मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धोतर (हे लिखाण काढून टाकण्यात आले आहे.)

कैलासराजा ·

मन 08/05/2008 - 13:55
जरा संदर्भ देउन नीट लिहिता आलं (सध्या भोळ्या माणसाला समजेल असं) तर फार बरं होइल. बाकी सध्या ह्या लिहिलेल्या वाक्यातुन एक अत्यंत थर्ड क्लास अर्थ ध्वनित होतोय. मला वाटतय की माझ्याच समजण्यातील ती तशी चुक असावी,आणि आपण जर व्यवस्थित संदर्भ दिलात, कशाबद्दल बोलताय हे सांगितलत तर मी चांगला अर्थ घ्यायचा प्रयत्न करीन. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

कैलासराजा 09/05/2008 - 11:38
अर्थाचा अनर्थ आणि भागवताच्या चिन्ध्या करु नका कर्तबगार पुरुष आपली जीवनभराची कमाई बाहेरख्याली पणामुळे वाईट स्रीच्या नादीलागून दरिद्री होतो. ( आमच्या गावाकडल्या गावटी मिसळीचा रस्सा फारच झोबला की काय राव ? ) रागावू नका. उत्तराबद्द्ल धन्यवाद !!!!!!!!

In reply to by ऋचा

कैलासराजा 09/05/2008 - 12:01
बकवास माझ्या धोतर या चा अर्थ आपणास कळाला असे मी समजतो पण आपले ध्यान हे "जीवनी ध्यानि असे बक ,मनी ध्यातसे उचलील मिन" पाण्यात उभा बगळयाचे ध्यान हे तप नसून मासे उचलण्याची क्लूप्ती आहे आपल्या बक-वास चा अर्थ मी बक---बगळा वास---वास्तव्य असा घेतो

उदय ४२ 08/05/2008 - 16:32
कैलास राजाजी, तुम्ही नवीन अहात इथे,जरा संभाळुन.धोतरही फिटायचं नि लुगडंही. (मिसळीतला रस्सा भूरकणारा)

सत्या 10/05/2008 - 11:00
आरे त्या "धोतरात " नेमक काय होत.( क्रुपया अर्थाचा अनर्थ करु नका.)

मन 08/05/2008 - 13:55
जरा संदर्भ देउन नीट लिहिता आलं (सध्या भोळ्या माणसाला समजेल असं) तर फार बरं होइल. बाकी सध्या ह्या लिहिलेल्या वाक्यातुन एक अत्यंत थर्ड क्लास अर्थ ध्वनित होतोय. मला वाटतय की माझ्याच समजण्यातील ती तशी चुक असावी,आणि आपण जर व्यवस्थित संदर्भ दिलात, कशाबद्दल बोलताय हे सांगितलत तर मी चांगला अर्थ घ्यायचा प्रयत्न करीन. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

कैलासराजा 09/05/2008 - 11:38
अर्थाचा अनर्थ आणि भागवताच्या चिन्ध्या करु नका कर्तबगार पुरुष आपली जीवनभराची कमाई बाहेरख्याली पणामुळे वाईट स्रीच्या नादीलागून दरिद्री होतो. ( आमच्या गावाकडल्या गावटी मिसळीचा रस्सा फारच झोबला की काय राव ? ) रागावू नका. उत्तराबद्द्ल धन्यवाद !!!!!!!!

In reply to by ऋचा

कैलासराजा 09/05/2008 - 12:01
बकवास माझ्या धोतर या चा अर्थ आपणास कळाला असे मी समजतो पण आपले ध्यान हे "जीवनी ध्यानि असे बक ,मनी ध्यातसे उचलील मिन" पाण्यात उभा बगळयाचे ध्यान हे तप नसून मासे उचलण्याची क्लूप्ती आहे आपल्या बक-वास चा अर्थ मी बक---बगळा वास---वास्तव्य असा घेतो

उदय ४२ 08/05/2008 - 16:32
कैलास राजाजी, तुम्ही नवीन अहात इथे,जरा संभाळुन.धोतरही फिटायचं नि लुगडंही. (मिसळीतला रस्सा भूरकणारा)

सत्या 10/05/2008 - 11:00
आरे त्या "धोतरात " नेमक काय होत.( क्रुपया अर्थाचा अनर्थ करु नका.)
मि.पा.वर लेखन करण्यापूर्वी 'हे वाचा', अशी स्पष्ट सूचना देऊनही विषयाचा आगापीछा नसलेले आणि मि.पा.च्या रसिकांचा अपमान होईल असे वाह्यात लिखाण येथून काढून टाकण्यात आले आहे.

व्योमक्षेमं वहाम्यहम्

हेरंब ·

झकासराव 08/05/2008 - 18:10
"औषध व्योम 'गे' मजला" अशी झालेली असते.>>>>>>>>>>>>>>. जबरा कोटी :) हे नाटक पाहता पाहता राहुन गेलय सु-दर्शन निगडीपासुन लांब आहे म्हणून. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

वसंतराव देशपांडे 'मराठी संगीत नाटकाची वाटचाल' असा एक कार्यक्रम करत असत. त्यात त्यानी वर्णन केले होते की पूर्वी नाटकाना येवढी गर्दी होत असे कारण तेव्हा नाटक सोपे होते आणि सामान्य माणसाला कळत होते. आता सारखे नव्हे. म्हणजे पहील्या अंकात 'आपण फक्त नाटक पहायला आलो आहोत इतकेच कळ्ते'. दुसर्‍या अंकात 'अरेच्चा, असे असेल का हे नाटक' असे वाटते. आणि तिसर्‍या अंकात 'अच्छा अच्छा असे होते होय नाटक 'असे वाटते. आता मराठी नाटक जास्त उत्क्रांत झाले असे आहे असे वाटते. कारण ते वसंतरावांनी सांगितलेल्या वर्णनापेक्षाही जास्त क्लिष्ट वाटत आहे. कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत कळतच नाही की या नाटकात नक्की काय आहे ते. :) पुण्याचे पेशवे

झकासराव 08/05/2008 - 18:10
"औषध व्योम 'गे' मजला" अशी झालेली असते.>>>>>>>>>>>>>>. जबरा कोटी :) हे नाटक पाहता पाहता राहुन गेलय सु-दर्शन निगडीपासुन लांब आहे म्हणून. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

वसंतराव देशपांडे 'मराठी संगीत नाटकाची वाटचाल' असा एक कार्यक्रम करत असत. त्यात त्यानी वर्णन केले होते की पूर्वी नाटकाना येवढी गर्दी होत असे कारण तेव्हा नाटक सोपे होते आणि सामान्य माणसाला कळत होते. आता सारखे नव्हे. म्हणजे पहील्या अंकात 'आपण फक्त नाटक पहायला आलो आहोत इतकेच कळ्ते'. दुसर्‍या अंकात 'अरेच्चा, असे असेल का हे नाटक' असे वाटते. आणि तिसर्‍या अंकात 'अच्छा अच्छा असे होते होय नाटक 'असे वाटते. आता मराठी नाटक जास्त उत्क्रांत झाले असे आहे असे वाटते. कारण ते वसंतरावांनी सांगितलेल्या वर्णनापेक्षाही जास्त क्लिष्ट वाटत आहे. कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत कळतच नाही की या नाटकात नक्की काय आहे ते. :) पुण्याचे पेशवे
लेखनविषय:
लेखनप्रकार
'मिपा' च्या वाचकांना 'प्रेमाची गोष्ट' वर लिहिलेले आवडले, म्हणून अजुन एक प्रायोगिक नाटक पाहिले होते, त्यावरचे लिखाण पाठवत आहे. आमची प्रायोगिक नाटकांची आवड तशी खूप जुनी. अगदी छबिलदास चळवळीपासून. त्यामुळे ,प्रायोगिक नाटक लागले की पाय तिथे आपोआप वळणारच! कधी फजितीही होते, सगळं डोक्यावरुन जातं. मग डोक्याला ताप. ह्याला विचार, त्याला विचार, असं चालतं, आपण इतके निर्बुद्ध कसे असे वाटून स्वतःचाच राग येतो. तरी पुढली वारी काही चुकत नाही. दहा नाटके डोक्यावरुन गेली तरी चालेल, पण एखादंच असं आनंद देऊन जातं की बस! 'अमृता सुभाष' , ही एक अत्यंत हुशार अभिनेत्री!

अब्दुल खान - ४

पिवळा डांबिस ·

सहज 08/05/2008 - 07:18
आवडले. अब्दुल खान आता अमेरिकेत डॉ. आहेत का? मुले अमेरिकेत आली का? लग्न झाले का? कळले तर बरे होईल. याराना झाला ना ह्या "काल्पनिक" लेखनातुन राव. असे अर्धवट नका सोडु हो... हा कसला "काल्पनिक" इंडियन दोस्त, अपने दोस्तो की खबर नही रखता.

श्री. पिवळा डांबिस, अब्दुलखानेचे शब्दचित्र अतिशय भावूक आणि नेमक्या शब्दात, प्रभावीपणे मांडले आहे. वाचताना आपण कुणी त्रयस्थ वाचक आहोत हे भान रहात नाही. कथानकाचाच एक भाग बनून जातो. तुमच्या संवेदनशील लेखनकौशल्याने हृदयाचा ठाव घेतला. ह्या शेवटच्या भागाने डोळ्यात पाणी आणले. तुम्हाला, अब्दुलखानला आणि तुमच्या मैत्रीला लाख-लाख सलाम....! अभिनंदन.

In reply to by प्रभाकर पेठकर

केशवसुमार 08/05/2008 - 16:24
डांबिसशेठ, सगळे भाग वाचले.. कथा संपलीकी एकत्र प्रतिसाद द्यावा असे ठरवले होते..(हा पुणेरी चिंगूस पाणा नव्हे) पेठकरशेठशी एकदम सहमत.. हेच म्हणतो....(हा ही पुणेरी चिंगूस पाणा नव्हे)..खानाचे पुढे काय झाले असा उगाच एक भुंगा डोक्यात घुसला आहे..आता त्याचे काय करावे? सुरेख लेख आवडला.. (अस्वादक)केशवसुमार (स्वगतः- डांबिस नावाचा माणुस अशी कथा कशी काय लिहू शकतो बाबा? :? निदान अस चांगल लिहिताना नाव बदला बॉ.. :> )

ऋचा 08/05/2008 - 09:12
खरच तुम्ही खुप छान लिहीता अगदी अस वाटलं कि हे खरच आहे... अब्दुलखानला आणि तुमच्या मैत्रीला लाख-लाख सलाम....!

यशोधरा 08/05/2008 - 09:25
अतिशय मनस्पर्शी झाले आहेत सगळेच भाग!! अब्दुल खान खूपच आवडला. त्याने निवडलेल्या आयुष्यात तो सुखी असावा, हीच शुभेच्छा आणि प्रार्थना. एकदम सुरेख लिहिले आहे.

मनस्वी 08/05/2008 - 09:46
डांबिसकाका, आमच्याही डोळ्यातून नकळत आंसू ओघळले. तुमच्या मैत्रीला लाख-लाख सलाम....! आणि तेवढं अब्दुलखान आणि शबनमचं लग्न झालं का आणि त्यांची मुलं तिकडे आली का? ते रेसिडेन्सीची परिक्षा पास झाले का? त्यांना नोकरी मिळाली का - तेवढं सांगा की म्हणजे मनाला रुखरुख लागून रहाणार नाही. शेवटी "क्रमशः" वाचायला अधिक आवडले असते :)

अब्दुल खानाची विलक्षण कथा ऐकताना डोळे भरुन आले,एका रांगड्या पठाणातला कोमल बाप,हळवा मित्र मन हेलावून गेला.तुमचा हा मित्र आता उत्तम रीत्या डॉक्टरी करत शबनम आणि मुलांबरोबर सुखाने आयुष्य व्यतित करत असेल,ही आशा..कारण त्याचाच आशावाद.. "इन्शाल्ला, सब ठीक हो जायेगा...." सुलेशबाबू ,'क्रमश:' हुकुमी जागी सोडणे ,योग्य गॅपने पुढचा भाग चढवणे आणि पाल्हाळ न लावता पाणी घालून क्रमशः न करता योग्य ठिकाणी संपवणे ह्यामुळे तुमचे हे व्यक्तिचित्र अतिशय दर्जेदार झाले आहे. A genius is a one who knows where to stop! Hats off!!! स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

मनस्वी 08/05/2008 - 12:12
सुलेशबाबू ,'क्रमश:' हुकुमी जागी सोडणे ,योग्य गॅपने पुढचा भाग चढवणे आणि पाल्हाळ न लावता पाणी घालून क्रमशः न करता योग्य ठिकाणी संपवणे ह्यामुळे तुमचे हे व्यक्तिचित्र अतिशय दर्जेदार झाले आहे.
+१

मन 08/05/2008 - 13:19
नुसतीच लेखन शैलीच नाही ,तर "कंटेंट" सुद्धा एकदम खास आहे. "पठान" च्या भाषेत "काबिल्-ए-तारीफ" है. बहुत ही बेहतरीन! आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

वरदा 08/05/2008 - 17:32
कुछ केहेनेकाभी होश नही है..डोळ्यात पाणी आलय आणि स्क्रीन दिसत नाहीये..खूपच मस्त लिहिलय... पण ते सांगा तो आहे का इथे अजुन? आली का त्याची मुलं इथे....न्युजर्सीत असेल तर भेटूनच येईन म्हणते एकदा..

शितल 08/05/2008 - 17:59
आता पर्य॑त खान साहेब आमच्याही ओळखीचे झाले आहे, सुद॑र वर्णन असे वाटते ते प्रस॑ग डोळ्यासमोर घडत आहेत हे तुमच्या लिखानाची जादु आहे. एक छान कथानक आम्हाला वाचायला मिळाले, या बद्दल तुमचे आभार. :)

झकासराव 08/05/2008 - 18:03
क्या लिखेला है सुलेश बहोत बढिया. मस्तच. :) तुमचा खान आवडला. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

विसोबा खेचर 08/05/2008 - 18:28
अरे डांबिसा, तुझा अब्दुल खान हा मिपाच्या शिरपेचातील एक मानाचा तुरा ठरला आहे असं म्हणावंसं वाटतं! आपला सलाम...! अजूनही असंच सकस लेखन मिपावर येऊ दे रे प्लीज... तात्या.

मुक्तसुनीत 08/05/2008 - 18:43
ललित लिखाणाच्या यादीत या लिखाणाचा नंबर एकदम वरचा लागेल ! मात्र हे सर्व पूर्णपणे काल्पनिक लिखाण आहे यावर एक वाचक म्हणून भरवसा ठेवता येत नाही (सस्पेन्शन ऑफ डिस्-बेलिफ) , इतके हे लिखाण अस्सल वठले आहे.

चतुरंग 08/05/2008 - 20:20
अपत्यविरहानं व्याकूळ आणि बायकोनं केलेल्या प्रतारणेनं खचलेल्या अब्दुलखानाने मनाचा ठाव घेतला; ते कातर, हळवं झालं! तुमची लिखाणाची शैली फारच ओघवती आहे. नेमक्या शब्दात प्रसंग मांडण्याचे कसब लाजवाब! असेच सकस लिखाण अजून आवडेल. अनेक शुभेच्छा! (अवांतर - हे लिखाण काल्पनिक आहे ह्यावर माझा तरी विश्वास बसत नाहीये. की हा ही एक डांबिसपणाच? :) ) चतुरंग

वाचक 08/05/2008 - 23:57
थोरा मोठ्या लेखकांच्या पंक्तीत सहजगत्या नेउन ठेवेल असे सहज सुंदर, प्रभावी लेखन. नकळत "काबुलीवाला" ची आठवण झाली. हे सगळे 'एकत्र' वाचायला मिळेल अशी सोय करता येईल का ? कृपया विचार व्हावा.

सुरेख व्यक्तीचित्रण अन् ओघवती शैली.....आवडले आपल्याला! सर्व भाग योग्य ठिकाणी क्रमश: करुन उत्कंठा वाढविण्याचे कसब तर लैच भारी! असो, अजुन एखादा भाग वाचायला निश्चितच आवडला असता. >>अरे डांबिसा, तुझा अब्दुल खान हा मिपाच्या शिरपेचातील एक मानाचा तुरा ठरला आहे असं म्हणावंसं वाटतं! सहमत! टिंग्या

झकास लिखाण ,. मस्त शेवट... .......... आणि उत्सुकता ताणली जाईल पण तुटणार नाही, अशा योग्य वेळानंतर पुढचा भाग टाकण्याची हातोटी खासच आहे...

खरा डॉन 09/05/2008 - 07:38
वा सुलेश तुने तो खूश कर दिया यार. बर्‍याच दिवसानी मिसळपाव वर काहीतरी सकस वाचायला मिळाले. स्वगतः च्यायला त्या गटण्याचे निरर्थक/निर्बुद्ध काथ्याकूट आणि धमु-डॉन-आंद्या गँगचे पानचट प्रतिसाद वाचून पार वीट आला होता बुवा..छ्या मिसळपावची क्वालीती जरा घसरत चालली आहे बॉ..

वरील प्रतिक्रियेतील अब्दुल खान या आयडी धारकाचा आमच्या अब्दुल खानशी वा पिवळा डांबिस याच्याशी संबंध नाही. मला प्रथम ही कुणीतरी करत असलेली गंमत आहे असे वाटून मी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं पण इतरही धाग्यांवर तो दिसू लागल्याने हे स्पष्टीकरण! http://www.misalpav.com/node/1725#comment-23083 कुणी ते नांव घ्यायला आमची हरकत अर्थातच नाही, पण इतर वाचकांचा आम्हीच काड्या करतो आहोत असा गैरसमज होऊ नये यासाठी हा खुलासा... आपला, पिवळा डांबिस

पण तो 'अब्दुल खान ' स्वतः ला तुमचाच 'अब्दुल खान' समजतो आहे. त्याचे ले़खन वाचा. http://misalpav.com/node/1725#new

In reply to by सखाराम_गटणे™

जाऊ द्या, आपण सोडून द्यायचं झालं.... आता आंतरजाल म्हटलं की तिथे हरतर्‍हेचे नमुने मिळायचेच की! आपण आपला त्यात काही संबंध नाही एव्हढं जाहीर केलं म्हणजे झालं... कदाचित कुणीतरी निखळ गंमत करत असेल...

सुमीत 09/05/2008 - 12:48
वाट पहात होतो ह्या भागाची, एकदम कलाटाणी वाटली जेव्हा टीप वाचली. इतके सुरेख व्यक्तीचित्रण आणि कल्पित. फर फर सुरेख.

गृहिणि 09/05/2008 - 21:28
फारच सुरेख! अब्दुल खान ला भेट्ल्यासारख वाटल. फारच जिवंत व्यक्तिचित्रण आहे.

गणपा 10/05/2008 - 16:16
काका, (इथे डांबिसकाका म्हणवत नाही) सर्वात उशीरा प्रतिसाद दिल्या बद्दल क्षमस्व आणि खानाची परत भेट घालुन दिल्याबद्दल थँक्स. कधी न्हवे त्या क्रमशः ची अपेक्षा ठेवावीशी वाटली आणि (संपूर्ण) हाती आलं. टीपः या कथेतील सर्व व्यक्तिरेखा व प्रसंग काल्पनिक आहेत. ही ओळ वाचे पर्यंत मुळ्ळीच वाटल नाही कि हा खान्या ही एक काल्पनिक वल्ली आहे. तुमच्या लेखन कौशल्यास प्रणाम. अजूनही असंच सकस लेखन मिपावर येऊ दे रे प्लीज... तात्या. हेच म्हणतो. -गणपा.

विजुभाऊ 11/05/2008 - 19:25
हे लिखाण काल्पनिक आहे ह्यावर माझा तरी विश्वास बसत नाहीये. की हा ही एक डांबिसपणाच? हो डाम्बीसपणाच असावा :) माणुस कायकाय लिहील सांगता येत नाही. पण एकंदरीत मस्त लिहितो डाम्बीस काका. डाम्बीसपणावर खुष असलेला विजुभाऊ

प्रास 05/06/2012 - 20:08
पुन्हा वाचले !
मी पण.....
मस्त वाटले !!
मला पण..... सुंदर लिखाणाबद्दल पिंडाकाकांचा आणि चांगल्या खोदकामासाठी नानाचा आभारी आहे.

टर्मीनेटर 26/03/2021 - 18:57
मिपाच्या खजिन्यात अशी किती रत्ने आहेत त्याचा अंदाज बांधणे कठीण आहे. काय अफलातून लिहिलंय राव, जाम आवडले. आणि हो, हे कथानक काल्पनिक आहे असं तुम्ही म्हटलंय खरं पण त्यावर विश्वास बसत नाहीये.

बापरे, हे लिखाण अजून टिकून आहे मिपावर? मला वाटलं होतं की काळाच्या ओघात गडप झालं असेल. :) ॲबसेंट माईंडेड आणि टर्मिनेटर, धन्यवाद हे नजरेस आणून दिल्याबद्दल...

सुसदा 29/03/2021 - 04:10
बरेच दिवसांनी मिपा वर आले, बरंच झालं. चारही भाग एकत्र वाचता आले. सुंदर व्यक्तीचित्रण आणि ओघवत्या भाषेमुळे हे प्रसंग काल्पनीक नसुन खरेच घडले असावेत असं वाटल. अप्रतीम!! शेवटच्या भागात काबुलीवाल्याची आठवण झाली.

सहज 08/05/2008 - 07:18
आवडले. अब्दुल खान आता अमेरिकेत डॉ. आहेत का? मुले अमेरिकेत आली का? लग्न झाले का? कळले तर बरे होईल. याराना झाला ना ह्या "काल्पनिक" लेखनातुन राव. असे अर्धवट नका सोडु हो... हा कसला "काल्पनिक" इंडियन दोस्त, अपने दोस्तो की खबर नही रखता.

श्री. पिवळा डांबिस, अब्दुलखानेचे शब्दचित्र अतिशय भावूक आणि नेमक्या शब्दात, प्रभावीपणे मांडले आहे. वाचताना आपण कुणी त्रयस्थ वाचक आहोत हे भान रहात नाही. कथानकाचाच एक भाग बनून जातो. तुमच्या संवेदनशील लेखनकौशल्याने हृदयाचा ठाव घेतला. ह्या शेवटच्या भागाने डोळ्यात पाणी आणले. तुम्हाला, अब्दुलखानला आणि तुमच्या मैत्रीला लाख-लाख सलाम....! अभिनंदन.

In reply to by प्रभाकर पेठकर

केशवसुमार 08/05/2008 - 16:24
डांबिसशेठ, सगळे भाग वाचले.. कथा संपलीकी एकत्र प्रतिसाद द्यावा असे ठरवले होते..(हा पुणेरी चिंगूस पाणा नव्हे) पेठकरशेठशी एकदम सहमत.. हेच म्हणतो....(हा ही पुणेरी चिंगूस पाणा नव्हे)..खानाचे पुढे काय झाले असा उगाच एक भुंगा डोक्यात घुसला आहे..आता त्याचे काय करावे? सुरेख लेख आवडला.. (अस्वादक)केशवसुमार (स्वगतः- डांबिस नावाचा माणुस अशी कथा कशी काय लिहू शकतो बाबा? :? निदान अस चांगल लिहिताना नाव बदला बॉ.. :> )

ऋचा 08/05/2008 - 09:12
खरच तुम्ही खुप छान लिहीता अगदी अस वाटलं कि हे खरच आहे... अब्दुलखानला आणि तुमच्या मैत्रीला लाख-लाख सलाम....!

यशोधरा 08/05/2008 - 09:25
अतिशय मनस्पर्शी झाले आहेत सगळेच भाग!! अब्दुल खान खूपच आवडला. त्याने निवडलेल्या आयुष्यात तो सुखी असावा, हीच शुभेच्छा आणि प्रार्थना. एकदम सुरेख लिहिले आहे.

मनस्वी 08/05/2008 - 09:46
डांबिसकाका, आमच्याही डोळ्यातून नकळत आंसू ओघळले. तुमच्या मैत्रीला लाख-लाख सलाम....! आणि तेवढं अब्दुलखान आणि शबनमचं लग्न झालं का आणि त्यांची मुलं तिकडे आली का? ते रेसिडेन्सीची परिक्षा पास झाले का? त्यांना नोकरी मिळाली का - तेवढं सांगा की म्हणजे मनाला रुखरुख लागून रहाणार नाही. शेवटी "क्रमशः" वाचायला अधिक आवडले असते :)

अब्दुल खानाची विलक्षण कथा ऐकताना डोळे भरुन आले,एका रांगड्या पठाणातला कोमल बाप,हळवा मित्र मन हेलावून गेला.तुमचा हा मित्र आता उत्तम रीत्या डॉक्टरी करत शबनम आणि मुलांबरोबर सुखाने आयुष्य व्यतित करत असेल,ही आशा..कारण त्याचाच आशावाद.. "इन्शाल्ला, सब ठीक हो जायेगा...." सुलेशबाबू ,'क्रमश:' हुकुमी जागी सोडणे ,योग्य गॅपने पुढचा भाग चढवणे आणि पाल्हाळ न लावता पाणी घालून क्रमशः न करता योग्य ठिकाणी संपवणे ह्यामुळे तुमचे हे व्यक्तिचित्र अतिशय दर्जेदार झाले आहे. A genius is a one who knows where to stop! Hats off!!! स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

मनस्वी 08/05/2008 - 12:12
सुलेशबाबू ,'क्रमश:' हुकुमी जागी सोडणे ,योग्य गॅपने पुढचा भाग चढवणे आणि पाल्हाळ न लावता पाणी घालून क्रमशः न करता योग्य ठिकाणी संपवणे ह्यामुळे तुमचे हे व्यक्तिचित्र अतिशय दर्जेदार झाले आहे.
+१

मन 08/05/2008 - 13:19
नुसतीच लेखन शैलीच नाही ,तर "कंटेंट" सुद्धा एकदम खास आहे. "पठान" च्या भाषेत "काबिल्-ए-तारीफ" है. बहुत ही बेहतरीन! आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

वरदा 08/05/2008 - 17:32
कुछ केहेनेकाभी होश नही है..डोळ्यात पाणी आलय आणि स्क्रीन दिसत नाहीये..खूपच मस्त लिहिलय... पण ते सांगा तो आहे का इथे अजुन? आली का त्याची मुलं इथे....न्युजर्सीत असेल तर भेटूनच येईन म्हणते एकदा..

शितल 08/05/2008 - 17:59
आता पर्य॑त खान साहेब आमच्याही ओळखीचे झाले आहे, सुद॑र वर्णन असे वाटते ते प्रस॑ग डोळ्यासमोर घडत आहेत हे तुमच्या लिखानाची जादु आहे. एक छान कथानक आम्हाला वाचायला मिळाले, या बद्दल तुमचे आभार. :)

झकासराव 08/05/2008 - 18:03
क्या लिखेला है सुलेश बहोत बढिया. मस्तच. :) तुमचा खान आवडला. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

विसोबा खेचर 08/05/2008 - 18:28
अरे डांबिसा, तुझा अब्दुल खान हा मिपाच्या शिरपेचातील एक मानाचा तुरा ठरला आहे असं म्हणावंसं वाटतं! आपला सलाम...! अजूनही असंच सकस लेखन मिपावर येऊ दे रे प्लीज... तात्या.

मुक्तसुनीत 08/05/2008 - 18:43
ललित लिखाणाच्या यादीत या लिखाणाचा नंबर एकदम वरचा लागेल ! मात्र हे सर्व पूर्णपणे काल्पनिक लिखाण आहे यावर एक वाचक म्हणून भरवसा ठेवता येत नाही (सस्पेन्शन ऑफ डिस्-बेलिफ) , इतके हे लिखाण अस्सल वठले आहे.

चतुरंग 08/05/2008 - 20:20
अपत्यविरहानं व्याकूळ आणि बायकोनं केलेल्या प्रतारणेनं खचलेल्या अब्दुलखानाने मनाचा ठाव घेतला; ते कातर, हळवं झालं! तुमची लिखाणाची शैली फारच ओघवती आहे. नेमक्या शब्दात प्रसंग मांडण्याचे कसब लाजवाब! असेच सकस लिखाण अजून आवडेल. अनेक शुभेच्छा! (अवांतर - हे लिखाण काल्पनिक आहे ह्यावर माझा तरी विश्वास बसत नाहीये. की हा ही एक डांबिसपणाच? :) ) चतुरंग

वाचक 08/05/2008 - 23:57
थोरा मोठ्या लेखकांच्या पंक्तीत सहजगत्या नेउन ठेवेल असे सहज सुंदर, प्रभावी लेखन. नकळत "काबुलीवाला" ची आठवण झाली. हे सगळे 'एकत्र' वाचायला मिळेल अशी सोय करता येईल का ? कृपया विचार व्हावा.

सुरेख व्यक्तीचित्रण अन् ओघवती शैली.....आवडले आपल्याला! सर्व भाग योग्य ठिकाणी क्रमश: करुन उत्कंठा वाढविण्याचे कसब तर लैच भारी! असो, अजुन एखादा भाग वाचायला निश्चितच आवडला असता. >>अरे डांबिसा, तुझा अब्दुल खान हा मिपाच्या शिरपेचातील एक मानाचा तुरा ठरला आहे असं म्हणावंसं वाटतं! सहमत! टिंग्या

झकास लिखाण ,. मस्त शेवट... .......... आणि उत्सुकता ताणली जाईल पण तुटणार नाही, अशा योग्य वेळानंतर पुढचा भाग टाकण्याची हातोटी खासच आहे...

खरा डॉन 09/05/2008 - 07:38
वा सुलेश तुने तो खूश कर दिया यार. बर्‍याच दिवसानी मिसळपाव वर काहीतरी सकस वाचायला मिळाले. स्वगतः च्यायला त्या गटण्याचे निरर्थक/निर्बुद्ध काथ्याकूट आणि धमु-डॉन-आंद्या गँगचे पानचट प्रतिसाद वाचून पार वीट आला होता बुवा..छ्या मिसळपावची क्वालीती जरा घसरत चालली आहे बॉ..

वरील प्रतिक्रियेतील अब्दुल खान या आयडी धारकाचा आमच्या अब्दुल खानशी वा पिवळा डांबिस याच्याशी संबंध नाही. मला प्रथम ही कुणीतरी करत असलेली गंमत आहे असे वाटून मी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं पण इतरही धाग्यांवर तो दिसू लागल्याने हे स्पष्टीकरण! http://www.misalpav.com/node/1725#comment-23083 कुणी ते नांव घ्यायला आमची हरकत अर्थातच नाही, पण इतर वाचकांचा आम्हीच काड्या करतो आहोत असा गैरसमज होऊ नये यासाठी हा खुलासा... आपला, पिवळा डांबिस

पण तो 'अब्दुल खान ' स्वतः ला तुमचाच 'अब्दुल खान' समजतो आहे. त्याचे ले़खन वाचा. http://misalpav.com/node/1725#new

In reply to by सखाराम_गटणे™

जाऊ द्या, आपण सोडून द्यायचं झालं.... आता आंतरजाल म्हटलं की तिथे हरतर्‍हेचे नमुने मिळायचेच की! आपण आपला त्यात काही संबंध नाही एव्हढं जाहीर केलं म्हणजे झालं... कदाचित कुणीतरी निखळ गंमत करत असेल...

सुमीत 09/05/2008 - 12:48
वाट पहात होतो ह्या भागाची, एकदम कलाटाणी वाटली जेव्हा टीप वाचली. इतके सुरेख व्यक्तीचित्रण आणि कल्पित. फर फर सुरेख.

गृहिणि 09/05/2008 - 21:28
फारच सुरेख! अब्दुल खान ला भेट्ल्यासारख वाटल. फारच जिवंत व्यक्तिचित्रण आहे.

गणपा 10/05/2008 - 16:16
काका, (इथे डांबिसकाका म्हणवत नाही) सर्वात उशीरा प्रतिसाद दिल्या बद्दल क्षमस्व आणि खानाची परत भेट घालुन दिल्याबद्दल थँक्स. कधी न्हवे त्या क्रमशः ची अपेक्षा ठेवावीशी वाटली आणि (संपूर्ण) हाती आलं. टीपः या कथेतील सर्व व्यक्तिरेखा व प्रसंग काल्पनिक आहेत. ही ओळ वाचे पर्यंत मुळ्ळीच वाटल नाही कि हा खान्या ही एक काल्पनिक वल्ली आहे. तुमच्या लेखन कौशल्यास प्रणाम. अजूनही असंच सकस लेखन मिपावर येऊ दे रे प्लीज... तात्या. हेच म्हणतो. -गणपा.

विजुभाऊ 11/05/2008 - 19:25
हे लिखाण काल्पनिक आहे ह्यावर माझा तरी विश्वास बसत नाहीये. की हा ही एक डांबिसपणाच? हो डाम्बीसपणाच असावा :) माणुस कायकाय लिहील सांगता येत नाही. पण एकंदरीत मस्त लिहितो डाम्बीस काका. डाम्बीसपणावर खुष असलेला विजुभाऊ

प्रास 05/06/2012 - 20:08
पुन्हा वाचले !
मी पण.....
मस्त वाटले !!
मला पण..... सुंदर लिखाणाबद्दल पिंडाकाकांचा आणि चांगल्या खोदकामासाठी नानाचा आभारी आहे.

टर्मीनेटर 26/03/2021 - 18:57
मिपाच्या खजिन्यात अशी किती रत्ने आहेत त्याचा अंदाज बांधणे कठीण आहे. काय अफलातून लिहिलंय राव, जाम आवडले. आणि हो, हे कथानक काल्पनिक आहे असं तुम्ही म्हटलंय खरं पण त्यावर विश्वास बसत नाहीये.

