाळ घालून........ आई गं, चांगल्या पदार्थांच्या आठवणी ते पदार्थ समोर नसताना आणि लगेच मिळायची शक्यताही नसताना काढू नयेत हेच खरं!! वाट पाहते फतफत्याची...... :W

वरदा 12/05/2008 - 22:18
शेंगदाणे, डाळ आणि मस्त नारळाचं दूध, चिंच गूळाची चव्..आहा!!!

यशोधरा 12/05/2008 - 22:41
>>> शेंगदाणे, डाळ आणि मस्त नारळाचं दूध, चिंच गूळाची चव्.. =P~

ऋचा 13/05/2008 - 10:55
L) तिरफळ म्हणजे मला वाटतय की, जे लहानपणी आम्ही मुले "फटुक फळी" नावाचा १ खेळ खेळायचो त्यात जे फळ घातले जात असे ते. (जे खुपच जोरात लागते.)

वरदा 13/05/2008 - 18:35
डाळिंब्या आणि ओले काजू घातलेले अळू पक्की कोकणी गं तू माझ्यासारखी....आता मला ते लाळ लाळ म्हणावसं वाट्टंय्.. नुसती ओल्या काजुची उसळ पण आठवतेय.. आईला सांगून ठेवलय आल्या आल्या माझ्यासाठी डाळिंब्या कर म्हणून....तात्यांनी तांदुळाच्या भाकरीचा फोटो टाकून चिडवलय ते वेगळच...

In reply to by वरदा

मी कालच केली होती डाळिंब्यांची उसळ,:) इथे जरा हवा बरी झाली आहे त्याचा फायदा घेऊन वाल भिजत घातले...एस्टिमेटेड टाईमपेक्षा १ दिवस जास्तच लागला मोड यायला,पण चलता है!

सहज 14/05/2008 - 07:48
करुन पाहीलेच पाहीजे असा पदार्थ. पेठकरकाकांच्या पाककौशल्याबरोबर फोटो काढायचे कसब देखील लई भारी. त्यांच्या प्रत्येक पदार्थाचे फोटो पाहून तोंडाला पाणी सुटते.

स्वाती राजेश, स्वाती दिनेश, चतुरंग, पुण्याचे पेशवे, शितल, रोचीन, मनिष, ॠचा, सुनिल, पिवळा डांबिस, मनस्वी, वरदा, यशोधरा, विसोबा खेचर, चकली, आणि सहज.... तुमच्या प्रतिसासादात्मक कौतुका बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

वरदा 14/05/2008 - 20:02
काका धन्यवाद वगैरे काय म्हणता? आम्हि तर शिकतोय तुमच्याकडून्....तुम्हाला धन्यवाद आम्हाला एवढ्या नवीन पा क्रु. सांगितल्याबद्दल.......

धनंजय 14/05/2008 - 22:55
पेठकरबाब, तुका मोगाचो देवबरेकरूं. तुएं सांगले आसा तशे खतखते करचे म्हणता - हे शनवार-आयतारा. म्हजेकडे त्रफळां आसात, पुणून सुरण खंय मेळटा पळयचे पडतले.

यशोधरा 19/05/2008 - 08:47
अय्यो, कोकणी बरयलां!! धनंजयदादा, कोकणी उलयतांत तुम्ही??? गोयंकार की??? :)

In reply to by सूड

धन्यवाद. धागा वर आल्यामुळे एक फायदा झाला. गणपाची पाकृ फदफदे ही करून पाहता येईल आणि बरेच दिवस केली नसल्याने 'खतखते' ही करेन.

In reply to by काकाकाकू

काकाकाकू, धन्यवाद. 'करांदे, कणगरं' म्हणजे काय? मुंबई-पुण्याकडे मिळतात का? माझ्या जवळ अस्सल कोंकणी पाककृतीच्या तिनही पुस्तकांमध्ये 'खतखते' असाच शब्द आहे. त्यामुळे तोच प्रमाण मानून मी वापरला. कोंकणात कधी दीर्घकाळ राहण्याचा (बायको चिपळूणची असूनही), कोंकणी संस्कृती जवळून अनुभवायचा आनंद उपभोगता आला नाही. जो कोंकण पाहिला तो पर्यटनातून आणि पाककृतींच्या पुस्तकांमधून. 'खतखते' की 'खदखदे' हा वादाचा मुद्दा नाही. पाककृती माझी आवडती आहे. तुमची (किंवा कोणाचीही) एखादी वेगळी पद्धत असेल तर मिपावर जरुर जरुर टाका. एकच पदार्थ दोन (किंवा जास्त) पद्धतींनी बनवायलाही मजा येईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

काकाकाकू 30/01/2014 - 02:58
हो, करांदे, कणगरं हि मुंबई-पुण्याकडे मिळतात.....एकाच पाककृतीची दोन नावेही असु शकतात. पाककृतीकरुन इथे टाकण्याचा नक्की रयत्न करु.

In reply to by प्रभाकर पेठकर

करांदे म्हणजे मालवणीत "कनारे" मिरी च्या वेली सारखी वेल असते त्याल हे करांदे लागतात, ह्यात दोन प्रकार असतात कडवे आणी गोडे. कडव बर्‍याच ठीकाणी आढळतात पण गोडे तुरळ्क दीसतात. काही रंगाने करडे असतात तर काही काळे. चव बर्‍याच प्रमाणात शिंगाड्यांसरखी असते.

खत्खते ही सारस्वतांची पेस्सल पाक्रु. ओल्या मिर्च्या, हिरवा मसाला. कमीत कमी २२ भाज्या. गणपतीला मेन कोर्स

अमेय६३७७ 29/01/2014 - 21:01
नक्की करून पाहणार. तिरफळेही आहेत. अवांतर : हिरवी तिरफळे आम्ही बांबूची नेपटी म्हणून बन्दूकीसारखे खेळणे करायचो त्यात काडतुसासारखी वापरायचो. भयंकर आग व्हायची लागल्यावर

In reply to by अमेय६३७७

तुम्ही कदाचीत हसोळी बद्दल बोलत असाल.... आम्हि लहान असताना गावी हसोळीची फळे नेपटीत भरुन गोळ्या मारयचो. हसोळीची झाडे कुंपण करायला वापरतात. हसोळिची पाने पानवेली सारखी दीसतात, पानांना भरपुर शिरा असतात.

In reply to by रघुनाथ.केरकर

राही 28/07/2016 - 13:52
बर्‍याच दिवसांनी हसोळीचा उल्लेख पाहिला. शरदिनी डहाणूकरांनी त्यांच्या एका पुस्तकात हाशाळीविषयी लिहिले आहे की ही हाशाळी लहानपणी रानमेवा म्हणून त्यांनी खाल्ली आहेत. हाशाळी आणि हसोळी एकच का? तोरणे-राजणे-करवंदे-बिंबले यासारखी हसोळीसुद्धा खातात का? आपल्याकडे वा कुणाहीकडे हसोळीची वेल आणि फळे यांचा फोटो असल्यास प्लीज़ डकवा. बाकी तिरफळ (त्रिफळ?) हे नाव या फळाची तीन शकले पडतात त्यावरून पडले असावे.

In reply to by बंडा मामा

वामन देशमुख 23/10/2023 - 20:32
गोव्याकडे ह्या तिरफळांचे हुमण बनवतात. ते फार चविष्ट असते. त्याची रेसेपी कुणाला माहित आहे का?
दहा वर्षे होत आली, कुणीतरी उत्तर द्या हो. मला इंटरनेटवर सापडली नाही. कुणी सांगितली रेसिपि तर मीही ट्राय करून पाहीन.

सध्या इथे हवा चांगली असल्याने ताज्या भाज्या चांगल्या मिळत आहेत,तेव्हा आता खतखते करून पाहिन आणि तुम्हाला सांगेनच कसे झाले ते, स्वाती

चतुरंग 11/05/2008 - 18:34
तिरफळे इकडे अमेरिकेत मिळतात का ते माहीत नाही. त्याला इंग्रजीत काय म्हणतात? तिरफळे न घालताच 'खतखते' नीट होते का? होत असेल तर करुन बघावे म्हणतो. चतुरंग

In reply to by चतुरंग

तिरफळे इकडे अमेरिकेत मिळतात का ते माहीत नाही. बहुतेक मिळत नसावित. मिळत असली तर ती गुजराथी दुकानात मिळू शकतील. किंवा कुणा 'मासेखाऊ' दर्दी मित्राकडे (भारतातून आणलेली) मिळू शकतील असे वाटते. त्याला इंग्रजीत काय म्हणतात? कल्पना नाही. तिरफळे न घालताच 'खतखते' नीट होते का? होत असेल तर करुन बघावे म्हणतो. तिरफळे वगळून खतखते करता येईल पण ते एक काडी तुटलेल्या छत्री सारखे होईल. छत्रीचे काम तर करेल पण 'समाधान' मिळणार नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

तिरफळे वगळून खतखते करता येईल पण ते एक काडी तुटलेल्या छत्री सारखे होईल. छत्रीचे काम तर करेल पण 'समाधान' मिळणार नाही. आवडले, स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

तिरफळाचा मिरमिरणारा वास हा एकदम मस्त वाटते. झक्कास. तसे तिरफळ हे जास्तकरून कोकणात वापरले जाते असे मला वाटते. विषेशतः मालवणी पदार्थात तिरफळ जास्त वापरले जाते. माझे वडील सांगतात कि पूर्वी कोकणात बांबूच्या नळीची बंदूक करून त्यातून हे तिरफळ मारले जायचे. जाम चरचरते म्हणे हे तिरफळ लागले की. असो . खतखते, माझ्या आजीने केलेले मी उदंड खाल्ले आहे. बघू आता परत भारतात गेलो परत की कोकणात जाऊन खाईन म्हणतो. :) पुण्याचे पेशवे

शितल 11/05/2008 - 18:50
माझी आजी खतखते करत असे, त्या मध्ये जास्तकरून क॑द वर्गातील भाज्या॑चा वापर केला जात असे. पण मला त्या भाज्या॑ची नावे आठवत नाहीत. पण हे खतखते देखिल करून पहायला हवे.

रोचीन 12/05/2008 - 12:09
म्हणजे मसाल्यांच्या पदार्थातीलच ना!!! का वेगळे असतात? यालाच त्रिफळा असेही म्हणतात का?? आमच्याकडे कधी वापरत नाही म्हणून म।हीत नाही. :(

In reply to by रोचीन

म्हणजे मसाल्यांच्या पदार्थातीलच ना!!! होय. खाली चित्र दिले आहे. यालाच त्रिफळा असेही म्हणतात का?? नाही. त्रिफळा वेगळे. त्यात आवळा, बेहडा आणि अजून एक फळ असते. ही औषधी फळांची त्रयी आहे. आणि तिरफळ वेगळे ते एकच फळ असते. मसाल्यात वापरतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

चतुरंग 14/05/2008 - 11:22
आवळा + हिरडा + बेहडा = त्रिफळा. (अवांतर - रात्री कोमट पाण्याबरोबर घेतले तर सकाळी एकदम 'त्रिफळा'चीत! ;) ) चतुरंग

In reply to by प्रभाकर पेठकर

रोचीन 17/06/2008 - 23:09
चित्र आणि माहितीबद्दल!!! :) >>>>त्रिफळा वेगळे. त्यात आवळा, बेहडा आणि अजून एक फळ असते. ही औषधी फळांची त्रयी आहे. :) हे माहीत होते मला!! पण आमच्या इथे एका गुजराथी वाण्याच्या दुकानात याचे नाव त्रिफळा असे लिहीलेले आहे. म्हणून मला असे वाटले की तिरफळ हे त्रिफळा चा अपभ्रंश आहे. असो!! पुन्हा एकदा मनापसून धन्यवाद!!!!!!!!! :)

In reply to by ऋचा

हे वीषेशता मासे करताना वापरतात, तीरफळामुळे माश्यांना जो हीमुस (वैतस) वास येतो तो तीरफळाच्या वापराने येत नाही, आणी माश्याची कडी / तीकलं अधीक रुचकर होते. तीरफळाचे झाड सावरी च्या झाडा सारखे दीसते, पण खोडावर मगरीच्या पाठीसारखे काटे/टोके असतात. तीरफळtirafal आंम्ही वर्षाला ५०० ते ८०० कीलो तिरफळ वीक्री करतो.

तिरफळ हे गोवा,कारवार साइडला जास्त वापरतात. ते तपकिरी काळपट रंगाचे , बोरासारखे असते. त्याचे बी काढून टाकून फक्त वरचे कवच वापरतात. बी खूप कडू असते. तसेच याचे झाड कडलिंब (कडिपत्ता) सारखे असते. तिरफळ ही घड/गुच्छ सारखी असतात. अशीच बाजारात मिळतात. ते डायरेक्ट फोडणीत वापरत नाहीत तर ते शिजताना कालवणात टाकतात. चवीला, आणि वासाला खूप छान लागते. शेजारी कामतकुटुंब राहत असल्यामुळे ही माहिती आहे, तसेच ते मासे करताना याचा उपयोग करायच्या. मी मात्र कधी कधी आमटीत वापरते.

सुनील 12/05/2008 - 14:18
तिरफळ काय असते? हाय कम्बख्त तुमने तिरफळ चखाही नही? वर स्वाती राजेश यांनी तिरफळाचे वर्णन केले आहेच. तिरफळाला इंग्रजीत शेझ्वान पेपर असे म्हणतात. टीप - तिरफळे घातलेल्या बांगड्याच्या आमटीला जगात तोड नाही (आणि दुर्दैवाने हे टंकण्याची पाळी माझ्यावर सोमवारी यावी, हा दैवदुर्विलास!! ). Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

तिरफळाला इंग्रजीत शेझ्वान पेपर असे म्हणतात. तुमचे म्हणणे बरोबर दिसते आहे. कारण चायनिज जेवणात शेझवान मध्ये तिरफळांचा वापर करतात.

मनिष 12/05/2008 - 15:11
ह्यालाच 'भोकर' म्हणतात का? गुजराती लोणच्यांमधे खाल्लेले असेच एक फळ आठवते.

डाव्या बाजूची 'तिरफळं', उजव्या बाजूला त्यातील बिया. ह्या वापरत नाहीत. काढून फेकून द्यायच्या. दोन्ही कसे दिसते ह्याचा अंदाज यावा म्हणून बिया दाखविल्या आहेत.

In reply to by चतुरंग

आता चायनीज स्टोअरमधे 'तिरफळे' म्हणजे नक्की काय शोधायचं हे पक्कं झालं! चतुरंग, त्यापेक्षा मागा नं! आम्ही मित्र नाहीतर काय कामाचे? घरांत तिच्यायला, बाटल्या भरल्यांत तिरफळांच्या!!! प्रत्येक वर्षीच्या हंगामाची चव वेगवेगळी!! बाकी प्रभाकरजी, एक गोष्ट सांगायची विसरलांत या अनभिज्ञ जनांना!!:) तिरफळं ही चोखून टाकून द्यायची अस॑तात, ती चावून खायची नसतात! जीभ जर पोळून घ्यायची नसेल तर!!:)) अच्च गोंयकार, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग 13/05/2008 - 15:57
काका, अहो कोणतीही नवीन गोष्ट शोधण्यात एक गंमत असते! :) आणि तरीही नाहीच गावली तर हक्काने मागून घेऊच की ;) चतुरंग

In reply to by मनस्वी

तिरफळाची झाडे स्वताहुन लावलेली मी तरी अजुन पाहीलेली नाहीयत, जी काही झाडे रानात आहेत / असतात ती अशीच रुजुन आलेली आहेत. कोकणात अशी झाडे लाउन त्यांचे संगोपन करण्याबाबत खुप उदासिनता होती. पण आता ती बदल्तेय. नर्सरी मध्ये तिरफळांच्या सीडलींग्ज विक्री साठी उप्लब्ध आहेत.

वरदा 12/05/2008 - 20:09
हे तिरफळ काय असते ह्यावर संशोधन करावे म्हणते...भारतात गेल्यावर नक्की करुन पाहीन.... मला फक्त आळूचे फतफते माहीत आहे.. अवांतरः काय छान लागतं ना आळूचे फतफते ..मि इथे वडीच्या आळूचं करुन पाहीलं पण ते तिथल्या भाजिच्या आळूसारखं नाही लागत्...आणि फुकट दारात उगवलेलं तोडून भाजि करण्यातलि मजाच वेगळी.. ;)

In reply to by वरदा

हं,त्याची चव तर वेगळीच! अळूत डाळ,दाणे तर असतातच पण आमच्याकडे डाळिंब्या आणि ओले काजू घातलेले अळू करतात. वावा,बोटं चाटत खाल्लं जातं,:)

यशोधरा 12/05/2008 - 22:10
>>> काय छान लागतं ना आळूचे फतफते... वरदाताई, एकदम मोठ्ठा अनुमोदक तुम्हांला!! अळूच फतफतं शेंगदाणे घालून नाहीतर डाळ घालून........ आई गं, चांगल्या पदार्थांच्या आठवणी ते पदार्थ समोर नसताना आणि लगेच मिळायची शक्यताही नसताना काढू नयेत हेच खरं!! वाट पाहते फतफत्याची...... :W

वरदा 12/05/2008 - 22:18
शेंगदाणे, डाळ आणि मस्त नारळाचं दूध, चिंच गूळाची चव्..आहा!!!

यशोधरा 12/05/2008 - 22:41
>>> शेंगदाणे, डाळ आणि मस्त नारळाचं दूध, चिंच गूळाची चव्.. =P~

ऋचा 13/05/2008 - 10:55
L) तिरफळ म्हणजे मला वाटतय की, जे लहानपणी आम्ही मुले "फटुक फळी" नावाचा १ खेळ खेळायचो त्यात जे फळ घातले जात असे ते. (जे खुपच जोरात लागते.)

वरदा 13/05/2008 - 18:35
डाळिंब्या आणि ओले काजू घातलेले अळू पक्की कोकणी गं तू माझ्यासारखी....आता मला ते लाळ लाळ म्हणावसं वाट्टंय्.. नुसती ओल्या काजुची उसळ पण आठवतेय.. आईला सांगून ठेवलय आल्या आल्या माझ्यासाठी डाळिंब्या कर म्हणून....तात्यांनी तांदुळाच्या भाकरीचा फोटो टाकून चिडवलय ते वेगळच...

In reply to by वरदा

मी कालच केली होती डाळिंब्यांची उसळ,:) इथे जरा हवा बरी झाली आहे त्याचा फायदा घेऊन वाल भिजत घातले...एस्टिमेटेड टाईमपेक्षा १ दिवस जास्तच लागला मोड यायला,पण चलता है!

सहज 14/05/2008 - 07:48
करुन पाहीलेच पाहीजे असा पदार्थ. पेठकरकाकांच्या पाककौशल्याबरोबर फोटो काढायचे कसब देखील लई भारी. त्यांच्या प्रत्येक पदार्थाचे फोटो पाहून तोंडाला पाणी सुटते.

स्वाती राजेश, स्वाती दिनेश, चतुरंग, पुण्याचे पेशवे, शितल, रोचीन, मनिष, ॠचा, सुनिल, पिवळा डांबिस, मनस्वी, वरदा, यशोधरा, विसोबा खेचर, चकली, आणि सहज.... तुमच्या प्रतिसासादात्मक कौतुका बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

वरदा 14/05/2008 - 20:02
काका धन्यवाद वगैरे काय म्हणता? आम्हि तर शिकतोय तुमच्याकडून्....तुम्हाला धन्यवाद आम्हाला एवढ्या नवीन पा क्रु. सांगितल्याबद्दल.......

धनंजय 14/05/2008 - 22:55
पेठकरबाब, तुका मोगाचो देवबरेकरूं. तुएं सांगले आसा तशे खतखते करचे म्हणता - हे शनवार-आयतारा. म्हजेकडे त्रफळां आसात, पुणून सुरण खंय मेळटा पळयचे पडतले.

यशोधरा 19/05/2008 - 08:47
अय्यो, कोकणी बरयलां!! धनंजयदादा, कोकणी उलयतांत तुम्ही??? गोयंकार की??? :)

In reply to by सूड

धन्यवाद. धागा वर आल्यामुळे एक फायदा झाला. गणपाची पाकृ फदफदे ही करून पाहता येईल आणि बरेच दिवस केली नसल्याने 'खतखते' ही करेन.

In reply to by काकाकाकू

काकाकाकू, धन्यवाद. 'करांदे, कणगरं' म्हणजे काय? मुंबई-पुण्याकडे मिळतात का? माझ्या जवळ अस्सल कोंकणी पाककृतीच्या तिनही पुस्तकांमध्ये 'खतखते' असाच शब्द आहे. त्यामुळे तोच प्रमाण मानून मी वापरला. कोंकणात कधी दीर्घकाळ राहण्याचा (बायको चिपळूणची असूनही), कोंकणी संस्कृती जवळून अनुभवायचा आनंद उपभोगता आला नाही. जो कोंकण पाहिला तो पर्यटनातून आणि पाककृतींच्या पुस्तकांमधून. 'खतखते' की 'खदखदे' हा वादाचा मुद्दा नाही. पाककृती माझी आवडती आहे. तुमची (किंवा कोणाचीही) एखादी वेगळी पद्धत असेल तर मिपावर जरुर जरुर टाका. एकच पदार्थ दोन (किंवा जास्त) पद्धतींनी बनवायलाही मजा येईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

काकाकाकू 30/01/2014 - 02:58
हो, करांदे, कणगरं हि मुंबई-पुण्याकडे मिळतात.....एकाच पाककृतीची दोन नावेही असु शकतात. पाककृतीकरुन इथे टाकण्याचा नक्की रयत्न करु.

In reply to by प्रभाकर पेठकर

करांदे म्हणजे मालवणीत "कनारे" मिरी च्या वेली सारखी वेल असते त्याल हे करांदे लागतात, ह्यात दोन प्रकार असतात कडवे आणी गोडे. कडव बर्‍याच ठीकाणी आढळतात पण गोडे तुरळ्क दीसतात. काही रंगाने करडे असतात तर काही काळे. चव बर्‍याच प्रमाणात शिंगाड्यांसरखी असते.

खत्खते ही सारस्वतांची पेस्सल पाक्रु. ओल्या मिर्च्या, हिरवा मसाला. कमीत कमी २२ भाज्या. गणपतीला मेन कोर्स

अमेय६३७७ 29/01/2014 - 21:01
नक्की करून पाहणार. तिरफळेही आहेत. अवांतर : हिरवी तिरफळे आम्ही बांबूची नेपटी म्हणून बन्दूकीसारखे खेळणे करायचो त्यात काडतुसासारखी वापरायचो. भयंकर आग व्हायची लागल्यावर

In reply to by अमेय६३७७

तुम्ही कदाचीत हसोळी बद्दल बोलत असाल.... आम्हि लहान असताना गावी हसोळीची फळे नेपटीत भरुन गोळ्या मारयचो. हसोळीची झाडे कुंपण करायला वापरतात. हसोळिची पाने पानवेली सारखी दीसतात, पानांना भरपुर शिरा असतात.

In reply to by रघुनाथ.केरकर

राही 28/07/2016 - 13:52
बर्‍याच दिवसांनी हसोळीचा उल्लेख पाहिला. शरदिनी डहाणूकरांनी त्यांच्या एका पुस्तकात हाशाळीविषयी लिहिले आहे की ही हाशाळी लहानपणी रानमेवा म्हणून त्यांनी खाल्ली आहेत. हाशाळी आणि हसोळी एकच का? तोरणे-राजणे-करवंदे-बिंबले यासारखी हसोळीसुद्धा खातात का? आपल्याकडे वा कुणाहीकडे हसोळीची वेल आणि फळे यांचा फोटो असल्यास प्लीज़ डकवा. बाकी तिरफळ (त्रिफळ?) हे नाव या फळाची तीन शकले पडतात त्यावरून पडले असावे.

In reply to by बंडा मामा

वामन देशमुख 23/10/2023 - 20:32
गोव्याकडे ह्या तिरफळांचे हुमण बनवतात. ते फार चविष्ट असते. त्याची रेसेपी कुणाला माहित आहे का?
दहा वर्षे होत आली, कुणीतरी उत्तर द्या हो. मला इंटरनेटवर सापडली नाही. कुणी सांगितली रेसिपि तर मीही ट्राय करून पाहीन.
साहित्यः बटाटे - ४ (मध्यम आकाराचे) मक्याची कोवळी कणसे - ४ लाल भोपळा - १/४ किलो सुरण - १/४ किलो लहान वांगी - ४ दोडकी - २ गवार - १२५ ग्रॅम्स तुरीची डाळ - १ वाटी चिंच-गुळाचा घट्ट कोळ - अर्धी वाटी ओले खोबरे - दिड वाटी लाल तिखट - १ टीस्पून हळद - अर्धा टी स्पून तिरफळे - १२ खोबरेल तेल - फोडणीसाठी हिंग आणि मोहरी - फोडणीसाठी मीठ - चवीनुसार तयारी: भाज्यांचे मोठे तुकडे करा. बटाटा, भोपळा सालासकटच घ्यायचा.

मदर्स डे अर्थात मात्रुदिन

ईश्वरी ·

सुरताल 11/05/2008 - 13:59
मातृदिन असे लिहावे ! जमल्यास चुक सुधारण्याची तसदी घ्यावी हि नम्र विनंती! मीपावरील सर्व मातांना आणि समस्त मीपाकरांच्या माताना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! सुरताल

ईश्वरी 11/05/2008 - 14:20
मातृदिन असे लिहावे -- तुमचं बरोबर आहे...मातृदिन असे लिहायला हवे. पण माझ्या टंकलेखनातील अडचणी मुळे कळल नाही तृ कसा लिहावा ते. ईथे तुमचाच शब्द copy paste केला आहे. यात सुधारणा कशी करावी हे मला माहीत नाही. मूळ लेखन edit कसे करावे? ईश्वरी

आपल्या सर्वांच्याच मनात आई-वडीलांविषयी आदराची भावना असते. मुद्दाम वेगळा 'दिन' साजरा केल्याने वेगळे काय होणार? आपल्या भावनांचे प्रदर्शन? आई-वडीलांना त्याची आवश्यकता नसते. मुलांच्या मनातील भाव त्यांना शब्दाविना, कृतीविनाही जाणवत असतातच. त्यातूनही तुम्ही त्यांचे वाढदिवस लक्षात ठेवून साजरे करा त्यांना 'मातृदिना'पेक्षा जास्त आनंद होईल. एखादा दिवस असा हवा की, तिच्यासाठी आपल्याला काही करता येईल. ...तिला खास वाटेल असे काहीतरी. असा एक दिवसच का, ३६५ दिवस आपल्या हातात असतात. हे ३६५ दिवस (निदान जास्तीतजास्त) तिच्यासाठी काहीतरी करीत राहा. तिच्या कष्टांचे कौतुक करा, तिच्याशी दोन शब्द गोड बोला ती भरून पावेल. असो. तुमच्या भावना मी समजू शकतो पण मुद्दाम मातृदिन साजरा करण्याच्या मी विरोधात आहे. राग नसावा.

मन 11/05/2008 - 15:01
आपणा सर्वांना मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! (मी साजरा करत नसलो , तरी सर्वांना शुभेच्छा!) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

पक्या 11/05/2008 - 15:17
आपल्या सर्वांच्याच मनात आई-वडीलांविषयी आदराची भावना असते. मुद्दाम वेगळा 'दिन' साजरा केल्याने वेगळे काय होणार? आपल्या भावनांचे प्रदर्शन? आई-वडीलांना त्याची आवश्यकता नसते. मुलांच्या मनातील भाव त्यांना शब्दाविना, कृतीविनाही जाणवत असतातच. -- आता आपण भावावरील बहीणीचे आणि बहीणीवरील भावाचे प्रेम व्यक्त करण्यासाटी रक्षाबंधन , भाउबीज हे सण साजरे करतोच ना. रोजच का नाही आपण भावावरील / बहीणीवरील प्रेम व्यक्त करत? शिवाय valentines day, friendship day हे ही मोठया प्रमाणावर साजरे केले जातात. मग मातृदिन साजरा केला तर काय बिघडले? उद्देश चान्गलाच आहे. तुम्ही म्हट्ल्याप्रमाणे आई-वडीलांना त्याची आवश्यकता नसते. मुलांच्या मनातील भाव त्यांना शब्दाविना, कृतीविनाही जाणवत असतातच ..तर असे नाही.. कौतुकाचे चार शब्द त्यानाही हवेच असतात. भावना नुसत्या मनात ठेवून काय उपयोग? त्या व्यक्त ही व्हायला हव्यात. तुम्ही ईश्वरी यान्चा हा परिच्छेद वाचलेला दिसत नाहीये. काहींना वाटेल की मात्रुदिन हा वेगळा असा का साजरा व्हायला हवा...आईवरील प्रेम , तिच्या मायेची जाणीव रोजच व्यक्त व्हायला हवी. ते ही बरोबर आहे . पण तरीही आजच्या धकाधकीच्या , तणावाच्या , धावपळीच्या जीवनात तिने आपल्यासाठी केलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक त्याग सहजपणे नजरेआड केला जाऊ शकतो, आईला सगळ चालतं म्हणुन काही गोष्टी ग्रुहीत धरल्या जाऊ शकतात. आईची काही ईच्छा असेल, तिला काहीतरी वेगळं करावंसं वाटत असेल हे आपल्या गावीहि नसतं. माझ्या मते मातृदिन साजरा केल्याने काही बिघडत नाही. आपणा सर्वांना मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

In reply to by पक्या

मन 11/05/2008 - 15:33
पक्याशी सहमत. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by पक्या

ज्यांना मातृदिन/पितृदिन साजरा करावासा वाटतो त्यांनी जरूर करावा. आम्ही त्यांच्या भावनेचा आदरच करू. -- आता आपण भावावरील बहीणीचे आणि बहीणीवरील भावाचे प्रेम व्यक्त करण्यासाटी रक्षाबंधन , भाउबीज हे सण साजरे करतोच ना. रोजच का नाही आपण भावावरील / बहीणीवरील प्रेम व्यक्त करत? शिवाय valentines day, friendship day हे ही मोठया प्रमाणावर साजरे केले जातात. मग मातृदिन साजरा केला तर काय बिघडले? उद्देश चान्गलाच आहे. तुम्ही म्हट्ल्याप्रमाणे आई-वडीलांना त्याची आवश्यकता नसते. भाऊबिज आणि राखी पोर्णिमा ह्यांना सणांचे पाठबळ आहे त्यामुळे संस्कार ह्या सदरात हे सर्व लहानपणी मनापासून साजरे केले. गेल्या २५ वर्षातील परदेशातील वास्तव्यामुळे हे दोन्ही दिवस कधी करायला मिळाले नाहीत आणि केले नाहीत म्हणून मला किंवा बहिणीला कधी वाईट वाटले नाही. 'अरे! भाऊबिज आणि राखी पौर्णिमा साजरी नाही केली म्हणजे काय आपले एकमेकांवर प्रेम नाही का?' असाच विचार आमच्या दोघांचाही आहे. valentines day, friendship day मी तरी कधी साजरे केले नाहीत. ज्यांना करावेसे वाटतात त्यांना माझा विरोध नाही. तसेच , सगळे जग करते म्हणून मीही तेच करावे असा आग्रहही कोणी माझ्यापाशी धरला नाही. असो. मुलांच्या मनातील भाव त्यांना शब्दाविना, कृतीविनाही जाणवत असतातच ..तर असे नाही.. कौतुकाचे चार शब्द त्यानाही हवेच असतात. भावना नुसत्या मनात ठेवून काय उपयोग? त्या व्यक्त ही व्हायला हव्यात मुलांच्या मनातील भाव त्यांना शब्दाविना, कृतीविनाही जाणवत असतातच ह्याचा अर्थ 'ते नातेच तसे निस्सीम आहे' असा आहे.. मुलांनी आईचे कौतुक करू नये असे मी कुठेही म्हंटलेले नाही. उलट ३६५ दिवस करा असा मी आग्रह धरेन. मनात प्रेमभाव असेल तर तो मुद्दामहून व्यक्त करावा लागत नाही (केलात तर चांगलेच, पण...) जेवताना एखाद्या पदार्थाचे कौतुक करणे, जेवल्यावर किंवा इतर वेळी आईला घरकामात मदत करणे, तिचे श्रम कसे कमी होतील हे पाहणे, आपल्या आनंदात तिला सहभागी करून घेणे, तिच्या जवळ बसून संवाद साधणे अशा अनेक गोष्टीतून तो व्यक्त होत असतोच. तिने केलेल्या संस्कारात राहणे आणि त्या संस्कारांचे महत्त्व वेळोवेळी मान्य करणे हेही मनातील प्रेम भावदर्शकच आहे. असो. समाजाने मातॄदिन साजरा करू नये असे मी म्हणत नाही. मला पटत नाही एवढेच माझे म्हणणे आहे. धन्यवाद.

In reply to by प्रभाकर पेठकर

वेलदोडा 12/05/2008 - 23:39
काल आमच्याही घरी मदर्स डे मस्त साजरा झाला. म्हणजे कन्येने साजरा केला. तिने तिच्या आईसाठी एक छान चित्र काढून रंगवले होते. त्याची गुंडाळी करून त्यावर सजावटीची रन्गीत रिबन बान्धून ते भेट म्हणून दिले. शिवाय शाळेत ही सर्व मुलांनी मिळुन एक छानसे पुस्तक बनवले होते. त्यात प्रत्येक मुलाने अल्फाबेट्स मधील एकेक अक्षर घेउन त्यापासून सुरु होणारा शब्द निवडून एकेका वाक्यात आपापल्या आईचे वर्णन केले होते. त्याखाली त्या वाक्याशी मिळतेजुळते आईचे चित्र काढुन रन्गवले होते. उदा. रायन ने लिहीले होते. A is for awesome . My mom is awesome मायकेल ने लिहीले होते C is for cookie. My mom makes delicious cookies. (मुलांची वये ७ते ८ वर्ष आहेत.) शिक्षीकेने ह्या पुस्तकाच्या कापीज (copies ) काढून सर्व मुलांना घरी आईला देण्यास दिल्या. कन्येने मग फर्मान काढले. ..आज आईला स्वयंपाकाला सुट्टी. आपण बाहेर जाऊ. त्यापूर्वी तिने माझ्या मदतीने सकाळ्ची न्याहरी बनवली होती. मग आम्ही सहकुटुम्ब बाहेर जेवायाला गेलो. माझ्या मते खरया नात्यामधे असे डेज (मातॄदिन, पितॄदिन) साजरे केले नाही तरी काही बिघडत नाही....अगदी रक्षाबन्धन सुद्धा. वर्षातील ३६५ दिवस आपण खर्या नात्यातील प्रेम कोणत्या ना कोणत्या स्वरूपातून व्यक्त करीतच असतो. नात्यातील प्रेम व्यक्त करायला मिळत नाही किन्वा केले जात नाही म्हणुन हे डेज आहेत असे मुळीच नाहीये. यात भावनेचे प्रदर्शन करण्याचा हेतू नसतोच. उलट हे डेज साजरे केल्याने आन्नद द्विगुणीतच होतो. कोणाला त्याचा त्रास होत नाही. त्यानिमित्ताने घरातील मातापितांना काहीतरी मजा, रूटीन पेक्षा काही तरी वेगळे करायला मिळते. त्याना आन्नद , समाधान च मिळते. ज्या मोठ्यांना मदर्स डे साजरा करायला आवडत नाही त्यानी नाही केला तरी घरात लहान मुले असतील तर त्यांच्यासाठी जरूर साजरा करावा. त्यानिमित्ताने मुलान्च्या कल्पनाशक्तीला , विचारशक्तीला वाव मिळतो. त्यान्च्यावर एक संस्कार च घडत असतो. ज्याना मदर्स डे आवडत नाही त्यानी फक्त शुभेच्छा द्यायला काहीच हरकत नाही. इथे अमेरिका मधे मदर्स डे ची व्याप्ती फक्त स्वत:च्या जन्मदात्या आईपुरतीच मर्यादित नसून आजी , मावशी , (step mom) सावत्र आई, मदर इन लौ अर्थात सासू , आईप्रमाणे सांभाळ करणारी स्त्री किंवा मुलाला दत्तक घेतले आहे अशी स्त्री, सरोगेट मदर या सर्वासाठी मातॄदिन आहे. सर्व मातांना मातॄदिनाच्या (उशिराच्या) शुभेच्छा !!

In reply to by वेलदोडा

पक्या 13/05/2008 - 00:35
हे डेज साजरे केल्याने आन्नद द्विगुणीतच होतो. कोणाला त्याचा त्रास होत नाही. त्यानिमित्ताने घरातील मातापितांना काहीतरी मजा, रूटीन पेक्षा काही तरी वेगळे करायला मिळते. त्याना आन्नद , समाधान च मिळते. -- पटले.

मातृदिन साजरा करा अथवा करु नका...आई ती आईच! उगाच नाही म्हटलं .. मायबाप तो सर्व जगाचा, आईसाठी जगात येतो. हात जोडुनि देव बोलतो, शरण तुला गे जननि.. आपल्या हिंदू क्यालेंडरातही पिठोरी अमावस्येला मातृदिन संबोधतात. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

वेलदोडा 13/05/2008 - 12:21
मातृदिन साजरा करा अथवा करु नका...आई ती आईच! अहो आई ती आईच रहाणार. मातृदिन साजरा केल्याने वा न केल्याने तिचे प्रेम कमी होणारच नाहीये. पण साजरा केला तर तिला आनंदच मिळेल. आपण भारतीय पाश्चात्य संस्कृतीचे कित्येक गोष्टी त अनुकरण (की अंधानुकरण) करीत आलो आहोत..(खाणे, कपडे /पेहराव , वाढ दिवसाला केक कापणे, रोज डे, व्हॉलेन्टाईन डे सारखे वेगवेगळे डेज साजरे करणे .., पब संस्कृती, पार्टया ) मग ही त्यान्ची चान्गलि गोष्ट अनुसरली तर काय बिघडले ?

अजय 11/05/2008 - 18:00
स्वातीजी धन्यवाद, आपला मातृदिन लक्षात आणून दिल्याबद्दल. आपल्या मराठी संस्कृतीत, पोळा (पिठोरी अमावस्या) हा मातृदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी दशमी व त्यावर ठेवलेला दिवा घेऊन आई मुलांना वाण लावते. "माझा अतिथी कोण' हा प्रश्‍न विचारल्यानंतर मुलगा "मी' उत्तर देतो. - अजय

प्रियाली 11/05/2008 - 22:35
कोणताही दिन साजरा करणे हे काही चुकीचे नाही त्याचे अवडंबर माजवणे चुकीचे आहे. असो, मातृदिना निमित्त माझ्यात आणि मुलीत झालेला एकतर्फी संवाद. काल आम्ही वर्गात हस्तकलेच्या तासाला आपापल्या आईसाठी हे उघडझाप करणारं फूल बनवलं. याच्या प्रत्येक बंद पाकळीवर तुझ्यासाठी एक छोटासा संदेश आहे. मला माझी आई का आवडते हे त्यात सांगितलं आहे. पहिली पाकळी सांगते की मला माझी आई आवडते कारण ती माझ्या खाण्या-पिण्याकडे लक्ष पुरवते. मला भूक लागेपर्यंत थांबत नाही. माझे खाणे, माझा डबा, माझे जेवण यांकडे तिचे काटेकोर लक्ष असते. दुसरी पाकळी सांगते की माझ्या आईला माझी काळजी घ्यायला आवडते. माझे केस विंचरायला, माझे कपडे धुवायला, इस्त्री करायला, माझ्यासाठी खरेदी करायला तिला आवडते. तिसरी पाकळी सांगते की मला दुखलं-खुपलं, मी आजारी असले की माझी आई हवालदील होते. ती त्यावेळी थोडीशी जास्तच प्रेमळ असल्यासारखी वाटते. चौथी पाकळी सांगते की माझ्या आईला माझ्याबरोबर बसून वाचन करायला आवडते. मी काय वाचते याकडे तिचे लक्ष असते. ती ग्रंथालयातून मला पुस्तके आणायला मदत करते आणि दररात्री ती तिचे पुस्तक वाचते आणि मी माझे पुस्तक वाचते. मला तिच्याबरोबर असा वेळ घालवणे खूप आवडते. पाचवी पाकळी सांगते की ती मला तिच्या कामात मदत करायला देते तेव्हा ती मला खूप आवडते. यावेळी आम्ही काहीतरी खेळ खेळत कामे उरकतो. सहावी पाकळी सांगते की मला तिच्याशी गप्पा मारायला खूप आवडतात. माझ्या शाळेच्या, वर्गातल्या, मैत्रिणींच्या गोष्टी ती दर संध्याकाळी ऐकते. मला एखादे दिवशी भीती वाटली तर तिच्या कुशीत घेते. सहा पाकळ्यांचं हे फूल मी तुझ्यासाठी बनवलं, मम्मा! प्रत्येकाने बनवलं पण साराने नाही बनवलं. तिला आई नाही, गेल्या वर्षी कॅन्सरने वारली. तिने तिच्या मावशीला संदेश लिहिला पण आईला नाही. आय फील सो लकी, कॉझ आय हॅव यू विद मी! हेच येथेही वाचता येईल.

In reply to by प्रियाली

राजे 11/05/2008 - 22:46
सहाव्या पाकळीपर्यंत जरा वेगळ्या अर्थाने आई - मुलीचे नाते बघत होतो पण अचानक शेवटच्या परिछेदाने मनाला कोठे तरी हुंदका दिला व डोळे पाणावले ! राज जैन जेव्हा कर्म करुन ही काहीच हाती लागत नाही तेव्हा मात्र ह्यात फक्त नशीबाचाच दोष!