बापरे, हे लिखाण अजून टिकून आहे मिपावर? मला वाटलं होतं की काळाच्या ओघात गडप झालं असेल. :) ॲबसेंट माईंडेड आणि टर्मिनेटर, धन्यवाद हे नजरेस आणून दिल्याबद्दल...

सुसदा 29/03/2021 - 04:10
बरेच दिवसांनी मिपा वर आले, बरंच झालं. चारही भाग एकत्र वाचता आले. सुंदर व्यक्तीचित्रण आणि ओघवत्या भाषेमुळे हे प्रसंग काल्पनीक नसुन खरेच घडले असावेत असं वाटल. अप्रतीम!! शेवटच्या भागात काबुलीवाल्याची आठवण झाली.
लेखनविषय:
3

प्रेमाची स॑ध्याकाळ

शितल ·

इनोबा म्हणे 08/05/2008 - 02:14
आज पासुन आपले मार्ग बदलतील, परत भेट होईल न होईल माहीत नाही,पर॑तु एखाद्या निख स॑ध्याकाळी अश्रु नक्कीच ढळतील हे ॠणानुब॑ध आठवुन. काय बोलू? शितल फार उत्तम शब्दरचना...आणि प्रसंग ही...खरेतर या आधी अशा प्रकारच्या कथा कित्येकदा ऐकल्या आहेत. तरीसुद्धा तुझ्या शब्दरचनेमुळे अगदी वाचनीय झाला आहे लेख. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मन 08/05/2008 - 13:07
आणखी काय म्हणणार? साधि,सरळ्,मनाला भावेल अशी गोष्ट आहे ही. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

शीतल, लेख/गोष्ट छान झाली आहे..फक्त थोऽडा हात फिरायला हवा होता,म्हणजे .. आणि तीच्या मागुन मी पळत पळ्त बस मध्ये चढलो. आणि ठरवुन टाकले तुझ्या मनात माझ्या विषयी काय आहे हे जाणुनच घ्यायचे. अशी चूक टाळता आली असती. लेख लिहून झाला की पूर्वपरिक्षण कर..परत एकदा नीट वाच आणि मग प्रकाशित कर..ही प्रामाणिक सूचना!राग मानू नये, स्वाती

शितल 08/05/2008 - 17:24
माझ्या येथे ती, मी. तु, तुझ्या ह्या बाबतीत चुका झाल्या आहेत, पण पुढच्या वेळी नक्की सुधारेन. स्वातीताई प्रामाणिक सुचना आम्हाला घडवतात, आणि त्यामुळे आम्ही तयार होतो. सर्वा॑चे आभार.

झकासराव 08/05/2008 - 21:04
साधी सरळ प्रवाहि भाषा. :) आकाशी कलरचा प॑जाबी सुट घातलेला,नाजुक बा॑धा, हातात एकच नोटबुक, खा॑द्याला पर्स, पाठीवर रुळ्णारी सैलसर वेणी, गोरा वर्ण, टपोरे काळेभोर काजळ भरलेले डोळे, कपाळी टिकली, आणि सर्वात वेड लाववारे म्हणजे जराही हसली की दोन्ही गालावर पडण्यार्‍या खळ्या>>>>>>>>>>> हे वर्णन लयी जबरा झालय. अशा खळ्यांच्या गोड खड्ड्यात पडलो होतो राव मी. ते आठवुन तर असलं भारी वाटल ना शब्दात नाय सांगता येणार. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

हे छान झालंय... विषय आणि मांडणी तीच असली तरी "बघा मी कसं काव्यमय लिहिते", असा कोणताही अभिनिवेश नसल्याने साधेपणात गंमत आहे... थोडा हात फिरवा आणि फक्त योग्य जागी अधिक परिच्छेद पाडता आले असते तर दिसायला आणि त्यामुळे वाचायला सोपे गेले असते...

शीतलताई, तुमची गोष्ट सुंदर आहे, तुम्ही मांडणी ही झकास केली आहे. नव्या नव्हाळीच्या प्रेमाचा नाजूकपणा तुम्ही छान चित्रित केला आहे... शीर्षकातील उद्गार हे तुम्हांला उद्देशून नसून गोष्टीतल्या त्याला आणि तिला उद्देशून आहेत... अरे आहे ना तुमचं एकमेकांवर मनापासून प्रेम? झालं ना तुमचं शिक्षण? करताय ना नोकरी-धंदा? भरताय ना तुम्ही तुमची बिलं? मग तुम्ही कोणाशी लग्न करायचं की नाही हे घरचे कोण ठरवणार? फारफार तर त्यांच्या मनाविरूद्ध लग्न केल्याबद्दल ते तुम्हाला डिसओन करतील, गेले तेल लावत!! धरायचा एकमेकांचा हात आणि खणखणीत आवाजात सांगायचं, "आम्ही कायद्याने सज्ञान आहोत, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहोत आणि हे लग्न करणारच आहोत! कायदा आमच्या बाजूने आहे. संमती देउन आमच्या आनंदात सहभागी व्हायचं की नाही ते तुमच्या हातात आहे. पण आडवे याल तर नात्यागोत्याचा मुलाहिजा राखला जाणार नाही!! हर हर महादेव!!" अरे अर्धा विरोध मावळला असता तिथेच!! आणि उरलेला अर्धा एक नातवंड झाल्यावर!!:) प्रेम करणार्‍याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!! माफ करा, प्रतिक्रियेत जर शिवराळपणा आला असेल तर! पण या विषयांत आमच्या भावना जरा तीव्र आहेत. आमचा आक्रमक अवतार बघूनच आमच्या आंतरजातीय प्रेमलग्नाचा उत्साहाने (की निमूटपणे?) स्वीकार करणार्‍या आमच्या आई-बापांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत!!:)) यशस्वी प्रेमवीर, डांबिसकाका

शितल 09/05/2008 - 18:58
>>>प्रेम करणार्‍याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!! डा॑बिस काका तुमचे म्हणने पटले, आता ती मुलगी घाबरली, म्हणुन मुलगा हतबल. प्रेमाचे रूपा॑तर लग्नात नाही. प्रेम म्हणजे प्रेम असत॑, कोण कोण हरत॑, कोण कोण जि॑कत॑.

आज पासुन आपले मार्ग बदलतील, परत भेट होईल न होईल माहीत नाही,पर॑तु एखाद्या निख स॑ध्याकाळी अश्रु नक्कीच ढळतील हे ॠणानुब॑ध आठवुन. वाक्य आवडले पण डांबिसकाकांनी सांगितल्याप्रमाणे प्रेम करणार्‍याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!! :)

विसोबा खेचर 11/05/2008 - 13:44
आज पासुन आपले मार्ग बदलतील, परत भेट होईल न होईल माहीत नाही,पर॑तु एखाद्या निख स॑ध्याकाळी अश्रु नक्कीच ढळतील हे ॠणानुब॑ध आठवुन. वा सुंदर! डांबिसाने देखील छान लिहिले आहे... :) तात्या.

इनोबा म्हणे 08/05/2008 - 02:14
आज पासुन आपले मार्ग बदलतील, परत भेट होईल न होईल माहीत नाही,पर॑तु एखाद्या निख स॑ध्याकाळी अश्रु नक्कीच ढळतील हे ॠणानुब॑ध आठवुन. काय बोलू? शितल फार उत्तम शब्दरचना...आणि प्रसंग ही...खरेतर या आधी अशा प्रकारच्या कथा कित्येकदा ऐकल्या आहेत. तरीसुद्धा तुझ्या शब्दरचनेमुळे अगदी वाचनीय झाला आहे लेख. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मन 08/05/2008 - 13:07
आणखी काय म्हणणार? साधि,सरळ्,मनाला भावेल अशी गोष्ट आहे ही. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

शीतल, लेख/गोष्ट छान झाली आहे..फक्त थोऽडा हात फिरायला हवा होता,म्हणजे .. आणि तीच्या मागुन मी पळत पळ्त बस मध्ये चढलो. आणि ठरवुन टाकले तुझ्या मनात माझ्या विषयी काय आहे हे जाणुनच घ्यायचे. अशी चूक टाळता आली असती. लेख लिहून झाला की पूर्वपरिक्षण कर..परत एकदा नीट वाच आणि मग प्रकाशित कर..ही प्रामाणिक सूचना!राग मानू नये, स्वाती

शितल 08/05/2008 - 17:24
माझ्या येथे ती, मी. तु, तुझ्या ह्या बाबतीत चुका झाल्या आहेत, पण पुढच्या वेळी नक्की सुधारेन. स्वातीताई प्रामाणिक सुचना आम्हाला घडवतात, आणि त्यामुळे आम्ही तयार होतो. सर्वा॑चे आभार.

झकासराव 08/05/2008 - 21:04
साधी सरळ प्रवाहि भाषा. :) आकाशी कलरचा प॑जाबी सुट घातलेला,नाजुक बा॑धा, हातात एकच नोटबुक, खा॑द्याला पर्स, पाठीवर रुळ्णारी सैलसर वेणी, गोरा वर्ण, टपोरे काळेभोर काजळ भरलेले डोळे, कपाळी टिकली, आणि सर्वात वेड लाववारे म्हणजे जराही हसली की दोन्ही गालावर पडण्यार्‍या खळ्या>>>>>>>>>>> हे वर्णन लयी जबरा झालय. अशा खळ्यांच्या गोड खड्ड्यात पडलो होतो राव मी. ते आठवुन तर असलं भारी वाटल ना शब्दात नाय सांगता येणार. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

हे छान झालंय... विषय आणि मांडणी तीच असली तरी "बघा मी कसं काव्यमय लिहिते", असा कोणताही अभिनिवेश नसल्याने साधेपणात गंमत आहे... थोडा हात फिरवा आणि फक्त योग्य जागी अधिक परिच्छेद पाडता आले असते तर दिसायला आणि त्यामुळे वाचायला सोपे गेले असते...

शीतलताई, तुमची गोष्ट सुंदर आहे, तुम्ही मांडणी ही झकास केली आहे. नव्या नव्हाळीच्या प्रेमाचा नाजूकपणा तुम्ही छान चित्रित केला आहे... शीर्षकातील उद्गार हे तुम्हांला उद्देशून नसून गोष्टीतल्या त्याला आणि तिला उद्देशून आहेत... अरे आहे ना तुमचं एकमेकांवर मनापासून प्रेम? झालं ना तुमचं शिक्षण? करताय ना नोकरी-धंदा? भरताय ना तुम्ही तुमची बिलं? मग तुम्ही कोणाशी लग्न करायचं की नाही हे घरचे कोण ठरवणार? फारफार तर त्यांच्या मनाविरूद्ध लग्न केल्याबद्दल ते तुम्हाला डिसओन करतील, गेले तेल लावत!! धरायचा एकमेकांचा हात आणि खणखणीत आवाजात सांगायचं, "आम्ही कायद्याने सज्ञान आहोत, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहोत आणि हे लग्न करणारच आहोत! कायदा आमच्या बाजूने आहे. संमती देउन आमच्या आनंदात सहभागी व्हायचं की नाही ते तुमच्या हातात आहे. पण आडवे याल तर नात्यागोत्याचा मुलाहिजा राखला जाणार नाही!! हर हर महादेव!!" अरे अर्धा विरोध मावळला असता तिथेच!! आणि उरलेला अर्धा एक नातवंड झाल्यावर!!:) प्रेम करणार्‍याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!! माफ करा, प्रतिक्रियेत जर शिवराळपणा आला असेल तर! पण या विषयांत आमच्या भावना जरा तीव्र आहेत. आमचा आक्रमक अवतार बघूनच आमच्या आंतरजातीय प्रेमलग्नाचा उत्साहाने (की निमूटपणे?) स्वीकार करणार्‍या आमच्या आई-बापांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत!!:)) यशस्वी प्रेमवीर, डांबिसकाका

शितल 09/05/2008 - 18:58
>>>प्रेम करणार्‍याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!! डा॑बिस काका तुमचे म्हणने पटले, आता ती मुलगी घाबरली, म्हणुन मुलगा हतबल. प्रेमाचे रूपा॑तर लग्नात नाही. प्रेम म्हणजे प्रेम असत॑, कोण कोण हरत॑, कोण कोण जि॑कत॑.

आज पासुन आपले मार्ग बदलतील, परत भेट होईल न होईल माहीत नाही,पर॑तु एखाद्या निख स॑ध्याकाळी अश्रु नक्कीच ढळतील हे ॠणानुब॑ध आठवुन. वाक्य आवडले पण डांबिसकाकांनी सांगितल्याप्रमाणे प्रेम करणार्‍याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!! :)

विसोबा खेचर 11/05/2008 - 13:44
आज पासुन आपले मार्ग बदलतील, परत भेट होईल न होईल माहीत नाही,पर॑तु एखाद्या निख स॑ध्याकाळी अश्रु नक्कीच ढळतील हे ॠणानुब॑ध आठवुन. वा सुंदर! डांबिसाने देखील छान लिहिले आहे... :) तात्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार
समुद्राच्या उसळणार्‍या लाटा दगडावर येऊन आटपत होत्या आणि किनार्‍यावर बसुन दोघेही अस्ताला जाणार्‍या सुर्याकडे शुन्य नजरने पाहात होते, दोघा॑च्याही मनात प्रच॑ड विचारा॑चे थैमान, तीच्या डोळ्यातुन अश्रू ओघळुन सतत गालावर येत होते पण ते पुसावेसे ही तीला वाटत नव्हते, त्याची ही अवस्था काही वेगळी नव्हती, मुक हु॑दका आवरुण तीच्याकडे पाहणे ही त्याला अवघड जात होते,ह्या सुर्यास्ता बरोबर आपले असलेले प्रेमाचे, मैत्रीचे नाते ही अस्त पावणार आणि हातातुन वाळु निसटुन गेल्यावर हाताला थोडी वाळु चिटकुन रहावी अशा आता फक्त आठवणी दोघ्या॑च्याही मनात राहतील, त्याला पुर्वीचे दिवस आठवायला लागले, आणि चेहर्‍यावर एक म॑

(कधी)

केशवसुमार ·

चतुरंग 08/05/2008 - 02:17
"ही" कधी, तर "ती" कधी चालते "तीही" कधी काय सांगावे तुम्हा शुद्धित असतो मी कधी ? ती कधी नसलीच तर मार्ग मी हा काढतो खूप येतो वास पण चालते फेणी कधी हे दोन्ही शेर एकदम 'टुन्न' जमलेत! ;) चतुरंग

सही यार! "ही" कधी, तर "ती" कधी चालते "तीही" कधी काय सांगावे तुम्हा शुद्धित असतो मी कधी ? खी खी खी! संपतो सोडा कधी ,संपते पाणी कधी चालते तेव्हा मला, वारुणी कोरी कधी खरयं.....कोरी पिण्यात जी मजा आहे ती भेसळमिश्रितमध्ये नाही! असो, विडंबन नेहेमीप्रमाणे जब्राट!

धमाल मुलगा 08/05/2008 - 11:10
रोजचा माझाच मी ठरवला कोटा तिचा टाकतो सोडा कधी, टाकतो पाणी कधी
अरे वा!
ती जशी माझ्यामध्ये खोल दडुनी बैसते फेर धरुनी नाचतो मी स्वतःभवती कधी
:) तन डोले.. मेरा मन डोले...
लाज सोडावी अधी लागते "केश्या"जरा पाडता येते विडंबन, असे सहजी कधी ?
:)) पण एक प्रश्न...हा मनुष्य स्वतः दारुच्या थेंबालाही स्पर्श करत नाही, आणि काव्यरचना मात्र दारु, तीचे निरनिराळे रंग, परिणाम, नशा इ.इ. गोष्टींगर मोठ्या अधिकाराने करतो ! हे कसे बॉ? (आता, "मृत्यूचं वर्णन करायला स्वतः गचकायलाच पाहिजे का?" असं 'पुणे-३०' छापाचा प्रश्न करुन कोणी आम्हाला तोंडावर आपटू नये ही 'णम्र इनंती')

In reply to by धमाल मुलगा

केशवसुमार 08/05/2008 - 11:45
X( सिहगड चढून जाणारे...इतके बेवडे @) आहेत इथे.. त्या साठी आपण कशाला प्यायला हवी.. 8> (दुसर्‍याच्या आणभवातून लिहणारा)केशवसुमार :B

ऋचा 08/05/2008 - 11:17
संपतो सोडा कधी ,संपते पाणी कधी चालते तेव्हा मला, वारुणी कोरी कधी ती कधी नसलीच तर मार्ग मी हा काढतो खूप येतो वास पण चालते फेणी कधी तुम्ही खरच छान करता विडंबन पण असं वाट्ट की तुम्हाला फारच आवड्ते का ????

In reply to by केशवसुमार

ऋचा 08/05/2008 - 11:27
विडंबनाच्या विषयाची नायीका :)

In reply to by ऋचा

केशवसुमार 08/05/2008 - 11:41
शिव शिव.. काय बोलताय काय ऋचाताईईई.. :O छ्या छ्या...मी नाहि त्यातला... [( (लिंबाच्या रसात पाणी घालून पिणारा) केशवसुमार :B

In reply to by केशवसुमार

धमाल मुलगा 08/05/2008 - 11:45
=)) लय भारी! (बुचकळ्यात) हे मी 'बुचक' 'ळ्यात' असं वाचलं आणि हा काय नवा सबुद बॉ म्हणून मीच (बुचकळ्यात) पडलो :)) -(बुचक ळ्यात) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

केशवसुमार 08/05/2008 - 11:56
मला काय विचारतो :W त्या सत्या काम जबालीला विचार :-C .. मला कै ला मास्तर म्हणून राहिला बे? :? (पुन्हा बुचकळ्यात) केशवसुमार :SS

सत्या 08/05/2008 - 14:37
हात तेच्या.................... डाव विस्कटला............... संपतो सोडा कधी ,संपते पाणी कधी चालते तेव्हा मला, वारुणी कोरी कधी लड बापू!!!!!!!!!!!!!!

नारदाचार्य 08/05/2008 - 14:43
पार 'आऊट' झालो आम्ही. मूळ रचना (म्हणजे विडंबन, फणसे यांची नव्हे. ती अद्याप वाचलेली नाही) व्हिस्कीची आणि प्रतिसाद चाखण्यासारखे.

चतुरंग 08/05/2008 - 02:17
"ही" कधी, तर "ती" कधी चालते "तीही" कधी काय सांगावे तुम्हा शुद्धित असतो मी कधी ? ती कधी नसलीच तर मार्ग मी हा काढतो खूप येतो वास पण चालते फेणी कधी हे दोन्ही शेर एकदम 'टुन्न' जमलेत! ;) चतुरंग

सही यार! "ही" कधी, तर "ती" कधी चालते "तीही" कधी काय सांगावे तुम्हा शुद्धित असतो मी कधी ? खी खी खी! संपतो सोडा कधी ,संपते पाणी कधी चालते तेव्हा मला, वारुणी कोरी कधी खरयं.....कोरी पिण्यात जी मजा आहे ती भेसळमिश्रितमध्ये नाही! असो, विडंबन नेहेमीप्रमाणे जब्राट!

धमाल मुलगा 08/05/2008 - 11:10
रोजचा माझाच मी ठरवला कोटा तिचा टाकतो सोडा कधी, टाकतो पाणी कधी
अरे वा!
ती जशी माझ्यामध्ये खोल दडुनी बैसते फेर धरुनी नाचतो मी स्वतःभवती कधी
:) तन डोले.. मेरा मन डोले...
लाज सोडावी अधी लागते "केश्या"जरा पाडता येते विडंबन, असे सहजी कधी ?
:)) पण एक प्रश्न...हा मनुष्य स्वतः दारुच्या थेंबालाही स्पर्श करत नाही, आणि काव्यरचना मात्र दारु, तीचे निरनिराळे रंग, परिणाम, नशा इ.इ. गोष्टींगर मोठ्या अधिकाराने करतो ! हे कसे बॉ? (आता, "मृत्यूचं वर्णन करायला स्वतः गचकायलाच पाहिजे का?" असं 'पुणे-३०' छापाचा प्रश्न करुन कोणी आम्हाला तोंडावर आपटू नये ही 'णम्र इनंती')

In reply to by धमाल मुलगा

केशवसुमार 08/05/2008 - 11:45
X( सिहगड चढून जाणारे...इतके बेवडे @) आहेत इथे.. त्या साठी आपण कशाला प्यायला हवी.. 8> (दुसर्‍याच्या आणभवातून लिहणारा)केशवसुमार :B

ऋचा 08/05/2008 - 11:17
संपतो सोडा कधी ,संपते पाणी कधी चालते तेव्हा मला, वारुणी कोरी कधी ती कधी नसलीच तर मार्ग मी हा काढतो खूप येतो वास पण चालते फेणी कधी तुम्ही खरच छान करता विडंबन पण असं वाट्ट की तुम्हाला फारच आवड्ते का ????

In reply to by केशवसुमार

ऋचा 08/05/2008 - 11:27
विडंबनाच्या विषयाची नायीका :)

In reply to by ऋचा

केशवसुमार 08/05/2008 - 11:41
शिव शिव.. काय बोलताय काय ऋचाताईईई.. :O छ्या छ्या...मी नाहि त्यातला... [( (लिंबाच्या रसात पाणी घालून पिणारा) केशवसुमार :B

In reply to by केशवसुमार

धमाल मुलगा 08/05/2008 - 11:45
=)) लय भारी! (बुचकळ्यात) हे मी 'बुचक' 'ळ्यात' असं वाचलं आणि हा काय नवा सबुद बॉ म्हणून मीच (बुचकळ्यात) पडलो :)) -(बुचक ळ्यात) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

केशवसुमार 08/05/2008 - 11:56
मला काय विचारतो :W त्या सत्या काम जबालीला विचार :-C .. मला कै ला मास्तर म्हणून राहिला बे? :? (पुन्हा बुचकळ्यात) केशवसुमार :SS

सत्या 08/05/2008 - 14:37
हात तेच्या.................... डाव विस्कटला............... संपतो सोडा कधी ,संपते पाणी कधी चालते तेव्हा मला, वारुणी कोरी कधी लड बापू!!!!!!!!!!!!!!

नारदाचार्य 08/05/2008 - 14:43
पार 'आऊट' झालो आम्ही. मूळ रचना (म्हणजे विडंबन, फणसे यांची नव्हे. ती अद्याप वाचलेली नाही) व्हिस्कीची आणि प्रतिसाद चाखण्यासारखे.
लेखनविषय:
मिलिंद फणसे यांची कधी  ही कविता वाचून आम्हाला आम्ही कधी कधी काय काय कारतो ते आठवलं

"ही" कधी, तर "ती" कधी चालते "तीही" कधी
काय सांगावे तुम्हा शुद्धित असतो मी  कधी ?

रोजचा माझाच मी ठरवला कोटा तिचा
टाकतो सोडा कधी, टाकतो पाणी कधी

संपतो सोडा कधी ,संपते पाणी कधी
चालते तेव्हा मला, वारुणी कोरी कधी

ती कधी नसलीच तर मार्ग मी हा काढतो
खूप येतो वास पण चालते फेणी कधी

हा निरागस चेहरा, हासता मनमोकळे

एक स्वप्न प्रवास.(२)

विजुभाऊ ·

अभिज्ञ 07/05/2008 - 23:52
विजुभाउ, जबरदस्त झालेय स्वप्न. अहो ते "येथे गाल दाबून मिळतिल" असे दुकान कुठे आहे हो?त्याचा पत्ता खरोखर द्याच. हसून हसून येडा झालो राव. बंद करुन पुन्हा चालु करा अशा अनेक सूचना येत होत्या. खरेतर पाणबूडीत "खिडक्या" ही ऒपरटींग सीस्टीम बसवल्यापासुन असेच् व्हायचे. ती कधीही बंद पडायची. हा हा हा. जबरा हाणला आहे. बाकी,चहा,कैरी,आंबे,द्राक्ष, पापड तसेच धमुचे लग्न सारखे वेगवेगळे विषय आणि हा अचानक चालु केलेला स्वप्नवत प्रवास. मानले राव तुमच्या लेखनाला आणि कल्पना शक्तीला. हॅटस ऑफ टू यू विजुभाउ. पुढील लिखाणास शुभेच्छा. अबब.

इनोबा म्हणे 08/05/2008 - 00:38
असली विचित्र स्वप्ने बर्‍याच वेळा पडली असतील सगळ्यांना! पण जागतेपणी असली स्वप्ने आपण तरी पाहली नाय बॉ! कल्पनाविलास जबराच आहे तुमचा. सुचना:हा लेख मी खरेच वाचत आहे की,हे स्वप्न आहे याबद्दल लेखकानी खुलासा करावा. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

गणपा 08/05/2008 - 01:10
विजुभाऊ, धमाल लिहिलय. जावा( खुर्द आणि बुद्रुक) :)) भडकमकर क्लासेस च्या विद्यार्थ्यानी बबल कसे फ़ुगवावे असे शॊर्ट् कोर्स तेथेच् सुरु केले. :)) :)) " येथे गाल दाबुन मिळतील" =)) =)) =)) =)) सदाशिव पेठेतला पत्ता देता का? हसुन हसुन गाल दुखले.... (इथे क्रमश: संपले)........ :( इथे नुसतं क्रमश: वाचायला आवडल असतं.

आनंदयात्री 08/05/2008 - 10:15
>>टेप डेक बिघडला असेल, टायर पंचर असेल, बंद >>एकाने सदाशिव पेठेत " येथे गाल दाबुन मिळतील" अशी हा हा हा .. जबरा !!

मनस्वी 08/05/2008 - 11:32
एकदाकुठल्याशा कम्पनीने भागधराकांची वार्षीक सभा ही अशीच् हवेत घेतली होती अशी एक् बातमी सबसे तेज वाहीनी ने दिली होती.
हो.. मी पाहिलेली ती बातमी व्हेक्टरसाहेब. पाणबुडीचा अदभुत प्रवास आवडला.

धमाल मुलगा 08/05/2008 - 11:38
हे परमेश्वरा, मी काय वाचतोय, हे मलाच कळत नाहीये, जे कळत ते झेपत नाहीये, जे झेपतय ते टिपत नाहीये, जे टिपतय ते वाचता येत नाहीये, जे वाचता येतय ते स्वप्नात घडतय, ते जे स्वप्न आहे ते विजुभाऊंचं आहे, मग ते मी कसं पाहतोय? की मीच स्वप्नात आहे? .... माझ्या आकाशातल्या मेंढपाळा, तुझ्या ह्या अजाण मेंढराला माफ कर! - पोप धमाल बेनेडिक्ट चांगलं चाललय म्हाराजा विजुभाऊ, लै भारी फिरवताय आम्हाला तुमच्याबरोबर! बाकी पाणबुडी आणि समुद्रतळाचा आपला बराच अभ्यास दिसतोय. लेखनातून जाणवतोय :)
बंद करुन पुन्हा चालु करा अशा अनेक सूचना येत होत्या. खरेतर पाणबूडीत "खिडक्या" ही ऒपरटींग सीस्टीम बसवल्यापासुन असेच् व्हायचे. ती कधीही बंद पडायची.
बा, बाळ फाटका, वाचतोयस ना, तुझ्या कंपनीच्या 'फ्लॅगशीप प्रॉडक्ट'ची कशी बिनदिक्कत ठोकताहेत? जरा सुधारणा कर रे!
भडकमकर क्लासेस च्या विद्यार्थ्यानी बबल कसे फ़ुगवावे असे शॊर्ट् कोर्स तेथेच् सुरु केले.
आयच्च्या गावात रे !!!!! आयला, भडकमकर क्लासेस म्हणजे आप्पाचा ढोलच झाला...जो-तो येतो आणि थाप मारुन जातोय :))
" येथे गाल दाबुन मिळतील"
:)) :)) हळू दाबा म्हणावं...नाहीतर आपलेच वाजवून मिळतील :P

In reply to by धमाल मुलगा

आयला, भडकमकर क्लासेस म्हणजे आप्पाचा ढोलच झाला...जो-तो येतो आणि थाप मारुन जातोय धमालराव हे बाकी खरे बोललास भघ.. :) पुण्याचे पेशवे

त्यावर एकाने सदाशिव पेठेत " येथे गाल दाबुन मिळतील" अशी पाटी पाहिल्याचे सांगितले. हा हा हा! :D (इथे क्रमश: संपले)........ म्हणजे? मालिका संपली की काय? अजुन एखादा भाग वाचावयास आवडला असता.

आज दोनही भाग वाचले. खूपच मस्त लिहिले आहे. विषय पण खूपच छान निवडला आहे. बाकि तुम्हाला काही विषयाला कमी नाही. डिक्शनरी उघडली कि जे पान येईल, जो शब्द येइल त्यावर तुम्ही लिहू शकाल.....:) हवाई प्रवासाचा मागचा अनुभव गाठीशी होता. शिवाय हल्ली विमानाने प्रवास ही एक अनिश्चीत् गोष्ट झाली आहे.विमानतळावर जाताना रस्त्यात ट्रॆफ़िक ज्याम असते आणि विमान तळावर ही ट्रॆफ़िक ज्याम असते. हा अनुभव आम्ही मागच्यावर्षी जूनमधे भारतात येताना अनुभवला. मुंबईला पाउस होता, भरपूर विमाने वरच फिरत होती. कारण जागाच नव्हती उतरायला म्हणून आमचे विमान अहमदाबादला नेले. तिथे ६ तास ठेवले नंतर मुंबईला आणले. त्यामुळे आमचे कनेक्टेड पुण्याचे फ्लाईट चुकले.:)) आपला स्वप्नप्रवास खूपच आवडला. मजा आली वाचून.....

शितल 08/05/2008 - 18:24
अहो आम्ही स्वप्नात अजुन राग॑तच असतो, तुम्ही बरे आपले, विमानातुन, पाणबुड्यातुन जाता. लै भारी विजुभाऊ, आप फिर से छा गये . पण सदाशिव पेठेत कोठे हो गाल दाबुन मिळतात, आता त्याची आम्हाला खर॑च गरज आहे.