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 11/05/2008 - 23:57
सहा पाकळ्यांचं हे फूल मी तुझ्यासाठी बनवलं, मम्मा! प्रत्येकाने बनवलं पण साराने नाही बनवलं. तिला आई नाही, गेल्या वर्षी कॅन्सरने वारली. तिने तिच्या मावशीला संदेश लिहिला पण आईला नाही. ---- नि:शब्द! (मातृभक्त) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 12/05/2008 - 00:17
गेल्या वर्षी सॅराची आई खूप आजारी पडली. सॅराची शाळा बरेचदा चुकत होती. वडलांना घर, मुलं, नोकरी, बायकोचं आजारपण सांभाळणं कठीण होत होतं. आई वारली तेव्हा सॅरा खूप एकलकोंडी झाली होती, कोणाशी बोलत नसे. तेव्हा वर्गातील बाईंनी आणि मुलांनी तिला मदत केली. तिचा अभ्यास, गृहपाठ शाळेतच इतरांच्या मदतीने उरकला जाई. तिच्याबरोबर सतत कोणीतरी प्रेमाने वागते आहे याची शाळेत काळजी घेतली जाई. हळूहळू सॅरा नव्या आयुष्याला रूळत गेली पण तिच्यातले मूलपण संपलं ते कायमचं . आजही बरेचदा शाळा सुटल्यावर सॅराचे बाबा तिला आफ्टर केअरमधून आणताना दिसतात. इतर मुले संध्याकाळी आई वडिल दिसले की मोठमोठ्याने दिवसभराच्या गप्पा, मागण्या, वर्गात हे हवं ते हवं असं सांगताना दिसतात. त्यावेळी सॅरा डोकं खाली घालून आपल्या बाबांना दिवसभराची हळू हळू कहाणी सांगत असते पण आता बरीच रूळली आहे.

In reply to by प्रियाली

मन 12/05/2008 - 00:22
मनाला भिडली. असंख्य जाणिवा झाल्या डोक्यात जाग्या. आणि श्री फ.मु. शिंदे ह्यांच्याच शब्दात जाणिवा सांगायच्या तर... सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही .... घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by प्रियाली

चतुरंग 12/05/2008 - 00:45
काय लिहू?...अशी अकस्मात वळणे घेणारे आयुष्य एखाद्या रहस्यकथेसारखे असते. अचानक समोर एखादा प्रसंग असा येतो की आपण अंतर्मुख होतो. आयुष्याबद्दल काही काळ नव्याने विचार तरळून जातात आणि दैनंदिन जीवनाच्या रेट्यात पुन्हा एकवार समेवर येऊन आयुष्य पुढे वाहू लागते! चतुरंग

In reply to by प्रियाली

मदनबाण 12/05/2008 - 00:47
सहा पाकळ्यांचं हे फूल मी तुझ्यासाठी बनवलं, मम्मा! प्रत्येकाने बनवलं पण साराने नाही बनवलं. तिला आई नाही, गेल्या वर्षी कॅन्सरने वारली. तिने तिच्या मावशीला संदेश लिहिला पण आईला नाही. डोळे पाणावले..... (आईचा लाडका) मदनबाण.....

ईश्वरी 12/05/2008 - 01:21
प्रियाली, मदर्स डे निमित्त फूलाच्या पाकळीवर लिहीलेले संदेश फारच छान आहेत. साराबद्द्ल वाचून मन हळवं झालं. ईश्वरी

वेदश्री 12/05/2008 - 14:11
मला माहितीच नव्हते काल की आज मदर्स डे आहे ते. नुकतेच वाचायला मिळवलेले 'वनवास' पुस्तक वाचत होते काल.. त्यातल्या गोष्टी आवडत गेल्या आणि त्या आईला वाचून दाखवल्या फोनवरून. ही माझी नेहमीची सवय आहे. आईला आवडत नाही ती कारण तिला स्वतःला वाचायचे असते पुस्तक. लहानग्या लंपनच्या कथा ऐकताऐकता तीही कधी नव्हे ते गुंगून गेली होती कथा ऐकण्यात आणि मीही. कथांच्या अनुषंगाने आमच्या मनसोक्त गप्पा झाल्या माझ्या लहानपणाबद्दलच्या. काल ती म्हणाली की ते पुस्तकच नक्की घेऊन येशील येताना. ते पुस्तक विकत घेण्याचे मनाने घेतले होतेच.. आता कालचा दिवस 'तिचा' होता म्हणता या एकंदरीत घटनेलाच एक वेगळीच खुमारी मिळाली आहे. कुठला डे साजरा करायचा म्हणून लोक भरपूर काही करताना दिसतात.. माझ्याबाबतीत उलटेच घडलेले दिसतेय. आईला म्हणाले असते की तुला काय हवे सांग.. तर तिने ते उघडपणे सांगितले नसतेच, यानिमित्ताने कळले आपोआप. काल मातृदिन होता हे रेडिओ मिरचीवरून कळले असते पण पुस्तकवाचनात कम कथनातच इतकी रंगून गेले होते की रेडिओ लावायचंच विसरून गेले मी. त्यामुळे आज इथे आल्यावर कळते आहे की काल मातृदिन होता... :)

शितल 12/05/2008 - 17:31
>>>सहा पाकळ्यांचं हे फूल मी तुझ्यासाठी बनवलं, मम्मा! प्रत्येकाने बनवलं पण साराने नाही बनवलं. तिला आई नाही, गेल्या वर्षी कॅन्सरने वारली. तिने तिच्या मावशीला संदेश लिहिला पण आईला नाही. >>>>>आय फील सो लकी, कॉझ आय हॅव यू विद मी! खुप सुद॑र, आपल्याला आई आहे हे सुख ज्या॑ची आई जिव॑त नाही त्या॑च्याकडे पाहुन जाणवते. शाळेत असताना माझ्या अगदी जवळच्या मैत्रीणीची आई अपघात वारली, त्यामुळे तीच्या मनाची झालेली सैरभैर अवस्था अगदी जवळुन पाहिली आहे.

पक्या 13/05/2008 - 13:17
इथे अमेरिका मधे मदर्स डे ची व्याप्ती फक्त स्वत:च्या जन्मदात्या आईपुरतीच मर्यादित नसून आजी , मावशी , (step mom) सावत्र आई, मदर इन लौ अर्थात सासू , आईप्रमाणे सांभाळ करणारी स्त्री किंवा मुलाला दत्तक घेतले आहे अशी स्त्री, सरोगेट मदर या सर्वासाठी मातॄदिन आहे. -- सहज एक प्रश्न डोक्यात आला - जबरदस्तीने ज्या स्त्रीयांवर मातृत्व लादले जाते त्या , कुमारी माता याना मातृदिनाबद्द्ल काय वाटत असेल?

सुरताल 11/05/2008 - 13:59
मातृदिन असे लिहावे ! जमल्यास चुक सुधारण्याची तसदी घ्यावी हि नम्र विनंती! मीपावरील सर्व मातांना आणि समस्त मीपाकरांच्या माताना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! सुरताल

ईश्वरी 11/05/2008 - 14:20
मातृदिन असे लिहावे -- तुमचं बरोबर आहे...मातृदिन असे लिहायला हवे. पण माझ्या टंकलेखनातील अडचणी मुळे कळल नाही तृ कसा लिहावा ते. ईथे तुमचाच शब्द copy paste केला आहे. यात सुधारणा कशी करावी हे मला माहीत नाही. मूळ लेखन edit कसे करावे? ईश्वरी

आपल्या सर्वांच्याच मनात आई-वडीलांविषयी आदराची भावना असते. मुद्दाम वेगळा 'दिन' साजरा केल्याने वेगळे काय होणार? आपल्या भावनांचे प्रदर्शन? आई-वडीलांना त्याची आवश्यकता नसते. मुलांच्या मनातील भाव त्यांना शब्दाविना, कृतीविनाही जाणवत असतातच. त्यातूनही तुम्ही त्यांचे वाढदिवस लक्षात ठेवून साजरे करा त्यांना 'मातृदिना'पेक्षा जास्त आनंद होईल. एखादा दिवस असा हवा की, तिच्यासाठी आपल्याला काही करता येईल. ...तिला खास वाटेल असे काहीतरी. असा एक दिवसच का, ३६५ दिवस आपल्या हातात असतात. हे ३६५ दिवस (निदान जास्तीतजास्त) तिच्यासाठी काहीतरी करीत राहा. तिच्या कष्टांचे कौतुक करा, तिच्याशी दोन शब्द गोड बोला ती भरून पावेल. असो. तुमच्या भावना मी समजू शकतो पण मुद्दाम मातृदिन साजरा करण्याच्या मी विरोधात आहे. राग नसावा.

मन 11/05/2008 - 15:01
आपणा सर्वांना मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! (मी साजरा करत नसलो , तरी सर्वांना शुभेच्छा!) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

पक्या 11/05/2008 - 15:17
आपल्या सर्वांच्याच मनात आई-वडीलांविषयी आदराची भावना असते. मुद्दाम वेगळा 'दिन' साजरा केल्याने वेगळे काय होणार? आपल्या भावनांचे प्रदर्शन? आई-वडीलांना त्याची आवश्यकता नसते. मुलांच्या मनातील भाव त्यांना शब्दाविना, कृतीविनाही जाणवत असतातच. -- आता आपण भावावरील बहीणीचे आणि बहीणीवरील भावाचे प्रेम व्यक्त करण्यासाटी रक्षाबंधन , भाउबीज हे सण साजरे करतोच ना. रोजच का नाही आपण भावावरील / बहीणीवरील प्रेम व्यक्त करत? शिवाय valentines day, friendship day हे ही मोठया प्रमाणावर साजरे केले जातात. मग मातृदिन साजरा केला तर काय बिघडले? उद्देश चान्गलाच आहे. तुम्ही म्हट्ल्याप्रमाणे आई-वडीलांना त्याची आवश्यकता नसते. मुलांच्या मनातील भाव त्यांना शब्दाविना, कृतीविनाही जाणवत असतातच ..तर असे नाही.. कौतुकाचे चार शब्द त्यानाही हवेच असतात. भावना नुसत्या मनात ठेवून काय उपयोग? त्या व्यक्त ही व्हायला हव्यात. तुम्ही ईश्वरी यान्चा हा परिच्छेद वाचलेला दिसत नाहीये. काहींना वाटेल की मात्रुदिन हा वेगळा असा का साजरा व्हायला हवा...आईवरील प्रेम , तिच्या मायेची जाणीव रोजच व्यक्त व्हायला हवी. ते ही बरोबर आहे . पण तरीही आजच्या धकाधकीच्या , तणावाच्या , धावपळीच्या जीवनात तिने आपल्यासाठी केलेली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक त्याग सहजपणे नजरेआड केला जाऊ शकतो, आईला सगळ चालतं म्हणुन काही गोष्टी ग्रुहीत धरल्या जाऊ शकतात. आईची काही ईच्छा असेल, तिला काहीतरी वेगळं करावंसं वाटत असेल हे आपल्या गावीहि नसतं. माझ्या मते मातृदिन साजरा केल्याने काही बिघडत नाही. आपणा सर्वांना मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

In reply to by पक्या

मन 11/05/2008 - 15:33
पक्याशी सहमत. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by पक्या

ज्यांना मातृदिन/पितृदिन साजरा करावासा वाटतो त्यांनी जरूर करावा. आम्ही त्यांच्या भावनेचा आदरच करू. -- आता आपण भावावरील बहीणीचे आणि बहीणीवरील भावाचे प्रेम व्यक्त करण्यासाटी रक्षाबंधन , भाउबीज हे सण साजरे करतोच ना. रोजच का नाही आपण भावावरील / बहीणीवरील प्रेम व्यक्त करत? शिवाय valentines day, friendship day हे ही मोठया प्रमाणावर साजरे केले जातात. मग मातृदिन साजरा केला तर काय बिघडले? उद्देश चान्गलाच आहे. तुम्ही म्हट्ल्याप्रमाणे आई-वडीलांना त्याची आवश्यकता नसते. भाऊबिज आणि राखी पोर्णिमा ह्यांना सणांचे पाठबळ आहे त्यामुळे संस्कार ह्या सदरात हे सर्व लहानपणी मनापासून साजरे केले. गेल्या २५ वर्षातील परदेशातील वास्तव्यामुळे हे दोन्ही दिवस कधी करायला मिळाले नाहीत आणि केले नाहीत म्हणून मला किंवा बहिणीला कधी वाईट वाटले नाही. 'अरे! भाऊबिज आणि राखी पौर्णिमा साजरी नाही केली म्हणजे काय आपले एकमेकांवर प्रेम नाही का?' असाच विचार आमच्या दोघांचाही आहे. valentines day, friendship day मी तरी कधी साजरे केले नाहीत. ज्यांना करावेसे वाटतात त्यांना माझा विरोध नाही. तसेच , सगळे जग करते म्हणून मीही तेच करावे असा आग्रहही कोणी माझ्यापाशी धरला नाही. असो. मुलांच्या मनातील भाव त्यांना शब्दाविना, कृतीविनाही जाणवत असतातच ..तर असे नाही.. कौतुकाचे चार शब्द त्यानाही हवेच असतात. भावना नुसत्या मनात ठेवून काय उपयोग? त्या व्यक्त ही व्हायला हव्यात मुलांच्या मनातील भाव त्यांना शब्दाविना, कृतीविनाही जाणवत असतातच ह्याचा अर्थ 'ते नातेच तसे निस्सीम आहे' असा आहे.. मुलांनी आईचे कौतुक करू नये असे मी कुठेही म्हंटलेले नाही. उलट ३६५ दिवस करा असा मी आग्रह धरेन. मनात प्रेमभाव असेल तर तो मुद्दामहून व्यक्त करावा लागत नाही (केलात तर चांगलेच, पण...) जेवताना एखाद्या पदार्थाचे कौतुक करणे, जेवल्यावर किंवा इतर वेळी आईला घरकामात मदत करणे, तिचे श्रम कसे कमी होतील हे पाहणे, आपल्या आनंदात तिला सहभागी करून घेणे, तिच्या जवळ बसून संवाद साधणे अशा अनेक गोष्टीतून तो व्यक्त होत असतोच. तिने केलेल्या संस्कारात राहणे आणि त्या संस्कारांचे महत्त्व वेळोवेळी मान्य करणे हेही मनातील प्रेम भावदर्शकच आहे. असो. समाजाने मातॄदिन साजरा करू नये असे मी म्हणत नाही. मला पटत नाही एवढेच माझे म्हणणे आहे. धन्यवाद.

In reply to by प्रभाकर पेठकर

वेलदोडा 12/05/2008 - 23:39
काल आमच्याही घरी मदर्स डे मस्त साजरा झाला. म्हणजे कन्येने साजरा केला. तिने तिच्या आईसाठी एक छान चित्र काढून रंगवले होते. त्याची गुंडाळी करून त्यावर सजावटीची रन्गीत रिबन बान्धून ते भेट म्हणून दिले. शिवाय शाळेत ही सर्व मुलांनी मिळुन एक छानसे पुस्तक बनवले होते. त्यात प्रत्येक मुलाने अल्फाबेट्स मधील एकेक अक्षर घेउन त्यापासून सुरु होणारा शब्द निवडून एकेका वाक्यात आपापल्या आईचे वर्णन केले होते. त्याखाली त्या वाक्याशी मिळतेजुळते आईचे चित्र काढुन रन्गवले होते. उदा. रायन ने लिहीले होते. A is for awesome . My mom is awesome मायकेल ने लिहीले होते C is for cookie. My mom makes delicious cookies. (मुलांची वये ७ते ८ वर्ष आहेत.) शिक्षीकेने ह्या पुस्तकाच्या कापीज (copies ) काढून सर्व मुलांना घरी आईला देण्यास दिल्या. कन्येने मग फर्मान काढले. ..आज आईला स्वयंपाकाला सुट्टी. आपण बाहेर जाऊ. त्यापूर्वी तिने माझ्या मदतीने सकाळ्ची न्याहरी बनवली होती. मग आम्ही सहकुटुम्ब बाहेर जेवायाला गेलो. माझ्या मते खरया नात्यामधे असे डेज (मातॄदिन, पितॄदिन) साजरे केले नाही तरी काही बिघडत नाही....अगदी रक्षाबन्धन सुद्धा. वर्षातील ३६५ दिवस आपण खर्या नात्यातील प्रेम कोणत्या ना कोणत्या स्वरूपातून व्यक्त करीतच असतो. नात्यातील प्रेम व्यक्त करायला मिळत नाही किन्वा केले जात नाही म्हणुन हे डेज आहेत असे मुळीच नाहीये. यात भावनेचे प्रदर्शन करण्याचा हेतू नसतोच. उलट हे डेज साजरे केल्याने आन्नद द्विगुणीतच होतो. कोणाला त्याचा त्रास होत नाही. त्यानिमित्ताने घरातील मातापितांना काहीतरी मजा, रूटीन पेक्षा काही तरी वेगळे करायला मिळते. त्याना आन्नद , समाधान च मिळते. ज्या मोठ्यांना मदर्स डे साजरा करायला आवडत नाही त्यानी नाही केला तरी घरात लहान मुले असतील तर त्यांच्यासाठी जरूर साजरा करावा. त्यानिमित्ताने मुलान्च्या कल्पनाशक्तीला , विचारशक्तीला वाव मिळतो. त्यान्च्यावर एक संस्कार च घडत असतो. ज्याना मदर्स डे आवडत नाही त्यानी फक्त शुभेच्छा द्यायला काहीच हरकत नाही. इथे अमेरिका मधे मदर्स डे ची व्याप्ती फक्त स्वत:च्या जन्मदात्या आईपुरतीच मर्यादित नसून आजी , मावशी , (step mom) सावत्र आई, मदर इन लौ अर्थात सासू , आईप्रमाणे सांभाळ करणारी स्त्री किंवा मुलाला दत्तक घेतले आहे अशी स्त्री, सरोगेट मदर या सर्वासाठी मातॄदिन आहे. सर्व मातांना मातॄदिनाच्या (उशिराच्या) शुभेच्छा !!

In reply to by वेलदोडा

पक्या 13/05/2008 - 00:35
हे डेज साजरे केल्याने आन्नद द्विगुणीतच होतो. कोणाला त्याचा त्रास होत नाही. त्यानिमित्ताने घरातील मातापितांना काहीतरी मजा, रूटीन पेक्षा काही तरी वेगळे करायला मिळते. त्याना आन्नद , समाधान च मिळते. -- पटले.

मातृदिन साजरा करा अथवा करु नका...आई ती आईच! उगाच नाही म्हटलं .. मायबाप तो सर्व जगाचा, आईसाठी जगात येतो. हात जोडुनि देव बोलतो, शरण तुला गे जननि.. आपल्या हिंदू क्यालेंडरातही पिठोरी अमावस्येला मातृदिन संबोधतात. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

वेलदोडा 13/05/2008 - 12:21
मातृदिन साजरा करा अथवा करु नका...आई ती आईच! अहो आई ती आईच रहाणार. मातृदिन साजरा केल्याने वा न केल्याने तिचे प्रेम कमी होणारच नाहीये. पण साजरा केला तर तिला आनंदच मिळेल. आपण भारतीय पाश्चात्य संस्कृतीचे कित्येक गोष्टी त अनुकरण (की अंधानुकरण) करीत आलो आहोत..(खाणे, कपडे /पेहराव , वाढ दिवसाला केक कापणे, रोज डे, व्हॉलेन्टाईन डे सारखे वेगवेगळे डेज साजरे करणे .., पब संस्कृती, पार्टया ) मग ही त्यान्ची चान्गलि गोष्ट अनुसरली तर काय बिघडले ?

अजय 11/05/2008 - 18:00
स्वातीजी धन्यवाद, आपला मातृदिन लक्षात आणून दिल्याबद्दल. आपल्या मराठी संस्कृतीत, पोळा (पिठोरी अमावस्या) हा मातृदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी दशमी व त्यावर ठेवलेला दिवा घेऊन आई मुलांना वाण लावते. "माझा अतिथी कोण' हा प्रश्‍न विचारल्यानंतर मुलगा "मी' उत्तर देतो. - अजय

प्रियाली 11/05/2008 - 22:35
कोणताही दिन साजरा करणे हे काही चुकीचे नाही त्याचे अवडंबर माजवणे चुकीचे आहे. असो, मातृदिना निमित्त माझ्यात आणि मुलीत झालेला एकतर्फी संवाद. काल आम्ही वर्गात हस्तकलेच्या तासाला आपापल्या आईसाठी हे उघडझाप करणारं फूल बनवलं. याच्या प्रत्येक बंद पाकळीवर तुझ्यासाठी एक छोटासा संदेश आहे. मला माझी आई का आवडते हे त्यात सांगितलं आहे. पहिली पाकळी सांगते की मला माझी आई आवडते कारण ती माझ्या खाण्या-पिण्याकडे लक्ष पुरवते. मला भूक लागेपर्यंत थांबत नाही. माझे खाणे, माझा डबा, माझे जेवण यांकडे तिचे काटेकोर लक्ष असते. दुसरी पाकळी सांगते की माझ्या आईला माझी काळजी घ्यायला आवडते. माझे केस विंचरायला, माझे कपडे धुवायला, इस्त्री करायला, माझ्यासाठी खरेदी करायला तिला आवडते. तिसरी पाकळी सांगते की मला दुखलं-खुपलं, मी आजारी असले की माझी आई हवालदील होते. ती त्यावेळी थोडीशी जास्तच प्रेमळ असल्यासारखी वाटते. चौथी पाकळी सांगते की माझ्या आईला माझ्याबरोबर बसून वाचन करायला आवडते. मी काय वाचते याकडे तिचे लक्ष असते. ती ग्रंथालयातून मला पुस्तके आणायला मदत करते आणि दररात्री ती तिचे पुस्तक वाचते आणि मी माझे पुस्तक वाचते. मला तिच्याबरोबर असा वेळ घालवणे खूप आवडते. पाचवी पाकळी सांगते की ती मला तिच्या कामात मदत करायला देते तेव्हा ती मला खूप आवडते. यावेळी आम्ही काहीतरी खेळ खेळत कामे उरकतो. सहावी पाकळी सांगते की मला तिच्याशी गप्पा मारायला खूप आवडतात. माझ्या शाळेच्या, वर्गातल्या, मैत्रिणींच्या गोष्टी ती दर संध्याकाळी ऐकते. मला एखादे दिवशी भीती वाटली तर तिच्या कुशीत घेते. सहा पाकळ्यांचं हे फूल मी तुझ्यासाठी बनवलं, मम्मा! प्रत्येकाने बनवलं पण साराने नाही बनवलं. तिला आई नाही, गेल्या वर्षी कॅन्सरने वारली. तिने तिच्या मावशीला संदेश लिहिला पण आईला नाही. आय फील सो लकी, कॉझ आय हॅव यू विद मी! हेच येथेही वाचता येईल.