छोटा डॉन 08/05/2008 - 19:46
च्यायला पहिल्या स्वप्न प्रवासाला अजून प्रतिसाद द्यायचा तेवढ्यात दुसरा लेख हजर ... आमचं प्रतिसाद द्यायला डोकं काम करत नाही पण तुम्हाला लिहायला एवढं डोकं कसं चालतं म्हणतो मी ? लिहायला वेळ कधी भेटतो ??? >>त्यामुळे निदान थोडावेळ का होइना हा खवीस प्रोजेक्ट मॅनेजर सारखा छळणार नाही. अच्छा तर तुम्ही "प्रोजेक्ट मॅनेजर" आहात तर, हाताखालच्या पोरांना असे लेख लिहण्यासाठी ठेवलं आहे काय ? का एखादी फटाकडी "पी ए" ठेवली आहे यासाठी ? >>मागे एकदाकुठल्याशा कम्पनीने भागधराकांची वार्षीक सभा ही अशीच् हवेत घेतली होती अशी एक् बातमी सबसे तेज वाहीनी ने दिली होती. ही गोष्ट खरी आहे. मी पण जाणार होतो त्या मिटींगला पण आमच्या इमानाच्या टायरची हवा कुणी तरी सोडली आणि ते उडू शकले नाही. ह्या गोष्तीबद्दल चौकशीसाठी १० सदस्यीय समिती नेमली होती. अहवाल अजून आला नाही, आला की मिपा वर सादर करीन .... >>भारतातेली बहुराष्त्ट्रिय कंपनी टाटा बेन्झ् च्या सहकार्याने अतीमहत्वाच्या अधिकार्‍यांसाठी एक पंखाची जोडी आणि हवाई छत्री विकसीत करण्यच्या विचारात आहे असेही ऐकावात आहे घ्या आता, अहो आम्ही डिजाईन केली ... सध्या परिक्षण चालू आहे टांझानियाच्या जंगलात !!! लवकरच ग्लोबल लाँच करू ..... >>आमच्यात आय सर्जन , हार्ट सर्जन , ओरॆकल सर्टीफ़ाईड प्रोफ़ेशनल , एस् ए पी सर्टीफ़ाईड, जावा प्रोफ़ेशनल्स्, नेटवर्क ऎडमिनिस्टर असे बरेच सगळे होते पण कोणीही साधा मेकॆनीक नव्हता आरारा ... आरारा , ही गोष्ट लै वंगाळ झाली. मला एक पत्र तरी टाकायचं, लगेच पोहचलो असतो लागोलाग .... मी काय मेकॅनीक नाही पण "इंजिने डिजाईन" करण्याचे काम करतो त्यामुळे जमले असते ... पुढच्यावेळी असे झाले तर चिठ्ठी पाठवायचे विसरू नका ... >>पुढच्या वेळेस् तुझ्या स्वप्नात येण्यासाठी मला आता काहीतरी वेगळाच मार्ग वापरायला हवा मी सांगू का एक मार्ग , मस्तपैकी भुयार खांदा जमिनीखाली , मग काय नो ट्रॅफिकजाम आणि नथिंग !!! बाकी त्याच्या "धन्यवाद यादीत" आमचे नाव टाकायला विसरू नका .... लिहा अजून तद् माताय. आम्ही वाचतो आहोत .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

वरदा 08/05/2008 - 20:37
भडकमकर क्लासेस च्या विद्यार्थ्यानी बबल कसे फ़ुगवावे असे शॊर्ट् कोर्स तेथेच् सुरु केले. :)) ते गाल दाबून मिळतील तर एकदम दणादण... मस्तच आहेत तुमची स्वप्न अवांतरः मला का नाही अशी स्वप्न दिसत्...सारखं एकच स्वप्न दिसतं मी परीक्शा संपल्यावर परीक्षा हॉल मधे पोचले..असं कधीही झालं नाही खरं तर पण तेच दिसतं खरं.... :S

In reply to by वरदा

छोटा डॉन 08/05/2008 - 21:16
>> सारखं एकच स्वप्न दिसतं मी परीक्शा संपल्यावर परीक्षा हॉल मधे पोचले.. >> असं कधीही झालं नाही खरं तर पण तेच दिसतं खरं.... असे असेल तर कदाचित .... ते स्वप्न नसून तुम्हाला कदाचित तुमच्या "मागच्या जन्मातल्या घटना" आठवत असाव्यात !!! .... ह.घ्या. होतं असं कधीकधी .... फिकर नॉट छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्रिय विजुभाऊ, हा लेख काल सकाळी प्रथम वाचला. डोकं सुन्न झालं! तशा अवस्थेत प्रतिक्रिया लिहिणं शक्यच नव्हतं!! म्हणून परत संध्याकाळी सावकाश वाचला. तर तिच्यायला, परत डोकं सुन्न!! स्कॉच घेऊनही सुन्नपणा जाईना, तेंव्हा तसाच झोपलो. झोपेत काय-काय तर्‍हेतर्‍हेची स्वप्नं पडली ते विचारू नका!!:) आता दुसर्‍या दिवशी फ्रेश होऊन लेख पुन्हा वाचला. सवय झाल्यामुळे असेल पण सुन्नपणा जरा कमी जाणवला. (ऍडिक्शन, ऍडिक्शन म्हणतात ते हेच का हो?:)) अहो विजुभाऊ, हे काय स्वप्न आहे की चेष्टा!! आकाशात विमानांचे पंखाला पंख लावून त्यावरून माणसं काय चालवताय, बॅगांवर बसून तरंगत माणसं पाणबुडीपर्यंत काय पाठवताय!! पत्येक जण उपाय सांगत होता. ऒइल पहा , \टेप डेक बिघडला असेल, टायर पंचर असेल, बंद करुन पुन्हा चालु करा अशा अनेक सूचना येत होत्या. कोणीतरी खाली उतरुन पाणबूडीला धक्का मारुया आणि पायलट त्या धक्क्यावर पाणबूडी स्टार्ट् करेल अशीही सूचना केली. हे मात्र पटलं. चार पुस्तकी गाढव एकत्र आले की अशाच वांझोट्या सूचना मिळणार!!:) थियरी परफेक्ट! प्रॅक्टिकल बोंब!! बबलगमचे फुगे फुगवून पाणबुडी हलकी करायची आयडिया मात्र झकास! गाल खरंच दुखले असतील तुमचे! येता काय इथे आमच्याकडे? अगदी अमेरिकन चियरलीडरकडून तुमचे दुखरे गाल दाबून द्यायची व्यवस्था करतो...:)) मित्राच्या दुखर्‍या गालांची काळजी असलेला, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन 08/05/2008 - 21:53
गेल्या २ दिवसांपासून जरा "गाल" अंमळ दुखतायत्. डांबिसकाका , बघा काही उपचाराची व्यवस्था होत असेल तर ... देशी उपचारांनी काही साधत नाही, आता जरा तुमच्या विदेशी उपचाराने काय फरक पडतो ते बघुयात !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन 08/05/2008 - 22:02
काय हा अन्याय ? काय हा दुजभाव ? काय हा भेदाभेद ? काय हे पॉलीटीक्स ? विजूभाउंचे गाल दुखताय म्हटले तर "अमेरिकन रेडस्कीन चिअरलीडर्स " आणि आम्ही म्हणालो तर "तगडा, राकट पहिलवान" .... घोर कलियुग, तात्पर्य : वैद्यकीय पेशा आजकाल पहिल्या एवढा पारदर्शक राहिला नाही .... ह. घ्या. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by चतुरंग

छोटा डॉन 08/05/2008 - 22:05
मराठीत गाल चे एकवचन "गाल" आणि अनेकवचन सुध्धा "गाल" च ... हे "गालं " नविन काय काढलतं ? [ मला खरच माहित नाही याबद्दल तेव्हा कॄपया ह.घ्या आणि असल्यास चूक सुधारायला मदत करा ] बाकी दुखण्याच्या निदानाबद्दल शंका नसावी .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

इनोबा म्हणे 08/05/2008 - 22:23
लेका तूझे गाल कशानी दूखायला लागले रे? जरा जस्तीच *** घेतल्या का रे? ऐश आहे भौ तुझी. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

अभिज्ञ 07/05/2008 - 23:52
विजुभाउ, जबरदस्त झालेय स्वप्न. अहो ते "येथे गाल दाबून मिळतिल" असे दुकान कुठे आहे हो?त्याचा पत्ता खरोखर द्याच. हसून हसून येडा झालो राव. बंद करुन पुन्हा चालु करा अशा अनेक सूचना येत होत्या. खरेतर पाणबूडीत "खिडक्या" ही ऒपरटींग सीस्टीम बसवल्यापासुन असेच् व्हायचे. ती कधीही बंद पडायची. हा हा हा. जबरा हाणला आहे. बाकी,चहा,कैरी,आंबे,द्राक्ष, पापड तसेच धमुचे लग्न सारखे वेगवेगळे विषय आणि हा अचानक चालु केलेला स्वप्नवत प्रवास. मानले राव तुमच्या लेखनाला आणि कल्पना शक्तीला. हॅटस ऑफ टू यू विजुभाउ. पुढील लिखाणास शुभेच्छा. अबब.

इनोबा म्हणे 08/05/2008 - 00:38
असली विचित्र स्वप्ने बर्‍याच वेळा पडली असतील सगळ्यांना! पण जागतेपणी असली स्वप्ने आपण तरी पाहली नाय बॉ! कल्पनाविलास जबराच आहे तुमचा. सुचना:हा लेख मी खरेच वाचत आहे की,हे स्वप्न आहे याबद्दल लेखकानी खुलासा करावा. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

गणपा 08/05/2008 - 01:10
विजुभाऊ, धमाल लिहिलय. जावा( खुर्द आणि बुद्रुक) :)) भडकमकर क्लासेस च्या विद्यार्थ्यानी बबल कसे फ़ुगवावे असे शॊर्ट् कोर्स तेथेच् सुरु केले. :)) :)) " येथे गाल दाबुन मिळतील" =)) =)) =)) =)) सदाशिव पेठेतला पत्ता देता का? हसुन हसुन गाल दुखले.... (इथे क्रमश: संपले)........ :( इथे नुसतं क्रमश: वाचायला आवडल असतं.

आनंदयात्री 08/05/2008 - 10:15
>>टेप डेक बिघडला असेल, टायर पंचर असेल, बंद >>एकाने सदाशिव पेठेत " येथे गाल दाबुन मिळतील" अशी हा हा हा .. जबरा !!

मनस्वी 08/05/2008 - 11:32
एकदाकुठल्याशा कम्पनीने भागधराकांची वार्षीक सभा ही अशीच् हवेत घेतली होती अशी एक् बातमी सबसे तेज वाहीनी ने दिली होती.
हो.. मी पाहिलेली ती बातमी व्हेक्टरसाहेब. पाणबुडीचा अदभुत प्रवास आवडला.

धमाल मुलगा 08/05/2008 - 11:38
हे परमेश्वरा, मी काय वाचतोय, हे मलाच कळत नाहीये, जे कळत ते झेपत नाहीये, जे झेपतय ते टिपत नाहीये, जे टिपतय ते वाचता येत नाहीये, जे वाचता येतय ते स्वप्नात घडतय, ते जे स्वप्न आहे ते विजुभाऊंचं आहे, मग ते मी कसं पाहतोय? की मीच स्वप्नात आहे? .... माझ्या आकाशातल्या मेंढपाळा, तुझ्या ह्या अजाण मेंढराला माफ कर! - पोप धमाल बेनेडिक्ट चांगलं चाललय म्हाराजा विजुभाऊ, लै भारी फिरवताय आम्हाला तुमच्याबरोबर! बाकी पाणबुडी आणि समुद्रतळाचा आपला बराच अभ्यास दिसतोय. लेखनातून जाणवतोय :)
बंद करुन पुन्हा चालु करा अशा अनेक सूचना येत होत्या. खरेतर पाणबूडीत "खिडक्या" ही ऒपरटींग सीस्टीम बसवल्यापासुन असेच् व्हायचे. ती कधीही बंद पडायची.
बा, बाळ फाटका, वाचतोयस ना, तुझ्या कंपनीच्या 'फ्लॅगशीप प्रॉडक्ट'ची कशी बिनदिक्कत ठोकताहेत? जरा सुधारणा कर रे!
भडकमकर क्लासेस च्या विद्यार्थ्यानी बबल कसे फ़ुगवावे असे शॊर्ट् कोर्स तेथेच् सुरु केले.
आयच्च्या गावात रे !!!!! आयला, भडकमकर क्लासेस म्हणजे आप्पाचा ढोलच झाला...जो-तो येतो आणि थाप मारुन जातोय :))
" येथे गाल दाबुन मिळतील"
:)) :)) हळू दाबा म्हणावं...नाहीतर आपलेच वाजवून मिळतील :P

In reply to by धमाल मुलगा

आयला, भडकमकर क्लासेस म्हणजे आप्पाचा ढोलच झाला...जो-तो येतो आणि थाप मारुन जातोय धमालराव हे बाकी खरे बोललास भघ.. :) पुण्याचे पेशवे

त्यावर एकाने सदाशिव पेठेत " येथे गाल दाबुन मिळतील" अशी पाटी पाहिल्याचे सांगितले. हा हा हा! :D (इथे क्रमश: संपले)........ म्हणजे? मालिका संपली की काय? अजुन एखादा भाग वाचावयास आवडला असता.

आज दोनही भाग वाचले. खूपच मस्त लिहिले आहे. विषय पण खूपच छान निवडला आहे. बाकि तुम्हाला काही विषयाला कमी नाही. डिक्शनरी उघडली कि जे पान येईल, जो शब्द येइल त्यावर तुम्ही लिहू शकाल.....:) हवाई प्रवासाचा मागचा अनुभव गाठीशी होता. शिवाय हल्ली विमानाने प्रवास ही एक अनिश्चीत् गोष्ट झाली आहे.विमानतळावर जाताना रस्त्यात ट्रॆफ़िक ज्याम असते आणि विमान तळावर ही ट्रॆफ़िक ज्याम असते. हा अनुभव आम्ही मागच्यावर्षी जूनमधे भारतात येताना अनुभवला. मुंबईला पाउस होता, भरपूर विमाने वरच फिरत होती. कारण जागाच नव्हती उतरायला म्हणून आमचे विमान अहमदाबादला नेले. तिथे ६ तास ठेवले नंतर मुंबईला आणले. त्यामुळे आमचे कनेक्टेड पुण्याचे फ्लाईट चुकले.:)) आपला स्वप्नप्रवास खूपच आवडला. मजा आली वाचून.....

शितल 08/05/2008 - 18:24
अहो आम्ही स्वप्नात अजुन राग॑तच असतो, तुम्ही बरे आपले, विमानातुन, पाणबुड्यातुन जाता. लै भारी विजुभाऊ, आप फिर से छा गये . पण सदाशिव पेठेत कोठे हो गाल दाबुन मिळतात, आता त्याची आम्हाला खर॑च गरज आहे.

छोटा डॉन 08/05/2008 - 19:46
च्यायला पहिल्या स्वप्न प्रवासाला अजून प्रतिसाद द्यायचा तेवढ्यात दुसरा लेख हजर ... आमचं प्रतिसाद द्यायला डोकं काम करत नाही पण तुम्हाला लिहायला एवढं डोकं कसं चालतं म्हणतो मी ? लिहायला वेळ कधी भेटतो ??? >>त्यामुळे निदान थोडावेळ का होइना हा खवीस प्रोजेक्ट मॅनेजर सारखा छळणार नाही. अच्छा तर तुम्ही "प्रोजेक्ट मॅनेजर" आहात तर, हाताखालच्या पोरांना असे लेख लिहण्यासाठी ठेवलं आहे काय ? का एखादी फटाकडी "पी ए" ठेवली आहे यासाठी ? >>मागे एकदाकुठल्याशा कम्पनीने भागधराकांची वार्षीक सभा ही अशीच् हवेत घेतली होती अशी एक् बातमी सबसे तेज वाहीनी ने दिली होती. ही गोष्ट खरी आहे. मी पण जाणार होतो त्या मिटींगला पण आमच्या इमानाच्या टायरची हवा कुणी तरी सोडली आणि ते उडू शकले नाही. ह्या गोष्तीबद्दल चौकशीसाठी १० सदस्यीय समिती नेमली होती. अहवाल अजून आला नाही, आला की मिपा वर सादर करीन .... >>भारतातेली बहुराष्त्ट्रिय कंपनी टाटा बेन्झ् च्या सहकार्याने अतीमहत्वाच्या अधिकार्‍यांसाठी एक पंखाची जोडी आणि हवाई छत्री विकसीत करण्यच्या विचारात आहे असेही ऐकावात आहे घ्या आता, अहो आम्ही डिजाईन केली ... सध्या परिक्षण चालू आहे टांझानियाच्या जंगलात !!! लवकरच ग्लोबल लाँच करू ..... >>आमच्यात आय सर्जन , हार्ट सर्जन , ओरॆकल सर्टीफ़ाईड प्रोफ़ेशनल , एस् ए पी सर्टीफ़ाईड, जावा प्रोफ़ेशनल्स्, नेटवर्क ऎडमिनिस्टर असे बरेच सगळे होते पण कोणीही साधा मेकॆनीक नव्हता आरारा ... आरारा , ही गोष्ट लै वंगाळ झाली. मला एक पत्र तरी टाकायचं, लगेच पोहचलो असतो लागोलाग .... मी काय मेकॅनीक नाही पण "इंजिने डिजाईन" करण्याचे काम करतो त्यामुळे जमले असते ... पुढच्यावेळी असे झाले तर चिठ्ठी पाठवायचे विसरू नका ... >>पुढच्या वेळेस् तुझ्या स्वप्नात येण्यासाठी मला आता काहीतरी वेगळाच मार्ग वापरायला हवा मी सांगू का एक मार्ग , मस्तपैकी भुयार खांदा जमिनीखाली , मग काय नो ट्रॅफिकजाम आणि नथिंग !!! बाकी त्याच्या "धन्यवाद यादीत" आमचे नाव टाकायला विसरू नका .... लिहा अजून तद् माताय. आम्ही वाचतो आहोत .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

वरदा 08/05/2008 - 20:37
भडकमकर क्लासेस च्या विद्यार्थ्यानी बबल कसे फ़ुगवावे असे शॊर्ट् कोर्स तेथेच् सुरु केले. :)) ते गाल दाबून मिळतील तर एकदम दणादण... मस्तच आहेत तुमची स्वप्न अवांतरः मला का नाही अशी स्वप्न दिसत्...सारखं एकच स्वप्न दिसतं मी परीक्शा संपल्यावर परीक्षा हॉल मधे पोचले..असं कधीही झालं नाही खरं तर पण तेच दिसतं खरं.... :S

In reply to by वरदा

छोटा डॉन 08/05/2008 - 21:16
>> सारखं एकच स्वप्न दिसतं मी परीक्शा संपल्यावर परीक्षा हॉल मधे पोचले.. >> असं कधीही झालं नाही खरं तर पण तेच दिसतं खरं.... असे असेल तर कदाचित .... ते स्वप्न नसून तुम्हाला कदाचित तुमच्या "मागच्या जन्मातल्या घटना" आठवत असाव्यात !!! .... ह.घ्या. होतं असं कधीकधी .... फिकर नॉट छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्रिय विजुभाऊ, हा लेख काल सकाळी प्रथम वाचला. डोकं सुन्न झालं! तशा अवस्थेत प्रतिक्रिया लिहिणं शक्यच नव्हतं!! म्हणून परत संध्याकाळी सावकाश वाचला. तर तिच्यायला, परत डोकं सुन्न!! स्कॉच घेऊनही सुन्नपणा जाईना, तेंव्हा तसाच झोपलो. झोपेत काय-काय तर्‍हेतर्‍हेची स्वप्नं पडली ते विचारू नका!!:) आता दुसर्‍या दिवशी फ्रेश होऊन लेख पुन्हा वाचला. सवय झाल्यामुळे असेल पण सुन्नपणा जरा कमी जाणवला. (ऍडिक्शन, ऍडिक्शन म्हणतात ते हेच का हो?:)) अहो विजुभाऊ, हे काय स्वप्न आहे की चेष्टा!! आकाशात विमानांचे पंखाला पंख लावून त्यावरून माणसं काय चालवताय, बॅगांवर बसून तरंगत माणसं पाणबुडीपर्यंत काय पाठवताय!! पत्येक जण उपाय सांगत होता. ऒइल पहा , \टेप डेक बिघडला असेल, टायर पंचर असेल, बंद करुन पुन्हा चालु करा अशा अनेक सूचना येत होत्या. कोणीतरी खाली उतरुन पाणबूडीला धक्का मारुया आणि पायलट त्या धक्क्यावर पाणबूडी स्टार्ट् करेल अशीही सूचना केली. हे मात्र पटलं. चार पुस्तकी गाढव एकत्र आले की अशाच वांझोट्या सूचना मिळणार!!:) थियरी परफेक्ट! प्रॅक्टिकल बोंब!! बबलगमचे फुगे फुगवून पाणबुडी हलकी करायची आयडिया मात्र झकास! गाल खरंच दुखले असतील तुमचे! येता काय इथे आमच्याकडे? अगदी अमेरिकन चियरलीडरकडून तुमचे दुखरे गाल दाबून द्यायची व्यवस्था करतो...:)) मित्राच्या दुखर्‍या गालांची काळजी असलेला, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन 08/05/2008 - 21:53
गेल्या २ दिवसांपासून जरा "गाल" अंमळ दुखतायत्. डांबिसकाका , बघा काही उपचाराची व्यवस्था होत असेल तर ... देशी उपचारांनी काही साधत नाही, आता जरा तुमच्या विदेशी उपचाराने काय फरक पडतो ते बघुयात !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन 08/05/2008 - 22:02
काय हा अन्याय ? काय हा दुजभाव ? काय हा भेदाभेद ? काय हे पॉलीटीक्स ? विजूभाउंचे गाल दुखताय म्हटले तर "अमेरिकन रेडस्कीन चिअरलीडर्स " आणि आम्ही म्हणालो तर "तगडा, राकट पहिलवान" .... घोर कलियुग, तात्पर्य : वैद्यकीय पेशा आजकाल पहिल्या एवढा पारदर्शक राहिला नाही .... ह. घ्या. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by चतुरंग

छोटा डॉन 08/05/2008 - 22:05
मराठीत गाल चे एकवचन "गाल" आणि अनेकवचन सुध्धा "गाल" च ... हे "गालं " नविन काय काढलतं ? [ मला खरच माहित नाही याबद्दल तेव्हा कॄपया ह.घ्या आणि असल्यास चूक सुधारायला मदत करा ] बाकी दुखण्याच्या निदानाबद्दल शंका नसावी .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

इनोबा म्हणे 08/05/2008 - 22:23
लेका तूझे गाल कशानी दूखायला लागले रे? जरा जस्तीच *** घेतल्या का रे? ऐश आहे भौ तुझी. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

संयुक्त महाराष्ट्र निर्मितीत अमराठी योगदान

अजय ·

मित्र अजय तु चर्चेकरीता घेतलेला मुद्दा हा चर्चेसरखाच आहे त्यावर चर्चा झलीच पाहिजे ! मला तरी वटते राजचा मुद्दा योग्य आहे परन्तु त्याचा कही प्रमाणात मार्ग मात्र चुकतोय कारण याच मुद्द्याला घेवुन बाळासाहेब मोठे झाले आणि ते मराठि माणासाला विसरले प्रामाणिक पणे या मुद्द्याला घेवुन काम करणारा माणुस हवाय! राज ठाकरे या मुद्द्याला कितपत न्याय देतात तेच बघाचय !

विकि 08/05/2008 - 00:28
त्या भाषणाचा आणि या विषयाचा संबंध काय आहे? आजच्या विषयावर भाष्य करा. आपला कॉ.विकि

इनोबा म्हणे 08/05/2008 - 01:25
त्या भाषणाचा आणि या विषयाचा संबंध काय आहे? आजच्या विषयावर भाष्य करा. कॉ.विकि यांच्याशी सहमत सकाळमधील लेख वाचल्यानंतर असे मानावे लागेल की,बरेचसे लोक पोलिसांच्या चूकीमूळे हूतात्मे झाले असावे.(पहा:कोण होते हे हूतात्मे?) पाहूण्यांना सोडून घरी परतत असताना,घराजवळ आंदोलन बघत उभे असताना आणि गच्चीवर नळ बंद करायला गेले असताना पोलिसांच्या गोळीची शिकार झालेल्या हुतात्म्यांचा(?) यात उल्लेख केला आहे.मात्र प्रत्यक्ष आंदोलनात भाग घेतला असताना हूतात्मा झालेल्या एकाचाही यात स्पष्ट उल्लेख नाही.याच प्रकारे काही परप्रांतियांचा बळी गेलेला असू शकतो,ही शक्यता नाकारता येत नाही.महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसत्ताच्या राजू परुळेकरांचा "होय,हा महाराष्ट्र धर्म आहे!" हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतरच सकाळला 'परप्रांतियांचे हौतात्म्य' का आठवले? याचे कारण म्हणजे राजू परुळेकरांच्या त्या लेखामध्ये सकाळने संयूक्त महाराष्ट्र चळवळी दरम्यान आंदोलन विरोधी भूमिका घेत काँग्रेसला कशी साथ दिली होती,याचा स्पष्ट उल्लेख केला आहे,हे असु शकते. आचार्य अत्रेंसारख्या लोकप्रिय लेखकाने/नेत्याने सकाळवर त्यावेळी टिका केली होती. याचे कारण एकच होते.महाराष्ट्रविरोधी भूमिका!(पहा: होय,हा महाराष्ट्रधर्म आहे!) आजही सकाळ तेच करते आहे. सकाळला जर परप्रांतियांचा एवढा पूळका असेल तर त्यांनी परप्रांतिय पत्रकारांना नोकर्‍या द्याव्या. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

हे म्हणजे "मोर्चा येत होता आणि तो मी वडापाव च्या गाडी शेजारी उभा राहून बघत होतो. तेवढ्यात पोलिसानी गोळीबार चालू केला. त्यात निष्कारण माझा बळी जाऊ नये म्हणून पळून जाऊ लागलो तोच रस्त्यावरच्या शेणावरून पाय घसरून पडलो. तर पोलीसानी मला आंदोलनकर्ता म्हणून गोळी मारली. आणि मी मेलो. आणि झालो हुतात्मा संयुक्त महाराष्ट्रासाठीचा" अशातला प्रकार झाला तो. सकाळच्या या भूमिकेचा अत्र्यांच्या शब्दातच विरोध केला पाहीजे असे वाटते. पुण्याचे पेशवे

In reply to by इनोबा म्हणे

रम्या 08/05/2008 - 12:46
अगदी सडेतोड उत्तर !!!! विद्वत्तेचा प्रदर्शानाचा रोग या महाराष्ट्राला जडलेलाच आहे. आणि हा रोग चुकिच्या वेळीच डोकं वर काढतो. मूळ चर्चेच्या अगदी वेगळी भुमिका घेऊन 'आम्ही बघा कसे सर्व बाजूने विचार करत आहोत, तुम्ही मात्र फारच संकूचित विचार करणारे बुवा' असं दर्शवण्याचा प्रयत्नच आजकाल फार दिसतो. निखिल वागळे नावचा स्वघोषीत विद्वान प्राणि आज फार चेकाळलाय. ब्रेकिंग बातम्यांच्या शोधात पिसाटलेल्या वृत्तवाहिन्यांना सुद्धा असेच स्वघोषित विद्वान खाद्य पुरवतात असं माझं मत आहे. राज ठाकरेंच्या सभेचं थेट प्रक्षेपण सुरू असताना एका वाहिनीवर या प्राण्याला विद्वत्ता ओकायला बोलावलं होतं. हा चक्क म्हणाला "राज ठाकरेंच्या सभेला काही विशेष गर्दी झाली नाही"! आम्हाला मात्र या सभेत शिवाजी पार्क तुडुंब भरण्याएवढी माणसं दिसली. राज ठाकरेंच्या भाषेत बोलायचं तर हा निखिल वागळे काहीही बोलणार आम्ही विश्वास ठेवायला आम्ही काय च्युतिये आहोत का?? राजू परूळेकरांनी लेखात स्पष्ट पणे सांगितलं आहे. राज ठाकरेंनी भूतकाळात काय केलं, ते भविष्यात 'ब' आणि 'ऊ' ठाकरेंसारखे वागणार नाहीत हे कशावरून? हे मुद्दे फिजुल आहेत. महाराष्ट्राच्या हिताआड येणार्‍यांना आता लोळवणे हाच खरा धर्म आहे." पण हे तथाकथित विद्वान (सकाळ आणि निखिल वागळे) सारखे नेमके याच्या उलट करत आहेत.

In reply to by इनोबा म्हणे

मन 08/05/2008 - 15:36
सकाळमधील लेख वाचल्यानंतर असे मानावे लागेल की,बरेचसे लोक पोलिसांच्या चूकीमूळे हूतात्मे झाले असावे.( चुकुन पडलं अन् दंडवत झालं आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

धमाल मुलगा 08/05/2008 - 15:31
बरं मग? थोडा वेळ धरु आपण गृहित की काही अमराठी जनांनी 'संयुक्त महाराष्ट्रा' साठी छातीवर गोळ्या झेलल्या. पण त्यांनी का झेलल्या त्या गोळ्या? महाराष्ट्रासाठी ना? मग ह्या उपर्‍या हलकटांनी ठेवावा ना त्यांचा आदर्श! रहावं ना नीट मिळून मिसळून...तुमच्या घरात रोज हाणामार्‍या चालतात म्हणून तुम्ही जिथं पाहूणे म्हणून आला आहात तिथंही तुम्ही तेच कसं करता? लायकीत रहा ना! तिथं तुम्हाला दोन वेळा गिळायला नाही मिळत म्हणून इथं येता ना? मग इथल्याच लोकांवर दादागिरी कशाला? व्हा ना इथल्या मातीशी एकरुप....
राजचा मुद्दा योग्य आहे परन्तु त्याचा कही प्रमाणात मार्ग मात्र चुकतोय
असेलही चुकत....पण हातापाया पडून कधी कोणी ऐकलय का महाराष्ट्राचं? टाळकी सडकल्याशिवाय येते का त्यांना अक्कल?
कारण याच मुद्द्याला घेवुन बाळासाहेब मोठे झाले आणि ते मराठि माणासाला विसरले
पण जेव्हा केलं तेव्हा मराठी माणसाला लुंगीवाल्यांच्या दहशतीतून काढलंच की बाहेर! केलेल्या कामाचं माप ज्याच्या त्याच्या पदरात टाका ना!
प्रामाणिक पणे या मुद्द्याला घेवुन काम करणारा माणुस हवाय!
१००००००००००% सहमत !!! वाट पाहूया, कदाचित तो माणूस राज ठाकरेही असु शकतो...अपेक्षा ठेऊया ना! नाहीच पुर्ण झाली तरी लुंगीवाल्यांसारखं भैय्ये तरी नीट रहायला शिकतील ना?

In reply to by धमाल मुलगा

रम्या 08/05/2008 - 16:59
राजचा मुद्दा योग्य आहे परन्तु त्याचा कही प्रमाणात मार्ग मात्र चुकतोय योग्य मार्ग कोणता हे सांगेल का कुणी? हे चुक, ते चुक हे बोंबलायला कुणाच्या बापाचं काय जातयं. तुम्हाला पोरं होत नाहीत आणि दुसर्‍यांना झालं तर ते काळं ठुणगं म्हणून विश्लेषण करता? भारतातले सगळे गांधीवाद बरोबर घेऊनच काम करतात का? एकटा राज ठाकरेचं वागणं तेवढं चूक का? आपला फायदा बघा की? राज ठाकरे महान आहे असं कुठं म्हणतंय कोण? पण त्याच्या वागण्याचं विश्लेषण करायची हि वेळ आहे का? मराठी इथे पाय रोऊ दे. मग निवांत चालु द्या तुमचं गांधीवादाचं तुणतुणं. वाट पाहूया, कदाचित तो माणूस राज ठाकरेही असु शकतो...अपेक्षा ठेऊया ना! नाहीच पुर्ण झाली तरी लुंगीवाल्यांसारखं भैय्ये तरी नीट रहायला शिकतील ना? अगदी बरोबर! तो माणूस राज ठाकरे असेल किंवा नसेल हा मुद्द बाजूला काढला तरी चालेल. पण यामुळे मराठीवर टाच आणल्यास लढवय्या मराठी माणूस कधीच सहन करणार नाही हा संदेश तरी पोहोचेल. राज ठाकरेंचं आंदोलन दाबलं तर काय साध्य होईल सांगा पाहू? उलट प्रसारमाध्यामांचा दबाव आणून मराठी चळवळ सहज तोंडघशी पाडता येईल हेच सिद्ध होईल. हे चालेल का? यू पी बिहारी लोकांना लक्ष केलं गेलं हे तर फक्त निमित्त होतं. वास्तवि़क मला वाटतं महाराष्ट्राच्या संस्कृतिच्या आड येणार्‍या सगळ्यांनाच हा इशारा आहे असं समजायला काहीच हरकत नाही. म्हणजे 'लेकी बोले सुने लागे ' सारखं.

In reply to by रम्या

मनस्वी 08/05/2008 - 17:16
+१ बाकी "संयुक्त महाराष्ट्र निर्मितीत अमराठी योगदान" बद्दल इनोबांनी दिलेला हुतात्म्यांच्या लेखाचा दुवाच सर्व काही सांगतो. समाजातील प्रत्येक किडीला कारणीभूत राजकारणच आहे असे मला वाटते.

In reply to by रम्या

राजचा मार्ग चुकतोय माझे असे बोलने काहि लोकाना पटले नाहि कारण बाळासाहेबाच्या वेळी देखिल असेच झाले होते तेव्हा देखिल भावनीक मुद्यामागे धावणारी मडळी होति पुर्न महाराष्ट्राची जणता पाठिमागे होति भावनीक मुद्याच्या आधारे सत्ता मिळवुन मराठि मणासासाठि साडेचार वारशात काय दिवे लावले हे तुम्ही सागु शकता का ! आपला फायदा बघाताना डोळे उघडे ठेवुन आपला फायदा बघा! राजनी कायदा मोडुन जर कोणतेहि आदोलन केले तर ते मोडुन काडायला वेळ लागणार नाही म्हनुन मार्ग चुकतोय असे मि म्हणट्ले ! महाराष्ट्राच्या संस्कृतिबद्द्ल बोलायच झाल्यास तिला मरण नाहि राज असो अगर नसो ! विश्लेषणाबद्दल बोलायच झाल्यास तो मरठि माणसाचा स्वभाव आहे त्याला मी अपवाद नाहि! विजय भांबेरे

In reply to by विजय भांबेरे

रम्या 09/05/2008 - 11:13
भावनीक मुद्याच्या आधारे सत्ता मिळवुन मराठि मणासासाठि साडेचार वारशात काय दिवे लावले हे तुम्ही सागु शकता का ! असं मुळीच म्हणायचं नाही आहे. राज ठाकरे सुद्धा काही भविष्यात दिवे लावतील असही छाती ठोक पणे म्हणता येणार नाही. राज ठाकरे नी मांडलेला मुद्द्याला अहिंसा, चुकिचा मार्ग, भावनिक मुद्द्याला हात घालणारे राजकारण असे संदर्भ देऊन जो बगल दिला जातोय त्याबद्द्ल आक्षेप आहे. राज ठाकरें यांनी वापरलेली शिवराळ भाषा, त्यांची तथाकथित चिथावणीखोर वक्तव्यं यावर प्रसिद्धी माध्यमांनी बराच उहापोह केला आहे पण राज यांनी केलेल्या युक्तिवादाचा कोणत्याही वर्तमान पत्राने विशेष अशी दखल घेतल्यासारखं वाटलं नाही. अगदी मराठी वर्तमान पत्रांनीही नाही. राज ठाकरें यांनी मांडलेले मुद्दे लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत. आणि कुठे हा विषय निघालाच तर मात्र पुन्हा आपले विचारवंत लगेच शिवसेनेचा पुर्वेइतिहास, शिवसेनेनी मराठी माणसांसाठी कसं काहीच केलं नाही, राज यांनी शिवसेनेत असताना काय दिवे लावले असा विषय बदल करण्यात येतो. आक्षेप याबद्द्लच आहे. आपला फायदा बघाताना डोळे उघडे ठेवुन आपला फायदा बघा! मग विश्लेषण करताना डोळे बंद का? मराठीची चाललेली परवड ही काय लपून राहिलेली गोष्ट आहे. महाराष्ट्रात उत्तरप्रदेश दिन साजरा करणार्‍यांचं विश्लेषण का होत नाही? हि भुमिका घेतली शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंनी आणि त्याच्या अगदी विरोधी भुमिका घेतली राज ठाकरेंनी त्याचं विश्लेषण करायची का लाज वाटते? पण हे नजरेआड करून विश्लेषण होतं ते फक्त राज शिवसेनेसारखं भावनेला हात घालून राजकारण करताहेत याचं. आता हेच पहा ना. मिपावर देखील 'पुण्यातल्या मराठी' बद्द्लच्या चर्चेत आपण म्हणतो मी एका मॅकडोनाल्डमध्ये जाऊन मराठीत ऑर्डर दिली. अरे दिली म्हणजे काय? महाराष्ट्रात मराठीमध्ये बोलणार नाही तर काय यूपी, बिहारमध्ये बोलणार.? पण एवढ छोटसं वाक्य आपण मराठीत बोललो याच काय अप्रुप वाटतं आपल्याला!! आपल्याला हि बात मिपावरच्या चर्चेत उत्तराला देण्याइतकी महत्वाची वाटावी आणि इतरांनी "बरं हाणलं त्या मॅक्डोनाल्डवाल्याला" अशी प्रतिक्रिया द्याविशी वाटणे यातूनच मराठीची अवस्था केविलवाणी झाली आहे हे स्पष्ट होतं. आणी वर आपण म्हणतो "महाराष्ट्राच्या संस्कृतिबद्द्ल बोलायच झाल्यास तिला मरण नाहि'' !! अरे मरणार नाही काय मेली तुमची संस्कृती आणि मेली तुमची मराठी भाषा! मॅक्डोनाल्डवाल्याला ऑर्डर मराठीत दिली हे तुम्ही अभिमानाने सांगितलं त्याच वेळी ती मेली!!

In reply to by रम्या

राज ठाकरे सुद्धा काही भविष्यात दिवे लावतील असही छाती ठोक पणे म्हणता येणार नाही. राज ठाकरे नी मांडलेला मुद्द्याला अहिंसा, चुकिचा मार्ग, भावनिक मुद्द्याला हात घालणारे राजकारण असे संदर्भ देऊन जो बगल दिला जातोय त्याबद्द्ल आक्षेप आहे. जर राज ठाकरे बद्दल आणि त्यांच्या कार्याविषयी तुम्ही साशंक आसाल तर त्यांचे वकीलपत्र घेण्याचे कहीच कारण नाही. राज ठाकरें यांनी वापरलेली शिवराळ भाषा, त्यांची तथाकथित चिथावणीखोर वक्तव्यं यावर प्रसिद्धी माध्यमांनी बराच उहापोह केला आहे पण राज यांनी केलेल्या युक्तिवादाचा कोणत्याही वर्तमान पत्राने विशेष अशी दखल घेतल्यासारखं वाटलं नाही. या मुळेच सरकार त्याचे आंदोलन मोडून काढु शकते असे माझे म्हणणे होते. महाराष्ट्रात उत्तरप्रदेश दिन साजरा केल्याने मराठीची परवड चाललेली या तुमच्या जावाई शोधा मागील विश्लेषण देण्याची कॄपा कराल का! आणि तुमच्या मॅकडोनाल्ड प्रकरणामुळे मराठी संस्कृती आणि मराठी भाषा मेली हे वाचुन हसावे रडावे हेच मला कळत नाही. आणि साहेब सर्वात म्ह्त्वाचं म्ह णजे ' तुमची संस्कृती आणि मेली तुमची मराठी भाषा! ' हे आपण वापरलेले शब्द मनाला लागणारे वाटतात खरं पाहता माय मराठी ही आपल्या सर्वांची आहे ! ही भावना वाढीस लावणे गरजेचे आहे म्हणजे ही समस्या सुटेल संस्कृती आणि भाषेची पाटराखन करण्यासाठी ठेक्याने देण्याची पध्दत अजुन पर्यततरी विकसीत झाल्याचे माझ्या एकीवात नाही. सह्याद्री आणि सातपुडा मराठी संस्कृतीच्या जोपर्यत पाठीसी आहेत तो पर्यततरी आम्हाला दलालांची गरज वाटत नाही. गोदावरी , कॄणा ,पुर्णा तीच्या इतिहासाची वहन करत राहतील ! मुघलाईच्या जुलमाखाली जीची शाही सुकली नाही तीची लोकशाहीत काळजी करण्याची गरज नाही . फक्त 'तुमची' ,'आमची' ही दुजाभाव कारणारी मानसीकता कधी संपेल त्याची काळजी वाटते .

In reply to by विजय भांबेरे

महाराष्ट्रात उत्तरप्रदेश दिन साजरा केल्याने मराठीची परवड चाललेली या तुमच्या जावाई शोधा मागील विश्लेषण देण्याची कॄपा कराल का! यासाठी उ.प्र. दिनापर्यंत पोचायची गरज नाही. त्यासाठी फक्त मुंबई किंवा पुण्यामधे जाऊन टॅक्सी किंवा रीक्षावाले कोणती भाषा बोलतात ते बघा. कॉलेजांमधे कोणती भाषा बोलली जाते ते बघा. संस्कृती आणि भाषेची पाटराखन करण्यासाठी ठेक्याने देण्याची पध्दत अजुन पर्यततरी विकसीत झाल्याचे माझ्या एकीवात नाही. हीच तर खरी समस्या आहे सामान्य मराठी माणसापासून राज्यकर्त्यापर्यंत कोणालाही मराठी आपली भाषा आहे आणि तिचा मान राखणे हे आपले कर्तव्य आहे किंवा ठेका आहे हे वाटत नाही. ह ठेका कोणी कोणाला द्यावा लागत नाही तो स्वतःच घ्यायचा असतो. की मराठी माझी भाषा आहे तिचे रक्षण आणि संवर्धन हे माझे कर्तव्य आहे असे वाटले पाहीजे. मराठी शाळेतील रोडावलेली विद्यार्थीसंख्या हे कसले द्योतक आहे? रस्त्यावर ऐकू येणारी मराठी कमी झाली आहे हे कसले द्योतक आहे? सह्याद्री आणि सातपुडा मराठी संस्कृतीच्या जोपर्यत पाठीसी आहेत तो पर्यततरी आम्हाला दलालांची गरज वाटत नाही. गोदावरी , कॄणा ,पुर्णा तीच्या इतिहासाची वहन करत राहतील ! मुघलाईच्या जुलमाखाली जीची शाही सुकली नाही तीची लोकशाहीत काळजी करण्याची गरज नाही . फक्त 'तुमची' ,'आमची' ही दुजाभाव कारणारी मानसीकता कधी संपेल त्याची काळजी वाटते . कृष्णा, पूर्णा, गोदावरी, सातपुडा, सह्याद्री सर्व काही तसेच राहतील पण मराठी भाषा जर तोपर्यंत लुप्त झाली तर काय करणार आहात तुम्ही? इथे प्रश्न माणसाला पाठींबा द्यायचा नाहीये तर भूमिकेला पाठींबा द्यायचा आहे. पुण्याचे पेशवे

In reply to by विजय भांबेरे

मन 10/05/2008 - 00:26
आता थकलो. वेताळ्,इनोबा,मनोबा(म्हंजे मी) आणि पेशवे ह्यांच्या कोणत्याही शंकेला,प्रश्नाला आणी मुद्द्यांना आतापर्यंत उत्तर मिळालेले नाही. कुणी मुद्द्यांना उत्तर द्यायला तयारच नाहिये. केवळ सर्वांना आठवण असावी, म्हणुन त्यातलेच काही मुद्दे पुन्हा इथे उद्धृत करतोय्,जसेच्या तसे. >> इंटरनेट सारख्या महाजालावरून आपण एकमेकांशी मतभेद व्यक्त करतो आहोत, हे जरी खरे असले तरी, महा जालावर मराठीचा नक्की वापर किती होतो, हे आपणही जाणताच. जगामध्ये हिब्रु भाषिक पाचेक कोटिंच्या घरातही नसताना, त्यातील नव्व्याण्णव टक्के लोक हिब्रुच वापरतात महा जालावर. ती एक प्रमुख नेट्-भाषा बनुन बसली आहे.(जॅपनीज्,मँड्रिक ह्या नॉन्-युरोपिअन भाषांप्रमाणे) आता मला सांगा दहा एक कोटी मराठी भाषिक असताना नेट्-वर मराठी वापर तो किती? एक टक्का तरी मराठी भाषिक आपला संपुर्ण नेट्-व्यवहार मराठित करतात काय? करु शकतात काय? आपण वाद घालणे, चर्चा करणे ह्यासाठि वापरतो तेवढिच काय ती नेट् वर मराठी शिल्लक आहे असे वाटु लागले आहे. आणि काही काळात तेही बंद होण्याची भीती वाटते. ३ वर्षापूर्वी कल्याणला रेल्वेच्या परीक्षेला आलेल्या बिहारी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची बातमी आपण वाचली असेलच ती मारहाण राज आणि त्याच्या लोकांनीच केली होती आणि राज तेव्हा शिवसेनेत होता. म्हणजे राजच्या मारहाणीच्या कॄत्याचे समर्थन करण्याचा हेतू हे लिहीण्यामागे नाही तर केवळ पक्षा स्थापनेच्या वेळे मुद्दा मांडला नव्हता म्हणून त्याला आत्ता पाठींबा न देण्याचे काही कारण नाही हे सांगणे आहे. उद्या हा मुद्दा शरद पवार, आराराबा कोणीही मांडला तरी माझा त्याला पाठींबा असेल. पेशवेंशी सहमत मुंबईतील उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून त्यांच्याकरिता हिंदीतून सामना चालू करणे,छटपूजा,उत्तर भारतीय दिवस सारखे उत्सव साजरे करणे,उत्तर भारतीयांना उमेदवारी देणे यांसारख्या कार्यक्रमांमुळेच राज यांचे उद्धवशी बिनसले होते. संजय निरुपमसारख्या बिहार्‍याला शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली,नंतर संजय निरुपम यांनी शिवसेना सोडली तेही राज यांच्याच दबावामुळे.राज यांनी शिवसेना सोडण्याचे कारण केवळ पक्षाचे प्रमुखपद न मिळणे,असे कोणी समजत असल्यास ती त्यांच्या अकलेची दिवाळखोरी आहे.अर्थात सकाळ वाचणार्‍यांना हे आतले राज'कारण कसे कळणार? कारण तिथे फक्त महाराष्ट्रवाद्यांनाच फोडले जाते.उदो उदो होतो तो केवळ काँग्रेसचा! काँग्रेसच्या महान नेत्यांबद्दल मी काय बोलू? छत्रपती शिवाजी महाराजांना उघड उघड दरोडेखोर म्हणणार्‍या(डिस्कव्हरी ऑफ इंडीया) नेहरु आणि त्याच्या खानदानाने महाराष्ट्राचा नेहमीच तिरस्कार केला आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीदरम्यान भारताच्या या पहील्या पंतप्रधानाने महाराष्ट्रविरोधी भूमिका घेतली होती. याच काँग्रेसच्या मुजोर मोरारजीने नंतर आंदोलन फोडण्यासाठी आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला. सर्वात दूखःद बाब म्हणजे यशवंतराव चव्हाणासारख्या मराठी नेत्याने महाराष्ट्रापेक्षा काँग्रेस आणि नेहरुंना मोठे ठरवले. आजही काँग्रेस मधे तेच चालू आहे.दिल्लीश्वरांचे पाय चाटणारे लाचार काँग्रेसी नेते महाराष्ट्राचे काय भले करणार? त्यांना सदा सर्वदा आपल्या पक्षातील स्थानाचीच काळजी असते. राज ठाकरे स्वतःला महाराष्ट्राचा कैवारी समजत आहेत असे आम्हाला तरी वाटत नाही.पेप्राबिप्रात वाचून(सकाळमधील लेख वाचूनच ना?) एकदम आपल्यासारखे 'विचारवंत' तयार होत असतील (आणि आपणच तेवढे महाराष्ट्राचा,मराठीच्या भल्याचा विचार करतोय असे भासवत असतील) तर 'सैनिक' तयार होण्याला विरोध का? ते ठरवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? काही लोक मराठीसाठी काम करतात मात्र त्यांची प्रसिद्धी करत नाहीत आणि त्याच कारणास्तव त्यांचे काम जनतेपुढे पोचत नाही. याबद्दल जनतेला दोषी धरायचे का? बरेचसे लोक मराठी आणि महाराष्ट्रासाठी काम करतात्,आम्हाला त्यांचे निश्चितच कौतूक आहे.आमचा नीलकांत,ओमकार आणि शशांक सारखे लोक,ज्यांनी मिसळपावसाठी(मराठी संस्थळासाठी) भरघोस योगदान दिले आहे किंवा आमचे कलंत्रीसाहेब ज्यांनी मराठीसाठी काम करणार्‍यांना कृतज्ञतापत्रे दिली आहेत,ते आम्हाला माहीत आहे,म्हणूनच आम्ही संधी मिळताच त्यांचे तोंडफाटेस्तोवर कौतूक करतो. मात्र बाहेरच्या जगाला त्यांच्याबद्दल माहीती नसल्यास त्याबद्दल इतर कुणालाही 'त्यांच्याकडे दूर्लक्ष केले' म्हणून दोषी धरता येणार नाही.(आपण 'दूर्लक्ष' केले नसावे ही अपेक्षा!) कारण हे सर्व लोक प्रसिद्धीपासून दूर राहूनच आपले काम चोख बजावत आहेत. माझी प्रतिक्रीया तुम्हाला संतप्त वाटत असेल तर वाटू दे! तुमची प्रतिक्रीया मला निव्वळ शब्दच्छल करणारी वाटते. हूतात्म्यांच्या बलिदानाबाबत शंका घेण्याचे कारणच सकाळमधला तो लेख आहे.(सकाळमधील लेख वाचल्यानंतर असे मानावे लागेल की,बरेचसे लोक पोलिसांच्या चूकीमूळे हूतात्मे झाले असावे.) पोलिसांच्या चूकीमुळे एखादा मारला जात असला तरी केवळ तो मेला म्हणून त्याला हूतात्मा म्हणता येणार नाही. एखादा रस्त्याच्या कडेला हागायला बसलेला असताना पोलिसांची गोळी लागून मेला तर त्यालाही हूतात्मा ठरवले असते का आपण? जे आंदोलक खरोखरच(पोलिसांच्या चूकीमूळे नव्हे) महाराष्ट्रासाठी हूतात्मे झाले,मी त्यांचा आजन्म ऋणी राहीन. सकाळची स्थापना मराठी आणि महाराष्ट्रासाठी झाली होती हे खरेच आम्हा सूज्ञांना माहित नाही. आणि तुम्ही कितीही घसा ताणून कोकललात तरी आम्हाला ते पटणार नाही.पंडीत नेहरूंच्या सांगण्यावरून त्यांनी (ना.परुळेकर)परराष्ट्र मंत्रालयाला सूचनाही केल्या होत्या आणि कदाचित त्याच पंडीत नेहरुच्या सांगण्यावरुन त्यांनी सं.म.चळवळीतील आंदोलकांवर टिका केली असावी.याच कारणास्तव सकाळवर आमच्या महाराष्ट्रवादी आचार्य अत्रेंनी टिका केली होती. आम्हाला तरी अत्रेंपेक्षा आपण(किंवा नाना परुळेकर) श्रेष्ठ वाटत नाही. खरेच,केवढा मोठा बुद्धीभेद झालाय आमचा. आता तुमच्यासारखा श्रेष्ठ विचारवंत मराठीचे भविष्य सांगतोय तेव्हा आम्ही पामरांनी निश्चिंत व्हायला हरकत नसावी. नाहीतर राज्यसरकारला मराठीच्या भविष्याची चिंता लागली होती. तीही राज ठाकरेंच्या आंदोलनानंतर. चला कुणामुळे का होईना,मराठी आणि महाराष्ट्राचा पुळका आलाय सगळ्यांना. अत्रे,पु.ल., आंबेडकर ह्यांचे दाखलेही आम्ही दिलेत. त्याबद्दल अवाक्षरही काढत नाही कुणी. बोलायचच नसेल तर चर्चाच द्यायची का थांबवुन आता? आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

इनोबा म्हणे 10/05/2008 - 01:01
आता थकलो. वेताळ्,इनोबा,मनोबा(म्हंजे मी) आणि पेशवे ह्यांच्या कोणत्याही शंकेला,प्रश्नाला आणी मुद्द्यांना आतापर्यंत उत्तर मिळालेले नाही. कुणी मुद्द्यांना उत्तर द्यायला तयारच नाहिये. अरे हे स्वघोषित विचारवंत असेच असतात रे! आता फाटायची वेळ आली तर बिळात लपून बसलेत. ज्या विषयी चर्चा व्हायला हवी त्याचे कोणी नावच घेत नाही. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

अरे हे स्वघोषित विचारवंत असेच असतात रे! आता फाटायची वेळ आली तर बिळात लपून बसलेत. ज्या विषयी चर्चा व्हायला हवी त्याचे कोणी नावच घेत नाही. हेच म्हणतो मी. पुण्याचे पेशवे

In reply to by विजय भांबेरे

रम्या 11/05/2008 - 00:17
जर राज ठाकरे बद्दल आणि त्यांच्या कार्याविषयी तुम्ही साशंक आसाल तर त्यांचे वकीलपत्र घेण्याचे कहीच कारण नाही. राज ठाकरेंचे वकिल पत्र घेण्याचं काहीच कारण नाही. त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं वकिल पत्र घेतलंय म्हणा हवं तर. त्याचा अभिमान आहे. महाराष्ट्रात उत्तरप्रदेश दिन साजरा केल्याने मराठीची परवड चाललेली या तुमच्या जावाई शोधा मागील विश्लेषण देण्याची कॄपा कराल का! आणि तुमच्या मॅकडोनाल्ड प्रकरणामुळे मराठी संस्कृती आणि मराठी भाषा मेली हे वाचुन हसावे रडावे हेच मला कळत नाही. मला वाटतं पुण्याच्या पेशव्यांनी याला योग्य उत्तर दिलेलं आहे. बाकी मराठी भाषा त्या गोदावरी, सातपुडा मध्ये लपून राहून काहीच फायदा नाही. मला वाटतं मराठी भाषेचा उघड उघड न घबरता वापर करणे महत्वाचं नाही का? मॅक्डोनाल्डचा संदर्भ तर फक्त उधडपणे मराठी बोलण्यात आपल्याला वाटणारी भिती, कौतूक यासाठी दिला होता. काय राव खूप समजावून सांगावं लगतं तुम्हाला!!. सह्याद्री आणि सातपुडा मराठी संस्कृतीच्या जोपर्यत पाठीसी आहेत .. अहो सह्याद्री, सातपूडा काय करणार या मध्ये ??? जे काय करायचं आहेत ते आपल्यालाच करायचं आहे!! सह्याद्री, सातपुडा म्हणजे कोण माणसं असल्या सारखंच बोलताय बुवा तुम्ही!!! म्हणजे सह्याद्री एका हातात तलवार आणि दुसर्‍या हातात ढाल घेऊन येणार आणि म्हाणणार "ए याद राखा मराठी आणि मराठी संस्कॄतीला हात लावाल तर, मुडदे पाडीन एकेकाचे!!" काय राव काय इनोद करता का काय तुम्ही? एखाद्या पुस्तकात शोभणारी अलंकारीक भाषा असेल तर असू द्या चालेल आम्हाला. पण अशा भाषेचा इथं काहीच उपयोग नाही. आणि साहेब सर्वात म्ह्त्वाचं म्ह णजे ' तुमची संस्कृती आणि मेली तुमची मराठी भाषा! ' हे आपण वापरलेले शब्द मनाला लागणारे वाटतात अहो अशीच भाषा मनाला भिडते. ..तो पर्यततरी आम्हाला दलालांची गरज वाटत नाही. हम्म तर हि अडचण आहे होय तुमची. म्हणजे तुम्हाला मराठी संवर्धन करायला कुणाची मदत नको हवी आहे. तुम्ही त्याला दलाल म्हणता आणि आम्ही त्याला राजकिय प्रतिनिधी म्हणतो. असु दे. नाही तरी दर काही अंतरावर मराठी भाषा बदलते म्हणतात. हा अशा प्रकारचा बदल असू शकतो!!! पण राजकारण हे एक शस्त्र म्हणुन वापरायला काहीच हरकत नसावी. शेवटी लढाई मराठी नुसतीच वापरण्याची नाही तर तिला मानसन्मान मिळण्याचीही आहे. आत तुम्ही त्या शस्त्राला दलाल म्हणू नका म्हणजे मिळवली!! नाही तर म्हणाल "मराठीच्या लढाईत शस्त्रांची आवश्यकता नाही. हा सह्याद्री आणि सातपूडा समर्थ आहेत !!!" मुघलाईच्या जुलमाखाली जीची शाही सुकली नाही तीची लोकशाहीत काळजी करण्याची गरज नाही . तुम्हाला विसर पडला असेल तर सांगतो मुघलाईचा काळात स्वराज्य यावे यासाठी लढणारा छत्रपती शिवाजी महाराज नावाचा एक लढवय्या होता. हा स्वराज्यासाठी लढला म्हणून मुघलाईतही मराठी टिकून राहू शकली. आज सुद्धा ही लढाईच आहे. शिवरायांनी या लढाई साठी महाराष्ट्रातील नैसर्गिक साधन संपत्तिचा, सामाजिक परिस्थितीचा पुरपूर वापर करून घेतला. त्यांची साधनं वेगळी होती पण हेतू आपली स्वतःची संस्कॄती टिकावी हाच होता ना? संस्कॄती टिकवावी लागते, जपावी लागते. त्यासाठी उपलब्ध साधन संपत्तीचा उपयोग करावा लागतो. 'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' असं म्हणून भागत नाही. राजकारण हे अनेक साधनांपैकी एक साधन आहे त्याचा आपला हेतू साध्य करायला उपयोग केला तर बिधडलं कुठे? यात दलालीचा प्रश्न आला कुठे? राज ठाकरेंनी आपल्या राजकीय फायद्यासाठी का होईना पण मराठी चा प्रश्न उघडपणे मिडिया समोर, देश समोर चर्चेला आणला तरी. पाठींबा या भूमिकेला आहे, राज ठाकरे या व्यक्तिला नाही!! शिवरायांनी सह्याद्री चा उपयोग करून आपला हेतू साध्य केला. म्हणून सह्याद्री आणि सातपुडा आम्हालाहि प्रिय आहे. पण म्हणून काय तो सह्याद्री, सातपूडा, गोदावरी, कॄष्णा आता या भैय्यांविरूद्धच्या लढाईत महत्वाची भूमिका बजावून मराठीचं रक्षण करणार असं तुम्ही सांगणार?? वा रे वा !! "गोदावरी , कॄणा ,पुर्णा तीच्या इतिहासाची वहन करत राहतील !" पण तोपर्यंत हे भैय्ये तुमचं महाराष्ट्रातून वहन करतील त्याचं काय? आमचा तर एकच घोष आहे बुवा. ज्यावेळी अन्याय होतोय असेल तर त्याला विरोध करा. तो विरोध तुम्हाला जमेल त्या पद्ध्तीने करा. त्यावेळी आपापसातील हेवेदावे विसरा. एखादा तलवार घेऊन विरोध करील, दुसरा लेखणी घेऊन विरोध करील. तलवारीचं काम तलवारीला करू द्यावं ,लेखणीचं काम लेखणीला करू द्यावं. शेवटी दोघांचाही हेतू एकच. लढाई जिंकणं. ऐन लढाईच्या वेळी लेखणीने तलवारीला उपदेश देऊन लढाईकडे तलवार आणि लेखणी दोघांचही दुर्लक्ष होऊ देऊ नये. तो पर्यंत शत्रू तुमच्यावर घाव सुद्धा घालील.

In reply to by रम्या

इनोबा म्हणे 11/05/2008 - 00:40
राज ठाकरेंचे वकिल पत्र घेण्याचं काहीच कारण नाही. त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं वकिल पत्र घेतलंय म्हणा हवं तर. त्याचा अभिमान आहे. बरोबर बोललास रम्या. काम करणारं कुणीही असो. भूमिकेला पाठींबा हवा. अहो सह्याद्री, सातपूडा काय करणार या मध्ये ??? जे काय करायचं आहेत ते आपल्यालाच करायचं आहे!! सह्याद्री, सातपुडा म्हणजे कोण माणसं असल्या सारखंच बोलताय बुवा तुम्ही!!! म्हणजे सह्याद्री एका हातात तलवार आणि दुसर्‍या हातात ढाल घेऊन येणार आणि म्हाणणार "ए याद राखा मराठी आणि मराठी संस्कॄतीला हात लावाल तर, मुडदे पाडीन एकेकाचे!!" काय राव काय इनोद करता का काय तुम्ही? एखाद्या पुस्तकात शोभणारी अलंकारीक भाषा असेल तर असू द्या चालेल आम्हाला. पण अशा भाषेचा इथं काहीच उपयोग नाही. अगदी योग्य मूद्दा. पुस्तकी भाषा पुस्तकातच बरी वाटते. प्रत्यक्षात तिचा उपयोग केवळ प्रोत्साहन देण्याकरिताच होऊ शकतो. पण शेवटी कृतीच महत्वाची. मुघलाईच्या जुलमाखाली जीची शाही सुकली नाही तीची लोकशाहीत काळजी करण्याची गरज नाही . हम्म तर हि अडचण आहे होय तुमची. म्हणजे तुम्हाला मराठी संवर्धन करायला कुणाची मदत नको हवी आहे. तुम्ही त्याला दलाल म्हणता आणि आम्ही त्याला राजकिय प्रतिनिधी म्हणतो. असु दे. नाही तरी दर काही अंतरावर मराठी भाषा बदलते म्हणतात. हा अशा प्रकारचा बदल असू शकतो!!! पण राजकारण हे एक शस्त्र म्हणुन वापरायला काहीच हरकत नसावी. शेवटी लढाई मराठी नुसतीच वापरण्याची नाही तर तिला मानसन्मान मिळण्याचीही आहे. आत तुम्ही त्या शस्त्राला दलाल म्हणू नका म्हणजे मिळवली!! नाही तर म्हणाल "मराठीच्या लढाईत शस्त्रांची आवश्यकता नाही. हा सह्याद्री आणि सातपूडा समर्थ आहेत !!!" महाराजांनी हातात तलवार घेऊन गनिमांचा सामना केला म्हणून आजच्या काळात ही तलवार घेऊन रस्त्यात उतरावे का? आजचा लढा आणि ती लढण्याची साधनेही बदलली आहेत. राजकारण ही अशाच प्रकारचे एक साधन आहे,ते वापरले तर बिघडले कुठे? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by रम्या

मन 11/05/2008 - 01:02
अगदि खणखणीत बडवुन काढलास की रम्या! आपलाच, रम्याच्या मुद्द्यांना कोणी तर्कसंगत उत्तर देतय का, ह्याची वाट पाहणारा मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by धमाल मुलगा

कुंदन 08/05/2008 - 17:17
असेलही चुकत....पण हातापाया पडून कधी कोणी ऐकलय का महाराष्ट्राचं? अरे हाता पाया नका ना पडू. पण त्यांची सत्ता होती तेव्हा ही काय घोडे मारले बा ? आणि अशी ही मुंबई पालिकेत आहेच ना त्यांची सत्ता. पण अनधिकृत फेरिवाल्यांना हाकलतात का अधिकारी? नाही ना ... पैसे खाऊन सोडूनच देतात ....

वेताळ 08/05/2008 - 19:09
सकाळला जर परप्रांतियांचा एवढा पूळका असेल तर त्यांनी परप्रांतिय पत्रकारांना नोकर्‍या द्याव्या सकाळ पेपर चे नामांतर सुबह करावे. निखिल वाकडे (वागळे ) हे कधी सरळ बोलतात का? त्यानी दाढी ठेवली आहे त्यामुळे तर त्यांना प्रितिश नंदी असले सारखे वाटत आहे. त्याना कधीच मराठी माणसाबद्दल कळवळा वाटला नाही. एकाद्या परप्रांतीय वाहनचालकाला मारले की ह्याना त्याचा खुप कळवळा येतो.सर्व मराठी लोक त्याना गुंड वाटतात. परंतु एकद्या परप्रांतीय नोकराने मराठी घरमालकाची पैशा साठी हत्या केली तर त्याची दखल घ्याविशी वाटत नाही. स्वःताचे दैनिक मोडुन खाल्ल्यामुळे ते आता एका परप्रांतीयाच्या दैनिकात घरगडी आहेत. वेताळ

अजय 08/05/2008 - 21:43
मित्रांनो, चर्चेची लिंक याच्या साठी दिली होती, की त्यावर मराठी माणसाप्रमाणे विचार व्हावा. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांप्रमाणे नव्हे. सर्व मित्रांच्या आक्षेपांना स्वतंत्र उत्तर देता येईल. पण ते तुटक होईल या भितीने आणि विचार शृंखलेत वारंवार व्यत्यय आणण्याचा अपराध पत्करुन हे एकत्र दीर्घोत्तर लिहीत आहे. राज ठाकरेंचे भाषण भावनांना हात घालणार होते याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही, आणि त्याच्या विरोधात मत व्यक्त केले म्हणून इतरांना मराठी अथवा महाराष्ट्राच्या विरोधात नेऊन बसविण्याचे कंत्राटही घेतल्याचे कुणी समजण्याचे कारण नाही. केवळ भावना भडकवून मराठीचे किंवा महाराष्ट्र धर्माचे काय साधले जाणार आहे, याचा विचार केला तर? विध्वंसात्मक बोलण्याचा भारी सोस आणि रचनात्मक कार्याच्या नावाने बोंबाबोंब, अशी आजची परिस्थिती आहे. राज ठाकरे त्याला आजिबात अपवाद नाही. मला राज ठाकरे या विषयाला धरून प्रतिक्रिया याव्यात हे अपेक्षित नव्हते. पण आता विषय निघाला आहेच, तर बोलणेही भाग आहे. "मराठा तितुका मेळवावा , महाराष्ट्र धर्म वाढवावा' या उक्तीच्या आधारेच जर महाराष्ट्र धर्माची व्याख्या केली जात असेल तर संघटनेच्या प्रमुखपदी मला बसवत नाही म्हणून मी वेगळी संघटना बांधतो अशांकडून महाराष्ट्र धर्माचे पालन तरी कसे व्हावे. नवी संघटना स्थापन करून दोन वर्ष झाली. तेव्हा मराठीचा विषय का नव्हता? "यशवंतराव ते विलासराव' सारेच मुख्यमंत्री मराठी होते ना? तरीही अन्याय? मराठी राज्य स्थापन होऊन 40 हून अधिक वर्ष झाली तरीही मराठी वर अन्यायाचा विषय वारंवार समोर येत असेल तर त्याला कारणीभूत मुठभर परप्रांतिय की आपले मराठी राज्यकर्ते, याच विचार न करता कोणी तरी भावना भडकवणार आणि आपण त्यावर बोलत बसणार. गेली अनेक वर्षे तेच चालले आहे. काय रचनात्मक काम झाले मराठीच्या विषयावरून? निदान कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांनी पैसा खाल्ला असेलही पण त्यांच्या सोसायट्या, साखर कारखाने, शिक्षण संस्थांमधून मराठी मुलेच पोट भरता आहेत. आजच्या तथाकथीत नेत्यांसारखे नाही, ज्यांची धंद्यातली भागिदारी परप्रांतियांसमवेत, धंदे परदेशातही आहेत. इतरांना नालायक म्हणून आपण लायक आहोत, असे सिद्ध होत नाही. त्यासाठी अंग मोडून कामच करावे लागते. संस्था उभाराव्या लागतात. माणसं उभी करावी लागतात. त्यांना बळ द्यावे लागते. विशेष म्हणजे त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आपण इतरांच्या पुण्याईवर नेते झालो की या झुलीचा अभिमान वाटायला लागतो आणि झटपट रिझल्टही मिळावा असे वाटू लागते. या वाटण्यातूनच असली काही भंपक भूमिका समोर येते. मित्रांनो, राज ठाकरेंच्या भाषणात कोणत्याही रचनात्मक कार्याचा, विधायक कामाचा उल्लेख नाही. (चित्रपट पहाण्याव्यतिरिक्त. याला धोरणात्मक कार्यक्रम म्हणावा का?) "मीच फक्त मराठीचा आणि महाराष्ट्राचा राखणदार' हेच राज ठाकरेंच्या भाषणाचे एकच सार असेल तर त्यातून एक गोष्ट आपसूकच वर येते ती म्हणजे या राखणदारीसाठी सत्ता हातात द्यावी. अशी सत्ता हातात घेण्यासाठी संघटना म्हणून नव्हे तर राजकीय पक्ष म्हणून काम करावे लागते. आपणही चार भिंतीच्या आत सुरक्षित राहून, पेप्राबिप्रात वाचून एकदम "सैनिक' होऊन विचार करण्यापेक्षा खऱ्या महाराष्ट्र धर्माविषयी आणि मराठीसाठी विचार केला तर बरे होईल....... मित्रांनो, माय मराठीसाठी कळकळीने झटणारे अनेक जण होते, आहेत. ते काम करता आहेत. केवळ त्यांच्याकडे अशी गर्दी जमविण्याची कला नाही, पैसा नाही आणि इतरांना शिव्या घालण्याकडे शब्दही नाहीत, म्हणून त्यांच्या कामाकडे आपणच दुर्लक्ष करतो आहोत हे खरे नाही काय? बऱ्याच विद्वान मित्रांनी आपल्या प्रतिक्रिया संतप्त शब्दांत व्यक्त केल्या आहेत. ते आंदोलनात बळी पडलेल्यांच्या "बलिदाना'विषयी शंका घेत आहेत. एकदम मान्य. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते गंमत पाहत असतील आणि गोळी लागून ठार झाले असतीलही. पण त्यांचे मरण तर खोटे नव्हते. या मंडळींच्या "गंमत पाहताना गोळी लागून मरण्यावरच' आक्षेप असेल तर त्यातून तयार झालेल्या संयुक्त महाराष्ट्राचा, त्याच्या तथाकथित महाराष्ट्र धर्माचा आणि राजकीय अस्तित्वासाठी झगडताना दोन वर्षांनंतर मराठीसाठी झगडण्याचा अभिनिवेश आणणाऱ्यांबद्दल अभिमान तरी का बाळगावा? (वाचताय ना पुण्याचे पेशवे) मित्रांनो. ज्या "महाराष्ट्र धर्म' या राजू परुळेकरांच्या लेखाची लिंक दिली आहे, त्यात शिवसेनेने महाराष्ट्राच्या गळ्याला नख लावले, असा उल्लेख आहे. भावनिक प्रश्‍नांना हात घालून आणि मुलभूत मुद्दे सरळ फाट्यावर मारत निव्वळ झुंडशाहीच्या जोरावर यशस्वी राजकारण कसे करता येते ते यापूर्वी शिवसेनेने दाखवून दिले आहे. तीच री आताही ओढली जात आहे. मात्र या गळ्याला नख लावण्याच्या कार्यात "स्थानिय लोकाधिकार समितीचा' वाटा कसा हेही स्पष्ट करता आले असते तर अधिक बरे झाले असते. निव्वळ झुंडशाहीच्या जोरावर राजकारण करणाऱ्या शिवसेनेने मात्र, रचनात्मक काम कसे असावे आणि ते चिकाटीने कसे पार पाडावे हे स्थानिय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून दाखवून दिले. (यातली सत्यता मुंबईतल्या रिझर्व बॅंकेत किंवा नरिमन पॉंईट भागातील वेगवेगळ्या बॅंका, विमा कंपन्यांच्या आस्थापनांमध्ये जाऊन, मराठीत बोलून पडताळून पाहता येईल). आता "मनसेने'ला तसे काही जरी काम जमले तरी देव पावेल. ज्या "सकाळ'चा उल्लेख येथे केला गेला, त्या सकाळची स्थापनाही महाराष्ट्रासाठी आणि मराठीसाठी झाली होती याची आपल्या सुज्ञ वाचकांना माहिती नसावी, असे वाटते. सकाळचे संस्थापक नानासाहेब परुळेकर हे "ल मॉंद' आणि "वॉशिंग्टन पोस्ट' या जगप्रसिद्ध वृत्तपत्रांचे भारतातले प्रतिनिधी होते. त्या काळातल्या अनेक देशांच्या प्रमुख राष्ट्रप्रमुखांशी त्यांचे व्यक्तिगत पत्रव्यवहाराइतके उत्तम संबंध होते. मध्यपूर्वेतल्या घडामोडींवर त्यांचा चांगला अभ्यास होता. त्याच्याच आधारे या भागातील देशांशी भारताचे परराष्ट्र धोरण कसे असावे यावर पंडीत नेहरूंच्या सांगण्यावरून त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला सूचनाही केल्या होत्या. अशा दूरदृष्टीच्या संपादकाने केवळ महाराष्ट्रीय जनतेला विकासाभिमुख पत्रकारितेची, त्यांच्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या परिणाम करणाऱ्याजगभरातील घडामोडींशी मातृभाषेतून ओळख व्हावी यासाठी 1932 मध्ये पुण्यात मराठीतून बातमीपत्र सुरू केले. येथे बातमीपत्र हा शब्द जबाबदारीने वापरत आहे. त्यावेळी सर्व पत्रे (वर्तमानपत्रे) ही मतपत्रे होती, बातमी देणारी नव्हती. त्यावेळी सकाळ सुरू करून मराठी माणसांमध्ये तो रुजवला. आणि ज्या महाराष्ट्र धर्माच्या कथित विरोधाबद्दल सकाळ ला बोल लावले जात आहे, त्याची तेव्हाची भूमिका संयुक्त महाराष्ट्राला विरोधाची नव्हे तर भाषावार प्रांतरचनेलाच होती. अशी रचना म्हणजे देशाच्या एकसंघतेवरच घाला असेल, (पंजाब, आसाम, तामिळनाडू या राज्यातील चळवळी पाहता ती भीती खरीच ठरली) ही भूमिका होती. त्यातून विरोध केला तर महाराष्ट्राचा द्रोह कसा होतो. याच नानासाहेबांनी गोव्यातील पोर्तुगिजांच्या इन्क्विझिशनच्या काळात गोमंतकीय बांधवांवर कसे अत्याचार झाले, त्या इंग्रजी पुस्तकाचे मराठीत भाषांतर करून सकाळ मध्ये छापले होते. (संदर्भ - "निरोप घेता - ना. भि. परुळेकर, आत्मचरित्र) तरीही ते महाराष्ट्र धर्माचे विरोधक होते असे म्हणणार का? "सकाळ'वर टीका करणाऱ्या मित्रांनी याचीही माहिती करून घेतली तर बुद्धीभेद नक्कीच होणार नाही. अकराव्या शतकात मुकुंदराजांनी प्रथम मराठीत ग्रंथ निर्मिती केली. ते आजपर्यंतच्या विसाव्या शतकापर्यंत. मराठी आहे तशीच आहे. मराठी संस्कृती आहे तशीच आहे. आणि महाराष्ट्र धर्मही वाढलेला आहे. एवढ्या शतकांमध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्यांनंतरही त्याला फरक पडला नाही तर तो मुठभर भैय्यांमुळे पडेल काय? 1927 मध्ये मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना इतिहासाचार्य राजवाडेंनी "आपल्या भाषिक अनास्थेपायी मराठी मृतप्राय होईल', असा इशारा दिला होता. आज इतक्‍या वर्षांनंतर त्याच मराठी भाषेत तेही इंटरनेट सारख्या महाजालावरून आपण एकमेकांशी मतभेद व्यक्त करतो आहोत, हे त्या मराठी भाषा-संस्कृतीच्या जिवंतपणाचे की मृतावस्थेचे लक्षण आहे?.......