In reply to by प्रियाली

राजे 11/05/2008 - 22:46
सहाव्या पाकळीपर्यंत जरा वेगळ्या अर्थाने आई - मुलीचे नाते बघत होतो पण अचानक शेवटच्या परिछेदाने मनाला कोठे तरी हुंदका दिला व डोळे पाणावले ! राज जैन जेव्हा कर्म करुन ही काहीच हाती लागत नाही तेव्हा मात्र ह्यात फक्त नशीबाचाच दोष!

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 11/05/2008 - 23:57
सहा पाकळ्यांचं हे फूल मी तुझ्यासाठी बनवलं, मम्मा! प्रत्येकाने बनवलं पण साराने नाही बनवलं. तिला आई नाही, गेल्या वर्षी कॅन्सरने वारली. तिने तिच्या मावशीला संदेश लिहिला पण आईला नाही. ---- नि:शब्द! (मातृभक्त) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 12/05/2008 - 00:17
गेल्या वर्षी सॅराची आई खूप आजारी पडली. सॅराची शाळा बरेचदा चुकत होती. वडलांना घर, मुलं, नोकरी, बायकोचं आजारपण सांभाळणं कठीण होत होतं. आई वारली तेव्हा सॅरा खूप एकलकोंडी झाली होती, कोणाशी बोलत नसे. तेव्हा वर्गातील बाईंनी आणि मुलांनी तिला मदत केली. तिचा अभ्यास, गृहपाठ शाळेतच इतरांच्या मदतीने उरकला जाई. तिच्याबरोबर सतत कोणीतरी प्रेमाने वागते आहे याची शाळेत काळजी घेतली जाई. हळूहळू सॅरा नव्या आयुष्याला रूळत गेली पण तिच्यातले मूलपण संपलं ते कायमचं . आजही बरेचदा शाळा सुटल्यावर सॅराचे बाबा तिला आफ्टर केअरमधून आणताना दिसतात. इतर मुले संध्याकाळी आई वडिल दिसले की मोठमोठ्याने दिवसभराच्या गप्पा, मागण्या, वर्गात हे हवं ते हवं असं सांगताना दिसतात. त्यावेळी सॅरा डोकं खाली घालून आपल्या बाबांना दिवसभराची हळू हळू कहाणी सांगत असते पण आता बरीच रूळली आहे.

In reply to by प्रियाली

मन 12/05/2008 - 00:22
मनाला भिडली. असंख्य जाणिवा झाल्या डोक्यात जाग्या. आणि श्री फ.मु. शिंदे ह्यांच्याच शब्दात जाणिवा सांगायच्या तर... सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही .... घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by प्रियाली

चतुरंग 12/05/2008 - 00:45
काय लिहू?...अशी अकस्मात वळणे घेणारे आयुष्य एखाद्या रहस्यकथेसारखे असते. अचानक समोर एखादा प्रसंग असा येतो की आपण अंतर्मुख होतो. आयुष्याबद्दल काही काळ नव्याने विचार तरळून जातात आणि दैनंदिन जीवनाच्या रेट्यात पुन्हा एकवार समेवर येऊन आयुष्य पुढे वाहू लागते! चतुरंग

In reply to by प्रियाली

मदनबाण 12/05/2008 - 00:47
सहा पाकळ्यांचं हे फूल मी तुझ्यासाठी बनवलं, मम्मा! प्रत्येकाने बनवलं पण साराने नाही बनवलं. तिला आई नाही, गेल्या वर्षी कॅन्सरने वारली. तिने तिच्या मावशीला संदेश लिहिला पण आईला नाही. डोळे पाणावले..... (आईचा लाडका) मदनबाण.....

ईश्वरी 12/05/2008 - 01:21
प्रियाली, मदर्स डे निमित्त फूलाच्या पाकळीवर लिहीलेले संदेश फारच छान आहेत. साराबद्द्ल वाचून मन हळवं झालं. ईश्वरी

वेदश्री 12/05/2008 - 14:11
मला माहितीच नव्हते काल की आज मदर्स डे आहे ते. नुकतेच वाचायला मिळवलेले 'वनवास' पुस्तक वाचत होते काल.. त्यातल्या गोष्टी आवडत गेल्या आणि त्या आईला वाचून दाखवल्या फोनवरून. ही माझी नेहमीची सवय आहे. आईला आवडत नाही ती कारण तिला स्वतःला वाचायचे असते पुस्तक. लहानग्या लंपनच्या कथा ऐकताऐकता तीही कधी नव्हे ते गुंगून गेली होती कथा ऐकण्यात आणि मीही. कथांच्या अनुषंगाने आमच्या मनसोक्त गप्पा झाल्या माझ्या लहानपणाबद्दलच्या. काल ती म्हणाली की ते पुस्तकच नक्की घेऊन येशील येताना. ते पुस्तक विकत घेण्याचे मनाने घेतले होतेच.. आता कालचा दिवस 'तिचा' होता म्हणता या एकंदरीत घटनेलाच एक वेगळीच खुमारी मिळाली आहे. कुठला डे साजरा करायचा म्हणून लोक भरपूर काही करताना दिसतात.. माझ्याबाबतीत उलटेच घडलेले दिसतेय. आईला म्हणाले असते की तुला काय हवे सांग.. तर तिने ते उघडपणे सांगितले नसतेच, यानिमित्ताने कळले आपोआप. काल मातृदिन होता हे रेडिओ मिरचीवरून कळले असते पण पुस्तकवाचनात कम कथनातच इतकी रंगून गेले होते की रेडिओ लावायचंच विसरून गेले मी. त्यामुळे आज इथे आल्यावर कळते आहे की काल मातृदिन होता... :)

शितल 12/05/2008 - 17:31
>>>सहा पाकळ्यांचं हे फूल मी तुझ्यासाठी बनवलं, मम्मा! प्रत्येकाने बनवलं पण साराने नाही बनवलं. तिला आई नाही, गेल्या वर्षी कॅन्सरने वारली. तिने तिच्या मावशीला संदेश लिहिला पण आईला नाही. >>>>>आय फील सो लकी, कॉझ आय हॅव यू विद मी! खुप सुद॑र, आपल्याला आई आहे हे सुख ज्या॑ची आई जिव॑त नाही त्या॑च्याकडे पाहुन जाणवते. शाळेत असताना माझ्या अगदी जवळच्या मैत्रीणीची आई अपघात वारली, त्यामुळे तीच्या मनाची झालेली सैरभैर अवस्था अगदी जवळुन पाहिली आहे.

पक्या 13/05/2008 - 13:17
इथे अमेरिका मधे मदर्स डे ची व्याप्ती फक्त स्वत:च्या जन्मदात्या आईपुरतीच मर्यादित नसून आजी , मावशी , (step mom) सावत्र आई, मदर इन लौ अर्थात सासू , आईप्रमाणे सांभाळ करणारी स्त्री किंवा मुलाला दत्तक घेतले आहे अशी स्त्री, सरोगेट मदर या सर्वासाठी मातॄदिन आहे. -- सहज एक प्रश्न डोक्यात आला - जबरदस्तीने ज्या स्त्रीयांवर मातृत्व लादले जाते त्या , कुमारी माता याना मातृदिनाबद्द्ल काय वाटत असेल?
लेखनविषय:
आज ११ मे २००८ ..मदर्स डे अर्थात मात्रुदिन. अमेरिकामध्ये मे महिन्याच्या दुसर् या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. मदर्स डे हा अमेरिकन डे असला तरी हल्ली जगभर साजरा केला जातो. आई रोजच आपल्यासाठी खूप काही करत असते. आपल्यासाठी तिळतिळ झीजत असते. मुलं कितीही मोठी झाली आणि त्यानाहि मुलं झाली तरी तिचं आईपण कधीच संपत नाही. एखादा दिवस असा हवा की, तिच्यासाठी आपल्याला काही करता येईल. ...तिला खास वाटेल असे काहीतरी. या भावनेतून मदर्स डे साजरा केला जाऊ लागला.

कथाकाराची कैफियत!

पिवळा डांबिस ·

केशवसुमार 11/05/2008 - 00:56
डांबिसशेठ, पिकतं तिथे विकत नाही हेच खरं.. =D> पटलं..बोलती बंद..काय ही आज कालची पिढी... :W (पिकवतो ?? तिथे न विकणारा)केशवसुमार (स्वगतःपिकतं तिथे विकत नाही हे बरोबर की पेरलं तेच उगवतं हे बरोबर) :?

गणपा 11/05/2008 - 02:01
"इज धिस जस्ट युवर मिड्-लाईफ क्रायसिस ऑर हॅव यू गॉन कंप्लीटली इन्सेन?" :O :O मानल बॉ तुमच्या लेकाला. आमच्या मुखातुन अस काही बाहेर पडल असत तर पिताश्रींनी श्रीमुखात हाणुन भर दिवसा तारे जमिनं पर आणले असते. @) @) बाकी पिकतं तिथे विकत नाही हे खरंच :)) -गणपा.

मुक्तसुनीत 11/05/2008 - 02:01
तुमच्या मुलाला सलाम . तुमचा हा लेख वाचत होतो. त्याने तुम्हाला विचारलेला प्रश्न मी मला स्वतःला विचारला आणि मला जाणवले की आपल्या स्वतःच्या मिपासारख्या स्थळांवरच्या वावराची कारणे ,काही थोड्या अंशानी का होईना , पण त्याने विचारलेल्या प्रश्नामधे आहेतच. त्या सत्याचा स्वीकार मी आजवर इतक्या सहजपणे केला असेल - नसेल ; पण एखाद्या सर्जनच्या सहजतेने आणि नेमकेपणे केलेल्या कट् प्रमाणे हा प्रश्न वाटला. प्रश्न विचारला जाण्याची सिच्युएशन प्रचंड विनोदी आहेच , पण त्यातील वर्मसुद्धा अगदी नेमके आहे ! ताक : पोट्टा आहे तरी किती वर्षांचा !! ??

पक्या 11/05/2008 - 04:53
"इज धिस जस्ट युवर मिड्-लाईफ क्रायसिस ऑर हॅव यू गॉन कंप्लीटली इन्सेन?" पोराने प्रश्न अगदी बरोबर विचारला आहे.

अरुण मनोहर 11/05/2008 - 06:01
पिवळ्या डांबीसा, लेखक लोकांच्या दुखत्या नसेवर हात ठेवलास की रे दुष्टा. पण बरेही वाटले. समदु:खी लोकांची हळह्ळ वाचून आपले दु:ख थोडे सुसह्य होते. मिपाचा प्लॅटफॉर्म हे दु:ख वाटून घेण्यास मदत करीत आहे. आणखी लिखाण करत जा. आम्ही आवडीने वाचू.

सहज 11/05/2008 - 06:39
माईक टायसन व फ्रँक ब्रुनो यांच्या एक सामना झाला त्यात माईक टायसन ने ९१ सेकंद मधे ब्रुनो ला नॉक आउट केले होते. लहान पणी आम्ही भावंडे कोणाचा असा पचका झाला की ब्रुनो झाला / केला म्हणायचो ते आठवले. :-) तुमच्या मुलाने त्या पेक्षाही कमी सेकंद घेतले की ;-) बघतो तर माझ्याबरोबर आयुष्य घालवण्याचं वचन दिलेली ती ...खदाखदा हसत होती... बाकी तुम्ही आमचे "साडू" दिसता.

In reply to by सहज

आनंदयात्री 12/05/2008 - 12:29
ठिक आहे आता आपण मिपाकर पिडां झाला / केला म्हणत जाउ :)) पिडां का हलकेच घ्या पण पोरगं लै भारी, उद्या त्याने मी, माझा बाप अन त्याचे मिसळपाववरचे उद्योग असे पुस्तक लिहले तर नवल वाटायला नको :)

सन्जोप राव 11/05/2008 - 06:59
कोणतेही संकेतस्थळ हे एक आभासी माध्यम आहे आणि तिथे मिळणारी स्तुतीसुमने वगैरे ही अगदी तकलादू, बेगडी असतात. ती फार लावून घ्यायची नसतात, हेच अधोरेखित करणारा अनुभव. मिपा आणि मिलाक्रा - फार फरक नाही. त्यामुळे 'मनात आणिन तर बच्चमजी - पन्नास प्रतिसाद मिळवणे मला काही अवघड नाही' हे फुशारकी जितकी पोकळ, तितकेच प्रतिसाद न मिळाल्याचे वैषम्यही. छोकर्‍याने हे बरोबर ओळखले. मनात आणील तर तत्वज्ञानाचा उत्तम प्राध्यापक होईल! अवांतरः अमेरिकेत रहाणार्‍यांना आपल्या मुलांना श्लोक आणि स्तोत्रे येतात, हे आवर्जून सांगण्याची गरज का वाटत असावी? बाटलेला मुसलमान हा जास्त कडवा असतो असे यालाच म्हणतात काय? अब्दुल खानालाच विचारले पाहिजे! सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

अमेरिकेत रहाणार्‍यांना आपल्या मुलांना श्लोक आणि स्तोत्रे येतात, हे आवर्जून सांगण्याची गरज का वाटत असावी? कदाचित अशासाठी असावं की त्यांनी अमेरिकेत रहायचा निर्णय घेतल्यापासून ते कसे मराठी राहिलेले नाहीत व त्यांच्या मुलांमध्ये मराठी संस्कृती कशी नाही हे त्यांनी इतकं (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष) ऐकलेलं असतं की कदाचित ते आधीच हे सांगून मोकळे होत असावेत! त्या वेड्यांना हेही कळत नाही की श्लोक आणि स्तोत्रे येणे हे सद्यकालीन स्थानिक मराठी माणसाचे आवश्यक लक्षण राहिलेले नाही. अंधारातच वावरतायत बेटे!!:)

In reply to by सन्जोप राव

राजे 12/05/2008 - 17:30
कोणतेही संकेतस्थळ हे एक आभासी माध्यम आहे आणि तिथे मिळणारी स्तुतीसुमने वगैरे ही अगदी तकलादू, बेगडी असतात. ती फार लावून घ्यायची नसतात, हेच अधोरेखित करणारा अनुभव. मिपा आणि मिलाक्रा - फार फरक नाही. त्यामुळे 'मनात आणिन तर बच्चमजी - पन्नास प्रतिसाद मिळवणे मला काही अवघड नाही' हे फुशारकी जितकी पोकळ, तितकेच प्रतिसाद न मिळाल्याचे वैषम्यही. छोकर्‍याने हे बरोबर ओळखले. सहमत १००% =D> =D> =D> राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

"इज धिस जस्ट युवर मिड्-लाईफ क्रायसिस ऑर हॅव यू गॉन कंप्लीटली इन्सेन?" हाहाहा =)) =)) =)) बाटलेला मुसलमान हा जास्त कडवा असतो असे यालाच म्हणतात काय? अब्दुल खानालाच विचारले पाहिजे! B) B)

"इज धिस जस्ट युवर मिड्-लाईफ क्रायसिस ऑर हॅव यू गॉन कंप्लीटली इन्सेन?" वय काय हो तुमच्या चिरंजीवांचे? नाही.... घास जरा मोठाच वाटतो आहे, म्हणून विचारले. बघतो तर माझ्याबरोबर आयुष्य घालवण्याचं वचन दिलेली ती दुष्ट स्त्री पाठीमागे उभी राहून खदाखदा हसत होती... ह्हा: ह्हा: ह्हा: ! हे बाकी ग्रेट. सालं, पिकतं तिथे विकत नाही हेच खरं!! लाख मोलाची बात. सालं! हृदय पिळवटून वगैरे जातं!

विसोबा खेचर 11/05/2008 - 08:55
बघतो तर माझ्याबरोबर आयुष्य घालवण्याचं वचन दिलेली ती दुष्ट स्त्री पाठीमागे उभी राहून खदाखदा हसत होती... हा हा हा! तरी सांगत होतो, की लग्न करू नकोस म्हणून! बाकी अणुभव मस्त! :) आपला, (एकेकाळी एका बलाढ्य (एकेकाळी बलाढ्य असलेल्या! ;) ) अश्या आभासी संस्थळावर पन्नास प्रतिसाद अगदी सहज घेतलेला आणि त्यामुळे अनेकांना उगीचंच अस्वस्थ केलेला एक आभासी लेखक!) तात्या अभ्यंकर. -- तात्या म्हणे आता उरलो शब्दकोड्यापुरता!

डांबीसराव, काय वडा केला राव तुमच्या लेकरानं तुमचा :) बाकी मीपाच्या स्क्रीन समोर बसल्यावर कितीतरी हितशत्रु डोकावत असतात हे बाकी खरं आहे. ;) बघतो तर माझ्याबरोबर आयुष्य घालवण्याचं वचन दिलेली ती दुष्ट स्त्री पाठीमागे उभी राहून खदाखदा हसत होती... हाहाहाहा हे लै भारी !!!

यशोधरा 11/05/2008 - 10:47
>>> "इज धिस जस्ट युवर मिड्-लाईफ क्रायसिस ऑर हॅव यू गॉन कंप्लीटली इन्सेन?" :D >>> ती दुष्ट स्त्री पाठीमागे उभी राहून खदाखदा हसत होती... :)) डांबिसकाका, तुमचा मुलगा आणि त्याची आई मला तर लैच आवडले की!! :D

मन 11/05/2008 - 15:10
आपले चिरंजीव अगदिच (आपल्याहुनही)भन्नाट दिसताहेत.! :-) :-)) :-)) यापुढे आपल्या हरेक लिखाणाबरोबरच त्याचं कारट्यानं केलेलं परिक्षण ही प्रसिद्ध करावं. (त्यो हरेक लेखाची त्याच्या ष्टायलित झडति घेनार आनि)सगळ्यांची ह. ह. पु. वा. होणार आनि ह. ह. मु .व. काय? मग कधी बनवताय त्याला मिपाकर? आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

चतुरंग 11/05/2008 - 17:33
मुलं आपल्या आई-बापाची खरी परीक्षक असतात! बर्‍याच वेळा आई-बापांनी कितीही आणि कसंही चित्र उभं केलं तरी त्याचित्राला बिनदिक्कतपणे नख लावून, त्यावरचा रंग खरवडून, आतला खरा कॅनव्हास कसा आहे हे ती अत्यंत थेट आणि कोणताही मुलाहिजा न ठेवता तुमच्या-आमच्या समोर टाकतात! ते पचवायचं धैर्य असेल तर आपण त्यांच्या नजरेत वरचं स्थान मिळवतो आणि ती आपल्या अधिक जवळ येतात. आपल्या चिरंजीवांनी हेच केले. ह्या प्रसंगात त्याचं वय मला महत्त्वाचं वाटत नाही कारण कोणत्याही वयात मुलं वेगवेगळ्या प्रकारे पडदाफाश करु शकतात! ;) फक्त तिची जिरवण्यासाठी ही गोष्ट प्रामाणिकपणे आणि अत्यंत दु:ख्खद अंतःकरणाने इथे लिहीत आहे... सालं, पिकतं तिथे विकत नाही हेच खरं!! हे मात्र मला पटले नाही. हे दु:खद अंतःकरणाने नाही तर एका वेगळ्या आनंदाने लिहिले जायला हवे! ह्यात पिकते तेथे न विकण्याचा संबंध नाहीच उलट परखडपणा आहे. वास्तवाची इतकी थेट जाणीव आपल्याला कोण देऊ शकते? हे माझं मत. चतुरंग

देवदत्त 11/05/2008 - 18:09
"इज धिस जस्ट युवर मिड्-लाईफ क्रायसिस ऑर हॅव यू गॉन कंप्लीटली इन्सेन?" किती वर्षांचा आहे तो? माझ्या लेखात असलेही प्रकार टाकावे म्हणतो ;) फक्त तिची जिरवण्यासाठी ही गोष्ट प्रामाणिकपणे आणि अत्यंत दु:ख्खद अंतःकरणाने इथे लिहीत आहे... सालं, पिकतं तिथे विकत नाही हेच खरं!! खरं आहे, पण त्याचा फायदाही होतोच की हो. :) पिकलं तिथेच विकले गेले तर भाव जास्त वाढणार नाही ना.