In reply to by अजय

धम्मकलाडू 09/05/2008 - 12:17
मित्रांनो, चर्चेची लिंक याच्या साठी दिली होती, की त्यावर मराठी माणसाप्रमाणे विचार व्हावा. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांप्रमाणे नव्हे... विरोधात मत व्यक्त केले म्हणून इतरांना मराठी अथवा महाराष्ट्राच्या विरोधात नेऊन बसविण्याचे कंत्राटही घेतल्याचे कुणी समजण्याचे कारण नाही. केवळ भावना भडकवून मराठीचे किंवा महाराष्ट्र धर्माचे काय साधले जाणार आहे, याचा विचार केला तर? विध्वंसात्मक बोलण्याचा भारी सोस आणि रचनात्मक कार्याच्या नावाने बोंबाबोंब, अशी आजची परिस्थिती आहे. राज ठाकरे त्याला आजिबात अपवाद नाही. मला राज ठाकरे या विषयाला धरून प्रतिक्रिया याव्यात हे अपेक्षित नव्हते. पण आता विषय निघाला आहेच, तर बोलणेही भाग आहे.
सहमत आहे अजय. मुद्याचे सोडून शिव्या द्या आणि टाळ्या घ्या; असा हा एकंदर प्रकार आहे. राज ठाकरेला फक्त सत्ता काबीज करायची आहे. तो सेनेत होता तेंव्हाही उत्तर भारतीयांचे लोंढे मुंबईत येत होता. तेंव्हा का गप्प बसून होता राज ? जाऊ द्या. धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by विजय भांबेरे

मन 09/05/2008 - 19:34
भंबेरे साहेब्,अजय साहेब आपल्या . आम्ही गरिब्,सामान्य घरातील मराठी तरुण वाट पाहतोय उत्तराची.. काही मुद्दे उपस्थित केलेत्,प्रश्न टकलेत पुढ्यात इनोबा , वेताळ आणि पुण्याच्या पेशव्यांनी. त्याला बगल देउन आत्म मग्न राहुन "जितं मया " म्हणत बसताहात असं दिसतयं. आपलाच, मराठ मोळा ,मराठी साठी भंडणारा,वाइट पणा घेणारा मनोबा. (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

इनोबा म्हणे 09/05/2008 - 19:45
त्याला बगल देउन आत्म मग्न राहुन "जितं मया " म्हणत बसताहात असं दिसतयं. त्या मुद्द्यांबाबत कुणीच काही बोलायला तयार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर,आचार्य अत्रे आणि पु.ल. देशपांडेंसारख्या दिग्गजांनी जे मुद्दे मांडले आहेत ते लक्षात घेण्याजोगे आहेत. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मन 08/05/2008 - 22:10
>> इंटरनेट सारख्या महाजालावरून आपण एकमेकांशी मतभेद व्यक्त करतो आहोत, हे जरी खरे असले तरी, महा जालावर मराठीचा नक्की वापर किती होतो, हे आपणही जाणताच. जगामध्ये हिब्रु भाषिक पाचेक कोटिंच्या घरातही नसताना, त्यातील नव्व्याण्णव टक्के लोक हिब्रुच वापरतात महा जालावर. ती एक प्रमुख नेट्-भाषा बनुन बसली आहे.(जॅपनीज्,मँड्रिक ह्या नॉन्-युरोपिअन भाषांप्रमाणे) आता मला सांगा दहा एक कोटी मराठी भाषिक असताना नेट्-वर मराठी वापर तो किती? एक टक्का तरी मराठी भाषिक आपला संपुर्ण नेट्-व्यवहार मराठित करतात काय? करु शकतात काय? आपण वाद घालणे, चर्चा करणे ह्यासाठि वापरतो तेवढिच काय ती नेट् वर मराठी शिल्लक आहे असे वाटु लागले आहे. आणि काही काळात तेही बंद होण्याची भीती वाटते. मी चुक सिद्ध झाल्यास मला आनंदच होइल. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

आपण राजू परुळेकरांचा लेख वाचला असेलच अशी आशा करतो. "मराठा तितुका मेळवावा , महाराष्ट्र धर्म वाढवावा' या उक्तीच्या आधारेच जर महाराष्ट्र धर्माची व्याख्या केली जात असेल तर संघटनेच्या प्रमुखपदी मला बसवत नाही म्हणून मी वेगळी संघटना बांधतो अशांकडून महाराष्ट्र धर्माचे पालन तरी कसे व्हावे. नवी संघटना स्थापन करून दोन वर्ष झाली. तेव्हा मराठीचा विषय का नव्हता? "यशवंतराव ते विलासराव' सारेच मुख्यमंत्री मराठी होते ना? तरीही अन्याय? मराठी राज्य स्थापन होऊन 40 हून अधिक वर्ष झाली तरीही मराठी वर अन्यायाचा विषय वारंवार समोर येत असेल तर त्याला कारणीभूत मुठभर परप्रांतिय की आपले मराठी राज्यकर्ते, याच विचार न करता कोणी तरी भावना भडकवणार आणि आपण त्यावर बोलत बसणार. गेली अनेक वर्षे तेच चालले आहे. काय रचनात्मक काम झाले मराठीच्या विषयावरून? ३ वर्षापूर्वी कल्याणला रेल्वेच्या परीक्षेला आलेल्या बिहारी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची बातमी आपण वाचली असेलच ती मारहाण राज आणि त्याच्या लोकांनीच केली होती आणि राज तेव्हा शिवसेनेत होता. म्हणजे राजच्या मारहाणीच्या कॄत्याचे समर्थन करण्याचा हेतू हे लिहीण्यामागे नाही तर केवळ पक्षा स्थापनेच्या वेळे मुद्दा मांडला नव्हता म्हणून त्याला आत्ता पाठींबा न देण्याचे काही कारण नाही हे सांगणे आहे. उद्या हा मुद्दा शरद पवार, आराराबा कोणीही मांडला तरी माझा त्याला पाठींबा असेल. राहीला प्रश्न मराठी बद्दल रचनात्मक कार्याचा. किती लोक आपापल्या मुलांना मराठी शाळेत घालतात. म्हणजे जर सामान्य माणूसच मराठीबद्दल एवढा उदासीन असेल तर राज्यकर्ते काय कप्पाळ रचनात्मक कार्य करणार आहेत? ते आंदोलनात बळी पडलेल्यांच्या "बलिदाना'विषयी शंका घेत आहेत. एकदम मान्य. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते गंमत पाहत असतील आणि गोळी लागून ठार झाले असतीलही. पण त्यांचे मरण तर खोटे नव्हते. ते मेलेले खरेच असतील पण म्हणून ते संयुक्त महाराष्ट्राचे अमराठी हुतात्मे नव्हेत. आणि यालाच विरोध आहे आमचा. आणि गंमत पाहणारे लोक मरण पावले म्हणून काही संयुक्त महाराष्ट्र घडलेला नाही. त्यामुळे 'या मंडळींच्या "गंमत पाहताना गोळी लागून मरण्यावरच' आक्षेप असेल तर त्यातून तयार झालेल्या संयुक्त महाराष्ट्राचा, त्याच्या तथाकथित महाराष्ट्र धर्माचा आणि राजकीय अस्तित्वासाठी झगडताना दोन वर्षांनंतर मराठीसाठी झगडण्याचा अभिनिवेश आणणाऱ्यांबद्दल अभिमान तरी का बाळगावा? (वाचताय ना पुण्याचे पेशवे)' हा तुमचा युक्तिवाद येथे चुकीचा ठरतो. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा एक भाग म्हणजे हे हुतात्मे होते. आणि हे सर्व अमराठी हुतात्मे मोर्चात सहभागी झाले होते? का फक्त मोर्चा बघायला आले होते? पण संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्यापेक्षाही जास्त व्यापक होती हे.वे.सां. न. ल. आता मुद्दा सकाळने दिलेल्या बातमीचा. जर समजा हे लोक (जे सकाळने वर्णिले आहेत ते) आंदोलन कर्ते नसतील तर मग त्यांचा मृत्यू खरा असेल पण त्याला बलिदान म्हणता येणार नाही. आणि सकाळने हेच लिहून आपली लाचारी सिध्द केली आहे. निदान कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांनी पैसा खाल्ला असेलही पण त्यांच्या सोसायट्या, साखर कारखाने, शिक्षण संस्थांमधून मराठी मुलेच पोट भरता आहेत. आजच्या तथाकथीत नेत्यांसारखे नाही, ज्यांची धंद्यातली भागिदारी परप्रांतियांसमवेत, धंदे परदेशातही आहेत. इतरांना नालायक म्हणून आपण लायक आहोत, असे सिद्ध होत नाही. त्यासाठी अंग मोडून कामच करावे लागते. संस्था उभाराव्या लागतात. माणसं उभी करावी लागतात. त्यांना बळ द्यावे लागते. विशेष म्हणजे त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आपण इतरांच्या पुण्याईवर नेते झालो की या झुलीचा अभिमान वाटायला लागतो आणि झटपट रिझल्टही मिळावा असे वाटू लागते. या वाटण्यातूनच असली काही भंपक भूमिका समोर येते. त्यांच्या शि़क्षण संस्थांमधून जास्तीत जास्त परप्रांतीयच शिक्षण घेत आहेत(वाट्टेल तो पैसा मोजून). आणि पोट भरणारे मराठी लोक करत आहेत चपराशी गिरी कॉलेजांमधे. अजून बरेच लिहीणे आहे. वेळ मिळाला की उर्वरीत प्रतिसाद देईन. पुण्याचे पेशवे

इनोबा म्हणे 09/05/2008 - 03:35
३ वर्षापूर्वी कल्याणला रेल्वेच्या परीक्षेला आलेल्या बिहारी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची बातमी आपण वाचली असेलच ती मारहाण राज आणि त्याच्या लोकांनीच केली होती आणि राज तेव्हा शिवसेनेत होता. म्हणजे राजच्या मारहाणीच्या कॄत्याचे समर्थन करण्याचा हेतू हे लिहीण्यामागे नाही तर केवळ पक्षा स्थापनेच्या वेळे मुद्दा मांडला नव्हता म्हणून त्याला आत्ता पाठींबा न देण्याचे काही कारण नाही हे सांगणे आहे. उद्या हा मुद्दा शरद पवार, आराराबा कोणीही मांडला तरी माझा त्याला पाठींबा असेल. पेशवेंशी सहमत मुंबईतील उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून त्यांच्याकरिता हिंदीतून सामना चालू करणे,छटपूजा,उत्तर भारतीय दिवस सारखे उत्सव साजरे करणे,उत्तर भारतीयांना उमेदवारी देणे यांसारख्या कार्यक्रमांमुळेच राज यांचे उद्धवशी बिनसले होते. संजय निरुपमसारख्या बिहार्‍याला शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली,नंतर संजय निरुपम यांनी शिवसेना सोडली तेही राज यांच्याच दबावामुळे.राज यांनी शिवसेना सोडण्याचे कारण केवळ पक्षाचे प्रमुखपद न मिळणे,असे कोणी समजत असल्यास ती त्यांच्या अकलेची दिवाळखोरी आहे.अर्थात सकाळ वाचणार्‍यांना हे आतले राज'कारण कसे कळणार? कारण तिथे फक्त महाराष्ट्रवाद्यांनाच फोडले जाते.उदो उदो होतो तो केवळ काँग्रेसचा! काँग्रेसच्या महान नेत्यांबद्दल मी काय बोलू? छत्रपती शिवाजी महाराजांना उघड उघड दरोडेखोर म्हणणार्‍या(डिस्कव्हरी ऑफ इंडीया) नेहरु आणि त्याच्या खानदानाने महाराष्ट्राचा नेहमीच तिरस्कार केला आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीदरम्यान भारताच्या या पहील्या पंतप्रधानाने महाराष्ट्रविरोधी भूमिका घेतली होती. याच काँग्रेसच्या मुजोर मोरारजीने नंतर आंदोलन फोडण्यासाठी आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला. सर्वात दूखःद बाब म्हणजे यशवंतराव चव्हाणासारख्या मराठी नेत्याने महाराष्ट्रापेक्षा काँग्रेस आणि नेहरुंना मोठे ठरवले. आजही काँग्रेस मधे तेच चालू आहे.दिल्लीश्वरांचे पाय चाटणारे लाचार काँग्रेसी नेते महाराष्ट्राचे काय भले करणार? त्यांना सदा सर्वदा आपल्या पक्षातील स्थानाचीच काळजी असते. राज ठाकरे स्वतःला महाराष्ट्राचा कैवारी समजत आहेत असे आम्हाला तरी वाटत नाही.पेप्राबिप्रात वाचून(सकाळमधील लेख वाचूनच ना?) एकदम आपल्यासारखे 'विचारवंत' तयार होत असतील (आणि आपणच तेवढे महाराष्ट्राचा,मराठीच्या भल्याचा विचार करतोय असे भासवत असतील) तर 'सैनिक' तयार होण्याला विरोध का? ते ठरवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? काही लोक मराठीसाठी काम करतात मात्र त्यांची प्रसिद्धी करत नाहीत आणि त्याच कारणास्तव त्यांचे काम जनतेपुढे पोचत नाही. याबद्दल जनतेला दोषी धरायचे का? बरेचसे लोक मराठी आणि महाराष्ट्रासाठी काम करतात्,आम्हाला त्यांचे निश्चितच कौतूक आहे.आमचा नीलकांत,ओमकार आणि शशांक सारखे लोक,ज्यांनी मिसळपावसाठी(मराठी संस्थळासाठी) भरघोस योगदान दिले आहे किंवा आमचे कलंत्रीसाहेब ज्यांनी मराठीसाठी काम करणार्‍यांना कृतज्ञतापत्रे दिली आहेत,ते आम्हाला माहीत आहे,म्हणूनच आम्ही संधी मिळताच त्यांचे तोंडफाटेस्तोवर कौतूक करतो. मात्र बाहेरच्या जगाला त्यांच्याबद्दल माहीती नसल्यास त्याबद्दल इतर कुणालाही 'त्यांच्याकडे दूर्लक्ष केले' म्हणून दोषी धरता येणार नाही.(आपण 'दूर्लक्ष' केले नसावे ही अपेक्षा!) कारण हे सर्व लोक प्रसिद्धीपासून दूर राहूनच आपले काम चोख बजावत आहेत. माझी प्रतिक्रीया तुम्हाला संतप्त वाटत असेल तर वाटू दे! तुमची प्रतिक्रीया मला निव्वळ शब्दच्छल करणारी वाटते. हूतात्म्यांच्या बलिदानाबाबत शंका घेण्याचे कारणच सकाळमधला तो लेख आहे.(सकाळमधील लेख वाचल्यानंतर असे मानावे लागेल की,बरेचसे लोक पोलिसांच्या चूकीमूळे हूतात्मे झाले असावे.) पोलिसांच्या चूकीमुळे एखादा मारला जात असला तरी केवळ तो मेला म्हणून त्याला हूतात्मा म्हणता येणार नाही. एखादा रस्त्याच्या कडेला हागायला बसलेला असताना पोलिसांची गोळी लागून मेला तर त्यालाही हूतात्मा ठरवले असते का आपण? जे आंदोलक खरोखरच(पोलिसांच्या चूकीमूळे नव्हे) महाराष्ट्रासाठी हूतात्मे झाले,मी त्यांचा आजन्म ऋणी राहीन. सकाळची स्थापना मराठी आणि महाराष्ट्रासाठी झाली होती हे खरेच आम्हा सूज्ञांना माहित नाही. आणि तुम्ही कितीही घसा ताणून कोकललात तरी आम्हाला ते पटणार नाही.पंडीत नेहरूंच्या सांगण्यावरून त्यांनी (ना.परुळेकर)परराष्ट्र मंत्रालयाला सूचनाही केल्या होत्या आणि कदाचित त्याच पंडीत नेहरुच्या सांगण्यावरुन त्यांनी सं.म.चळवळीतील आंदोलकांवर टिका केली असावी.याच कारणास्तव सकाळवर आमच्या महाराष्ट्रवादी आचार्य अत्रेंनी टिका केली होती. आम्हाला तरी अत्रेंपेक्षा आपण(किंवा नाना परुळेकर) श्रेष्ठ वाटत नाही. खरेच,केवढा मोठा बुद्धीभेद झालाय आमचा. आता तुमच्यासारखा श्रेष्ठ विचारवंत मराठीचे भविष्य सांगतोय तेव्हा आम्ही पामरांनी निश्चिंत व्हायला हरकत नसावी. नाहीतर राज्यसरकारला मराठीच्या भविष्याची चिंता लागली होती. तीही राज ठाकरेंच्या आंदोलनानंतर. चला कुणामुळे का होईना,मराठी आणि महाराष्ट्राचा पुळका आलाय सगळ्यांना. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

मन 09/05/2008 - 03:36
>> ते ठरवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? काही लोक मराठीसाठी काम करतात मात्र त्यांची प्रसिद्धी करत नाहीत आणि त्याच कारणास्तव त्यांचे काम जनतेपुढे पोचत नाही. याबद्दल जनतेला दोषी धरायचे का? असतील उत्तरं (मुद्द्यांसहीत) तर द्या आता तथाकथित विचारवंतांनो. ब्रेव्हो मिस्टर इनोबा... चालु द्या. पण शक्यतो एखादा रस्त्याच्या कडेला हागायला बसलेला असताना पोलिसांची गोळी लागून मेला तर त्यालाही हूतात्मा ठरवले असते का आपण? अशी ग्राम्य भाषा वापरु नका. आपल्याकडे कणखर मुद्दे आहेत्.आपण अचुक तार्किकतेने आपलं म्हणणं मांडु शकतो.(जे आपण मांडलेलच आहे आधिच्या परिच्छेदात.) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

रम्या 09/05/2008 - 11:45
एखादा रस्त्याच्या कडेला हागायला बसलेला असताना पोलिसांची गोळी लागून मेला तर त्यालाही हूतात्मा ठरवले असते का आपण? अशी ग्राम्य भाषा वापरु नका. त्याचं काय हाय मनोबा. प्रेमळ वाक्यांकडे दुर्लक्ष होऊ शकतं. पण अशी ग्राम्य भाषा थेट जिव्हारी लागते !! म्हणुनच कधी कधी वापरावी लागते!!

मन 09/05/2008 - 03:40
त्या नाना परुळेकराचा थेट "पार्-लुळे -कर" करुन टाकला असता त्यांनी ,खास त्यांच्या शैलीत. नाय तर लिहिला असता अग्रलेख "नाना करी ठनाना" :-)) :-)) :-) अत्रे साहेब, क्षमा असावी, आज तेव्हढी तळमळ असली तरी आपल्याइतके सामर्थ्य नाही ह्यांना धडे शिकवायला. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

इनोबा म्हणे 09/05/2008 - 03:49
त्या नाना परुळेकराचा थेट "पार्-लुळे -कर" करुन टाकला असता त्यांनी ,खास त्यांच्या शैलीत. नाय तर लिहिला असता अग्रलेख "नाना करी ठनाना" अगदी बरोबर बोललास मनोबा. अत्रे साहेब, क्षमा असावी, आज तेव्हढी तळमळ असली तरी आपल्याइतके सामर्थ्य नाही ह्यांना धडे शिकवायला. हेच म्हणतो. आता महाराष्ट्राला अत्रेंची गरजच आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

इनोबा म्हणे 09/05/2008 - 04:17
जरा प्रांतियतेच्या धोक्यांबद्दल पु.लं. नी काय म्हटले होते तेही वाचा. संकुचित प्रांतीयतेचे धोके आता हे सुद्धा पटत नसेल तर मर्जी आपली. झोपलेल्या जागे करता येते,झोपेचं सोंग घेतलेल्या नाही. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

मन 09/05/2008 - 13:01
झकास लिंक आहे इनोबा. च्यामारी ,पण आतापर्यंत एकाचही एकाही मुद्द्याला धड उत्तर आलेलं नाहिये . (येण्याची अपेक्षाही कमी होत चालली आहे. ) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

वेताळ 09/05/2008 - 18:59
राज ठाकरेनी मुद्दा उचलला कि उध्द्वने मराठीचा मुद्दा उचलला हा प्रश्न गौण आहे. आज महाराष्ट्रात मराठी माणसावर अन्याय होत आहे का नाही हा प्रश्न मह्त्वाचा आहे. घटनेनुसार जर भाषावार प्रांत रचना झाली असेल तर ज्यात्या राज्यात राहयला जाणारया प्रत्येकाला ती ती भाषा निदान बोलता तरी आली पाहिजे.तसेच त्या प्रांताच्या मुळनिवासी लोकांना काही त्रास होइल असे वागुन चालणार नाही.मुळात सकाळ पेपर हा काय आहे हे इथे सांगण्याची गरज नाही. अत्रेनी सकाळ पेपर का लोकाना आवडतो ह्याचे स्पष्टिकरण केले आहे ते वाचा. इनोबानी जी भाषा वापरली आहे (एखादा रस्त्याच्या कडेला हागायला बसलेला असताना पोलिसांची गोळी लागून मेला तर त्यालाही हूतात्मा ठरवले असते का आपण?) ती योग्यच आहे.जे सं म. साठी हुतात्मे झाले आहेत त्या सर्वाचे आपण आयुष्यभर ऋणी राहु. तसेच अजय तुम्ही सांगितले आहे की निदान कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांनी पैसा खाल्ला असेलही पण त्यांच्या सोसायट्या, साखर कारखाने, शिक्षण संस्थांमधून मराठी मुलेच पोट भरता आहेत. आजच्या तथाकथीत नेत्यांसारखे नाही, ज्यांची धंद्यातली भागिदारी परप्रांतियांसमवेत, धंदे परदेशातही आहेत. इतरांना नालायक म्हणून आपण लायक आहोत, असे सिद्ध होत नाही. त्यासाठी अंग मोडून कामच करावे लागते. संस्था उभाराव्या लागतात. माणसं उभी करावी लागतात. त्यांना बळ द्यावे लागते. विशेष म्हणजे त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आपण इतरांच्या पुण्याईवर नेते झालो की या झुलीचा अभिमान वाटायला लागतो आणि झटपट रिझल्टही मिळावा असे वाटू लागते. या वाटण्यातूनच असली काही भंपक भूमिका समोर येते. आजकाल त्या संस्था ,सोसायट्या,कारखाने ह्याची हालात काय आहे हे तुम्हाला ठाउक आहे का?त्याना सतत वर्षाला मदतनिधीचे सलाईन द्यावे लागते. पण ते सलाईन हेच कारखानदार रात्री सोडा म्हणुन वापरतात.त्यात जे कोणी मराठी लोक काम करतात त्याना वर्षातुन एकदाच पगार मिळतो. कारखानदारी प. महाराष्ट्रात आहे तिथे हि शेतकरी आत्महत्या करत आहेत.कारखान्यामध्ये साखर विकत घेणारे लोक पर प्रांतीयच आहेत ते ह्या कारखानदारबरोबर काम करुन गलेलठ्ठ झाले आहेत. ह्याच्या कॉलेजात प्रवेश पण पैसा मोजुनच मिळतो आणि बहुधा ते परप्रांतीयच असतात. हे परदेशात उधोगधंदे न काढता परदेशातील बॅका कशा मोठ्या होतील ह्याकडे लक्ष देत असतात. पु.ल. चा लेख वाचा प्रांत म्हणजे काही रेव्हेन्यू खात्यातल्या अधिकाऱ्यांच्या सोईसाठी केलेल तुकडे नव्हेत! आपल्या देशातल्या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली ती योजना आहे. खेड्यांतल्या एका कोपऱ्यात राहणाऱ्याला आपल्या राज्यकर्त्या अधिकाऱ्यांशी धिटाईनं मातृभाषेत बोलून व्यवहार करता यावा, जी भाषा त्यानं कधी ऐकली नाही, तिच्यातून शिक्षण घेण्याची सक्ती करुन त्याला कायम अडाणी ठेवण्याच्या परिस्थितीतून त्याची मुक्तता व्हावी, यासाठी भाषावार प्रांत आवश्यक आहेत. पण एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात नोकरीधंद्यासाठी जाणाऱ्या लोकांनी आपण अन्य प्रांतीयांच्या अंत:करणावर, डोक्यावर आणि मुख्य म्हणजे पोटावर स्वत:च्या प्रांतीय अहंकारामुळं आणि स्वार्थानं आक्रमण करणार नाही, हे पथ्य पाळणं ही सर्वात आवश्यक गोष्ट आहे. शेवटी दुसऱ्याची वेदना काय आहे, तो कां ओरडतो आहे, चळवळ करतो हे समजून घेणं आणि आपल्या वागणुकीतून त्याला दु:ख होतं आहे हे कळल्यावर आपली वागणूक बदलणं, हेच वागणे आम्हाला परप्रांतीयाच्या कडुन अपेक्षीत आहे.इथे या पण इथले बनुन रहा. येताना साखर बनुन या व इथल्या तुमच्या वास्तव्याचा एक गोडवा इथे निर्माण करा. राज ठाकरेनी त्याच्या भाषणात कोणत्याच राजकिय मराठी नेत्याला शिव्या दिल्या नाहित,नीट तपासुन बघा. त्यामुळे त्याचे भाषण राजकिय होते हा आपला समज खोटा आहे. त्यानी हा जो मुद्दा उचलला आहे तो ते भविष्यात कसा वापरतात ते मह्त्वाचे आहे. परंतु एकमेकाचे पाय ओढु हाच आमचा मराठी बाणा विसरुन राज ठाकरेना आपण साथ देउया. वेताळ.

मन 09/05/2008 - 19:08
वेताळ, ब्रेव्हो.... अप्रतिम मुद्दे मांडलेत. पण आतापर्यंत एकाचही एकाही मुद्द्याला धड उत्तर आलेलं नाहिये . (येण्याची अपेक्षाही फारच कमी होत चालली आहे. ) ह्या वेताळाला उत्तर देण्याची पात्रता असलेला आहे का कुणी राजा विक्रमादित्य तुम्हा (अ)विचारवंतांपैकी. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

बट्ट्याबोळ 10/05/2008 - 05:43
मी वरती बरेच प्रतिसाद वाचले. आपण एक काम करूयात. एकमेकांची उणीदुणी काढत बसायला नको. जे काही ५-२५ मराठी न बोलणारे लोक कोणत्याही कारणास्तव सं.म. मधे वारले - श्रद्धांजली !!! पण त्यामुळे मराठी शी तडजोड नको. जे झालं ते झालं. आता डोळे उघडले आहेत आपले. रा़ज काय करेल? उद्धव काय करेल ? काय केल त्यांनी ? हे मुद्दे गौण आहेत. आपण प्रश्न विचारू, मी काय करणार ? माझ्या परीने मी मराठी चा वापर वाढवीन. माझ्या क्शेत्रात मी मराठी साठी योगदान देईन. उदा. "याहू" हे संस्थळ मराठी मधे उपलब्ध नाही. आता यात राज/उद्धव काय करणार ? परंतु "याहू" मधे काम करणारा मराठी माणूस आपल्या परीने प्रयत्न करू शकतो. आणखी एक उदा. "सिफि". माझ्या परीने जिथे मला हा मुद्दा मांडता येइल तिथे मी मांडतो. आजूनही काही उपयोग झालेला दिसत नाही, पण होईल अशी खात्री आहे. मि.पा. स्तुत्य आहे. धन्यवाद आणि शुभेच्चा!!

In reply to by बट्ट्याबोळ

इनोबा म्हणे 10/05/2008 - 17:04
पण त्यामुळे मराठी शी तडजोड नको. जे झालं ते झालं. आता डोळे उघडले आहेत आपले. रा़ज काय करेल? उद्धव काय करेल ? काय केल त्यांनी ? हे मुद्दे गौण आहेत. आपण प्रश्न विचारू, मी काय करणार ? माझ्या परीने मी मराठी चा वापर वाढवीन. माझ्या क्शेत्रात मी मराठी साठी योगदान देईन. तू बोललास ते अगदी बरोबर आहे. माझे देखील हेच म्हणणे आहे की,प्रत्येकाने वैयक्तिकरीत्या महाराष्ट्रासाठी-मराठीसाठी योगदान द्यायला हवे. अर्थात कोणी तसे प्रयत्न करत असेल तर त्याला विरोध करण्याऐवजी पाठींबा द्यायला हवा. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मित्र अजय तु चर्चेकरीता घेतलेला मुद्दा हा चर्चेसरखाच आहे त्यावर चर्चा झलीच पाहिजे ! मला तरी वटते राजचा मुद्दा योग्य आहे परन्तु त्याचा कही प्रमाणात मार्ग मात्र चुकतोय कारण याच मुद्द्याला घेवुन बाळासाहेब मोठे झाले आणि ते मराठि माणासाला विसरले प्रामाणिक पणे या मुद्द्याला घेवुन काम करणारा माणुस हवाय! राज ठाकरे या मुद्द्याला कितपत न्याय देतात तेच बघाचय !

विकि 08/05/2008 - 00:28
त्या भाषणाचा आणि या विषयाचा संबंध काय आहे? आजच्या विषयावर भाष्य करा. आपला कॉ.विकि

इनोबा म्हणे 08/05/2008 - 01:25
त्या भाषणाचा आणि या विषयाचा संबंध काय आहे? आजच्या विषयावर भाष्य करा. कॉ.विकि यांच्याशी सहमत सकाळमधील लेख वाचल्यानंतर असे मानावे लागेल की,बरेचसे लोक पोलिसांच्या चूकीमूळे हूतात्मे झाले असावे.(पहा:कोण होते हे हूतात्मे?) पाहूण्यांना सोडून घरी परतत असताना,घराजवळ आंदोलन बघत उभे असताना आणि गच्चीवर नळ बंद करायला गेले असताना पोलिसांच्या गोळीची शिकार झालेल्या हुतात्म्यांचा(?) यात उल्लेख केला आहे.मात्र प्रत्यक्ष आंदोलनात भाग घेतला असताना हूतात्मा झालेल्या एकाचाही यात स्पष्ट उल्लेख नाही.याच प्रकारे काही परप्रांतियांचा बळी गेलेला असू शकतो,ही शक्यता नाकारता येत नाही.महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसत्ताच्या राजू परुळेकरांचा "होय,हा महाराष्ट्र धर्म आहे!" हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतरच सकाळला 'परप्रांतियांचे हौतात्म्य' का आठवले? याचे कारण म्हणजे राजू परुळेकरांच्या त्या लेखामध्ये सकाळने संयूक्त महाराष्ट्र चळवळी दरम्यान आंदोलन विरोधी भूमिका घेत काँग्रेसला कशी साथ दिली होती,याचा स्पष्ट उल्लेख केला आहे,हे असु शकते. आचार्य अत्रेंसारख्या लोकप्रिय लेखकाने/नेत्याने सकाळवर त्यावेळी टिका केली होती. याचे कारण एकच होते.महाराष्ट्रविरोधी भूमिका!(पहा: होय,हा महाराष्ट्रधर्म आहे!) आजही सकाळ तेच करते आहे. सकाळला जर परप्रांतियांचा एवढा पूळका असेल तर त्यांनी परप्रांतिय पत्रकारांना नोकर्‍या द्याव्या. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

हे म्हणजे "मोर्चा येत होता आणि तो मी वडापाव च्या गाडी शेजारी उभा राहून बघत होतो. तेवढ्यात पोलिसानी गोळीबार चालू केला. त्यात निष्कारण माझा बळी जाऊ नये म्हणून पळून जाऊ लागलो तोच रस्त्यावरच्या शेणावरून पाय घसरून पडलो. तर पोलीसानी मला आंदोलनकर्ता म्हणून गोळी मारली. आणि मी मेलो. आणि झालो हुतात्मा संयुक्त महाराष्ट्रासाठीचा" अशातला प्रकार झाला तो. सकाळच्या या भूमिकेचा अत्र्यांच्या शब्दातच विरोध केला पाहीजे असे वाटते. पुण्याचे पेशवे

In reply to by इनोबा म्हणे

रम्या 08/05/2008 - 12:46
अगदी सडेतोड उत्तर !!!! विद्वत्तेचा प्रदर्शानाचा रोग या महाराष्ट्राला जडलेलाच आहे. आणि हा रोग चुकिच्या वेळीच डोकं वर काढतो. मूळ चर्चेच्या अगदी वेगळी भुमिका घेऊन 'आम्ही बघा कसे सर्व बाजूने विचार करत आहोत, तुम्ही मात्र फारच संकूचित विचार करणारे बुवा' असं दर्शवण्याचा प्रयत्नच आजकाल फार दिसतो. निखिल वागळे नावचा स्वघोषीत विद्वान प्राणि आज फार चेकाळलाय. ब्रेकिंग बातम्यांच्या शोधात पिसाटलेल्या वृत्तवाहिन्यांना सुद्धा असेच स्वघोषित विद्वान खाद्य पुरवतात असं माझं मत आहे. राज ठाकरेंच्या सभेचं थेट प्रक्षेपण सुरू असताना एका वाहिनीवर या प्राण्याला विद्वत्ता ओकायला बोलावलं होतं. हा चक्क म्हणाला "राज ठाकरेंच्या सभेला काही विशेष गर्दी झाली नाही"! आम्हाला मात्र या सभेत शिवाजी पार्क तुडुंब भरण्याएवढी माणसं दिसली. राज ठाकरेंच्या भाषेत बोलायचं तर हा निखिल वागळे काहीही बोलणार आम्ही विश्वास ठेवायला आम्ही काय च्युतिये आहोत का?? राजू परूळेकरांनी लेखात स्पष्ट पणे सांगितलं आहे. राज ठाकरेंनी भूतकाळात काय केलं, ते भविष्यात 'ब' आणि 'ऊ' ठाकरेंसारखे वागणार नाहीत हे कशावरून? हे मुद्दे फिजुल आहेत. महाराष्ट्राच्या हिताआड येणार्‍यांना आता लोळवणे हाच खरा धर्म आहे." पण हे तथाकथित विद्वान (सकाळ आणि निखिल वागळे) सारखे नेमके याच्या उलट करत आहेत.

In reply to by इनोबा म्हणे

मन 08/05/2008 - 15:36
सकाळमधील लेख वाचल्यानंतर असे मानावे लागेल की,बरेचसे लोक पोलिसांच्या चूकीमूळे हूतात्मे झाले असावे.( चुकुन पडलं अन् दंडवत झालं आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

धमाल मुलगा 08/05/2008 - 15:31
बरं मग? थोडा वेळ धरु आपण गृहित की काही अमराठी जनांनी 'संयुक्त महाराष्ट्रा' साठी छातीवर गोळ्या झेलल्या. पण त्यांनी का झेलल्या त्या गोळ्या? महाराष्ट्रासाठी ना? मग ह्या उपर्‍या हलकटांनी ठेवावा ना त्यांचा आदर्श! रहावं ना नीट मिळून मिसळून...तुमच्या घरात रोज हाणामार्‍या चालतात म्हणून तुम्ही जिथं पाहूणे म्हणून आला आहात तिथंही तुम्ही तेच कसं करता? लायकीत रहा ना! तिथं तुम्हाला दोन वेळा गिळायला नाही मिळत म्हणून इथं येता ना? मग इथल्याच लोकांवर दादागिरी कशाला? व्हा ना इथल्या मातीशी एकरुप....
राजचा मुद्दा योग्य आहे परन्तु त्याचा कही प्रमाणात मार्ग मात्र चुकतोय
असेलही चुकत....पण हातापाया पडून कधी कोणी ऐकलय का महाराष्ट्राचं? टाळकी सडकल्याशिवाय येते का त्यांना अक्कल?
कारण याच मुद्द्याला घेवुन बाळासाहेब मोठे झाले आणि ते मराठि माणासाला विसरले
पण जेव्हा केलं तेव्हा मराठी माणसाला लुंगीवाल्यांच्या दहशतीतून काढलंच की बाहेर! केलेल्या कामाचं माप ज्याच्या त्याच्या पदरात टाका ना!
प्रामाणिक पणे या मुद्द्याला घेवुन काम करणारा माणुस हवाय!
१००००००००००% सहमत !!! वाट पाहूया, कदाचित तो माणूस राज ठाकरेही असु शकतो...अपेक्षा ठेऊया ना! नाहीच पुर्ण झाली तरी लुंगीवाल्यांसारखं भैय्ये तरी नीट रहायला शिकतील ना?

In reply to by धमाल मुलगा

रम्या 08/05/2008 - 16:59
राजचा मुद्दा योग्य आहे परन्तु त्याचा कही प्रमाणात मार्ग मात्र चुकतोय योग्य मार्ग कोणता हे सांगेल का कुणी? हे चुक, ते चुक हे बोंबलायला कुणाच्या बापाचं काय जातयं. तुम्हाला पोरं होत नाहीत आणि दुसर्‍यांना झालं तर ते काळं ठुणगं म्हणून विश्लेषण करता? भारतातले सगळे गांधीवाद बरोबर घेऊनच काम करतात का? एकटा राज ठाकरेचं वागणं तेवढं चूक का? आपला फायदा बघा की? राज ठाकरे महान आहे असं कुठं म्हणतंय कोण? पण त्याच्या वागण्याचं विश्लेषण करायची हि वेळ आहे का? मराठी इथे पाय रोऊ दे. मग निवांत चालु द्या तुमचं गांधीवादाचं तुणतुणं. वाट पाहूया, कदाचित तो माणूस राज ठाकरेही असु शकतो...अपेक्षा ठेऊया ना! नाहीच पुर्ण झाली तरी लुंगीवाल्यांसारखं भैय्ये तरी नीट रहायला शिकतील ना? अगदी बरोबर! तो माणूस राज ठाकरे असेल किंवा नसेल हा मुद्द बाजूला काढला तरी चालेल. पण यामुळे मराठीवर टाच आणल्यास लढवय्या मराठी माणूस कधीच सहन करणार नाही हा संदेश तरी पोहोचेल. राज ठाकरेंचं आंदोलन दाबलं तर काय साध्य होईल सांगा पाहू? उलट प्रसारमाध्यामांचा दबाव आणून मराठी चळवळ सहज तोंडघशी पाडता येईल हेच सिद्ध होईल. हे चालेल का? यू पी बिहारी लोकांना लक्ष केलं गेलं हे तर फक्त निमित्त होतं. वास्तवि़क मला वाटतं महाराष्ट्राच्या संस्कृतिच्या आड येणार्‍या सगळ्यांनाच हा इशारा आहे असं समजायला काहीच हरकत नाही. म्हणजे 'लेकी बोले सुने लागे ' सारखं.

In reply to by रम्या

मनस्वी 08/05/2008 - 17:16
+१ बाकी "संयुक्त महाराष्ट्र निर्मितीत अमराठी योगदान" बद्दल इनोबांनी दिलेला हुतात्म्यांच्या लेखाचा दुवाच सर्व काही सांगतो. समाजातील प्रत्येक किडीला कारणीभूत राजकारणच आहे असे मला वाटते.

In reply to by रम्या

राजचा मार्ग चुकतोय माझे असे बोलने काहि लोकाना पटले नाहि कारण बाळासाहेबाच्या वेळी देखिल असेच झाले होते तेव्हा देखिल भावनीक मुद्यामागे धावणारी मडळी होति पुर्न महाराष्ट्राची जणता पाठिमागे होति भावनीक मुद्याच्या आधारे सत्ता मिळवुन मराठि मणासासाठि साडेचार वारशात काय दिवे लावले हे तुम्ही सागु शकता का ! आपला फायदा बघाताना डोळे उघडे ठेवुन आपला फायदा बघा! राजनी कायदा मोडुन जर कोणतेहि आदोलन केले तर ते मोडुन काडायला वेळ लागणार नाही म्हनुन मार्ग चुकतोय असे मि म्हणट्ले ! महाराष्ट्राच्या संस्कृतिबद्द्ल बोलायच झाल्यास तिला मरण नाहि राज असो अगर नसो ! विश्लेषणाबद्दल बोलायच झाल्यास तो मरठि माणसाचा स्वभाव आहे त्याला मी अपवाद नाहि! विजय भांबेरे

In reply to by विजय भांबेरे

रम्या 09/05/2008 - 11:13
भावनीक मुद्याच्या आधारे सत्ता मिळवुन मराठि मणासासाठि साडेचार वारशात काय दिवे लावले हे तुम्ही सागु शकता का ! असं मुळीच म्हणायचं नाही आहे. राज ठाकरे सुद्धा काही भविष्यात दिवे लावतील असही छाती ठोक पणे म्हणता येणार नाही. राज ठाकरे नी मांडलेला मुद्द्याला अहिंसा, चुकिचा मार्ग, भावनिक मुद्द्याला हात घालणारे राजकारण असे संदर्भ देऊन जो बगल दिला जातोय त्याबद्द्ल आक्षेप आहे. राज ठाकरें यांनी वापरलेली शिवराळ भाषा, त्यांची तथाकथित चिथावणीखोर वक्तव्यं यावर प्रसिद्धी माध्यमांनी बराच उहापोह केला आहे पण राज यांनी केलेल्या युक्तिवादाचा कोणत्याही वर्तमान पत्राने विशेष अशी दखल घेतल्यासारखं वाटलं नाही. अगदी मराठी वर्तमान पत्रांनीही नाही. राज ठाकरें यांनी मांडलेले मुद्दे लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत. आणि कुठे हा विषय निघालाच तर मात्र पुन्हा आपले विचारवंत लगेच शिवसेनेचा पुर्वेइतिहास, शिवसेनेनी मराठी माणसांसाठी कसं काहीच केलं नाही, राज यांनी शिवसेनेत असताना काय दिवे लावले असा विषय बदल करण्यात येतो. आक्षेप याबद्द्लच आहे. आपला फायदा बघाताना डोळे उघडे ठेवुन आपला फायदा बघा! मग विश्लेषण करताना डोळे बंद का? मराठीची चाललेली परवड ही काय लपून राहिलेली गोष्ट आहे. महाराष्ट्रात उत्तरप्रदेश दिन साजरा करणार्‍यांचं विश्लेषण का होत नाही? हि भुमिका घेतली शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंनी आणि त्याच्या अगदी विरोधी भुमिका घेतली राज ठाकरेंनी त्याचं विश्लेषण करायची का लाज वाटते? पण हे नजरेआड करून विश्लेषण होतं ते फक्त राज शिवसेनेसारखं भावनेला हात घालून राजकारण करताहेत याचं. आता हेच पहा ना. मिपावर देखील 'पुण्यातल्या मराठी' बद्द्लच्या चर्चेत आपण म्हणतो मी एका मॅकडोनाल्डमध्ये जाऊन मराठीत ऑर्डर दिली. अरे दिली म्हणजे काय? महाराष्ट्रात मराठीमध्ये बोलणार नाही तर काय यूपी, बिहारमध्ये बोलणार.? पण एवढ छोटसं वाक्य आपण मराठीत बोललो याच काय अप्रुप वाटतं आपल्याला!! आपल्याला हि बात मिपावरच्या चर्चेत उत्तराला देण्याइतकी महत्वाची वाटावी आणि इतरांनी "बरं हाणलं त्या मॅक्डोनाल्डवाल्याला" अशी प्रतिक्रिया द्याविशी वाटणे यातूनच मराठीची अवस्था केविलवाणी झाली आहे हे स्पष्ट होतं. आणी वर आपण म्हणतो "महाराष्ट्राच्या संस्कृतिबद्द्ल बोलायच झाल्यास तिला मरण नाहि'' !! अरे मरणार नाही काय मेली तुमची संस्कृती आणि मेली तुमची मराठी भाषा! मॅक्डोनाल्डवाल्याला ऑर्डर मराठीत दिली हे तुम्ही अभिमानाने सांगितलं त्याच वेळी ती मेली!!

In reply to by रम्या

राज ठाकरे सुद्धा काही भविष्यात दिवे लावतील असही छाती ठोक पणे म्हणता येणार नाही. राज ठाकरे नी मांडलेला मुद्द्याला अहिंसा, चुकिचा मार्ग, भावनिक मुद्द्याला हात घालणारे राजकारण असे संदर्भ देऊन जो बगल दिला जातोय त्याबद्द्ल आक्षेप आहे. जर राज ठाकरे बद्दल आणि त्यांच्या कार्याविषयी तुम्ही साशंक आसाल तर त्यांचे वकीलपत्र घेण्याचे कहीच कारण नाही. राज ठाकरें यांनी वापरलेली शिवराळ भाषा, त्यांची तथाकथित चिथावणीखोर वक्तव्यं यावर प्रसिद्धी माध्यमांनी बराच उहापोह केला आहे पण राज यांनी केलेल्या युक्तिवादाचा कोणत्याही वर्तमान पत्राने विशेष अशी दखल घेतल्यासारखं वाटलं नाही. या मुळेच सरकार त्याचे आंदोलन मोडून काढु शकते असे माझे म्हणणे होते. महाराष्ट्रात उत्तरप्रदेश दिन साजरा केल्याने मराठीची परवड चाललेली या तुमच्या जावाई शोधा मागील विश्लेषण देण्याची कॄपा कराल का! आणि तुमच्या मॅकडोनाल्ड प्रकरणामुळे मराठी संस्कृती आणि मराठी भाषा मेली हे वाचुन हसावे रडावे हेच मला कळत नाही. आणि साहेब सर्वात म्ह्त्वाचं म्ह णजे ' तुमची संस्कृती आणि मेली तुमची मराठी भाषा! ' हे आपण वापरलेले शब्द मनाला लागणारे वाटतात खरं पाहता माय मराठी ही आपल्या सर्वांची आहे ! ही भावना वाढीस लावणे गरजेचे आहे म्हणजे ही समस्या सुटेल संस्कृती आणि भाषेची पाटराखन करण्यासाठी ठेक्याने देण्याची पध्दत अजुन पर्यततरी विकसीत झाल्याचे माझ्या एकीवात नाही. सह्याद्री आणि सातपुडा मराठी संस्कृतीच्या जोपर्यत पाठीसी आहेत तो पर्यततरी आम्हाला दलालांची गरज वाटत नाही. गोदावरी , कॄणा ,पुर्णा तीच्या इतिहासाची वहन करत राहतील ! मुघलाईच्या जुलमाखाली जीची शाही सुकली नाही तीची लोकशाहीत काळजी करण्याची गरज नाही . फक्त 'तुमची' ,'आमची' ही दुजाभाव कारणारी मानसीकता कधी संपेल त्याची काळजी वाटते .

In reply to by विजय भांबेरे

महाराष्ट्रात उत्तरप्रदेश दिन साजरा केल्याने मराठीची परवड चाललेली या तुमच्या जावाई शोधा मागील विश्लेषण देण्याची कॄपा कराल का! यासाठी उ.प्र. दिनापर्यंत पोचायची गरज नाही. त्यासाठी फक्त मुंबई किंवा पुण्यामधे जाऊन टॅक्सी किंवा रीक्षावाले कोणती भाषा बोलतात ते बघा. कॉलेजांमधे कोणती भाषा बोलली जाते ते बघा. संस्कृती आणि भाषेची पाटराखन करण्यासाठी ठेक्याने देण्याची पध्दत अजुन पर्यततरी विकसीत झाल्याचे माझ्या एकीवात नाही. हीच तर खरी समस्या आहे सामान्य मराठी माणसापासून राज्यकर्त्यापर्यंत कोणालाही मराठी आपली भाषा आहे आणि तिचा मान राखणे हे आपले कर्तव्य आहे किंवा ठेका आहे हे वाटत नाही. ह ठेका कोणी कोणाला द्यावा लागत नाही तो स्वतःच घ्यायचा असतो. की मराठी माझी भाषा आहे तिचे रक्षण आणि संवर्धन हे माझे कर्तव्य आहे असे वाटले पाहीजे. मराठी शाळेतील रोडावलेली विद्यार्थीसंख्या हे कसले द्योतक आहे? रस्त्यावर ऐकू येणारी मराठी कमी झाली आहे हे कसले द्योतक आहे? सह्याद्री आणि सातपुडा मराठी संस्कृतीच्या जोपर्यत पाठीसी आहेत तो पर्यततरी आम्हाला दलालांची गरज वाटत नाही. गोदावरी , कॄणा ,पुर्णा तीच्या इतिहासाची वहन करत राहतील ! मुघलाईच्या जुलमाखाली जीची शाही सुकली नाही तीची लोकशाहीत काळजी करण्याची गरज नाही . फक्त 'तुमची' ,'आमची' ही दुजाभाव कारणारी मानसीकता कधी संपेल त्याची काळजी वाटते . कृष्णा, पूर्णा, गोदावरी, सातपुडा, सह्याद्री सर्व काही तसेच राहतील पण मराठी भाषा जर तोपर्यंत लुप्त झाली तर काय करणार आहात तुम्ही? इथे प्रश्न माणसाला पाठींबा द्यायचा नाहीये तर भूमिकेला पाठींबा द्यायचा आहे. पुण्याचे पेशवे

In reply to by विजय भांबेरे

मन 10/05/2008 - 00:26
आता थकलो. वेताळ्,इनोबा,मनोबा(म्हंजे मी) आणि पेशवे ह्यांच्या कोणत्याही शंकेला,प्रश्नाला आणी मुद्द्यांना आतापर्यंत उत्तर मिळालेले नाही. कुणी मुद्द्यांना उत्तर द्यायला तयारच नाहिये. केवळ सर्वांना आठवण असावी, म्हणुन त्यातलेच काही मुद्दे पुन्हा इथे उद्धृत करतोय्,जसेच्या तसे. >> इंटरनेट सारख्या महाजालावरून आपण एकमेकांशी मतभेद व्यक्त करतो आहोत, हे जरी खरे असले तरी, महा जालावर मराठीचा नक्की वापर किती होतो, हे आपणही जाणताच. जगामध्ये हिब्रु भाषिक पाचेक कोटिंच्या घरातही नसताना, त्यातील नव्व्याण्णव टक्के लोक हिब्रुच वापरतात महा जालावर. ती एक प्रमुख नेट्-भाषा बनुन बसली आहे.(जॅपनीज्,मँड्रिक ह्या नॉन्-युरोपिअन भाषांप्रमाणे) आता मला सांगा दहा एक कोटी मराठी भाषिक असताना नेट्-वर मराठी वापर तो किती? एक टक्का तरी मराठी भाषिक आपला संपुर्ण नेट्-व्यवहार मराठित करतात काय? करु शकतात काय? आपण वाद घालणे, चर्चा करणे ह्यासाठि वापरतो तेवढिच काय ती नेट् वर मराठी शिल्लक आहे असे वाटु लागले आहे. आणि काही काळात तेही बंद होण्याची भीती वाटते. ३ वर्षापूर्वी कल्याणला रेल्वेच्या परीक्षेला आलेल्या बिहारी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची बातमी आपण वाचली असेलच ती मारहाण राज आणि त्याच्या लोकांनीच केली होती आणि राज तेव्हा शिवसेनेत होता. म्हणजे राजच्या मारहाणीच्या कॄत्याचे समर्थन करण्याचा हेतू हे लिहीण्यामागे नाही तर केवळ पक्षा स्थापनेच्या वेळे मुद्दा मांडला नव्हता म्हणून त्याला आत्ता पाठींबा न देण्याचे काही कारण नाही हे सांगणे आहे. उद्या हा मुद्दा शरद पवार, आराराबा कोणीही मांडला तरी माझा त्याला पाठींबा असेल. पेशवेंशी सहमत मुंबईतील उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून त्यांच्याकरिता हिंदीतून सामना चालू करणे,छटपूजा,उत्तर भारतीय दिवस सारखे उत्सव साजरे करणे,उत्तर भारतीयांना उमेदवारी देणे यांसारख्या कार्यक्रमांमुळेच राज यांचे उद्धवशी बिनसले होते. संजय निरुपमसारख्या बिहार्‍याला शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली,नंतर संजय निरुपम यांनी शिवसेना सोडली तेही राज यांच्याच दबावामुळे.राज यांनी शिवसेना सोडण्याचे कारण केवळ पक्षाचे प्रमुखपद न मिळणे,असे कोणी समजत असल्यास ती त्यांच्या अकलेची दिवाळखोरी आहे.अर्थात सकाळ वाचणार्‍यांना हे आतले राज'कारण कसे कळणार? कारण तिथे फक्त महाराष्ट्रवाद्यांनाच फोडले जाते.उदो उदो होतो तो केवळ काँग्रेसचा! काँग्रेसच्या महान नेत्यांबद्दल मी काय बोलू? छत्रपती शिवाजी महाराजांना उघड उघड दरोडेखोर म्हणणार्‍या(डिस्कव्हरी ऑफ इंडीया) नेहरु आणि त्याच्या खानदानाने महाराष्ट्राचा नेहमीच तिरस्कार केला आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीदरम्यान भारताच्या या पहील्या पंतप्रधानाने महाराष्ट्रविरोधी भूमिका घेतली होती. याच काँग्रेसच्या मुजोर मोरारजीने नंतर आंदोलन फोडण्यासाठी आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला. सर्वात दूखःद बाब म्हणजे यशवंतराव चव्हाणासारख्या मराठी नेत्याने महाराष्ट्रापेक्षा काँग्रेस आणि नेहरुंना मोठे ठरवले. आजही काँग्रेस मधे तेच चालू आहे.दिल्लीश्वरांचे पाय चाटणारे लाचार काँग्रेसी नेते महाराष्ट्राचे काय भले करणार? त्यांना सदा सर्वदा आपल्या पक्षातील स्थानाचीच काळजी असते. राज ठाकरे स्वतःला महाराष्ट्राचा कैवारी समजत आहेत असे आम्हाला तरी वाटत नाही.पेप्राबिप्रात वाचून(सकाळमधील लेख वाचूनच ना?) एकदम आपल्यासारखे 'विचारवंत' तयार होत असतील (आणि आपणच तेवढे महाराष्ट्राचा,मराठीच्या भल्याचा विचार करतोय असे भासवत असतील) तर 'सैनिक' तयार होण्याला विरोध का? ते ठरवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? काही लोक मराठीसाठी काम करतात मात्र त्यांची प्रसिद्धी करत नाहीत आणि त्याच कारणास्तव त्यांचे काम जनतेपुढे पोचत नाही. याबद्दल जनतेला दोषी धरायचे का? बरेचसे लोक मराठी आणि महाराष्ट्रासाठी काम करतात्,आम्हाला त्यांचे निश्चितच कौतूक आहे.आमचा नीलकांत,ओमकार आणि शशांक सारखे लोक,ज्यांनी मिसळपावसाठी(मराठी संस्थळासाठी) भरघोस योगदान दिले आहे किंवा आमचे कलंत्रीसाहेब ज्यांनी मराठीसाठी काम करणार्‍यांना कृतज्ञतापत्रे दिली आहेत,ते आम्हाला माहीत आहे,म्हणूनच आम्ही संधी मिळताच त्यांचे तोंडफाटेस्तोवर कौतूक करतो. मात्र बाहेरच्या जगाला त्यांच्याबद्दल माहीती नसल्यास त्याबद्दल इतर कुणालाही 'त्यांच्याकडे दूर्लक्ष केले' म्हणून दोषी धरता येणार नाही.(आपण 'दूर्लक्ष' केले नसावे ही अपेक्षा!) कारण हे सर्व लोक प्रसिद्धीपासून दूर राहूनच आपले काम चोख बजावत आहेत. माझी प्रतिक्रीया तुम्हाला संतप्त वाटत असेल तर वाटू दे! तुमची प्रतिक्रीया मला निव्वळ शब्दच्छल करणारी वाटते. हूतात्म्यांच्या बलिदानाबाबत शंका घेण्याचे कारणच सकाळमधला तो लेख आहे.(सकाळमधील लेख वाचल्यानंतर असे मानावे लागेल की,बरेचसे लोक पोलिसांच्या चूकीमूळे हूतात्मे झाले असावे.) पोलिसांच्या चूकीमुळे एखादा मारला जात असला तरी केवळ तो मेला म्हणून त्याला हूतात्मा म्हणता येणार नाही. एखादा रस्त्याच्या कडेला हागायला बसलेला असताना पोलिसांची गोळी लागून मेला तर त्यालाही हूतात्मा ठरवले असते का आपण? जे आंदोलक खरोखरच(पोलिसांच्या चूकीमूळे नव्हे) महाराष्ट्रासाठी हूतात्मे झाले,मी त्यांचा आजन्म ऋणी राहीन. सकाळची स्थापना मराठी आणि महाराष्ट्रासाठी झाली होती हे खरेच आम्हा सूज्ञांना माहित नाही. आणि तुम्ही कितीही घसा ताणून कोकललात तरी आम्हाला ते पटणार नाही.पंडीत नेहरूंच्या सांगण्यावरून त्यांनी (ना.परुळेकर)परराष्ट्र मंत्रालयाला सूचनाही केल्या होत्या आणि कदाचित त्याच पंडीत नेहरुच्या सांगण्यावरुन त्यांनी सं.म.चळवळीतील आंदोलकांवर टिका केली असावी.याच कारणास्तव सकाळवर आमच्या महाराष्ट्रवादी आचार्य अत्रेंनी टिका केली होती. आम्हाला तरी अत्रेंपेक्षा आपण(किंवा नाना परुळेकर) श्रेष्ठ वाटत नाही. खरेच,केवढा मोठा बुद्धीभेद झालाय आमचा. आता तुमच्यासारखा श्रेष्ठ विचारवंत मराठीचे भविष्य सांगतोय तेव्हा आम्ही पामरांनी निश्चिंत व्हायला हरकत नसावी. नाहीतर राज्यसरकारला मराठीच्या भविष्याची चिंता लागली होती. तीही राज ठाकरेंच्या आंदोलनानंतर. चला कुणामुळे का होईना,मराठी आणि महाराष्ट्राचा पुळका आलाय सगळ्यांना. अत्रे,पु.ल., आंबेडकर ह्यांचे दाखलेही आम्ही दिलेत. त्याबद्दल अवाक्षरही काढत नाही कुणी. बोलायचच नसेल तर चर्चाच द्यायची का थांबवुन आता? आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

इनोबा म्हणे 10/05/2008 - 01:01
आता थकलो. वेताळ्,इनोबा,मनोबा(म्हंजे मी) आणि पेशवे ह्यांच्या कोणत्याही शंकेला,प्रश्नाला आणी मुद्द्यांना आतापर्यंत उत्तर मिळालेले नाही. कुणी मुद्द्यांना उत्तर द्यायला तयारच नाहिये. अरे हे स्वघोषित विचारवंत असेच असतात रे! आता फाटायची वेळ आली तर बिळात लपून बसलेत. ज्या विषयी चर्चा व्हायला हवी त्याचे कोणी नावच घेत नाही. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

अरे हे स्वघोषित विचारवंत असेच असतात रे! आता फाटायची वेळ आली तर बिळात लपून बसलेत. ज्या विषयी चर्चा व्हायला हवी त्याचे कोणी नावच घेत नाही. हेच म्हणतो मी. पुण्याचे पेशवे

In reply to by विजय भांबेरे

रम्या 11/05/2008 - 00:17
जर राज ठाकरे बद्दल आणि त्यांच्या कार्याविषयी तुम्ही साशंक आसाल तर त्यांचे वकीलपत्र घेण्याचे कहीच कारण नाही. राज ठाकरेंचे वकिल पत्र घेण्याचं काहीच कारण नाही. त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं वकिल पत्र घेतलंय म्हणा हवं तर. त्याचा अभिमान आहे. महाराष्ट्रात उत्तरप्रदेश दिन साजरा केल्याने मराठीची परवड चाललेली या तुमच्या जावाई शोधा मागील विश्लेषण देण्याची कॄपा कराल का! आणि तुमच्या मॅकडोनाल्ड प्रकरणामुळे मराठी संस्कृती आणि मराठी भाषा मेली हे वाचुन हसावे रडावे हेच मला कळत नाही. मला वाटतं पुण्याच्या पेशव्यांनी याला योग्य उत्तर दिलेलं आहे. बाकी मराठी भाषा त्या गोदावरी, सातपुडा मध्ये लपून राहून काहीच फायदा नाही. मला वाटतं मराठी भाषेचा उघड उघड न घबरता वापर करणे महत्वाचं नाही का? मॅक्डोनाल्डचा संदर्भ तर फक्त उधडपणे मराठी बोलण्यात आपल्याला वाटणारी भिती, कौतूक यासाठी दिला होता. काय राव खूप समजावून सांगावं लगतं तुम्हाला!!. सह्याद्री आणि सातपुडा मराठी संस्कृतीच्या जोपर्यत पाठीसी आहेत .. अहो सह्याद्री, सातपूडा काय करणार या मध्ये ??? जे काय करायचं आहेत ते आपल्यालाच करायचं आहे!! सह्याद्री, सातपुडा म्हणजे कोण माणसं असल्या सारखंच बोलताय बुवा तुम्ही!!! म्हणजे सह्याद्री एका हातात तलवार आणि दुसर्‍या हातात ढाल घेऊन येणार आणि म्हाणणार "ए याद राखा मराठी आणि मराठी संस्कॄतीला हात लावाल तर, मुडदे पाडीन एकेकाचे!!" काय राव काय इनोद करता का काय तुम्ही? एखाद्या पुस्तकात शोभणारी अलंकारीक भाषा असेल तर असू द्या चालेल आम्हाला. पण अशा भाषेचा इथं काहीच उपयोग नाही. आणि साहेब सर्वात म्ह्त्वाचं म्ह णजे ' तुमची संस्कृती आणि मेली तुमची मराठी भाषा! ' हे आपण वापरलेले शब्द मनाला लागणारे वाटतात अहो अशीच भाषा मनाला भिडते. ..तो पर्यततरी आम्हाला दलालांची गरज वाटत नाही. हम्म तर हि अडचण आहे होय तुमची. म्हणजे तुम्हाला मराठी संवर्धन करायला कुणाची मदत नको हवी आहे. तुम्ही त्याला दलाल म्हणता आणि आम्ही त्याला राजकिय प्रतिनिधी म्हणतो. असु दे. नाही तरी दर काही अंतरावर मराठी भाषा बदलते म्हणतात. हा अशा प्रकारचा बदल असू शकतो!!! पण राजकारण हे एक शस्त्र म्हणुन वापरायला काहीच हरकत नसावी. शेवटी लढाई मराठी नुसतीच वापरण्याची नाही तर तिला मानसन्मान मिळण्याचीही आहे. आत तुम्ही त्या शस्त्राला दलाल म्हणू नका म्हणजे मिळवली!! नाही तर म्हणाल "मराठीच्या लढाईत शस्त्रांची आवश्यकता नाही. हा सह्याद्री आणि सातपूडा समर्थ आहेत !!!" मुघलाईच्या जुलमाखाली जीची शाही सुकली नाही तीची लोकशाहीत काळजी करण्याची गरज नाही . तुम्हाला विसर पडला असेल तर सांगतो मुघलाईचा काळात स्वराज्य यावे यासाठी लढणारा छत्रपती शिवाजी महाराज नावाचा एक लढवय्या होता. हा स्वराज्यासाठी लढला म्हणून मुघलाईतही मराठी टिकून राहू शकली. आज सुद्धा ही लढाईच आहे. शिवरायांनी या लढाई साठी महाराष्ट्रातील नैसर्गिक साधन संपत्तिचा, सामाजिक परिस्थितीचा पुरपूर वापर करून घेतला. त्यांची साधनं वेगळी होती पण हेतू आपली स्वतःची संस्कॄती टिकावी हाच होता ना? संस्कॄती टिकवावी लागते, जपावी लागते. त्यासाठी उपलब्ध साधन संपत्तीचा उपयोग करावा लागतो. 'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' असं म्हणून भागत नाही. राजकारण हे अनेक साधनांपैकी एक साधन आहे त्याचा आपला हेतू साध्य करायला उपयोग केला तर बिधडलं कुठे? यात दलालीचा प्रश्न आला कुठे? राज ठाकरेंनी आपल्या राजकीय फायद्यासाठी का होईना पण मराठी चा प्रश्न उघडपणे मिडिया समोर, देश समोर चर्चेला आणला तरी. पाठींबा या भूमिकेला आहे, राज ठाकरे या व्यक्तिला नाही!! शिवरायांनी सह्याद्री चा उपयोग करून आपला हेतू साध्य केला. म्हणून सह्याद्री आणि सातपुडा आम्हालाहि प्रिय आहे. पण म्हणून काय तो सह्याद्री, सातपूडा, गोदावरी, कॄष्णा आता या भैय्यांविरूद्धच्या लढाईत महत्वाची भूमिका बजावून मराठीचं रक्षण करणार असं तुम्ही सांगणार?? वा रे वा !! "गोदावरी , कॄणा ,पुर्णा तीच्या इतिहासाची वहन करत राहतील !" पण तोपर्यंत हे भैय्ये तुमचं महाराष्ट्रातून वहन करतील त्याचं काय? आमचा तर एकच घोष आहे बुवा. ज्यावेळी अन्याय होतोय असेल तर त्याला विरोध करा. तो विरोध तुम्हाला जमेल त्या पद्ध्तीने करा. त्यावेळी आपापसातील हेवेदावे विसरा. एखादा तलवार घेऊन विरोध करील, दुसरा लेखणी घेऊन विरोध करील. तलवारीचं काम तलवारीला करू द्यावं ,लेखणीचं काम लेखणीला करू द्यावं. शेवटी दोघांचाही हेतू एकच. लढाई जिंकणं. ऐन लढाईच्या वेळी लेखणीने तलवारीला उपदेश देऊन लढाईकडे तलवार आणि लेखणी दोघांचही दुर्लक्ष होऊ देऊ नये. तो पर्यंत शत्रू तुमच्यावर घाव सुद्धा घालील.