विजुभाऊ 11/05/2008 - 18:59
बघतो तर माझ्याबरोबर आयुष्य घालवण्याचं वचन दिलेली ती दुष्ट स्त्री पाठीमागे उभी राहून खदाखदा हसत होती... बर्रोब्बर .....मला शन्का होती ती बरोबरच आहे. बरेच दिवस वाटत होते की तुम्ही सगळे प्रतिसाद कोणाच्या तरी नजरेच्या धारेखाली लिहिता :) ::::तुमच्याच सारखा एक दु:ख्खी खी खी खी खी ( हे दु:खाचे एको आहेत) विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

ओ डागतर इजुभाऊ, "उकाडा" म्हना, "उष्मा" म्हना!! उगाच "गरमी" शबूद वापरून पब्लिकला भलतेच डाउट घ्यायचा चानेस कशाला द्येताय राव? (स्वगतः तुमच्यासारक्या जंटलमेन लोकान्ला आमी मराटी शिकिवायचं म्हनजे काय!):)

केशवसुमार 11/05/2008 - 00:56
डांबिसशेठ, पिकतं तिथे विकत नाही हेच खरं.. =D> पटलं..बोलती बंद..काय ही आज कालची पिढी... :W (पिकवतो ?? तिथे न विकणारा)केशवसुमार (स्वगतःपिकतं तिथे विकत नाही हे बरोबर की पेरलं तेच उगवतं हे बरोबर) :?

गणपा 11/05/2008 - 02:01
"इज धिस जस्ट युवर मिड्-लाईफ क्रायसिस ऑर हॅव यू गॉन कंप्लीटली इन्सेन?" :O :O मानल बॉ तुमच्या लेकाला. आमच्या मुखातुन अस काही बाहेर पडल असत तर पिताश्रींनी श्रीमुखात हाणुन भर दिवसा तारे जमिनं पर आणले असते. @) @) बाकी पिकतं तिथे विकत नाही हे खरंच :)) -गणपा.

मुक्तसुनीत 11/05/2008 - 02:01
तुमच्या मुलाला सलाम . तुमचा हा लेख वाचत होतो. त्याने तुम्हाला विचारलेला प्रश्न मी मला स्वतःला विचारला आणि मला जाणवले की आपल्या स्वतःच्या मिपासारख्या स्थळांवरच्या वावराची कारणे ,काही थोड्या अंशानी का होईना , पण त्याने विचारलेल्या प्रश्नामधे आहेतच. त्या सत्याचा स्वीकार मी आजवर इतक्या सहजपणे केला असेल - नसेल ; पण एखाद्या सर्जनच्या सहजतेने आणि नेमकेपणे केलेल्या कट् प्रमाणे हा प्रश्न वाटला. प्रश्न विचारला जाण्याची सिच्युएशन प्रचंड विनोदी आहेच , पण त्यातील वर्मसुद्धा अगदी नेमके आहे ! ताक : पोट्टा आहे तरी किती वर्षांचा !! ??

पक्या 11/05/2008 - 04:53
"इज धिस जस्ट युवर मिड्-लाईफ क्रायसिस ऑर हॅव यू गॉन कंप्लीटली इन्सेन?" पोराने प्रश्न अगदी बरोबर विचारला आहे.

अरुण मनोहर 11/05/2008 - 06:01
पिवळ्या डांबीसा, लेखक लोकांच्या दुखत्या नसेवर हात ठेवलास की रे दुष्टा. पण बरेही वाटले. समदु:खी लोकांची हळह्ळ वाचून आपले दु:ख थोडे सुसह्य होते. मिपाचा प्लॅटफॉर्म हे दु:ख वाटून घेण्यास मदत करीत आहे. आणखी लिखाण करत जा. आम्ही आवडीने वाचू.

सहज 11/05/2008 - 06:39
माईक टायसन व फ्रँक ब्रुनो यांच्या एक सामना झाला त्यात माईक टायसन ने ९१ सेकंद मधे ब्रुनो ला नॉक आउट केले होते. लहान पणी आम्ही भावंडे कोणाचा असा पचका झाला की ब्रुनो झाला / केला म्हणायचो ते आठवले. :-) तुमच्या मुलाने त्या पेक्षाही कमी सेकंद घेतले की ;-) बघतो तर माझ्याबरोबर आयुष्य घालवण्याचं वचन दिलेली ती ...खदाखदा हसत होती... बाकी तुम्ही आमचे "साडू" दिसता.

In reply to by सहज

आनंदयात्री 12/05/2008 - 12:29
ठिक आहे आता आपण मिपाकर पिडां झाला / केला म्हणत जाउ :)) पिडां का हलकेच घ्या पण पोरगं लै भारी, उद्या त्याने मी, माझा बाप अन त्याचे मिसळपाववरचे उद्योग असे पुस्तक लिहले तर नवल वाटायला नको :)

सन्जोप राव 11/05/2008 - 06:59
कोणतेही संकेतस्थळ हे एक आभासी माध्यम आहे आणि तिथे मिळणारी स्तुतीसुमने वगैरे ही अगदी तकलादू, बेगडी असतात. ती फार लावून घ्यायची नसतात, हेच अधोरेखित करणारा अनुभव. मिपा आणि मिलाक्रा - फार फरक नाही. त्यामुळे 'मनात आणिन तर बच्चमजी - पन्नास प्रतिसाद मिळवणे मला काही अवघड नाही' हे फुशारकी जितकी पोकळ, तितकेच प्रतिसाद न मिळाल्याचे वैषम्यही. छोकर्‍याने हे बरोबर ओळखले. मनात आणील तर तत्वज्ञानाचा उत्तम प्राध्यापक होईल! अवांतरः अमेरिकेत रहाणार्‍यांना आपल्या मुलांना श्लोक आणि स्तोत्रे येतात, हे आवर्जून सांगण्याची गरज का वाटत असावी? बाटलेला मुसलमान हा जास्त कडवा असतो असे यालाच म्हणतात काय? अब्दुल खानालाच विचारले पाहिजे! सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

अमेरिकेत रहाणार्‍यांना आपल्या मुलांना श्लोक आणि स्तोत्रे येतात, हे आवर्जून सांगण्याची गरज का वाटत असावी? कदाचित अशासाठी असावं की त्यांनी अमेरिकेत रहायचा निर्णय घेतल्यापासून ते कसे मराठी राहिलेले नाहीत व त्यांच्या मुलांमध्ये मराठी संस्कृती कशी नाही हे त्यांनी इतकं (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष) ऐकलेलं असतं की कदाचित ते आधीच हे सांगून मोकळे होत असावेत! त्या वेड्यांना हेही कळत नाही की श्लोक आणि स्तोत्रे येणे हे सद्यकालीन स्थानिक मराठी माणसाचे आवश्यक लक्षण राहिलेले नाही. अंधारातच वावरतायत बेटे!!:)

In reply to by सन्जोप राव

राजे 12/05/2008 - 17:30
कोणतेही संकेतस्थळ हे एक आभासी माध्यम आहे आणि तिथे मिळणारी स्तुतीसुमने वगैरे ही अगदी तकलादू, बेगडी असतात. ती फार लावून घ्यायची नसतात, हेच अधोरेखित करणारा अनुभव. मिपा आणि मिलाक्रा - फार फरक नाही. त्यामुळे 'मनात आणिन तर बच्चमजी - पन्नास प्रतिसाद मिळवणे मला काही अवघड नाही' हे फुशारकी जितकी पोकळ, तितकेच प्रतिसाद न मिळाल्याचे वैषम्यही. छोकर्‍याने हे बरोबर ओळखले. सहमत १००% =D> =D> =D> राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

"इज धिस जस्ट युवर मिड्-लाईफ क्रायसिस ऑर हॅव यू गॉन कंप्लीटली इन्सेन?" हाहाहा =)) =)) =)) बाटलेला मुसलमान हा जास्त कडवा असतो असे यालाच म्हणतात काय? अब्दुल खानालाच विचारले पाहिजे! B) B)

"इज धिस जस्ट युवर मिड्-लाईफ क्रायसिस ऑर हॅव यू गॉन कंप्लीटली इन्सेन?" वय काय हो तुमच्या चिरंजीवांचे? नाही.... घास जरा मोठाच वाटतो आहे, म्हणून विचारले. बघतो तर माझ्याबरोबर आयुष्य घालवण्याचं वचन दिलेली ती दुष्ट स्त्री पाठीमागे उभी राहून खदाखदा हसत होती... ह्हा: ह्हा: ह्हा: ! हे बाकी ग्रेट. सालं, पिकतं तिथे विकत नाही हेच खरं!! लाख मोलाची बात. सालं! हृदय पिळवटून वगैरे जातं!

विसोबा खेचर 11/05/2008 - 08:55
बघतो तर माझ्याबरोबर आयुष्य घालवण्याचं वचन दिलेली ती दुष्ट स्त्री पाठीमागे उभी राहून खदाखदा हसत होती... हा हा हा! तरी सांगत होतो, की लग्न करू नकोस म्हणून! बाकी अणुभव मस्त! :) आपला, (एकेकाळी एका बलाढ्य (एकेकाळी बलाढ्य असलेल्या! ;) ) अश्या आभासी संस्थळावर पन्नास प्रतिसाद अगदी सहज घेतलेला आणि त्यामुळे अनेकांना उगीचंच अस्वस्थ केलेला एक आभासी लेखक!) तात्या अभ्यंकर. -- तात्या म्हणे आता उरलो शब्दकोड्यापुरता!

डांबीसराव, काय वडा केला राव तुमच्या लेकरानं तुमचा :) बाकी मीपाच्या स्क्रीन समोर बसल्यावर कितीतरी हितशत्रु डोकावत असतात हे बाकी खरं आहे. ;) बघतो तर माझ्याबरोबर आयुष्य घालवण्याचं वचन दिलेली ती दुष्ट स्त्री पाठीमागे उभी राहून खदाखदा हसत होती... हाहाहाहा हे लै भारी !!!

यशोधरा 11/05/2008 - 10:47
>>> "इज धिस जस्ट युवर मिड्-लाईफ क्रायसिस ऑर हॅव यू गॉन कंप्लीटली इन्सेन?" :D >>> ती दुष्ट स्त्री पाठीमागे उभी राहून खदाखदा हसत होती... :)) डांबिसकाका, तुमचा मुलगा आणि त्याची आई मला तर लैच आवडले की!! :D

मन 11/05/2008 - 15:10
आपले चिरंजीव अगदिच (आपल्याहुनही)भन्नाट दिसताहेत.! :-) :-)) :-)) यापुढे आपल्या हरेक लिखाणाबरोबरच त्याचं कारट्यानं केलेलं परिक्षण ही प्रसिद्ध करावं. (त्यो हरेक लेखाची त्याच्या ष्टायलित झडति घेनार आनि)सगळ्यांची ह. ह. पु. वा. होणार आनि ह. ह. मु .व. काय? मग कधी बनवताय त्याला मिपाकर? आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

चतुरंग 11/05/2008 - 17:33
मुलं आपल्या आई-बापाची खरी परीक्षक असतात! बर्‍याच वेळा आई-बापांनी कितीही आणि कसंही चित्र उभं केलं तरी त्याचित्राला बिनदिक्कतपणे नख लावून, त्यावरचा रंग खरवडून, आतला खरा कॅनव्हास कसा आहे हे ती अत्यंत थेट आणि कोणताही मुलाहिजा न ठेवता तुमच्या-आमच्या समोर टाकतात! ते पचवायचं धैर्य असेल तर आपण त्यांच्या नजरेत वरचं स्थान मिळवतो आणि ती आपल्या अधिक जवळ येतात. आपल्या चिरंजीवांनी हेच केले. ह्या प्रसंगात त्याचं वय मला महत्त्वाचं वाटत नाही कारण कोणत्याही वयात मुलं वेगवेगळ्या प्रकारे पडदाफाश करु शकतात! ;) फक्त तिची जिरवण्यासाठी ही गोष्ट प्रामाणिकपणे आणि अत्यंत दु:ख्खद अंतःकरणाने इथे लिहीत आहे... सालं, पिकतं तिथे विकत नाही हेच खरं!! हे मात्र मला पटले नाही. हे दु:खद अंतःकरणाने नाही तर एका वेगळ्या आनंदाने लिहिले जायला हवे! ह्यात पिकते तेथे न विकण्याचा संबंध नाहीच उलट परखडपणा आहे. वास्तवाची इतकी थेट जाणीव आपल्याला कोण देऊ शकते? हे माझं मत. चतुरंग

देवदत्त 11/05/2008 - 18:09
"इज धिस जस्ट युवर मिड्-लाईफ क्रायसिस ऑर हॅव यू गॉन कंप्लीटली इन्सेन?" किती वर्षांचा आहे तो? माझ्या लेखात असलेही प्रकार टाकावे म्हणतो ;) फक्त तिची जिरवण्यासाठी ही गोष्ट प्रामाणिकपणे आणि अत्यंत दु:ख्खद अंतःकरणाने इथे लिहीत आहे... सालं, पिकतं तिथे विकत नाही हेच खरं!! खरं आहे, पण त्याचा फायदाही होतोच की हो. :) पिकलं तिथेच विकले गेले तर भाव जास्त वाढणार नाही ना.

विजुभाऊ 11/05/2008 - 18:59
बघतो तर माझ्याबरोबर आयुष्य घालवण्याचं वचन दिलेली ती दुष्ट स्त्री पाठीमागे उभी राहून खदाखदा हसत होती... बर्रोब्बर .....मला शन्का होती ती बरोबरच आहे. बरेच दिवस वाटत होते की तुम्ही सगळे प्रतिसाद कोणाच्या तरी नजरेच्या धारेखाली लिहिता :) ::::तुमच्याच सारखा एक दु:ख्खी खी खी खी खी ( हे दु:खाचे एको आहेत) विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

ओ डागतर इजुभाऊ, "उकाडा" म्हना, "उष्मा" म्हना!! उगाच "गरमी" शबूद वापरून पब्लिकला भलतेच डाउट घ्यायचा चानेस कशाला द्येताय राव? (स्वगतः तुमच्यासारक्या जंटलमेन लोकान्ला आमी मराटी शिकिवायचं म्हनजे काय!):)
लेखनविषय:
लेखनप्रकार
अलिकडेच मिपावर 'अब्दुल खान' लिहीलं. चार भागात विखुरलेलं असूनही वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रत्येक भागाची शेकडो वाचनं झाल्याची नोंद झाली. मिपावरच्या मित्रमैत्रिणींनी अगदी हातचं काही न राखता मनापासून कौतुक केलं. खूप खूप बरं वाटलं. काही वाचकांनी 'क्रमशः' बद्द्ल गोड तक्रारीही केल्या. पण त्या पुढचं वाचायच्या उत्सुकतेपोटी असल्याने त्याचं काही वाटलं नाही. एका नवोदित ललित लेखकाला सुरवातीच्या लिखाणालाच अशी शाबासकीची थाप पाठीवर पडली की त्याला किती हुरूप येतो हे शब्दांत मांडता येण्याजोगं नाही. एकदा असाच, मला वाटतं तिसरा की चवथा भाग लिहीत होतो. विचारांची लिंक अगदी मस्त लागली होती.

मॅट्रिक ते मॅट्रिक्स

हेरंब ·

मन 10/05/2008 - 21:18
मस्त हो. शेवटाचे दोन परिच्छेद आवडले. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by हेरंब

चतुरंग 11/05/2008 - 21:02
लेखन छान आहे. (अवांतर - "'मिपा' वाल्यांसाठी" हा शब्दप्रयोग फारसा रुचला नाही. मानसिक पातळीवर तुम्ही अजून 'मिपा कर' नाही असं दाखवणारा आहे. कदाचित अनवधानाने झालं असेल तर सोडून देऊयात. दुसरी संधी पकडा!!) चतुरंग

In reply to by चतुरंग

हेरंब 14/05/2008 - 22:47
अनवधानाने 'मिपावाल्यांसाठी' असे लिहिले गेले. अगदी 'दोन्ही कर जोडून' दिलगिरी व्यक्त करतो, सर्वांची. मी पण मिपावालाच झालोय. चूक दाखवल्याबद्दल धन्यवाद!

पहिला भाग पाहिला..नंतर भाग ३ आम्ही एकदम पाहिला होता.... कोण कोण मला येड्यात काढतंय राव माझी प्रतिक्रिया ऐकून पण मला खरंच जाम वैताग आला.... उंच उंच किड्यांची फायटिंग काय संपायलाच तयार नाही... ... आता या सिनेमाचं कौतुक करायची फार पद्धत आहे,आपल्याला नाही बुवा असे वाटत... पण मला मट्ठ म्हतले तरी चालेल, पण हे इंग्रजी प्रायोगिक नवफायटिंग चे सिनेमे इतकेच... मराठी प्रायोगिक न नाट्यासारखे ( की जे समजले नाही त्यामुळे फालतु होते असे म्हणणारा माणूसच मूर्ख ठरतो) .... ( मॅट्रिक्स चा तिसरा भाग १०० रुपये देऊन सिनेमागृहात सहन केलेला) भडकमकर

मन 10/05/2008 - 21:18
मस्त हो. शेवटाचे दोन परिच्छेद आवडले. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by हेरंब

चतुरंग 11/05/2008 - 21:02
लेखन छान आहे. (अवांतर - "'मिपा' वाल्यांसाठी" हा शब्दप्रयोग फारसा रुचला नाही. मानसिक पातळीवर तुम्ही अजून 'मिपा कर' नाही असं दाखवणारा आहे. कदाचित अनवधानाने झालं असेल तर सोडून देऊयात. दुसरी संधी पकडा!!) चतुरंग

In reply to by चतुरंग

हेरंब 14/05/2008 - 22:47
अनवधानाने 'मिपावाल्यांसाठी' असे लिहिले गेले. अगदी 'दोन्ही कर जोडून' दिलगिरी व्यक्त करतो, सर्वांची. मी पण मिपावालाच झालोय. चूक दाखवल्याबद्दल धन्यवाद!

पहिला भाग पाहिला..नंतर भाग ३ आम्ही एकदम पाहिला होता.... कोण कोण मला येड्यात काढतंय राव माझी प्रतिक्रिया ऐकून पण मला खरंच जाम वैताग आला.... उंच उंच किड्यांची फायटिंग काय संपायलाच तयार नाही... ... आता या सिनेमाचं कौतुक करायची फार पद्धत आहे,आपल्याला नाही बुवा असे वाटत... पण मला मट्ठ म्हतले तरी चालेल, पण हे इंग्रजी प्रायोगिक नवफायटिंग चे सिनेमे इतकेच... मराठी प्रायोगिक न नाट्यासारखे ( की जे समजले नाही त्यामुळे फालतु होते असे म्हणणारा माणूसच मूर्ख ठरतो) .... ( मॅट्रिक्स चा तिसरा भाग १०० रुपये देऊन सिनेमागृहात सहन केलेला) भडकमकर
लेखनविषय:
लेखनप्रकार
"द मॅट्रिक्स" हा प्रसिद्ध इंग्रजी सिनेमा पाहिल्यावर असे मनांत आले की हा सिनेमा जर कोणी गांवाकडच्या व्यक्तिने पाहिला तर तो त्याची गोष्ट कशी सांगेल ? या कल्पनेवर ही कथा लिहिली आहे. म्या सदा येळकाढूकर, मुक्काम मुंबै !! माज्या बापाची गांवी शेती हाये. पन् म्या शिकावं अशी माज्या आयबापाची लई विच्छा. तसा म्या गेलो साळंत, पन् म्यॅट्रिकला गाडी फेल ! लई धडका मारल्या बगा पन् काईच उपेग नाय जाला. टकुर्‍याचा भुगा व्हायची येळ आलती. म्हंजी व्हायाचं काय की मला झ्वाप यायची कंदीबी, झ्वापलेला असताना काय भन्नाट सपानं यायची राव ! पर कोनाला सांगाया ग्येलं तर येडं हाय म्हनायची. शेवटी बा थकला.

गुलखंड

स्वाती दिनेश ·

मिपच्या पाककृती विभागाच्या पहिल्या पाककृतीला प्रतिसाद देताना आनंद होतो आहे. अभिनंदन.

विजुभाऊ 10/05/2008 - 18:32
स्पाइझं क्वार्क हे काय असते. भारतात याला काय नावाने ओळखातात एक अज्ञानी विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ,भारतात चक्का मिळतो हो.. आम्हाला इथे तो मिळत नाही म्हणून असे काही शोधावे लागते त्यासाठीच तर वर बरेच पर्याय दिलेत ना. उदा- अमेरिकावासी क्राफ्ट चीज किवा केफिर चीज वापरु शकतात. याप्रमाणे भूतलावर कोठेही असाल तर श्रीखंड खाऊ शकता,:)

मन 10/05/2008 - 18:42
तोंडाला पाणी सुटलय नुसतं..... अरे कुणी तरी त्या गुल खंडाला इथे आणा रे.... (नाय तर मला तरी गुल खंडाकडे घेउन चला रे...) मस्त मस्त.... आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

शितल 10/05/2008 - 18:47
>>>अरे कुणी तरी त्या गुल खंडाला इथे आणा रे.... >>>>(नाय तर मला तरी गुल खंडाकडे घेउन चला रे...) अरे मन ना तु मग काय तुला कोठे ही जाता येते, विनातिकिट. बाकी, स्वाती ताई तुमचा गुलख॑ड करून पहाते, इथे अमेरिकेत एकदा श्रीख॑ड विकत आणले आणि भारतात परत जाइ पर्य॑त परत श्रीख॑ड घरात आणायचे नाही असे ठरवले.