In reply to by रम्या

इनोबा म्हणे 11/05/2008 - 00:40
राज ठाकरेंचे वकिल पत्र घेण्याचं काहीच कारण नाही. त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं वकिल पत्र घेतलंय म्हणा हवं तर. त्याचा अभिमान आहे. बरोबर बोललास रम्या. काम करणारं कुणीही असो. भूमिकेला पाठींबा हवा. अहो सह्याद्री, सातपूडा काय करणार या मध्ये ??? जे काय करायचं आहेत ते आपल्यालाच करायचं आहे!! सह्याद्री, सातपुडा म्हणजे कोण माणसं असल्या सारखंच बोलताय बुवा तुम्ही!!! म्हणजे सह्याद्री एका हातात तलवार आणि दुसर्‍या हातात ढाल घेऊन येणार आणि म्हाणणार "ए याद राखा मराठी आणि मराठी संस्कॄतीला हात लावाल तर, मुडदे पाडीन एकेकाचे!!" काय राव काय इनोद करता का काय तुम्ही? एखाद्या पुस्तकात शोभणारी अलंकारीक भाषा असेल तर असू द्या चालेल आम्हाला. पण अशा भाषेचा इथं काहीच उपयोग नाही. अगदी योग्य मूद्दा. पुस्तकी भाषा पुस्तकातच बरी वाटते. प्रत्यक्षात तिचा उपयोग केवळ प्रोत्साहन देण्याकरिताच होऊ शकतो. पण शेवटी कृतीच महत्वाची. मुघलाईच्या जुलमाखाली जीची शाही सुकली नाही तीची लोकशाहीत काळजी करण्याची गरज नाही . हम्म तर हि अडचण आहे होय तुमची. म्हणजे तुम्हाला मराठी संवर्धन करायला कुणाची मदत नको हवी आहे. तुम्ही त्याला दलाल म्हणता आणि आम्ही त्याला राजकिय प्रतिनिधी म्हणतो. असु दे. नाही तरी दर काही अंतरावर मराठी भाषा बदलते म्हणतात. हा अशा प्रकारचा बदल असू शकतो!!! पण राजकारण हे एक शस्त्र म्हणुन वापरायला काहीच हरकत नसावी. शेवटी लढाई मराठी नुसतीच वापरण्याची नाही तर तिला मानसन्मान मिळण्याचीही आहे. आत तुम्ही त्या शस्त्राला दलाल म्हणू नका म्हणजे मिळवली!! नाही तर म्हणाल "मराठीच्या लढाईत शस्त्रांची आवश्यकता नाही. हा सह्याद्री आणि सातपूडा समर्थ आहेत !!!" महाराजांनी हातात तलवार घेऊन गनिमांचा सामना केला म्हणून आजच्या काळात ही तलवार घेऊन रस्त्यात उतरावे का? आजचा लढा आणि ती लढण्याची साधनेही बदलली आहेत. राजकारण ही अशाच प्रकारचे एक साधन आहे,ते वापरले तर बिघडले कुठे? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by रम्या

मन 11/05/2008 - 01:02
अगदि खणखणीत बडवुन काढलास की रम्या! आपलाच, रम्याच्या मुद्द्यांना कोणी तर्कसंगत उत्तर देतय का, ह्याची वाट पाहणारा मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by धमाल मुलगा

कुंदन 08/05/2008 - 17:17
असेलही चुकत....पण हातापाया पडून कधी कोणी ऐकलय का महाराष्ट्राचं? अरे हाता पाया नका ना पडू. पण त्यांची सत्ता होती तेव्हा ही काय घोडे मारले बा ? आणि अशी ही मुंबई पालिकेत आहेच ना त्यांची सत्ता. पण अनधिकृत फेरिवाल्यांना हाकलतात का अधिकारी? नाही ना ... पैसे खाऊन सोडूनच देतात ....

वेताळ 08/05/2008 - 19:09
सकाळला जर परप्रांतियांचा एवढा पूळका असेल तर त्यांनी परप्रांतिय पत्रकारांना नोकर्‍या द्याव्या सकाळ पेपर चे नामांतर सुबह करावे. निखिल वाकडे (वागळे ) हे कधी सरळ बोलतात का? त्यानी दाढी ठेवली आहे त्यामुळे तर त्यांना प्रितिश नंदी असले सारखे वाटत आहे. त्याना कधीच मराठी माणसाबद्दल कळवळा वाटला नाही. एकाद्या परप्रांतीय वाहनचालकाला मारले की ह्याना त्याचा खुप कळवळा येतो.सर्व मराठी लोक त्याना गुंड वाटतात. परंतु एकद्या परप्रांतीय नोकराने मराठी घरमालकाची पैशा साठी हत्या केली तर त्याची दखल घ्याविशी वाटत नाही. स्वःताचे दैनिक मोडुन खाल्ल्यामुळे ते आता एका परप्रांतीयाच्या दैनिकात घरगडी आहेत. वेताळ

अजय 08/05/2008 - 21:43
मित्रांनो, चर्चेची लिंक याच्या साठी दिली होती, की त्यावर मराठी माणसाप्रमाणे विचार व्हावा. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांप्रमाणे नव्हे. सर्व मित्रांच्या आक्षेपांना स्वतंत्र उत्तर देता येईल. पण ते तुटक होईल या भितीने आणि विचार शृंखलेत वारंवार व्यत्यय आणण्याचा अपराध पत्करुन हे एकत्र दीर्घोत्तर लिहीत आहे. राज ठाकरेंचे भाषण भावनांना हात घालणार होते याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही, आणि त्याच्या विरोधात मत व्यक्त केले म्हणून इतरांना मराठी अथवा महाराष्ट्राच्या विरोधात नेऊन बसविण्याचे कंत्राटही घेतल्याचे कुणी समजण्याचे कारण नाही. केवळ भावना भडकवून मराठीचे किंवा महाराष्ट्र धर्माचे काय साधले जाणार आहे, याचा विचार केला तर? विध्वंसात्मक बोलण्याचा भारी सोस आणि रचनात्मक कार्याच्या नावाने बोंबाबोंब, अशी आजची परिस्थिती आहे. राज ठाकरे त्याला आजिबात अपवाद नाही. मला राज ठाकरे या विषयाला धरून प्रतिक्रिया याव्यात हे अपेक्षित नव्हते. पण आता विषय निघाला आहेच, तर बोलणेही भाग आहे. "मराठा तितुका मेळवावा , महाराष्ट्र धर्म वाढवावा' या उक्तीच्या आधारेच जर महाराष्ट्र धर्माची व्याख्या केली जात असेल तर संघटनेच्या प्रमुखपदी मला बसवत नाही म्हणून मी वेगळी संघटना बांधतो अशांकडून महाराष्ट्र धर्माचे पालन तरी कसे व्हावे. नवी संघटना स्थापन करून दोन वर्ष झाली. तेव्हा मराठीचा विषय का नव्हता? "यशवंतराव ते विलासराव' सारेच मुख्यमंत्री मराठी होते ना? तरीही अन्याय? मराठी राज्य स्थापन होऊन 40 हून अधिक वर्ष झाली तरीही मराठी वर अन्यायाचा विषय वारंवार समोर येत असेल तर त्याला कारणीभूत मुठभर परप्रांतिय की आपले मराठी राज्यकर्ते, याच विचार न करता कोणी तरी भावना भडकवणार आणि आपण त्यावर बोलत बसणार. गेली अनेक वर्षे तेच चालले आहे. काय रचनात्मक काम झाले मराठीच्या विषयावरून? निदान कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांनी पैसा खाल्ला असेलही पण त्यांच्या सोसायट्या, साखर कारखाने, शिक्षण संस्थांमधून मराठी मुलेच पोट भरता आहेत. आजच्या तथाकथीत नेत्यांसारखे नाही, ज्यांची धंद्यातली भागिदारी परप्रांतियांसमवेत, धंदे परदेशातही आहेत. इतरांना नालायक म्हणून आपण लायक आहोत, असे सिद्ध होत नाही. त्यासाठी अंग मोडून कामच करावे लागते. संस्था उभाराव्या लागतात. माणसं उभी करावी लागतात. त्यांना बळ द्यावे लागते. विशेष म्हणजे त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आपण इतरांच्या पुण्याईवर नेते झालो की या झुलीचा अभिमान वाटायला लागतो आणि झटपट रिझल्टही मिळावा असे वाटू लागते. या वाटण्यातूनच असली काही भंपक भूमिका समोर येते. मित्रांनो, राज ठाकरेंच्या भाषणात कोणत्याही रचनात्मक कार्याचा, विधायक कामाचा उल्लेख नाही. (चित्रपट पहाण्याव्यतिरिक्त. याला धोरणात्मक कार्यक्रम म्हणावा का?) "मीच फक्त मराठीचा आणि महाराष्ट्राचा राखणदार' हेच राज ठाकरेंच्या भाषणाचे एकच सार असेल तर त्यातून एक गोष्ट आपसूकच वर येते ती म्हणजे या राखणदारीसाठी सत्ता हातात द्यावी. अशी सत्ता हातात घेण्यासाठी संघटना म्हणून नव्हे तर राजकीय पक्ष म्हणून काम करावे लागते. आपणही चार भिंतीच्या आत सुरक्षित राहून, पेप्राबिप्रात वाचून एकदम "सैनिक' होऊन विचार करण्यापेक्षा खऱ्या महाराष्ट्र धर्माविषयी आणि मराठीसाठी विचार केला तर बरे होईल....... मित्रांनो, माय मराठीसाठी कळकळीने झटणारे अनेक जण होते, आहेत. ते काम करता आहेत. केवळ त्यांच्याकडे अशी गर्दी जमविण्याची कला नाही, पैसा नाही आणि इतरांना शिव्या घालण्याकडे शब्दही नाहीत, म्हणून त्यांच्या कामाकडे आपणच दुर्लक्ष करतो आहोत हे खरे नाही काय? बऱ्याच विद्वान मित्रांनी आपल्या प्रतिक्रिया संतप्त शब्दांत व्यक्त केल्या आहेत. ते आंदोलनात बळी पडलेल्यांच्या "बलिदाना'विषयी शंका घेत आहेत. एकदम मान्य. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते गंमत पाहत असतील आणि गोळी लागून ठार झाले असतीलही. पण त्यांचे मरण तर खोटे नव्हते. या मंडळींच्या "गंमत पाहताना गोळी लागून मरण्यावरच' आक्षेप असेल तर त्यातून तयार झालेल्या संयुक्त महाराष्ट्राचा, त्याच्या तथाकथित महाराष्ट्र धर्माचा आणि राजकीय अस्तित्वासाठी झगडताना दोन वर्षांनंतर मराठीसाठी झगडण्याचा अभिनिवेश आणणाऱ्यांबद्दल अभिमान तरी का बाळगावा? (वाचताय ना पुण्याचे पेशवे) मित्रांनो. ज्या "महाराष्ट्र धर्म' या राजू परुळेकरांच्या लेखाची लिंक दिली आहे, त्यात शिवसेनेने महाराष्ट्राच्या गळ्याला नख लावले, असा उल्लेख आहे. भावनिक प्रश्‍नांना हात घालून आणि मुलभूत मुद्दे सरळ फाट्यावर मारत निव्वळ झुंडशाहीच्या जोरावर यशस्वी राजकारण कसे करता येते ते यापूर्वी शिवसेनेने दाखवून दिले आहे. तीच री आताही ओढली जात आहे. मात्र या गळ्याला नख लावण्याच्या कार्यात "स्थानिय लोकाधिकार समितीचा' वाटा कसा हेही स्पष्ट करता आले असते तर अधिक बरे झाले असते. निव्वळ झुंडशाहीच्या जोरावर राजकारण करणाऱ्या शिवसेनेने मात्र, रचनात्मक काम कसे असावे आणि ते चिकाटीने कसे पार पाडावे हे स्थानिय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून दाखवून दिले. (यातली सत्यता मुंबईतल्या रिझर्व बॅंकेत किंवा नरिमन पॉंईट भागातील वेगवेगळ्या बॅंका, विमा कंपन्यांच्या आस्थापनांमध्ये जाऊन, मराठीत बोलून पडताळून पाहता येईल). आता "मनसेने'ला तसे काही जरी काम जमले तरी देव पावेल. ज्या "सकाळ'चा उल्लेख येथे केला गेला, त्या सकाळची स्थापनाही महाराष्ट्रासाठी आणि मराठीसाठी झाली होती याची आपल्या सुज्ञ वाचकांना माहिती नसावी, असे वाटते. सकाळचे संस्थापक नानासाहेब परुळेकर हे "ल मॉंद' आणि "वॉशिंग्टन पोस्ट' या जगप्रसिद्ध वृत्तपत्रांचे भारतातले प्रतिनिधी होते. त्या काळातल्या अनेक देशांच्या प्रमुख राष्ट्रप्रमुखांशी त्यांचे व्यक्तिगत पत्रव्यवहाराइतके उत्तम संबंध होते. मध्यपूर्वेतल्या घडामोडींवर त्यांचा चांगला अभ्यास होता. त्याच्याच आधारे या भागातील देशांशी भारताचे परराष्ट्र धोरण कसे असावे यावर पंडीत नेहरूंच्या सांगण्यावरून त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला सूचनाही केल्या होत्या. अशा दूरदृष्टीच्या संपादकाने केवळ महाराष्ट्रीय जनतेला विकासाभिमुख पत्रकारितेची, त्यांच्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या परिणाम करणाऱ्याजगभरातील घडामोडींशी मातृभाषेतून ओळख व्हावी यासाठी 1932 मध्ये पुण्यात मराठीतून बातमीपत्र सुरू केले. येथे बातमीपत्र हा शब्द जबाबदारीने वापरत आहे. त्यावेळी सर्व पत्रे (वर्तमानपत्रे) ही मतपत्रे होती, बातमी देणारी नव्हती. त्यावेळी सकाळ सुरू करून मराठी माणसांमध्ये तो रुजवला. आणि ज्या महाराष्ट्र धर्माच्या कथित विरोधाबद्दल सकाळ ला बोल लावले जात आहे, त्याची तेव्हाची भूमिका संयुक्त महाराष्ट्राला विरोधाची नव्हे तर भाषावार प्रांतरचनेलाच होती. अशी रचना म्हणजे देशाच्या एकसंघतेवरच घाला असेल, (पंजाब, आसाम, तामिळनाडू या राज्यातील चळवळी पाहता ती भीती खरीच ठरली) ही भूमिका होती. त्यातून विरोध केला तर महाराष्ट्राचा द्रोह कसा होतो. याच नानासाहेबांनी गोव्यातील पोर्तुगिजांच्या इन्क्विझिशनच्या काळात गोमंतकीय बांधवांवर कसे अत्याचार झाले, त्या इंग्रजी पुस्तकाचे मराठीत भाषांतर करून सकाळ मध्ये छापले होते. (संदर्भ - "निरोप घेता - ना. भि. परुळेकर, आत्मचरित्र) तरीही ते महाराष्ट्र धर्माचे विरोधक होते असे म्हणणार का? "सकाळ'वर टीका करणाऱ्या मित्रांनी याचीही माहिती करून घेतली तर बुद्धीभेद नक्कीच होणार नाही. अकराव्या शतकात मुकुंदराजांनी प्रथम मराठीत ग्रंथ निर्मिती केली. ते आजपर्यंतच्या विसाव्या शतकापर्यंत. मराठी आहे तशीच आहे. मराठी संस्कृती आहे तशीच आहे. आणि महाराष्ट्र धर्मही वाढलेला आहे. एवढ्या शतकांमध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्यांनंतरही त्याला फरक पडला नाही तर तो मुठभर भैय्यांमुळे पडेल काय? 1927 मध्ये मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना इतिहासाचार्य राजवाडेंनी "आपल्या भाषिक अनास्थेपायी मराठी मृतप्राय होईल', असा इशारा दिला होता. आज इतक्‍या वर्षांनंतर त्याच मराठी भाषेत तेही इंटरनेट सारख्या महाजालावरून आपण एकमेकांशी मतभेद व्यक्त करतो आहोत, हे त्या मराठी भाषा-संस्कृतीच्या जिवंतपणाचे की मृतावस्थेचे लक्षण आहे?.......

In reply to by अजय

धम्मकलाडू 09/05/2008 - 12:17
मित्रांनो, चर्चेची लिंक याच्या साठी दिली होती, की त्यावर मराठी माणसाप्रमाणे विचार व्हावा. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांप्रमाणे नव्हे... विरोधात मत व्यक्त केले म्हणून इतरांना मराठी अथवा महाराष्ट्राच्या विरोधात नेऊन बसविण्याचे कंत्राटही घेतल्याचे कुणी समजण्याचे कारण नाही. केवळ भावना भडकवून मराठीचे किंवा महाराष्ट्र धर्माचे काय साधले जाणार आहे, याचा विचार केला तर? विध्वंसात्मक बोलण्याचा भारी सोस आणि रचनात्मक कार्याच्या नावाने बोंबाबोंब, अशी आजची परिस्थिती आहे. राज ठाकरे त्याला आजिबात अपवाद नाही. मला राज ठाकरे या विषयाला धरून प्रतिक्रिया याव्यात हे अपेक्षित नव्हते. पण आता विषय निघाला आहेच, तर बोलणेही भाग आहे.
सहमत आहे अजय. मुद्याचे सोडून शिव्या द्या आणि टाळ्या घ्या; असा हा एकंदर प्रकार आहे. राज ठाकरेला फक्त सत्ता काबीज करायची आहे. तो सेनेत होता तेंव्हाही उत्तर भारतीयांचे लोंढे मुंबईत येत होता. तेंव्हा का गप्प बसून होता राज ? जाऊ द्या. धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by विजय भांबेरे

मन 09/05/2008 - 19:34
भंबेरे साहेब्,अजय साहेब आपल्या . आम्ही गरिब्,सामान्य घरातील मराठी तरुण वाट पाहतोय उत्तराची.. काही मुद्दे उपस्थित केलेत्,प्रश्न टकलेत पुढ्यात इनोबा , वेताळ आणि पुण्याच्या पेशव्यांनी. त्याला बगल देउन आत्म मग्न राहुन "जितं मया " म्हणत बसताहात असं दिसतयं. आपलाच, मराठ मोळा ,मराठी साठी भंडणारा,वाइट पणा घेणारा मनोबा. (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

इनोबा म्हणे 09/05/2008 - 19:45
त्याला बगल देउन आत्म मग्न राहुन "जितं मया " म्हणत बसताहात असं दिसतयं. त्या मुद्द्यांबाबत कुणीच काही बोलायला तयार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर,आचार्य अत्रे आणि पु.ल. देशपांडेंसारख्या दिग्गजांनी जे मुद्दे मांडले आहेत ते लक्षात घेण्याजोगे आहेत. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मन 08/05/2008 - 22:10
>> इंटरनेट सारख्या महाजालावरून आपण एकमेकांशी मतभेद व्यक्त करतो आहोत, हे जरी खरे असले तरी, महा जालावर मराठीचा नक्की वापर किती होतो, हे आपणही जाणताच. जगामध्ये हिब्रु भाषिक पाचेक कोटिंच्या घरातही नसताना, त्यातील नव्व्याण्णव टक्के लोक हिब्रुच वापरतात महा जालावर. ती एक प्रमुख नेट्-भाषा बनुन बसली आहे.(जॅपनीज्,मँड्रिक ह्या नॉन्-युरोपिअन भाषांप्रमाणे) आता मला सांगा दहा एक कोटी मराठी भाषिक असताना नेट्-वर मराठी वापर तो किती? एक टक्का तरी मराठी भाषिक आपला संपुर्ण नेट्-व्यवहार मराठित करतात काय? करु शकतात काय? आपण वाद घालणे, चर्चा करणे ह्यासाठि वापरतो तेवढिच काय ती नेट् वर मराठी शिल्लक आहे असे वाटु लागले आहे. आणि काही काळात तेही बंद होण्याची भीती वाटते. मी चुक सिद्ध झाल्यास मला आनंदच होइल. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

आपण राजू परुळेकरांचा लेख वाचला असेलच अशी आशा करतो. "मराठा तितुका मेळवावा , महाराष्ट्र धर्म वाढवावा' या उक्तीच्या आधारेच जर महाराष्ट्र धर्माची व्याख्या केली जात असेल तर संघटनेच्या प्रमुखपदी मला बसवत नाही म्हणून मी वेगळी संघटना बांधतो अशांकडून महाराष्ट्र धर्माचे पालन तरी कसे व्हावे. नवी संघटना स्थापन करून दोन वर्ष झाली. तेव्हा मराठीचा विषय का नव्हता? "यशवंतराव ते विलासराव' सारेच मुख्यमंत्री मराठी होते ना? तरीही अन्याय? मराठी राज्य स्थापन होऊन 40 हून अधिक वर्ष झाली तरीही मराठी वर अन्यायाचा विषय वारंवार समोर येत असेल तर त्याला कारणीभूत मुठभर परप्रांतिय की आपले मराठी राज्यकर्ते, याच विचार न करता कोणी तरी भावना भडकवणार आणि आपण त्यावर बोलत बसणार. गेली अनेक वर्षे तेच चालले आहे. काय रचनात्मक काम झाले मराठीच्या विषयावरून? ३ वर्षापूर्वी कल्याणला रेल्वेच्या परीक्षेला आलेल्या बिहारी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची बातमी आपण वाचली असेलच ती मारहाण राज आणि त्याच्या लोकांनीच केली होती आणि राज तेव्हा शिवसेनेत होता. म्हणजे राजच्या मारहाणीच्या कॄत्याचे समर्थन करण्याचा हेतू हे लिहीण्यामागे नाही तर केवळ पक्षा स्थापनेच्या वेळे मुद्दा मांडला नव्हता म्हणून त्याला आत्ता पाठींबा न देण्याचे काही कारण नाही हे सांगणे आहे. उद्या हा मुद्दा शरद पवार, आराराबा कोणीही मांडला तरी माझा त्याला पाठींबा असेल. राहीला प्रश्न मराठी बद्दल रचनात्मक कार्याचा. किती लोक आपापल्या मुलांना मराठी शाळेत घालतात. म्हणजे जर सामान्य माणूसच मराठीबद्दल एवढा उदासीन असेल तर राज्यकर्ते काय कप्पाळ रचनात्मक कार्य करणार आहेत? ते आंदोलनात बळी पडलेल्यांच्या "बलिदाना'विषयी शंका घेत आहेत. एकदम मान्य. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते गंमत पाहत असतील आणि गोळी लागून ठार झाले असतीलही. पण त्यांचे मरण तर खोटे नव्हते. ते मेलेले खरेच असतील पण म्हणून ते संयुक्त महाराष्ट्राचे अमराठी हुतात्मे नव्हेत. आणि यालाच विरोध आहे आमचा. आणि गंमत पाहणारे लोक मरण पावले म्हणून काही संयुक्त महाराष्ट्र घडलेला नाही. त्यामुळे 'या मंडळींच्या "गंमत पाहताना गोळी लागून मरण्यावरच' आक्षेप असेल तर त्यातून तयार झालेल्या संयुक्त महाराष्ट्राचा, त्याच्या तथाकथित महाराष्ट्र धर्माचा आणि राजकीय अस्तित्वासाठी झगडताना दोन वर्षांनंतर मराठीसाठी झगडण्याचा अभिनिवेश आणणाऱ्यांबद्दल अभिमान तरी का बाळगावा? (वाचताय ना पुण्याचे पेशवे)' हा तुमचा युक्तिवाद येथे चुकीचा ठरतो. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा एक भाग म्हणजे हे हुतात्मे होते. आणि हे सर्व अमराठी हुतात्मे मोर्चात सहभागी झाले होते? का फक्त मोर्चा बघायला आले होते? पण संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्यापेक्षाही जास्त व्यापक होती हे.वे.सां. न. ल. आता मुद्दा सकाळने दिलेल्या बातमीचा. जर समजा हे लोक (जे सकाळने वर्णिले आहेत ते) आंदोलन कर्ते नसतील तर मग त्यांचा मृत्यू खरा असेल पण त्याला बलिदान म्हणता येणार नाही. आणि सकाळने हेच लिहून आपली लाचारी सिध्द केली आहे. निदान कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांनी पैसा खाल्ला असेलही पण त्यांच्या सोसायट्या, साखर कारखाने, शिक्षण संस्थांमधून मराठी मुलेच पोट भरता आहेत. आजच्या तथाकथीत नेत्यांसारखे नाही, ज्यांची धंद्यातली भागिदारी परप्रांतियांसमवेत, धंदे परदेशातही आहेत. इतरांना नालायक म्हणून आपण लायक आहोत, असे सिद्ध होत नाही. त्यासाठी अंग मोडून कामच करावे लागते. संस्था उभाराव्या लागतात. माणसं उभी करावी लागतात. त्यांना बळ द्यावे लागते. विशेष म्हणजे त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आपण इतरांच्या पुण्याईवर नेते झालो की या झुलीचा अभिमान वाटायला लागतो आणि झटपट रिझल्टही मिळावा असे वाटू लागते. या वाटण्यातूनच असली काही भंपक भूमिका समोर येते. त्यांच्या शि़क्षण संस्थांमधून जास्तीत जास्त परप्रांतीयच शिक्षण घेत आहेत(वाट्टेल तो पैसा मोजून). आणि पोट भरणारे मराठी लोक करत आहेत चपराशी गिरी कॉलेजांमधे. अजून बरेच लिहीणे आहे. वेळ मिळाला की उर्वरीत प्रतिसाद देईन. पुण्याचे पेशवे

इनोबा म्हणे 09/05/2008 - 03:35
३ वर्षापूर्वी कल्याणला रेल्वेच्या परीक्षेला आलेल्या बिहारी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची बातमी आपण वाचली असेलच ती मारहाण राज आणि त्याच्या लोकांनीच केली होती आणि राज तेव्हा शिवसेनेत होता. म्हणजे राजच्या मारहाणीच्या कॄत्याचे समर्थन करण्याचा हेतू हे लिहीण्यामागे नाही तर केवळ पक्षा स्थापनेच्या वेळे मुद्दा मांडला नव्हता म्हणून त्याला आत्ता पाठींबा न देण्याचे काही कारण नाही हे सांगणे आहे. उद्या हा मुद्दा शरद पवार, आराराबा कोणीही मांडला तरी माझा त्याला पाठींबा असेल. पेशवेंशी सहमत मुंबईतील उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून त्यांच्याकरिता हिंदीतून सामना चालू करणे,छटपूजा,उत्तर भारतीय दिवस सारखे उत्सव साजरे करणे,उत्तर भारतीयांना उमेदवारी देणे यांसारख्या कार्यक्रमांमुळेच राज यांचे उद्धवशी बिनसले होते. संजय निरुपमसारख्या बिहार्‍याला शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली,नंतर संजय निरुपम यांनी शिवसेना सोडली तेही राज यांच्याच दबावामुळे.राज यांनी शिवसेना सोडण्याचे कारण केवळ पक्षाचे प्रमुखपद न मिळणे,असे कोणी समजत असल्यास ती त्यांच्या अकलेची दिवाळखोरी आहे.अर्थात सकाळ वाचणार्‍यांना हे आतले राज'कारण कसे कळणार? कारण तिथे फक्त महाराष्ट्रवाद्यांनाच फोडले जाते.उदो उदो होतो तो केवळ काँग्रेसचा! काँग्रेसच्या महान नेत्यांबद्दल मी काय बोलू? छत्रपती शिवाजी महाराजांना उघड उघड दरोडेखोर म्हणणार्‍या(डिस्कव्हरी ऑफ इंडीया) नेहरु आणि त्याच्या खानदानाने महाराष्ट्राचा नेहमीच तिरस्कार केला आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीदरम्यान भारताच्या या पहील्या पंतप्रधानाने महाराष्ट्रविरोधी भूमिका घेतली होती. याच काँग्रेसच्या मुजोर मोरारजीने नंतर आंदोलन फोडण्यासाठी आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला. सर्वात दूखःद बाब म्हणजे यशवंतराव चव्हाणासारख्या मराठी नेत्याने महाराष्ट्रापेक्षा काँग्रेस आणि नेहरुंना मोठे ठरवले. आजही काँग्रेस मधे तेच चालू आहे.दिल्लीश्वरांचे पाय चाटणारे लाचार काँग्रेसी नेते महाराष्ट्राचे काय भले करणार? त्यांना सदा सर्वदा आपल्या पक्षातील स्थानाचीच काळजी असते. राज ठाकरे स्वतःला महाराष्ट्राचा कैवारी समजत आहेत असे आम्हाला तरी वाटत नाही.पेप्राबिप्रात वाचून(सकाळमधील लेख वाचूनच ना?) एकदम आपल्यासारखे 'विचारवंत' तयार होत असतील (आणि आपणच तेवढे महाराष्ट्राचा,मराठीच्या भल्याचा विचार करतोय असे भासवत असतील) तर 'सैनिक' तयार होण्याला विरोध का? ते ठरवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? काही लोक मराठीसाठी काम करतात मात्र त्यांची प्रसिद्धी करत नाहीत आणि त्याच कारणास्तव त्यांचे काम जनतेपुढे पोचत नाही. याबद्दल जनतेला दोषी धरायचे का? बरेचसे लोक मराठी आणि महाराष्ट्रासाठी काम करतात्,आम्हाला त्यांचे निश्चितच कौतूक आहे.आमचा नीलकांत,ओमकार आणि शशांक सारखे लोक,ज्यांनी मिसळपावसाठी(मराठी संस्थळासाठी) भरघोस योगदान दिले आहे किंवा आमचे कलंत्रीसाहेब ज्यांनी मराठीसाठी काम करणार्‍यांना कृतज्ञतापत्रे दिली आहेत,ते आम्हाला माहीत आहे,म्हणूनच आम्ही संधी मिळताच त्यांचे तोंडफाटेस्तोवर कौतूक करतो. मात्र बाहेरच्या जगाला त्यांच्याबद्दल माहीती नसल्यास त्याबद्दल इतर कुणालाही 'त्यांच्याकडे दूर्लक्ष केले' म्हणून दोषी धरता येणार नाही.(आपण 'दूर्लक्ष' केले नसावे ही अपेक्षा!) कारण हे सर्व लोक प्रसिद्धीपासून दूर राहूनच आपले काम चोख बजावत आहेत. माझी प्रतिक्रीया तुम्हाला संतप्त वाटत असेल तर वाटू दे! तुमची प्रतिक्रीया मला निव्वळ शब्दच्छल करणारी वाटते. हूतात्म्यांच्या बलिदानाबाबत शंका घेण्याचे कारणच सकाळमधला तो लेख आहे.(सकाळमधील लेख वाचल्यानंतर असे मानावे लागेल की,बरेचसे लोक पोलिसांच्या चूकीमूळे हूतात्मे झाले असावे.) पोलिसांच्या चूकीमुळे एखादा मारला जात असला तरी केवळ तो मेला म्हणून त्याला हूतात्मा म्हणता येणार नाही. एखादा रस्त्याच्या कडेला हागायला बसलेला असताना पोलिसांची गोळी लागून मेला तर त्यालाही हूतात्मा ठरवले असते का आपण? जे आंदोलक खरोखरच(पोलिसांच्या चूकीमूळे नव्हे) महाराष्ट्रासाठी हूतात्मे झाले,मी त्यांचा आजन्म ऋणी राहीन. सकाळची स्थापना मराठी आणि महाराष्ट्रासाठी झाली होती हे खरेच आम्हा सूज्ञांना माहित नाही. आणि तुम्ही कितीही घसा ताणून कोकललात तरी आम्हाला ते पटणार नाही.पंडीत नेहरूंच्या सांगण्यावरून त्यांनी (ना.परुळेकर)परराष्ट्र मंत्रालयाला सूचनाही केल्या होत्या आणि कदाचित त्याच पंडीत नेहरुच्या सांगण्यावरुन त्यांनी सं.म.चळवळीतील आंदोलकांवर टिका केली असावी.याच कारणास्तव सकाळवर आमच्या महाराष्ट्रवादी आचार्य अत्रेंनी टिका केली होती. आम्हाला तरी अत्रेंपेक्षा आपण(किंवा नाना परुळेकर) श्रेष्ठ वाटत नाही. खरेच,केवढा मोठा बुद्धीभेद झालाय आमचा. आता तुमच्यासारखा श्रेष्ठ विचारवंत मराठीचे भविष्य सांगतोय तेव्हा आम्ही पामरांनी निश्चिंत व्हायला हरकत नसावी. नाहीतर राज्यसरकारला मराठीच्या भविष्याची चिंता लागली होती. तीही राज ठाकरेंच्या आंदोलनानंतर. चला कुणामुळे का होईना,मराठी आणि महाराष्ट्राचा पुळका आलाय सगळ्यांना. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

मन 09/05/2008 - 03:36
>> ते ठरवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? काही लोक मराठीसाठी काम करतात मात्र त्यांची प्रसिद्धी करत नाहीत आणि त्याच कारणास्तव त्यांचे काम जनतेपुढे पोचत नाही. याबद्दल जनतेला दोषी धरायचे का? असतील उत्तरं (मुद्द्यांसहीत) तर द्या आता तथाकथित विचारवंतांनो. ब्रेव्हो मिस्टर इनोबा... चालु द्या. पण शक्यतो एखादा रस्त्याच्या कडेला हागायला बसलेला असताना पोलिसांची गोळी लागून मेला तर त्यालाही हूतात्मा ठरवले असते का आपण? अशी ग्राम्य भाषा वापरु नका. आपल्याकडे कणखर मुद्दे आहेत्.आपण अचुक तार्किकतेने आपलं म्हणणं मांडु शकतो.(जे आपण मांडलेलच आहे आधिच्या परिच्छेदात.) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

रम्या 09/05/2008 - 11:45
एखादा रस्त्याच्या कडेला हागायला बसलेला असताना पोलिसांची गोळी लागून मेला तर त्यालाही हूतात्मा ठरवले असते का आपण? अशी ग्राम्य भाषा वापरु नका. त्याचं काय हाय मनोबा. प्रेमळ वाक्यांकडे दुर्लक्ष होऊ शकतं. पण अशी ग्राम्य भाषा थेट जिव्हारी लागते !! म्हणुनच कधी कधी वापरावी लागते!!