विद्याधर३१ 10/05/2008 - 19:08
नवीन विभागाची सुरुवात तर छान गोडाने झाली. पन फोटु नाही का टाकता येणार... :P विद्याधर

वरदा 10/05/2008 - 20:15
आयडीया सॉलीड आवडली आधीच मला गुलकंद आवडतो आणि त्यात माझ्या न्यूजर्सीत अगदी मस्त चक्का मिळतो... स्वाती पाकक्रीया विभागात पहीलीच गोडधोड आणि मस्त पाकक्रुती लिहिल्याबद्दल तुझं अभिनंदन!!! इथे अमेरिकेत एकदा श्रीख॑ड विकत आणले आणि भारतात परत जाइ पर्य॑त परत श्रीख॑ड घरात आणायचे नाही असे ठरवले. शितल अगं इथे तर चक्का घरी सुद्धा करता येतो..."देसी दही" कुठेही मिळतं ते आण आणि बांधून ठेव एका पंचात ५-६ तासात सुंदर घट्टं चक्का होतो तयार्...मला तर उद्या इथे "हापूस" मिळणारे...मी आम्रखंड करुन खाणार कोण कोण येतय माझ्याकडे?

In reply to by वरदा

भाग्यश्री 10/05/2008 - 23:55
सावर क्रीम आणि यॉगर्ट एकत्र करून एका कापडात बांधून ठेवायचे.(रात्रभर). सगळं पाणी निघून गेलं की चक्का तयार होतो.. मग दुसर्‍या दिवशी सकाळी साखर,वेलदोडा,केशर, जाय्फ्ळ घातलं की सुंदर आणि झटपट श्रीखंड तयार! काहीच फारसं करावं लागत नाही.. भारीय ही पद्धत...खूप टिकतं, त्यामुळे भरपुर करून ठेवलं तरी चालून जातं! नक्की करून बघ शितल! बाकी, गुलखंड पण सहीय! नक्की करून बघणार... !

In reply to by भाग्यश्री

शितल 11/05/2008 - 19:06
सावर क्रीम आणि यॉगर्ट एकत्र करून एका कापडात बांधून ठेवायचे.(रात्रभर). सगळं पाणी निघून गेलं की चक्का तयार होतो.. मग दुसर्‍या दिवशी सकाळी साखर,वेलदोडा,केशर, जाय्फ्ळ घातलं की सुंदर आणि झटपट श्रीखंड तयार! काहीच फारसं करावं लागत नाही.. भारीय ही पद्धत...खूप टिकतं, त्यामुळे भरपुर करून ठेवलं तरी चालून जातं! नक्की करून बघ शितल! भाग्यश्री, छान टिप्स दिली आहेस. धन्य. :D हो मी श्रीख॑ड आणि गुलख॑ड ही नक्की करून पहाणार आहेच.

In reply to by वरदा

चतुरंग 11/05/2008 - 18:24
एकदा करुनच बघायला हवे! :) चक्क्यासाठी 'देसी दही'च लागते असेही नाही. 'मार्केट बास्केट्'चे होल मिल्क योगर्ट आणणे. एक संपूर्ण दिवस आणि एक रात्र बांधून ठेवणे. दुसर्‍या दिवशी झकास चक्का तयार. चवीनुसार साखर घालून पुरणयंत्रातून घोटून घेतले की श्रीखंड तयार! रात्रीच वाटीभर दुधात थोडे केशर भिजत घालणे आणि ते श्रीखंड घोटताना त्यात मिसळले की झकास रंग आणि स्वाद येतो. आम्रखंड हवे असेल तर इथे हापूस येतो त्यावेळी फोडी घोटून घेऊन मिसळता येतात. नाहीतर तयार मँगो पल्प मिळतो तो घातला तरीही उत्तम आम्रखंड मिळते. सोबत वेलदोड्याची पूड, थोडे बदाम, पिस्त्याचे काप असे सजवलेत तर एकदम शाहीच! (स्वगत - चला मार्केट बास्केटला जाण्याची वेळ झाली होल मिल्क योगर्ट हवंय ना! ;) ) चतुरंग

In reply to by चतुरंग

विसुनाना 07/06/2008 - 13:25
'दही / योगर्ट स्वच्छ कापडात घट्ट बांधून वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये २ मिनिटे स्पिन केले की चक्का तयार होतो' असे कुठेतरी वाचले आहे. खरेच असे करतात का??? - (आचंबित) मी

In reply to by वरदा

शितल 11/05/2008 - 18:58
L) मी, मी येणार वरदाताई कडे. हार्टफोर्ट ते न्युजर्सी फारसे ला॑ब नाही त्यामुळे मी येणार तुझ्याकडे आणि आ॑बे स॑पेपर्य॑त राहणार. (तेवढ॑ तिकीटाच पहा.) ;)

विसोबा खेचर 11/05/2008 - 13:24
स्वाती, झकास पाकृ! फोटू का नाही दिलास? बाय द वे, 'जर्मन चक्का' हे नांव मस्त आहे! :) आपला, जर्मन तात्या.

In reply to by विसोबा खेचर

काल सरपंचांचे निवेदन वाचले की पाकृ चा वेगळा विभाग सुरू झाला..म्हणून लगेचच ओपनिंग पाकृ टाकली...गुलखंड करून फोटू टाकण्यात वेळ घालवला नाही,:) पण तुला सवडीने फोटू पाठवला तर टाकशील का त्यात तू?

मिपच्या पाककृती विभागाच्या पहिल्या पाककृतीला प्रतिसाद देताना आनंद होतो आहे. अभिनंदन.

विजुभाऊ 10/05/2008 - 18:32
स्पाइझं क्वार्क हे काय असते. भारतात याला काय नावाने ओळखातात एक अज्ञानी विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ,भारतात चक्का मिळतो हो.. आम्हाला इथे तो मिळत नाही म्हणून असे काही शोधावे लागते त्यासाठीच तर वर बरेच पर्याय दिलेत ना. उदा- अमेरिकावासी क्राफ्ट चीज किवा केफिर चीज वापरु शकतात. याप्रमाणे भूतलावर कोठेही असाल तर श्रीखंड खाऊ शकता,:)

मन 10/05/2008 - 18:42
तोंडाला पाणी सुटलय नुसतं..... अरे कुणी तरी त्या गुल खंडाला इथे आणा रे.... (नाय तर मला तरी गुल खंडाकडे घेउन चला रे...) मस्त मस्त.... आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

शितल 10/05/2008 - 18:47
>>>अरे कुणी तरी त्या गुल खंडाला इथे आणा रे.... >>>>(नाय तर मला तरी गुल खंडाकडे घेउन चला रे...) अरे मन ना तु मग काय तुला कोठे ही जाता येते, विनातिकिट. बाकी, स्वाती ताई तुमचा गुलख॑ड करून पहाते, इथे अमेरिकेत एकदा श्रीख॑ड विकत आणले आणि भारतात परत जाइ पर्य॑त परत श्रीख॑ड घरात आणायचे नाही असे ठरवले.

विद्याधर३१ 10/05/2008 - 19:08
नवीन विभागाची सुरुवात तर छान गोडाने झाली. पन फोटु नाही का टाकता येणार... :P विद्याधर

वरदा 10/05/2008 - 20:15
आयडीया सॉलीड आवडली आधीच मला गुलकंद आवडतो आणि त्यात माझ्या न्यूजर्सीत अगदी मस्त चक्का मिळतो... स्वाती पाकक्रीया विभागात पहीलीच गोडधोड आणि मस्त पाकक्रुती लिहिल्याबद्दल तुझं अभिनंदन!!! इथे अमेरिकेत एकदा श्रीख॑ड विकत आणले आणि भारतात परत जाइ पर्य॑त परत श्रीख॑ड घरात आणायचे नाही असे ठरवले. शितल अगं इथे तर चक्का घरी सुद्धा करता येतो..."देसी दही" कुठेही मिळतं ते आण आणि बांधून ठेव एका पंचात ५-६ तासात सुंदर घट्टं चक्का होतो तयार्...मला तर उद्या इथे "हापूस" मिळणारे...मी आम्रखंड करुन खाणार कोण कोण येतय माझ्याकडे?

In reply to by वरदा

भाग्यश्री 10/05/2008 - 23:55
सावर क्रीम आणि यॉगर्ट एकत्र करून एका कापडात बांधून ठेवायचे.(रात्रभर). सगळं पाणी निघून गेलं की चक्का तयार होतो.. मग दुसर्‍या दिवशी सकाळी साखर,वेलदोडा,केशर, जाय्फ्ळ घातलं की सुंदर आणि झटपट श्रीखंड तयार! काहीच फारसं करावं लागत नाही.. भारीय ही पद्धत...खूप टिकतं, त्यामुळे भरपुर करून ठेवलं तरी चालून जातं! नक्की करून बघ शितल! बाकी, गुलखंड पण सहीय! नक्की करून बघणार... !

In reply to by भाग्यश्री

शितल 11/05/2008 - 19:06
सावर क्रीम आणि यॉगर्ट एकत्र करून एका कापडात बांधून ठेवायचे.(रात्रभर). सगळं पाणी निघून गेलं की चक्का तयार होतो.. मग दुसर्‍या दिवशी सकाळी साखर,वेलदोडा,केशर, जाय्फ्ळ घातलं की सुंदर आणि झटपट श्रीखंड तयार! काहीच फारसं करावं लागत नाही.. भारीय ही पद्धत...खूप टिकतं, त्यामुळे भरपुर करून ठेवलं तरी चालून जातं! नक्की करून बघ शितल! भाग्यश्री, छान टिप्स दिली आहेस. धन्य. :D हो मी श्रीख॑ड आणि गुलख॑ड ही नक्की करून पहाणार आहेच.

In reply to by वरदा

चतुरंग 11/05/2008 - 18:24
एकदा करुनच बघायला हवे! :) चक्क्यासाठी 'देसी दही'च लागते असेही नाही. 'मार्केट बास्केट्'चे होल मिल्क योगर्ट आणणे. एक संपूर्ण दिवस आणि एक रात्र बांधून ठेवणे. दुसर्‍या दिवशी झकास चक्का तयार. चवीनुसार साखर घालून पुरणयंत्रातून घोटून घेतले की श्रीखंड तयार! रात्रीच वाटीभर दुधात थोडे केशर भिजत घालणे आणि ते श्रीखंड घोटताना त्यात मिसळले की झकास रंग आणि स्वाद येतो. आम्रखंड हवे असेल तर इथे हापूस येतो त्यावेळी फोडी घोटून घेऊन मिसळता येतात. नाहीतर तयार मँगो पल्प मिळतो तो घातला तरीही उत्तम आम्रखंड मिळते. सोबत वेलदोड्याची पूड, थोडे बदाम, पिस्त्याचे काप असे सजवलेत तर एकदम शाहीच! (स्वगत - चला मार्केट बास्केटला जाण्याची वेळ झाली होल मिल्क योगर्ट हवंय ना! ;) ) चतुरंग

In reply to by चतुरंग

विसुनाना 07/06/2008 - 13:25
'दही / योगर्ट स्वच्छ कापडात घट्ट बांधून वॉशिंग मशीनच्या ड्रायरमध्ये २ मिनिटे स्पिन केले की चक्का तयार होतो' असे कुठेतरी वाचले आहे. खरेच असे करतात का??? - (आचंबित) मी

In reply to by वरदा

शितल 11/05/2008 - 18:58
L) मी, मी येणार वरदाताई कडे. हार्टफोर्ट ते न्युजर्सी फारसे ला॑ब नाही त्यामुळे मी येणार तुझ्याकडे आणि आ॑बे स॑पेपर्य॑त राहणार. (तेवढ॑ तिकीटाच पहा.) ;)

विसोबा खेचर 11/05/2008 - 13:24
स्वाती, झकास पाकृ! फोटू का नाही दिलास? बाय द वे, 'जर्मन चक्का' हे नांव मस्त आहे! :) आपला, जर्मन तात्या.

In reply to by विसोबा खेचर

काल सरपंचांचे निवेदन वाचले की पाकृ चा वेगळा विभाग सुरू झाला..म्हणून लगेचच ओपनिंग पाकृ टाकली...गुलखंड करून फोटू टाकण्यात वेळ घालवला नाही,:) पण तुला सवडीने फोटू पाठवला तर टाकशील का त्यात तू?
मिपाच्या पाककृती विभागाचा शुभारंभ गोडाने करते. दसर्‍याच्या मुहूर्तावर आम्ही नवीन घरात रहायला गेलो‌. चोहीकडे सामान!त्यातून हवे ते वेळेवर मिळाले तर मग आणि काय हवे? जायफळ/वेलदोडे कोणत्या बरणीत/डब्यात आहेत हे १०,१२ डबे उचकून पण सापडेनात म्हणून मी वैतागले तर इकडे दिनेशने गुलकंदाच्या बरणीतून(ती कुठून मिळाली त्याला,कुणास ठाऊक?) गुलकंद काढून त्यात घातला!

मी जर हा असतो तर : भाग २

छोटा डॉन ·

अभिज्ञ 10/05/2008 - 15:50
डॉन साहेब, लेख छान झालाय. चिमटे जबरदस्त काढले आहेत. लै डोक्याला कटकट झाली तर बच्चनसाठी एक वेगळे चँएल, खलीसाठी अजुन एक वेगळे, ठाकरेविरोधी एक वेगळे, खड्ड्यात पडणाऱ्या मुलांसाठी वाहून घेतलेले एक वेगळे चॅनेल, राहूल गांधीच्या बातल्यांसाठी एक वेगळे चॅनेल अशी चॅनेल्सची रांग लावली असती. हे सर्व होउन "आम्हीच कसे सबसे तेज व सच दिखाने वाले" याचा डांगोरा आख्ख्या जगात पिटला असता ... हा हा हा.लै भारी काढलि आहे. =D> खल्लास. कुण्या न्युज चॅनेल वाल्याने वाचले तर लगिच मनावर घेतील हो. :SS असेच पुढचे लेख येउ द्यात. ;) अबब

गणपा 10/05/2008 - 15:54
डॉन्या जबरा... मी जर अमरसिंग असतो तर, जयादिदींचा दत्तक कोणीतरी [ नवरा म्हणता येत नाही ना ] , =)) =)) खल्लास. मी जर न्युज चॅनेल्सवाला [ आजतक, स्टार न्युज इ. इ] . असतो तर, देव करो नी तुमचा न्युज चॅनेल्सवाला होवो. ऊत आणलाय हराम़खोरांनी. ~X( X( ~X( -(मी जर लहानच असतो तर O:) ) गणापा

देवदत्त 10/05/2008 - 16:13
देशाच्या समस्यांकडे लक्ष द्ययचे सोडून अमिताभची सर्दी, प्रिन्सचे खड्ड्यात पडणे, दी ग्रेट खलीचे भारतात आगमन अशा बातम्या जोमाने दिल्या नसत्या. आमचेही अनुमोदन तुमच्या कार्यात :) लै डोक्याला कटकट झाली तर बच्चनसाठी एक वेगळे चँएल, खलीसाठी अजुन एक वेगळे, ठाकरेविरोधी एक वेगळे, खड्ड्यात पडणाऱ्या मुलांसाठी वाहून घेतलेले एक वेगळे चॅनेल, राहूल गांधीच्या बातल्यांसाठी एक वेगळे चॅनेल अशी चॅनेल्सची रांग लावली असती. आजतक नावाचा समाचार कार्यक्रम आधी सुरू होता, त्याची नंतर वृत्तवाहिनी आली. :| इंडिया टीव्ही ने ब्रेकिंग न्यूज नावाचा एक तासाचा कार्यक्रम सुरू केला. ते किंवा कोणीतरी ब्रेकिंग न्यूज नावाची वाहिनी सुरू करतील. @) 8| तसेच तुम्ही सांगितले तसे होण्याचा दिवस दूर नाही असे मला वाटते. :S ~X(

शितल 10/05/2008 - 16:14
=D> एकदम खतरनाक शुट केले आहे सगळ्या॑ना. मिपा हा जर पक्ष म्हणुन निवडणुकीत उभा राहिला तर मिपाचे आराखडे तुम्हीच तयार ठेवा.

शितल 10/05/2008 - 16:14
=D> एकदम खतरनाक शुट केले आहे सगळ्या॑ना. मिपा हा जर पक्ष म्हणुन निवडणुकीत उभा राहिला तर मिपाचे आराखडे तुम्हीच तयार ठेवा.

मन 10/05/2008 - 16:28
टोले हाणलेत की सगळ्यांना... तिच्या मारी, सगळ्यांचा निस्त्या शब्दांनीच "गेम" वाजिवलास की रे डॉन्या. (बाकी आपल्या [रत्येक कॉमेंट वर उत्तर द्यायची तीव्र इच्छा होतिये, पण हे "काथ्याकुट" नसुन "लेख" म्हणुन आलेलं आहे.त्यामुळे असहमतीचे प्रतिसाद आणि मतभेद इथे करता येणार नाहित.) पण एकुणातच , लेखन्शैली भन्नाट,समद्यांचे निस्ती बिनपाण्याने केलेली हाये तुमी. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

नि३ 10/05/2008 - 16:53
छोटा डॉन , हे तुझे वैयक्तिक मत आहे हे मान्य पण माझे मत(वैयक्ति़क) जरा वेगळे आहे. .....मी जर राहुल गांधी असतो तर, .........दलितांबरोबर मिसळण्याचे नाटक बंद केले असते. जेव्हा कोणी नेता मोठ्मोठाली भाषण देत असतो ,भ्रामक वचने देतो तेव्हा आम्हीच लोक म्हनतो ना की ह्याला काय आहे आलिशान बंगल्यात राहतो,मर्सीडीज मधे फीरतो,ए.सी. मधे असतो २४ तास ,पिझ्झा बर्गर खातो ईथे आमच्याकडे येउन बघ मग खरी परीस्तीथी समजेल मग कोनी नेता ज्याच्या हाती पावर आहे,सत्ता आहे तो तुमच्याकडे येतो, तुमच्या झोपडीत रात्र घालवतो,तुमच्याबरोबर तुमचे जेवण जेवतो,तुमची प्रेमाने विचारपुस करतो,तुमच्या बरोबर पायदळ ऊन्हात फिरतो तेव्हा आम्हाला तेही चांगले वाटत नाही. आता तुम्ही म्हणाल मत मागण्यासाठी करतो तर ठीक एकदाचे ते खरे मानलेही तरी तो जे काही करत आहे खुप चांगले आहे ईतर नेता मत मागतात आणी काय करतात हो??? मला वाट्ते तुम्हाला हे नाटक ह्या करीता वाट्त आहे की ज्याप्रमाणे मीडीया ह्याचे चित्रीकरण करत आहे तर माझाही राग मीडीया वर आहे तो जे करत आहे त्याला करु द्या ना का उगाच दीवसभर राहुल ने आज रस्ते पे चाय पी,लोगो के घर खाना खाया म्हणुन ओरडायचे. बाकी मी जरी गांधी असलो तरी त्या गांधीशी आपला काही संबध नाही बॉ. ---नितिन गांधी

In reply to by नि३

छोटा डॉन 11/05/2008 - 23:07
वर लेखात व्यक्त केलेली मते माझी अगदी वैयक्तीक आहेत. राहूल गांधींचे म्हणाल तर मला मी लिहलेले पटत पण त्यचबरोबर तुम्ही दिलेले स्पष्तीकरण सुध्धा पटले. पण माझा प्रश्न असा आहे की जर कोणाकडे ऑलरेडी सत्ता असेल तर त्याला असे "नाटक" करण्याची गरजच कशाला पडते ? होय मी ह्याला नाटकच म्हणेन. कारण जर त्यांना खरच एवढी आत्मीयता असती तर ती आजच का वर आली ? बरं, तुमच्या मताप्रमाणे तो तुमच्या झोपडीत रात्र घालवतो,तुमच्याबरोबर तुमचे जेवण जेवतो,तुमची प्रेमाने विचारपुस करतो,तुमच्या बरोबर पायदळ ऊन्हात फिरतो. आता प्रश्न असा आहे की याची खरेच गरज होती का ? बर असली तरी "दलित" घर का निवडले ? बाकी उच्चावर्णीय लोक गरिब नसतात का ? बरोबर "चापलोस्स मिडीया" का न्हेला ? ४ दिवस स्वताच्या मोठेपणाच डांगोरा का पिटला ? आता हे सर्व पाहून याला नाटक नाही तर अजून काय म्हणायचे ? माझी थेअरी सांगतो, उ. प्र. मध्ये मायावतीच्या दलीत अनुययामुळ काँग्रेसपासून "दलित वर्ग" केव्हांच दुर गेलाय. आता मायावतींनी "उच्चवर्णींयांना " पण जवळ करयला सुरवात केली आहे. समाजवाद्यांनी आधीच त्यांची दमछाक केली आहे. तिथल्या स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये आता ही परिस्थीती सुधारण्याची पात्रता नाही. अशा परिस्थीतीत राहुलसारख्या "युवराजाने" जर करिष्मा करून दाखवणे हा एकच पर्याय त्यांच्यासमोर आहे. त्यातल्या त्यात खेड्यातल्या गोरगरिब, भोळ्याभाबड्या व दलित जनतेला थोडा प्रेमाचा चारा घातला की काम सोपे होते. कोणी "युवराज" आपल्याला भेटतो हीच त्यांच्यासाठी मोठी भेटही . मग मते अपुसकच भेटतात .... असो. ही चर्चा एथे नको. वाटलं तर त्यासाटी वेगळा धागा सुरु करा ... बाकी आपल्या मताचा मला आदर आहे .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

इनोबा म्हणे 10/05/2008 - 17:50
मस्त हाणलंस रे! सगळ्यात पहिल्यांदा स्वताला अमिताभचा दत्तक भाउ, जयादिदींचा दत्तक कोणीतरी [ नवरा म्हणता येत नाही ना ] , अभिषेकचा दत्तक बाप, ऐश्वर्याचा दत्तक सासरा असे जाहीर करून टाकले असते. =)) सर्वप्रथम आपले चॅनेल हे राष्ट्रीय नसुन फक्त बिहार, युपी साठी मर्यादीत असल्याचे जाहीर केले असते. एक स्वतंत्र वेगळे चॅनेल्स काढून त्यावर अखंड महाराष्ट्र व दक्षिण भारत विरोधी बातम्यांचा रतीब चालू ठेवला असता. लै डोक्याला कटकट झाली तर बच्चनसाठी एक वेगळे चँएल, खलीसाठी अजुन एक वेगळे, ठाकरेविरोधी एक वेगळे, खड्ड्यात पडणाऱ्या मुलांसाठी वाहून घेतलेले एक वेगळे चॅनेल, राहूल गांधीच्या बातल्यांसाठी एक वेगळे चॅनेल अशी चॅनेल्सची रांग लावली असती. =D> कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विजुभाऊ 10/05/2008 - 18:18
मी जर राज ठाकरे असतो असतो तर, यात महाराष्ट्र बीहार/ यु पी / दील्ली पासुन वाचवण्यासाठी सरळ स्वतन्त्र केला असता हे ऍड केले असते

झकासराव 10/05/2008 - 19:07
हाणलय एकेकाला. लालुची लयीच उतरवली ते बेस केलस. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

आर्य 12/05/2008 - 16:35
काँग्रला चिमटे काढायला केलेली सुरवात ते विषेश वाहिन्यांना घातलेल्या लाथा हा प्रवास झकास झाला आहे. त्यात आलेली लालू, अमरसिंग, गौडा आणि राज -कारण खास रंगलीयत. महाराष्ट्राच्या पॉवर विषयी पण बोलायला हवे होते. आज काल ते ही फौज फाटा जमा करुन दिल्लीत डेरे दाखल होण्याची (त्यांची जुनीच)स्वप्न नव्याने रंगऊ लागलेत. सरदारांनी तर विडे ऊचलले आहेत म्हणे. (राजकारणी) आर्य

धमाल मुलगा 13/05/2008 - 11:28
धर की आपट...धर की आपट... आयला, काय खासबागेतून धोबीपछाड शिकून आलास का काय? लालूची जोकरगिरी जोपर्यंत राजकारणाची सर्कस संपत नाही तोपर्यंत कशी थांबावी? तू जर अबु आझमी असतात, तर तुझ्या आझमगडाच्या २०,००० जणांच्या ४०,००० तंगड्यांची चिंता तुला जास्त वाटली असती आणि सिमीबरोबर संबंधही ठेवले नसतेस. तू जर देवेगौडा (थोरले) असतास तर संसदेत बसुन कामकाज चालू असतानाही झोपा कशा काढाव्यात ह्याचे खास वर्ग घेतले असतेस. तू जर न्युजचॅनेलवाला असतास तर.... बाकी सगळ्या उद्योंगाबरोबर भुताखेतांच्या बातम्यांसाठी एक चॅनल काढलं असतंस का रे भौ? स्पॉन्सरशीप रामसे ब्रदर्स :) तू जर राज ठाकरे असतास, तर मराठी आणि मराठी माणसाच्या उत्कर्षाबरोबरच आपले कार्यकर्ते आलेल्या संधीचा गैरफायदा तर घेत नाहीत ना? ह्याची योग्य काळजी घेतली असतीस! बाकी, उरलेल्यांबद्दल काय बोलावं? त्यांच्याबाबतीत आम्ही बोलून स्वतःची जीभ विटाळवण्याची हौस बाळगत नाही.

अभिज्ञ 10/05/2008 - 15:50
डॉन साहेब, लेख छान झालाय. चिमटे जबरदस्त काढले आहेत. लै डोक्याला कटकट झाली तर बच्चनसाठी एक वेगळे चँएल, खलीसाठी अजुन एक वेगळे, ठाकरेविरोधी एक वेगळे, खड्ड्यात पडणाऱ्या मुलांसाठी वाहून घेतलेले एक वेगळे चॅनेल, राहूल गांधीच्या बातल्यांसाठी एक वेगळे चॅनेल अशी चॅनेल्सची रांग लावली असती. हे सर्व होउन "आम्हीच कसे सबसे तेज व सच दिखाने वाले" याचा डांगोरा आख्ख्या जगात पिटला असता ... हा हा हा.लै भारी काढलि आहे. =D> खल्लास. कुण्या न्युज चॅनेल वाल्याने वाचले तर लगिच मनावर घेतील हो. :SS असेच पुढचे लेख येउ द्यात. ;) अबब

गणपा 10/05/2008 - 15:54
डॉन्या जबरा... मी जर अमरसिंग असतो तर, जयादिदींचा दत्तक कोणीतरी [ नवरा म्हणता येत नाही ना ] , =)) =)) खल्लास. मी जर न्युज चॅनेल्सवाला [ आजतक, स्टार न्युज इ. इ] . असतो तर, देव करो नी तुमचा न्युज चॅनेल्सवाला होवो. ऊत आणलाय हराम़खोरांनी. ~X( X( ~X( -(मी जर लहानच असतो तर O:) ) गणापा

देवदत्त 10/05/2008 - 16:13
देशाच्या समस्यांकडे लक्ष द्ययचे सोडून अमिताभची सर्दी, प्रिन्सचे खड्ड्यात पडणे, दी ग्रेट खलीचे भारतात आगमन अशा बातम्या जोमाने दिल्या नसत्या. आमचेही अनुमोदन तुमच्या कार्यात :) लै डोक्याला कटकट झाली तर बच्चनसाठी एक वेगळे चँएल, खलीसाठी अजुन एक वेगळे, ठाकरेविरोधी एक वेगळे, खड्ड्यात पडणाऱ्या मुलांसाठी वाहून घेतलेले एक वेगळे चॅनेल, राहूल गांधीच्या बातल्यांसाठी एक वेगळे चॅनेल अशी चॅनेल्सची रांग लावली असती. आजतक नावाचा समाचार कार्यक्रम आधी सुरू होता, त्याची नंतर वृत्तवाहिनी आली. :| इंडिया टीव्ही ने ब्रेकिंग न्यूज नावाचा एक तासाचा कार्यक्रम सुरू केला. ते किंवा कोणीतरी ब्रेकिंग न्यूज नावाची वाहिनी सुरू करतील. @) 8| तसेच तुम्ही सांगितले तसे होण्याचा दिवस दूर नाही असे मला वाटते. :S ~X(

शितल 10/05/2008 - 16:14
=D> एकदम खतरनाक शुट केले आहे सगळ्या॑ना. मिपा हा जर पक्ष म्हणुन निवडणुकीत उभा राहिला तर मिपाचे आराखडे तुम्हीच तयार ठेवा.

शितल 10/05/2008 - 16:14
=D> एकदम खतरनाक शुट केले आहे सगळ्या॑ना. मिपा हा जर पक्ष म्हणुन निवडणुकीत उभा राहिला तर मिपाचे आराखडे तुम्हीच तयार ठेवा.

मन 10/05/2008 - 16:28
टोले हाणलेत की सगळ्यांना... तिच्या मारी, सगळ्यांचा निस्त्या शब्दांनीच "गेम" वाजिवलास की रे डॉन्या. (बाकी आपल्या [रत्येक कॉमेंट वर उत्तर द्यायची तीव्र इच्छा होतिये, पण हे "काथ्याकुट" नसुन "लेख" म्हणुन आलेलं आहे.त्यामुळे असहमतीचे प्रतिसाद आणि मतभेद इथे करता येणार नाहित.) पण एकुणातच , लेखन्शैली भन्नाट,समद्यांचे निस्ती बिनपाण्याने केलेली हाये तुमी. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

नि३ 10/05/2008 - 16:53
छोटा डॉन , हे तुझे वैयक्तिक मत आहे हे मान्य पण माझे मत(वैयक्ति़क) जरा वेगळे आहे. .....मी जर राहुल गांधी असतो तर, .........दलितांबरोबर मिसळण्याचे नाटक बंद केले असते. जेव्हा कोणी नेता मोठ्मोठाली भाषण देत असतो ,भ्रामक वचने देतो तेव्हा आम्हीच लोक म्हनतो ना की ह्याला काय आहे आलिशान बंगल्यात राहतो,मर्सीडीज मधे फीरतो,ए.सी. मधे असतो २४ तास ,पिझ्झा बर्गर खातो ईथे आमच्याकडे येउन बघ मग खरी परीस्तीथी समजेल मग कोनी नेता ज्याच्या हाती पावर आहे,सत्ता आहे तो तुमच्याकडे येतो, तुमच्या झोपडीत रात्र घालवतो,तुमच्याबरोबर तुमचे जेवण जेवतो,तुमची प्रेमाने विचारपुस करतो,तुमच्या बरोबर पायदळ ऊन्हात फिरतो तेव्हा आम्हाला तेही चांगले वाटत नाही. आता तुम्ही म्हणाल मत मागण्यासाठी करतो तर ठीक एकदाचे ते खरे मानलेही तरी तो जे काही करत आहे खुप चांगले आहे ईतर नेता मत मागतात आणी काय करतात हो??? मला वाट्ते तुम्हाला हे नाटक ह्या करीता वाट्त आहे की ज्याप्रमाणे मीडीया ह्याचे चित्रीकरण करत आहे तर माझाही राग मीडीया वर आहे तो जे करत आहे त्याला करु द्या ना का उगाच दीवसभर राहुल ने आज रस्ते पे चाय पी,लोगो के घर खाना खाया म्हणुन ओरडायचे. बाकी मी जरी गांधी असलो तरी त्या गांधीशी आपला काही संबध नाही बॉ. ---नितिन गांधी

In reply to by नि३

छोटा डॉन 11/05/2008 - 23:07
वर लेखात व्यक्त केलेली मते माझी अगदी वैयक्तीक आहेत. राहूल गांधींचे म्हणाल तर मला मी लिहलेले पटत पण त्यचबरोबर तुम्ही दिलेले स्पष्तीकरण सुध्धा पटले. पण माझा प्रश्न असा आहे की जर कोणाकडे ऑलरेडी सत्ता असेल तर त्याला असे "नाटक" करण्याची गरजच कशाला पडते ? होय मी ह्याला नाटकच म्हणेन. कारण जर त्यांना खरच एवढी आत्मीयता असती तर ती आजच का वर आली ? बरं, तुमच्या मताप्रमाणे तो तुमच्या झोपडीत रात्र घालवतो,तुमच्याबरोबर तुमचे जेवण जेवतो,तुमची प्रेमाने विचारपुस करतो,तुमच्या बरोबर पायदळ ऊन्हात फिरतो. आता प्रश्न असा आहे की याची खरेच गरज होती का ? बर असली तरी "दलित" घर का निवडले ? बाकी उच्चावर्णीय लोक गरिब नसतात का ? बरोबर "चापलोस्स मिडीया" का न्हेला ? ४ दिवस स्वताच्या मोठेपणाच डांगोरा का पिटला ? आता हे सर्व पाहून याला नाटक नाही तर अजून काय म्हणायचे ? माझी थेअरी सांगतो, उ. प्र. मध्ये मायावतीच्या दलीत अनुययामुळ काँग्रेसपासून "दलित वर्ग" केव्हांच दुर गेलाय. आता मायावतींनी "उच्चवर्णींयांना " पण जवळ करयला सुरवात केली आहे. समाजवाद्यांनी आधीच त्यांची दमछाक केली आहे. तिथल्या स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये आता ही परिस्थीती सुधारण्याची पात्रता नाही. अशा परिस्थीतीत राहुलसारख्या "युवराजाने" जर करिष्मा करून दाखवणे हा एकच पर्याय त्यांच्यासमोर आहे. त्यातल्या त्यात खेड्यातल्या गोरगरिब, भोळ्याभाबड्या व दलित जनतेला थोडा प्रेमाचा चारा घातला की काम सोपे होते. कोणी "युवराज" आपल्याला भेटतो हीच त्यांच्यासाठी मोठी भेटही . मग मते अपुसकच भेटतात .... असो. ही चर्चा एथे नको. वाटलं तर त्यासाटी वेगळा धागा सुरु करा ... बाकी आपल्या मताचा मला आदर आहे .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

इनोबा म्हणे 10/05/2008 - 17:50
मस्त हाणलंस रे! सगळ्यात पहिल्यांदा स्वताला अमिताभचा दत्तक भाउ, जयादिदींचा दत्तक कोणीतरी [ नवरा म्हणता येत नाही ना ] , अभिषेकचा दत्तक बाप, ऐश्वर्याचा दत्तक सासरा असे जाहीर करून टाकले असते. =)) सर्वप्रथम आपले चॅनेल हे राष्ट्रीय नसुन फक्त बिहार, युपी साठी मर्यादीत असल्याचे जाहीर केले असते. एक स्वतंत्र वेगळे चॅनेल्स काढून त्यावर अखंड महाराष्ट्र व दक्षिण भारत विरोधी बातम्यांचा रतीब चालू ठेवला असता. लै डोक्याला कटकट झाली तर बच्चनसाठी एक वेगळे चँएल, खलीसाठी अजुन एक वेगळे, ठाकरेविरोधी एक वेगळे, खड्ड्यात पडणाऱ्या मुलांसाठी वाहून घेतलेले एक वेगळे चॅनेल, राहूल गांधीच्या बातल्यांसाठी एक वेगळे चॅनेल अशी चॅनेल्सची रांग लावली असती. =D> कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विजुभाऊ 10/05/2008 - 18:18
मी जर राज ठाकरे असतो असतो तर, यात महाराष्ट्र बीहार/ यु पी / दील्ली पासुन वाचवण्यासाठी सरळ स्वतन्त्र केला असता हे ऍड केले असते

झकासराव 10/05/2008 - 19:07
हाणलय एकेकाला. लालुची लयीच उतरवली ते बेस केलस. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

आर्य 12/05/2008 - 16:35
काँग्रला चिमटे काढायला केलेली सुरवात ते विषेश वाहिन्यांना घातलेल्या लाथा हा प्रवास झकास झाला आहे. त्यात आलेली लालू, अमरसिंग, गौडा आणि राज -कारण खास रंगलीयत. महाराष्ट्राच्या पॉवर विषयी पण बोलायला हवे होते. आज काल ते ही फौज फाटा जमा करुन दिल्लीत डेरे दाखल होण्याची (त्यांची जुनीच)स्वप्न नव्याने रंगऊ लागलेत. सरदारांनी तर विडे ऊचलले आहेत म्हणे. (राजकारणी) आर्य

धमाल मुलगा 13/05/2008 - 11:28
धर की आपट...धर की आपट... आयला, काय खासबागेतून धोबीपछाड शिकून आलास का काय? लालूची जोकरगिरी जोपर्यंत राजकारणाची सर्कस संपत नाही तोपर्यंत कशी थांबावी? तू जर अबु आझमी असतात, तर तुझ्या आझमगडाच्या २०,००० जणांच्या ४०,००० तंगड्यांची चिंता तुला जास्त वाटली असती आणि सिमीबरोबर संबंधही ठेवले नसतेस. तू जर देवेगौडा (थोरले) असतास तर संसदेत बसुन कामकाज चालू असतानाही झोपा कशा काढाव्यात ह्याचे खास वर्ग घेतले असतेस. तू जर न्युजचॅनेलवाला असतास तर.... बाकी सगळ्या उद्योंगाबरोबर भुताखेतांच्या बातम्यांसाठी एक चॅनल काढलं असतंस का रे भौ? स्पॉन्सरशीप रामसे ब्रदर्स :) तू जर राज ठाकरे असतास, तर मराठी आणि मराठी माणसाच्या उत्कर्षाबरोबरच आपले कार्यकर्ते आलेल्या संधीचा गैरफायदा तर घेत नाहीत ना? ह्याची योग्य काळजी घेतली असतीस! बाकी, उरलेल्यांबद्दल काय बोलावं? त्यांच्याबाबतीत आम्ही बोलून स्वतःची जीभ विटाळवण्याची हौस बाळगत नाही.
लेखनविषय:
3

आमार बांगला सोनार बांगला

भोचक ·

लेख चांगला आहे ...! मराठी भाषेबद्दल सर्वात म्हत्वाचं म्हणजे आम्हीच इतरांना त्यांच्याभाषे मध्ये उपलब्ध असल्यामुळे त्यांना मराठी शिकणे गरजेचे वाटत नाही. आपण हिंदीभाषीकांना त्यांच्याभाषे मध्ये उपलब्ध जर नसलो तर त्यांना मराठी शिकवीच लागेल.

अभिज्ञ 10/05/2008 - 16:42
लेख थोडासा तोकडा वाटला. मुळात मराठी आणि बंगालि समाजातच नव्हे तर भाषेत सुद्धा कमालिचे साधर्म्य आहे. प्रस्तुत लेखात लेखकाने ह्याबाबत बंगालि भाषेला थोडेसे झुकते माप दिलेले आहे असे भासते. परंतु दोन्ही कडे होत असलेल्या परप्रांतीय आक्रमणात कमालीचा फरक आढळतो. महाराष्ट्रात विशेषतः मुंबई-पुणे येथे जास्त करून बिहार युपी इथलिच लोके जास्त येतात. त्याप्रमाणात मराठी माणूस इथून बाहेर जाताना दिसत नाही.या उलट बंगाली माणूस हा मोठ्या संख्येने बंगाल बाहेर पडलेला आढळतो. त्याबद्दल इथे कसलाहि उल्लेख आढळला नाही. रवींद्रनाथ, बंकिमचंद्र, शरदचंद्र, जीवनानंद दास, मायकल मधुसूदन, सुकांत भट्टाचार्य (सध्याचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे काका. स्वतः बुद्धदेवही साहित्यिक आहेत. शिवाय व्यासंगीही), सुनीलकुमार गांगुली अशी थोर व ख्यातनाम साहित्यिकांची मोठी परंपरा बंगालीत आहे. या साहित्याचा प्रभाव पूर्ण भारतावर पडला आहे. रवींद्रनाथांना नोबेल मिळाले हे तर विख्यात आहेच. त्यामुळे एकेकाळी तर देशातील अनेक मान्यवर लोक बंगाली शिकणे अभिमानाचे मानत. अगदी आजही परप्रांतातून येणाऱ्या समाजाच्या उच्च स्तरातील व्यक्तीला बंगाली शिकणे हा अभिमानाची बाब वाटते. बंगालीतील उच्च दर्जाचे साहित्य आपल्याला वाचता येईल हा आनंद त्यात असतोच, पण या थोर साहित्यपरंपरेच्या आस्वादकांत आपण सामील झालो याचाही एक अभिमान तयार होतो. म्हणूनच क्रिकेटपटू अरूण लाल, अशोक मल्होत्रा ही मंडळी बाहेरून कोलकत्यात आली, पण ती चांगली बंगाली बोलतात. मराठीत सुध्दा अतिशय दर्जेदार वाङमय निर्माण झालेले आहे.बाहेरून आलेली मंडळी स्थानिक भाषा चांगली बोलतात ही उदाहरणे महाराष्ट्रात देखील पहायला मिळतात. फरक फक्त येवढाच आहे कि समाजवादी पक्षासारखे फक्त युपी बिहार च्या लोकांच्या मतांवर राजकारण करणारे पक्ष जेव्हा युपी बिहारेतर राज्यात तिथल्या परप्रांतीयांच्या जीवावर राजकारण सुरु करतिल तेंव्हा तिथली परिस्थिती हि आजच्या महाराष्ट्राहून वेगळी नसेल. आज महाराष्ट्र /मराठी विरोधाचा डंका सर्वत्र वाजत आहे. समजा उद्या एखाद्या दुस-याच राज्यात उदा. हरियाना ,तमीळ किंवा तेलगु लोकसंख्या जास्त आहे हे पाहून तिथे डि.एम्,के किंवा तेलगु देसम पक्षाने आपला उमेदवार निवडणुकित उभा केला तर काय होइल्?तिथल्या स्थानिक जनतेला काय वाटेल? तिथली परिस्थिती हि आजच्या महाराष्ट्राहून वेगळी नसेल. मराठी अस्मितेबद्दल सध्या बरेच काही ऐकू येत आहे. राज ठाकरे यांनी तर तो आपला राजकीय अजेंडा ठरवला आहे. बाकीचे पक्षही यात (आपल्या परीने) उतरले आहेत. इथे मुळ मुद्दा हा राजकीय आक्रमण हाच आहे.मराठी अस्मितेबद्दल कुठल्याही मराठी माणसाच्या मनात काहिही संदेह नाहि. विरोध हा फक्त परप्रांतीय राजकीय आक्रमणालाच आहे.आक्रमण होते आहे असे वाटले कि मगच अस्मिता जाग्या होतात. बाकिच्या राज्यात हा प्रकार आधिच झाला असता.महाराष्ट्रातील षंढ राजकारण्यांमुळे हा प्रकार इथे व्हायला बराच वेळ लागलाय. असो. एक चांगला दुवा दिल्याबद्दल, आपले धन्यवाद. अबब

In reply to by अभिज्ञ

महाराष्ट्र व इतर राज्यांमधे फरक आहे म्हणून परिस्थिती नक्की च वेगळी असणार आहे .. उदा: आज बंगळुरात स्थानिक ३८% च्या जवळपास आहेत .. तमिळी बालेकिल्ला चेन्नई मध्ये निम्मे तेलगु आहेत. कलकत्यापासून बिहार/झारखंड अतिशय जवळ असल्याने बिहार्‍यांचे कलकत्ता स्थलांतराला अक्षरशः शतकांचा इतिहास आहे .. तुलनेने त्यांचे मुंबई स्थलांतर ही काही दशकांची बाब ... मला प्रश्न पडतो संख्याशास्त्रिय दृष्टीकोनातुन ही मंडळी त्या त्या ठिकाणी अल्प संख्य असूनही स्वतःचा प्रभाव कसा टिकऊ शकतात ? एकमेव कारण ... इतरांना विरोध नसतो .. पण आग्रह स्वभाषेचा असतो .. उदा: बंगळुरात कानडी संघटना FM वर "हिंदी" गाणी का लावता असे म्हणून हल्ला करुन देश्पातळी वर स्वतःचे हसू करून घेणार नाहीत .. पण कानडी गाणी इतकी कंमी का म्हणून जाब विचारतील . अर्थ एकच .. पण मनसे हून नक्कीच शहाणपणाची गोष्ट ... त्याहून्ही पुढ्ची गोष्ट म्हणजे कानडी गाणी लावतात म्हणून जनता ही प्रतिसाद देईल .. परिणाम रेडिओ वाल्यालाही economic incentive ... आज पुण्यात किती जण यासाठी प्रयत्न करतात ? अहो मराठी बनुन राहा असे राज ठाकरे सांगतात पण इतरांना "मराठी" बनवणार्‍या किती गोष्टी आजु बाजुला असतात ??? थोडक्यात इतरांना मारण्यापलिकडे आपला "बाणा" पोचत नाही .. मारामारिने आपले च हसु होते. मराठीची भाषि़क संख्या तब्बल दहा कोटी आहे .. केवळ स्वभाषेचा आग्रह नसल्याने नडते ..

"आपल्या भाषेतील लोकांशी मातृभाषेतच बोलायला हवे. " .. केवळ ही एकमेव गोष्ट आपल्यात हवी ... बाकी सर्व काही आपोआप सुरळित होईल ... होस्टेल मधे असताना कॉन्व्हेण्ट मध्ये शिकलेला बंगाली मुलाला सुद्धा बंगाली कादंबर्‍या वाचताना मी पाहिले होते ... त्याच वेळी इचलकरंजीचा आमचा "आंतर-भारती" दोस्त आमच्याशी सुद्धा हिंदी तून बोलायचा प्रयत्न करायचा ... अवांतर : एइ लेखे बांगाली आतिशजोक्ति ओ प्रचुर आछे .. लेखातील बर्‍याचशा गोष्टीं आता कलकत्यातही वेगाने कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत ... बंगाली हिंदीला मराठी पेक्षा ही जवळची असल्याने नव्या पिढीला हिंदी येते च येते .. बॉलीवुडने मराठी, गुजराती सोबत बंगाली वरही भरपुर धुरळा उडवला आहे. पण "भारतीय " होणे म्हणजे मराठीला ( मायबोलीला) मारणे अशा खुळ्या समजुती सर्वसामान्य बंगाली धरत नसल्याने कलकत्याची मुंबई होणॅ अजुन दूर आहे. टीपः मात्रुभाषा हा शब्द कसा लिहितात हो ? ( आम्हाला येत नसल्याने मायबोली शब्द वापरला .. :-C ;) ) --- सर्वज्ञ पुणेकर अभिरत

इनोबा म्हणे 11/05/2008 - 02:34
वेबदूनिया हे संस्थळही(मूळचे) अमराठीच असावे. कारण इथे प्रत्येकवेळी मराठी आणि महाराष्ट्रालाच फोडून काढले जातेय. परप्रांतियांच्या महाराष्ट्रातील राजकीय आक्रमणाबाबत अथवा अबू आझमी व अमरसिंगांबाबत मात्र काहीच लिहीले जात नाही. राज आणि मनसेवर मात्र आवर्जुन चिखलफेक केली जातेय. "राज नव्हे;चाळीस वर्षांपूर्वीचे बाळासाहेब" या लेखावर व त्यापूर्वीही काही लेखांवर मी प्रतिसाद दिले होते. मात्र ते प्रसिद्ध केले गेलेच नाहीत. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

लेख चांगला आहे ...! मराठी भाषेबद्दल सर्वात म्हत्वाचं म्हणजे आम्हीच इतरांना त्यांच्याभाषे मध्ये उपलब्ध असल्यामुळे त्यांना मराठी शिकणे गरजेचे वाटत नाही. आपण हिंदीभाषीकांना त्यांच्याभाषे मध्ये उपलब्ध जर नसलो तर त्यांना मराठी शिकवीच लागेल.

अभिज्ञ 10/05/2008 - 16:42
लेख थोडासा तोकडा वाटला. मुळात मराठी आणि बंगालि समाजातच नव्हे तर भाषेत सुद्धा कमालिचे साधर्म्य आहे. प्रस्तुत लेखात लेखकाने ह्याबाबत बंगालि भाषेला थोडेसे झुकते माप दिलेले आहे असे भासते. परंतु दोन्ही कडे होत असलेल्या परप्रांतीय आक्रमणात कमालीचा फरक आढळतो. महाराष्ट्रात विशेषतः मुंबई-पुणे येथे जास्त करून बिहार युपी इथलिच लोके जास्त येतात. त्याप्रमाणात मराठी माणूस इथून बाहेर जाताना दिसत नाही.या उलट बंगाली माणूस हा मोठ्या संख्येने बंगाल बाहेर पडलेला आढळतो. त्याबद्दल इथे कसलाहि उल्लेख आढळला नाही. रवींद्रनाथ, बंकिमचंद्र, शरदचंद्र, जीवनानंद दास, मायकल मधुसूदन, सुकांत भट्टाचार्य (सध्याचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे काका. स्वतः बुद्धदेवही साहित्यिक आहेत. शिवाय व्यासंगीही), सुनीलकुमार गांगुली अशी थोर व ख्यातनाम साहित्यिकांची मोठी परंपरा बंगालीत आहे. या साहित्याचा प्रभाव पूर्ण भारतावर पडला आहे. रवींद्रनाथांना नोबेल मिळाले हे तर विख्यात आहेच. त्यामुळे एकेकाळी तर देशातील अनेक मान्यवर लोक बंगाली शिकणे अभिमानाचे मानत. अगदी आजही परप्रांतातून येणाऱ्या समाजाच्या उच्च स्तरातील व्यक्तीला बंगाली शिकणे हा अभिमानाची बाब वाटते. बंगालीतील उच्च दर्जाचे साहित्य आपल्याला वाचता येईल हा आनंद त्यात असतोच, पण या थोर साहित्यपरंपरेच्या आस्वादकांत आपण सामील झालो याचाही एक अभिमान तयार होतो. म्हणूनच क्रिकेटपटू अरूण लाल, अशोक मल्होत्रा ही मंडळी बाहेरून कोलकत्यात आली, पण ती चांगली बंगाली बोलतात. मराठीत सुध्दा अतिशय दर्जेदार वाङमय निर्माण झालेले आहे.बाहेरून आलेली मंडळी स्थानिक भाषा चांगली बोलतात ही उदाहरणे महाराष्ट्रात देखील पहायला मिळतात. फरक फक्त येवढाच आहे कि समाजवादी पक्षासारखे फक्त युपी बिहार च्या लोकांच्या मतांवर राजकारण करणारे पक्ष जेव्हा युपी बिहारेतर राज्यात तिथल्या परप्रांतीयांच्या जीवावर राजकारण सुरु करतिल तेंव्हा तिथली परिस्थिती हि आजच्या महाराष्ट्राहून वेगळी नसेल. आज महाराष्ट्र /मराठी विरोधाचा डंका सर्वत्र वाजत आहे. समजा उद्या एखाद्या दुस-याच राज्यात उदा. हरियाना ,तमीळ किंवा तेलगु लोकसंख्या जास्त आहे हे पाहून तिथे डि.एम्,के किंवा तेलगु देसम पक्षाने आपला उमेदवार निवडणुकित उभा केला तर काय होइल्?तिथल्या स्थानिक जनतेला काय वाटेल? तिथली परिस्थिती हि आजच्या महाराष्ट्राहून वेगळी नसेल. मराठी अस्मितेबद्दल सध्या बरेच काही ऐकू येत आहे. राज ठाकरे यांनी तर तो आपला राजकीय अजेंडा ठरवला आहे. बाकीचे पक्षही यात (आपल्या परीने) उतरले आहेत. इथे मुळ मुद्दा हा राजकीय आक्रमण हाच आहे.मराठी अस्मितेबद्दल कुठल्याही मराठी माणसाच्या मनात काहिही संदेह नाहि. विरोध हा फक्त परप्रांतीय राजकीय आक्रमणालाच आहे.आक्रमण होते आहे असे वाटले कि मगच अस्मिता जाग्या होतात. बाकिच्या राज्यात हा प्रकार आधिच झाला असता.महाराष्ट्रातील षंढ राजकारण्यांमुळे हा प्रकार इथे व्हायला बराच वेळ लागलाय. असो. एक चांगला दुवा दिल्याबद्दल, आपले धन्यवाद. अबब

In reply to by अभिज्ञ

महाराष्ट्र व इतर राज्यांमधे फरक आहे म्हणून परिस्थिती नक्की च वेगळी असणार आहे .. उदा: आज बंगळुरात स्थानिक ३८% च्या जवळपास आहेत .. तमिळी बालेकिल्ला चेन्नई मध्ये निम्मे तेलगु आहेत. कलकत्यापासून बिहार/झारखंड अतिशय जवळ असल्याने बिहार्‍यांचे कलकत्ता स्थलांतराला अक्षरशः शतकांचा इतिहास आहे .. तुलनेने त्यांचे मुंबई स्थलांतर ही काही दशकांची बाब ... मला प्रश्न पडतो संख्याशास्त्रिय दृष्टीकोनातुन ही मंडळी त्या त्या ठिकाणी अल्प संख्य असूनही स्वतःचा प्रभाव कसा टिकऊ शकतात ? एकमेव कारण ... इतरांना विरोध नसतो .. पण आग्रह स्वभाषेचा असतो .. उदा: बंगळुरात कानडी संघटना FM वर "हिंदी" गाणी का लावता असे म्हणून हल्ला करुन देश्पातळी वर स्वतःचे हसू करून घेणार नाहीत .. पण कानडी गाणी इतकी कंमी का म्हणून जाब विचारतील . अर्थ एकच .. पण मनसे हून नक्कीच शहाणपणाची गोष्ट ... त्याहून्ही पुढ्ची गोष्ट म्हणजे कानडी गाणी लावतात म्हणून जनता ही प्रतिसाद देईल .. परिणाम रेडिओ वाल्यालाही economic incentive ... आज पुण्यात किती जण यासाठी प्रयत्न करतात ? अहो मराठी बनुन राहा असे राज ठाकरे सांगतात पण इतरांना "मराठी" बनवणार्‍या किती गोष्टी आजु बाजुला असतात ??? थोडक्यात इतरांना मारण्यापलिकडे आपला "बाणा" पोचत नाही .. मारामारिने आपले च हसु होते. मराठीची भाषि़क संख्या तब्बल दहा कोटी आहे .. केवळ स्वभाषेचा आग्रह नसल्याने नडते ..

"आपल्या भाषेतील लोकांशी मातृभाषेतच बोलायला हवे. " .. केवळ ही एकमेव गोष्ट आपल्यात हवी ... बाकी सर्व काही आपोआप सुरळित होईल ... होस्टेल मधे असताना कॉन्व्हेण्ट मध्ये शिकलेला बंगाली मुलाला सुद्धा बंगाली कादंबर्‍या वाचताना मी पाहिले होते ... त्याच वेळी इचलकरंजीचा आमचा "आंतर-भारती" दोस्त आमच्याशी सुद्धा हिंदी तून बोलायचा प्रयत्न करायचा ... अवांतर : एइ लेखे बांगाली आतिशजोक्ति ओ प्रचुर आछे .. लेखातील बर्‍याचशा गोष्टीं आता कलकत्यातही वेगाने कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत ... बंगाली हिंदीला मराठी पेक्षा ही जवळची असल्याने नव्या पिढीला हिंदी येते च येते .. बॉलीवुडने मराठी, गुजराती सोबत बंगाली वरही भरपुर धुरळा उडवला आहे. पण "भारतीय " होणे म्हणजे मराठीला ( मायबोलीला) मारणे अशा खुळ्या समजुती सर्वसामान्य बंगाली धरत नसल्याने कलकत्याची मुंबई होणॅ अजुन दूर आहे. टीपः मात्रुभाषा हा शब्द कसा लिहितात हो ? ( आम्हाला येत नसल्याने मायबोली शब्द वापरला .. :-C ;) ) --- सर्वज्ञ पुणेकर अभिरत

इनोबा म्हणे 11/05/2008 - 02:34
वेबदूनिया हे संस्थळही(मूळचे) अमराठीच असावे. कारण इथे प्रत्येकवेळी मराठी आणि महाराष्ट्रालाच फोडून काढले जातेय. परप्रांतियांच्या महाराष्ट्रातील राजकीय आक्रमणाबाबत अथवा अबू आझमी व अमरसिंगांबाबत मात्र काहीच लिहीले जात नाही. राज आणि मनसेवर मात्र आवर्जुन चिखलफेक केली जातेय. "राज नव्हे;चाळीस वर्षांपूर्वीचे बाळासाहेब" या लेखावर व त्यापूर्वीही काही लेखांवर मी प्रतिसाद दिले होते. मात्र ते प्रसिद्ध केले गेलेच नाहीत. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
मराठी अस्मितेबद्दल सध्या बरेच काही ऐकू येत आहे. राज ठाकरे यांनी तर तो आपला राजकीय अजेंडा ठरवला आहे. बाकीचे पक्षही यात (आपल्या परीने) उतरले आहेत. मराठी मन मात्र या विषयावर विभागले गेल्यासारखे दिसते. वर्तमानपत्रातील प्रतिक्रिया, ब्लॉग्ज यावरून ते दिसतेय. पण बंगाली लोकांचा भाषाभिमान याविषयी एक चांगला लेख येथे वाचला. मला तो आवडला आणि पटलाही. http://marathi.webdunia.com/miscellaneous/special08/mumbai/0805/10/1080510013_1.htm

संगणक उद् बोध

अरुण मनोहर ·

गणपा 10/05/2008 - 19:53
अरुणराव, उद् बोध जबरा..... मुळात कविता ह आमचा प्रांत न्हवे. त्यात हा एवढा लांब लचक उद् बोध , पण पहिलं कडव वाचल आणि मग ॐ शांती होइस्तव वाचतच गेलो. लै भारी राव. --गणपा.

वरदा 10/05/2008 - 20:20
आवडली... पाहतो टंकलिखीत अक्षर उंदराने चुचकारीता सहीच

मदनबाण 10/05/2008 - 20:31
जरी कधी विषाणू अघोर संगणका करीती बेजार विषाणू मारक मात्रा तत्पर तव मेंदूत भरावी > हे मस्तच..... (योग्य विषाणू मारक मात्रा वापरणारा) मदनबाण.....

वेताळ 10/05/2008 - 23:27
वाचताना खुप मज्जा आली. मस्त लिहिले आहे राव तुम्ही. वेताळ

विसोबा खेचर 13/05/2008 - 10:39
वा मनोहरराव! संगणक आख्यान आवडले! :) 'फाटक ऋषी' आणि 'विषाणू कवच' हे शब्द क्लासच! :) तात्या.

मनस्वी 13/05/2008 - 11:08
जे मूढ आधाशी होती अमाप खिडक्या उघडती खचीत संगणका लोळवती कोसती फाटक ऋषीला फुका छान लिहिले आहे अरुणकाका.

आनंदयात्री 13/05/2008 - 11:25
१० हजार वर्षानी येणार्‍या पिढीला उत्खनन करतांना निलकांतने ब्याकअप घेतलेली मिपाची तबकडी सापडेल, अन तुमची ही कविता वाचुन संगणक क्रांतीची सुरुवात कशी झाली काय झाली याचा एतिहासिक शोध लावतील :)) कविता खुप खुप आवडली हेवेसांनल.

अरुण मनोहर 14/05/2008 - 04:44
लेखकाला लिहीते ठेवण्यासाठी एक मोठे प्रोत्साहन सर्व प्रतिसाद देणार्‍या वाचकांनी दिले. त्यासाठी मनःपुर्वक आभार. अरुण मनोहर

प्राजु 14/05/2008 - 15:30
विचार मांडतो पटलावर वाचितो मुद्रीते भरभर पाहतो टंकलिखीत अक्षर उंदराने चुचकारीता :D मस्तच.... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

गणपा 10/05/2008 - 19:53
अरुणराव, उद् बोध जबरा..... मुळात कविता ह आमचा प्रांत न्हवे. त्यात हा एवढा लांब लचक उद् बोध , पण पहिलं कडव वाचल आणि मग ॐ शांती होइस्तव वाचतच गेलो. लै भारी राव. --गणपा.

वरदा 10/05/2008 - 20:20
आवडली... पाहतो टंकलिखीत अक्षर उंदराने चुचकारीता सहीच

मदनबाण 10/05/2008 - 20:31
जरी कधी विषाणू अघोर संगणका करीती बेजार विषाणू मारक मात्रा तत्पर तव मेंदूत भरावी > हे मस्तच..... (योग्य विषाणू मारक मात्रा वापरणारा) मदनबाण.....

वेताळ 10/05/2008 - 23:27
वाचताना खुप मज्जा आली. मस्त लिहिले आहे राव तुम्ही. वेताळ

विसोबा खेचर 13/05/2008 - 10:39
वा मनोहरराव! संगणक आख्यान आवडले! :) 'फाटक ऋषी' आणि 'विषाणू कवच' हे शब्द क्लासच! :) तात्या.

मनस्वी 13/05/2008 - 11:08
जे मूढ आधाशी होती अमाप खिडक्या उघडती खचीत संगणका लोळवती कोसती फाटक ऋषीला फुका छान लिहिले आहे अरुणकाका.

आनंदयात्री 13/05/2008 - 11:25
१० हजार वर्षानी येणार्‍या पिढीला उत्खनन करतांना निलकांतने ब्याकअप घेतलेली मिपाची तबकडी सापडेल, अन तुमची ही कविता वाचुन संगणक क्रांतीची सुरुवात कशी झाली काय झाली याचा एतिहासिक शोध लावतील :)) कविता खुप खुप आवडली हेवेसांनल.

अरुण मनोहर 14/05/2008 - 04:44
लेखकाला लिहीते ठेवण्यासाठी एक मोठे प्रोत्साहन सर्व प्रतिसाद देणार्‍या वाचकांनी दिले. त्यासाठी मनःपुर्वक आभार. अरुण मनोहर

प्राजु 14/05/2008 - 15:30
विचार मांडतो पटलावर वाचितो मुद्रीते भरभर पाहतो टंकलिखीत अक्षर उंदराने चुचकारीता :D मस्तच.... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
श्री गणेशायः नमः नारद म्हणे नर्ड मुनीवर शंका अजाणांच्या करा दूर सोपे करून सांगा सत्वर संगणकाचे गूढ नारदा भक्तीभावे श्रवण कर संगणक महान अवतार आला कराया जगाचा उद्धार नर्ड म्हणे सांगी जनास रे वसतो साता समुद्रापार बाल फाटक ऋषी थोर उघडली विश्वात घरोघर सुक्षमृदू गवाक्षे संगणकी गवाक्षामधून घडते विश्वाचे दर्शन शोधुन काढी महाज्ञान गुगल ऋषींच्या कृपेने उघडी गवाक्षे एकामागे एक वेगळे रूप धरी प्रत्येक करी कामे झणी कित्येक मानव जणू बहुमेंदूंचा जे मूढ आधाशी होती अमाप खिडक्या उघडती खचीत संगणका लोळवती कोसती फाटक ऋषीला फुका जगी पसरले संगणक जाल जोडून