मन 09/05/2008 - 03:40
त्या नाना परुळेकराचा थेट "पार्-लुळे -कर" करुन टाकला असता त्यांनी ,खास त्यांच्या शैलीत. नाय तर लिहिला असता अग्रलेख "नाना करी ठनाना" :-)) :-)) :-) अत्रे साहेब, क्षमा असावी, आज तेव्हढी तळमळ असली तरी आपल्याइतके सामर्थ्य नाही ह्यांना धडे शिकवायला. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

इनोबा म्हणे 09/05/2008 - 03:49
त्या नाना परुळेकराचा थेट "पार्-लुळे -कर" करुन टाकला असता त्यांनी ,खास त्यांच्या शैलीत. नाय तर लिहिला असता अग्रलेख "नाना करी ठनाना" अगदी बरोबर बोललास मनोबा. अत्रे साहेब, क्षमा असावी, आज तेव्हढी तळमळ असली तरी आपल्याइतके सामर्थ्य नाही ह्यांना धडे शिकवायला. हेच म्हणतो. आता महाराष्ट्राला अत्रेंची गरजच आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

इनोबा म्हणे 09/05/2008 - 04:17
जरा प्रांतियतेच्या धोक्यांबद्दल पु.लं. नी काय म्हटले होते तेही वाचा. संकुचित प्रांतीयतेचे धोके आता हे सुद्धा पटत नसेल तर मर्जी आपली. झोपलेल्या जागे करता येते,झोपेचं सोंग घेतलेल्या नाही. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

मन 09/05/2008 - 13:01
झकास लिंक आहे इनोबा. च्यामारी ,पण आतापर्यंत एकाचही एकाही मुद्द्याला धड उत्तर आलेलं नाहिये . (येण्याची अपेक्षाही कमी होत चालली आहे. ) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

वेताळ 09/05/2008 - 18:59
राज ठाकरेनी मुद्दा उचलला कि उध्द्वने मराठीचा मुद्दा उचलला हा प्रश्न गौण आहे. आज महाराष्ट्रात मराठी माणसावर अन्याय होत आहे का नाही हा प्रश्न मह्त्वाचा आहे. घटनेनुसार जर भाषावार प्रांत रचना झाली असेल तर ज्यात्या राज्यात राहयला जाणारया प्रत्येकाला ती ती भाषा निदान बोलता तरी आली पाहिजे.तसेच त्या प्रांताच्या मुळनिवासी लोकांना काही त्रास होइल असे वागुन चालणार नाही.मुळात सकाळ पेपर हा काय आहे हे इथे सांगण्याची गरज नाही. अत्रेनी सकाळ पेपर का लोकाना आवडतो ह्याचे स्पष्टिकरण केले आहे ते वाचा. इनोबानी जी भाषा वापरली आहे (एखादा रस्त्याच्या कडेला हागायला बसलेला असताना पोलिसांची गोळी लागून मेला तर त्यालाही हूतात्मा ठरवले असते का आपण?) ती योग्यच आहे.जे सं म. साठी हुतात्मे झाले आहेत त्या सर्वाचे आपण आयुष्यभर ऋणी राहु. तसेच अजय तुम्ही सांगितले आहे की निदान कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांनी पैसा खाल्ला असेलही पण त्यांच्या सोसायट्या, साखर कारखाने, शिक्षण संस्थांमधून मराठी मुलेच पोट भरता आहेत. आजच्या तथाकथीत नेत्यांसारखे नाही, ज्यांची धंद्यातली भागिदारी परप्रांतियांसमवेत, धंदे परदेशातही आहेत. इतरांना नालायक म्हणून आपण लायक आहोत, असे सिद्ध होत नाही. त्यासाठी अंग मोडून कामच करावे लागते. संस्था उभाराव्या लागतात. माणसं उभी करावी लागतात. त्यांना बळ द्यावे लागते. विशेष म्हणजे त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आपण इतरांच्या पुण्याईवर नेते झालो की या झुलीचा अभिमान वाटायला लागतो आणि झटपट रिझल्टही मिळावा असे वाटू लागते. या वाटण्यातूनच असली काही भंपक भूमिका समोर येते. आजकाल त्या संस्था ,सोसायट्या,कारखाने ह्याची हालात काय आहे हे तुम्हाला ठाउक आहे का?त्याना सतत वर्षाला मदतनिधीचे सलाईन द्यावे लागते. पण ते सलाईन हेच कारखानदार रात्री सोडा म्हणुन वापरतात.त्यात जे कोणी मराठी लोक काम करतात त्याना वर्षातुन एकदाच पगार मिळतो. कारखानदारी प. महाराष्ट्रात आहे तिथे हि शेतकरी आत्महत्या करत आहेत.कारखान्यामध्ये साखर विकत घेणारे लोक पर प्रांतीयच आहेत ते ह्या कारखानदारबरोबर काम करुन गलेलठ्ठ झाले आहेत. ह्याच्या कॉलेजात प्रवेश पण पैसा मोजुनच मिळतो आणि बहुधा ते परप्रांतीयच असतात. हे परदेशात उधोगधंदे न काढता परदेशातील बॅका कशा मोठ्या होतील ह्याकडे लक्ष देत असतात. पु.ल. चा लेख वाचा प्रांत म्हणजे काही रेव्हेन्यू खात्यातल्या अधिकाऱ्यांच्या सोईसाठी केलेल तुकडे नव्हेत! आपल्या देशातल्या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली ती योजना आहे. खेड्यांतल्या एका कोपऱ्यात राहणाऱ्याला आपल्या राज्यकर्त्या अधिकाऱ्यांशी धिटाईनं मातृभाषेत बोलून व्यवहार करता यावा, जी भाषा त्यानं कधी ऐकली नाही, तिच्यातून शिक्षण घेण्याची सक्ती करुन त्याला कायम अडाणी ठेवण्याच्या परिस्थितीतून त्याची मुक्तता व्हावी, यासाठी भाषावार प्रांत आवश्यक आहेत. पण एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात नोकरीधंद्यासाठी जाणाऱ्या लोकांनी आपण अन्य प्रांतीयांच्या अंत:करणावर, डोक्यावर आणि मुख्य म्हणजे पोटावर स्वत:च्या प्रांतीय अहंकारामुळं आणि स्वार्थानं आक्रमण करणार नाही, हे पथ्य पाळणं ही सर्वात आवश्यक गोष्ट आहे. शेवटी दुसऱ्याची वेदना काय आहे, तो कां ओरडतो आहे, चळवळ करतो हे समजून घेणं आणि आपल्या वागणुकीतून त्याला दु:ख होतं आहे हे कळल्यावर आपली वागणूक बदलणं, हेच वागणे आम्हाला परप्रांतीयाच्या कडुन अपेक्षीत आहे.इथे या पण इथले बनुन रहा. येताना साखर बनुन या व इथल्या तुमच्या वास्तव्याचा एक गोडवा इथे निर्माण करा. राज ठाकरेनी त्याच्या भाषणात कोणत्याच राजकिय मराठी नेत्याला शिव्या दिल्या नाहित,नीट तपासुन बघा. त्यामुळे त्याचे भाषण राजकिय होते हा आपला समज खोटा आहे. त्यानी हा जो मुद्दा उचलला आहे तो ते भविष्यात कसा वापरतात ते मह्त्वाचे आहे. परंतु एकमेकाचे पाय ओढु हाच आमचा मराठी बाणा विसरुन राज ठाकरेना आपण साथ देउया. वेताळ.

मन 09/05/2008 - 19:08
वेताळ, ब्रेव्हो.... अप्रतिम मुद्दे मांडलेत. पण आतापर्यंत एकाचही एकाही मुद्द्याला धड उत्तर आलेलं नाहिये . (येण्याची अपेक्षाही फारच कमी होत चालली आहे. ) ह्या वेताळाला उत्तर देण्याची पात्रता असलेला आहे का कुणी राजा विक्रमादित्य तुम्हा (अ)विचारवंतांपैकी. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

बट्ट्याबोळ 10/05/2008 - 05:43
मी वरती बरेच प्रतिसाद वाचले. आपण एक काम करूयात. एकमेकांची उणीदुणी काढत बसायला नको. जे काही ५-२५ मराठी न बोलणारे लोक कोणत्याही कारणास्तव सं.म. मधे वारले - श्रद्धांजली !!! पण त्यामुळे मराठी शी तडजोड नको. जे झालं ते झालं. आता डोळे उघडले आहेत आपले. रा़ज काय करेल? उद्धव काय करेल ? काय केल त्यांनी ? हे मुद्दे गौण आहेत. आपण प्रश्न विचारू, मी काय करणार ? माझ्या परीने मी मराठी चा वापर वाढवीन. माझ्या क्शेत्रात मी मराठी साठी योगदान देईन. उदा. "याहू" हे संस्थळ मराठी मधे उपलब्ध नाही. आता यात राज/उद्धव काय करणार ? परंतु "याहू" मधे काम करणारा मराठी माणूस आपल्या परीने प्रयत्न करू शकतो. आणखी एक उदा. "सिफि". माझ्या परीने जिथे मला हा मुद्दा मांडता येइल तिथे मी मांडतो. आजूनही काही उपयोग झालेला दिसत नाही, पण होईल अशी खात्री आहे. मि.पा. स्तुत्य आहे. धन्यवाद आणि शुभेच्चा!!

In reply to by बट्ट्याबोळ

इनोबा म्हणे 10/05/2008 - 17:04
पण त्यामुळे मराठी शी तडजोड नको. जे झालं ते झालं. आता डोळे उघडले आहेत आपले. रा़ज काय करेल? उद्धव काय करेल ? काय केल त्यांनी ? हे मुद्दे गौण आहेत. आपण प्रश्न विचारू, मी काय करणार ? माझ्या परीने मी मराठी चा वापर वाढवीन. माझ्या क्शेत्रात मी मराठी साठी योगदान देईन. तू बोललास ते अगदी बरोबर आहे. माझे देखील हेच म्हणणे आहे की,प्रत्येकाने वैयक्तिकरीत्या महाराष्ट्रासाठी-मराठीसाठी योगदान द्यायला हवे. अर्थात कोणी तसे प्रयत्न करत असेल तर त्याला विरोध करण्याऐवजी पाठींबा द्यायला हवा. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
राज ठाकरेंनी मराठीचा कैवार घेऊन शिवाजी पार्कवर केलेल्या भाषणानंतर, अनेक मराठी प्रेमी शब्दांचे फुलोरे आणि भावनांचे अंगार ठिकठिकाणी लाह्यांसारखे फुलवताहेत. अमराठी माणसांना परप्रांतिय म्हणून वेगळी ओळख (?) दिली जात आहे. पण, मराठी भाषकांच्या संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी परप्रांतीय (आजच्या भाषेत) म्हणवल्या जाणाऱ्यांनीही सक्रीय सहभाग घेतला होता. आपापल्या परिने बलिदानही दिले होते. याची माहिती सकाळ या वृत्तपत्राच्या वेबसाईटवर वाचायला मिळाली..... आजच्या मराठी-परप्रांतिय वादाच्या पार्श्‍वभूमीवर त्यातील संदर्भ नक्कीच महत्त्वाचे आहेत.

पिसि .जेसि .आणि आउट.

रामदास ·

झकासराव 08/05/2008 - 21:21
कळायला कठिण आहे. पुढचे भाग आले तर कळेल पुर्ण मॅटर काय आहे ते. मी हा भाग दोनदा वाचला. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

रामदास 08/05/2008 - 23:19
या प्रकारचं लिखाण मराठीत मी कमी वाचलं आहे.कुणी लिहिलेलं पाहिलं नाही. मिपाच्या माध्यमातून हा विषय केंद्रस्थानी ठेवून लिहिण्याचा विचार केला तेव्हा मला निर्णयाप्रत येण्यास बराच वेळ लागला.माझा सुद्धा हा पहिला प्रयोग होता.माझ्या कडून काही त्रुटी राहून जातील याची खात्री होती. Paul Erdman हा एकच लेखक होता ज्यानी हा प्रकार सुंदर हाताळला होता. आपण दोनदा वाचून हा प्रतीसाद दिलात आपला आभारी आहे. एक नविन चॅप्टर लिहून पाहतो.

मन 08/05/2008 - 23:17
पण हे लेखन काही धड समजलं नाही. संपुर्ण दिवस भर पु: पुनः हीच कथा वाचेत होतो. पण आपल्या क्षेत्रातील(फिनान्स मधील)खुप जास्त टेक्निकल शब्द वापरले आहेत असं वाटत. (किंवा कुठल्या तरी वेगळ्याच भाषेतील वापरले आहेत असं वाटलं.) खुप प्रयत्न केला समजुन घ्याय्चा, पण छ्या. जमल नाय. बहुदा अगदि अर्व साधारण बुद्धिमत्ता असनार्‍या लोकांसाठी हे नसावं. "मास ऑडियन्स" साठी हे नाही. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

रामदास 08/05/2008 - 23:56
हा या कथेचा पहिला फ्लॅश होता. अजून मांडणी पूर्ण झाली नाही. मासेस साठी हा विषय नाही असे नव्हे. कथा विषयाशी त्यांचा जवळून संबंध येत नाही.(येउ नये ही प्रार्थना) पण इतर क्षेत्रासारखे इथेही नाट्य आहे. मानवी स्वभावाचे हेलकावे, अगतीकता,स्वार्थ. करुणा, मानभावी पणा सगळं काही आहे पण वाचकाला हे क्षेत्र नविन आहे. थोडंस सहन करा. आणखी रंजक आणि सोपं कर्रोन पाहतो. आभारी आहे.

वाचक 09/05/2008 - 00:07
मला वाटतं, विराम चिन्हांच्या आणि मोकळी जागा सोडण्याच्या अभावा मुळे थोडे जास्त 'किचकट' वाटते आहे. पण तुमचे म्हणणे बरोबर असावे - मराठी मधे असल्या विषयावर आणि ह्या फॉर्म मधे वाचल्याचे आठवत नाही.

खरं सांगतो... भीती वाटली हो वाचताना.... पोलीस स्टेशनात आपल्याला फटकावणार आहेत , काही मिनिटात ही भावना टरकावते आपली.... शिवाय कळायला थोडं अवघड गेलं... पण जबर्‍या इन्ट्रेष्टिन्ग्...थोडं व्यक्तिरेखन अधिक माहिती देणारं कराल तर बरं राहील... पण मजा आहे हं या ष्टायलीत्...लिहाच.... वाट पाहतोय... >>>>>>>>>>>>>>. अवांतर : याच लायनीवर किडन्या चोरणार्‍या सर्जनची गोष्ट लिहिता येईल..... सुरुवात ... ओटी मध्ये ऍनेस्थेशियापासून , स्काल्पेल, इन्सिजनचे वर्णन, बाहेर नातेवाईक रुग्णाच्या दुसर्‍याच शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत, आणि गरजवंताचे नातेवाईक आशा आणि पैसे लावून बसलेत वाट बघत... तेव्हाच एका वरकरणी इमानदार पोलीसाची एंट्री आणि तो शेवटी पैसे घेऊन पसार... आजची सगळी कमाई पोलीसावरच गेली अशी डॉक्टरची खंत...... अति अवांतर : आपण पेशाने वकील किंवा पोलीसात का ?

In reply to by भडकमकर मास्तर

रामदास 09/05/2008 - 01:33
वीस तास गेल्यावर एकही प्रतीसाद नाही . माझा तर जीव वर खाली होत होता. दिवसभरात हज्जार वेळा चेक केलं. वाटलं प्रयोग फसला. आता वाटत फसला नाही. माझीच कळा सोसण्याची तयारी नव्हती. धन्यवाद.

In reply to by रामदास

हो, असंच होतं ... पण तुम्ही नक्की लिहा... ( तुमची गोष्ट वाचून आठवले...माझ्या एका बँकेतील नातेवाईकांकडून त्यांच्या ब्रँच मध्ये घडलेल्या चोरीची ची गोष्ट ऐकली आहे.... कॅशियर ने रक्कम आदल्या दिवशी नीट मोजून ठेवल्यावर पैसे दुसर्‍या दिवशी गायब, अशा प्रकारची गोष्ट होती... कोणीतरी आतल्यानेच केलेली, म्हणजे डाका वगैरे नव्हता...त्यानन्तर तुम्ही लिहिल्याप्रमाणे बराच काळ त्या प्यूनला पीसीमध्ये ठेवून मारहाण झाली असे ऐकले पण तो निरपराध असावा कारण पुढे काहीच तपास लागेना...) असो...

In reply to by रामदास

सुमीत 09/05/2008 - 13:33
तुम्ही लेख किती वेळा वाचला गेला ते पाहीले नसेल. मला माहीत नाही का ते पण बर्‍याच वेळा चांगल्या लेखांना पण प्रतिसाद एक दोनच मिळतात. धकाधकीचे आयुष्य्....अजून काय. तुम्ही लिहित राहा. तसे तुम्ही हा लेख अजून खोलात जाऊन लिहा, लेख मालिका लिहिलित तर वाचायला आवडेल.

अभिता 10/06/2008 - 01:16
मस्त लिहित आहात्.सगळी गोष्ट एकत्र वाचता आली तर मझा येईल. न कळण्यासारखे काहि नाही असे वाटते. किंवा माझा घरचा अभ्यास चांगला असावा.(कॅप्टन दिप,समशेर,इत्यादिचे वाचन )

झकासराव 08/05/2008 - 21:21
कळायला कठिण आहे. पुढचे भाग आले तर कळेल पुर्ण मॅटर काय आहे ते. मी हा भाग दोनदा वाचला. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

रामदास 08/05/2008 - 23:19
या प्रकारचं लिखाण मराठीत मी कमी वाचलं आहे.कुणी लिहिलेलं पाहिलं नाही. मिपाच्या माध्यमातून हा विषय केंद्रस्थानी ठेवून लिहिण्याचा विचार केला तेव्हा मला निर्णयाप्रत येण्यास बराच वेळ लागला.माझा सुद्धा हा पहिला प्रयोग होता.माझ्या कडून काही त्रुटी राहून जातील याची खात्री होती. Paul Erdman हा एकच लेखक होता ज्यानी हा प्रकार सुंदर हाताळला होता. आपण दोनदा वाचून हा प्रतीसाद दिलात आपला आभारी आहे. एक नविन चॅप्टर लिहून पाहतो.

मन 08/05/2008 - 23:17
पण हे लेखन काही धड समजलं नाही. संपुर्ण दिवस भर पु: पुनः हीच कथा वाचेत होतो. पण आपल्या क्षेत्रातील(फिनान्स मधील)खुप जास्त टेक्निकल शब्द वापरले आहेत असं वाटत. (किंवा कुठल्या तरी वेगळ्याच भाषेतील वापरले आहेत असं वाटलं.) खुप प्रयत्न केला समजुन घ्याय्चा, पण छ्या. जमल नाय. बहुदा अगदि अर्व साधारण बुद्धिमत्ता असनार्‍या लोकांसाठी हे नसावं. "मास ऑडियन्स" साठी हे नाही. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

रामदास 08/05/2008 - 23:56
हा या कथेचा पहिला फ्लॅश होता. अजून मांडणी पूर्ण झाली नाही. मासेस साठी हा विषय नाही असे नव्हे. कथा विषयाशी त्यांचा जवळून संबंध येत नाही.(येउ नये ही प्रार्थना) पण इतर क्षेत्रासारखे इथेही नाट्य आहे. मानवी स्वभावाचे हेलकावे, अगतीकता,स्वार्थ. करुणा, मानभावी पणा सगळं काही आहे पण वाचकाला हे क्षेत्र नविन आहे. थोडंस सहन करा. आणखी रंजक आणि सोपं कर्रोन पाहतो. आभारी आहे.

वाचक 09/05/2008 - 00:07
मला वाटतं, विराम चिन्हांच्या आणि मोकळी जागा सोडण्याच्या अभावा मुळे थोडे जास्त 'किचकट' वाटते आहे. पण तुमचे म्हणणे बरोबर असावे - मराठी मधे असल्या विषयावर आणि ह्या फॉर्म मधे वाचल्याचे आठवत नाही.

खरं सांगतो... भीती वाटली हो वाचताना.... पोलीस स्टेशनात आपल्याला फटकावणार आहेत , काही मिनिटात ही भावना टरकावते आपली.... शिवाय कळायला थोडं अवघड गेलं... पण जबर्‍या इन्ट्रेष्टिन्ग्...थोडं व्यक्तिरेखन अधिक माहिती देणारं कराल तर बरं राहील... पण मजा आहे हं या ष्टायलीत्...लिहाच.... वाट पाहतोय... >>>>>>>>>>>>>>. अवांतर : याच लायनीवर किडन्या चोरणार्‍या सर्जनची गोष्ट लिहिता येईल..... सुरुवात ... ओटी मध्ये ऍनेस्थेशियापासून , स्काल्पेल, इन्सिजनचे वर्णन, बाहेर नातेवाईक रुग्णाच्या दुसर्‍याच शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत, आणि गरजवंताचे नातेवाईक आशा आणि पैसे लावून बसलेत वाट बघत... तेव्हाच एका वरकरणी इमानदार पोलीसाची एंट्री आणि तो शेवटी पैसे घेऊन पसार... आजची सगळी कमाई पोलीसावरच गेली अशी डॉक्टरची खंत...... अति अवांतर : आपण पेशाने वकील किंवा पोलीसात का ?

In reply to by भडकमकर मास्तर

रामदास 09/05/2008 - 01:33
वीस तास गेल्यावर एकही प्रतीसाद नाही . माझा तर जीव वर खाली होत होता. दिवसभरात हज्जार वेळा चेक केलं. वाटलं प्रयोग फसला. आता वाटत फसला नाही. माझीच कळा सोसण्याची तयारी नव्हती. धन्यवाद.

In reply to by रामदास

हो, असंच होतं ... पण तुम्ही नक्की लिहा... ( तुमची गोष्ट वाचून आठवले...माझ्या एका बँकेतील नातेवाईकांकडून त्यांच्या ब्रँच मध्ये घडलेल्या चोरीची ची गोष्ट ऐकली आहे.... कॅशियर ने रक्कम आदल्या दिवशी नीट मोजून ठेवल्यावर पैसे दुसर्‍या दिवशी गायब, अशा प्रकारची गोष्ट होती... कोणीतरी आतल्यानेच केलेली, म्हणजे डाका वगैरे नव्हता...त्यानन्तर तुम्ही लिहिल्याप्रमाणे बराच काळ त्या प्यूनला पीसीमध्ये ठेवून मारहाण झाली असे ऐकले पण तो निरपराध असावा कारण पुढे काहीच तपास लागेना...) असो...

In reply to by रामदास

सुमीत 09/05/2008 - 13:33
तुम्ही लेख किती वेळा वाचला गेला ते पाहीले नसेल. मला माहीत नाही का ते पण बर्‍याच वेळा चांगल्या लेखांना पण प्रतिसाद एक दोनच मिळतात. धकाधकीचे आयुष्य्....अजून काय. तुम्ही लिहित राहा. तसे तुम्ही हा लेख अजून खोलात जाऊन लिहा, लेख मालिका लिहिलित तर वाचायला आवडेल.

अभिता 10/06/2008 - 01:16
मस्त लिहित आहात्.सगळी गोष्ट एकत्र वाचता आली तर मझा येईल. न कळण्यासारखे काहि नाही असे वाटते. किंवा माझा घरचा अभ्यास चांगला असावा.(कॅप्टन दिप,समशेर,इत्यादिचे वाचन )
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

भारतीय संस्कृती आणि अमेरिकन पोरी.......

काळा_पहाड ·

ऋचा 07/05/2008 - 13:42
त्या पोरींना अंगभर कपडे म्हणजे चक्क नऊवारी साडी घालुन नाचवले पाहीजे :) म्हणजे पहा ज्या राज्यात सामना असेल त्या राज्याचा पोषाख महाराष्ट्र = धोतर्-नऊवारी गुजरात = घागरा-चोळणा इ. :))

In reply to by ऋचा

धमाल मुलगा 07/05/2008 - 13:51
त्या पोरींना अंगभर कपडे म्हणजे चक्क नऊवारी साडी घालुन नाचवले पाहीजे
हा हा! हे सह्हीच... आणि त्यांच्या डाव्या बाजूला तुणतुणंवाला आणि उजव्या बाजूला ढोलकीवाला उभा करुन देऊ !!! खल्लास मध्ये फड जमवू :) पण सामना दक्षिणेत असेल तर? तिथल्या महागड्या साड्या कोण स्पॉन्सर करणार बॉ? आमचा मल्याशेठही इतके पैसे गाठीशी बांधूनसुध्दा, पोरींचे कपडे कमी करण्यातच इंटरेश्टेड असतो :)

ऋचा 07/05/2008 - 13:51
ओ भाऊ जागेवर या.... आज काल पोरेही पोरिं प्रमाणे नचतात त्यासाठी अहे ते :):) (त्या पोरींना काय हो धोतर काय नी साडी काय?? दोन्ही सारखं कसं ??) :B

पक्या 07/05/2008 - 13:55
लई वंगाळ वाटलं बघा जीवाला अहो कशा का नाचेनात. त्यान्च्याकडून ऐरोबिक्स चे धडे घ्यायचे सोडून कपडयान्कडे कशाला बघायचं? टिव्ही सिनेमात , जाहीरातीत खुलेपणा बघत नाही का आपण? तेव्हा करतो का आपण ओरडा? त्या आल्यात थन्डीच्या बर्फाच्या देशातून्..आपला देश उष्ण कटीबन्धातला. त्यात मे चा उन्हाळा. पाहुण्या माणसाच्या नाकातोन्डात दम येईल अशानं. त्यापेक्षा त्या बिपाशाला, सेलिनाला, मल्लिकाला, सावन्तान्च्या राखीला आणि कोण अशाच बाला असतील बिचारया त्यानाही द्या जरा.. काय तुमचं ते .. चोळी लुगडं. घरच्याना विसरायचं आणि बाहेरच्याना वाटत फिरायच. -- पक्या

ऋचा 07/05/2008 - 13:57
त्यांना फडतुस साड्या द्यायच्या त्या परत कधी घालणारेत त्या?? आणि चुकुन काही फाटलं तर wordrode malfunction म्हणायच.. नाही तरी हा पण एक नविन प्रकार आहे प्रसिध्द होण्याचा कसे??? :?

ईश्वरी 07/05/2008 - 14:41
लई वंगाळ वाटलं बघा जीवाला अहो कशा का नाचेनात. त्यान्च्याकडून ऐरोबिक्स चे धडे घ्यायचे सोडून कपडयान्कडे कशाला बघायचं? टिव्ही सिनेमात , जाहीरातीत खुलेपणा बघत नाही का आपण? तेव्हा करतो का आपण ओरडा? त्या आल्यात थन्डीच्या बर्फाच्या देशातून्..आपला देश उष्ण कटीबन्धातला. त्यात मे चा उन्हाळा. पाहुण्या माणसाच्या नाकातोन्डात दम येईल अशानं. त्यापेक्षा त्या बिपाशाला, सेलिनाला, मल्लिकाला, सावन्तान्च्या राखीला आणि कोण अशाच बाला असतील बिचारया त्यानाही द्या जरा.. काय तुमचं ते .. चोळी लुगडं. घरच्याना विसरायचं आणि बाहेरच्याना वाटत फिरायच. -- पक्या पक्याचं पटलं. समाज सुधारणा घरापासून करावी या अर्थी काहीतरी म्हण आहे. ईश्वरी

विजुभाऊ 07/05/2008 - 20:16
त्य पेक्षा त्याना वल्कले द्या. एकदम रामायण कालीन ड्रेस आहे. शबरी फॅशन... लक्ष्मण फॅशन. शुर्पणखा फॅशन... झिन्झ्या मोकळ्या ठेउन फिरणार्याना मन्थरा फॅशन म्हणुयात. कोणत्याही वयाला शोभतील असे कपडेआहेत हे.

अभिज्ञ 07/05/2008 - 20:29
च्यायला T20 वर्ल्ड कप मध्ये प्रत्येक चोकार-षटकारानंतर ह्यांचा डान्स नीट दाखवत होते. ;) पण आपीएल मध्ये ती मजा येत नाहि.उगाच थोडेसे दाखवल्यासारखे करतात. :''(

In reply to by तात्या विंचू

गणपा 07/05/2008 - 23:45
मिपा वर जुळे आलेत की काय? एक आहे तो मी नव्हेच तर दुसरा तोमीनव्हेच आयला आता नावाच पण पेटंट काढाव लागणार वाटतं. ओ तात्या काय पेटंट काढायची सुविधा आहे का हो मिपा वर?

ऋचा 07/05/2008 - 13:42
त्या पोरींना अंगभर कपडे म्हणजे चक्क नऊवारी साडी घालुन नाचवले पाहीजे :) म्हणजे पहा ज्या राज्यात सामना असेल त्या राज्याचा पोषाख महाराष्ट्र = धोतर्-नऊवारी गुजरात = घागरा-चोळणा इ. :))

In reply to by ऋचा

धमाल मुलगा 07/05/2008 - 13:51
त्या पोरींना अंगभर कपडे म्हणजे चक्क नऊवारी साडी घालुन नाचवले पाहीजे
हा हा! हे सह्हीच... आणि त्यांच्या डाव्या बाजूला तुणतुणंवाला आणि उजव्या बाजूला ढोलकीवाला उभा करुन देऊ !!! खल्लास मध्ये फड जमवू :) पण सामना दक्षिणेत असेल तर? तिथल्या महागड्या साड्या कोण स्पॉन्सर करणार बॉ? आमचा मल्याशेठही इतके पैसे गाठीशी बांधूनसुध्दा, पोरींचे कपडे कमी करण्यातच इंटरेश्टेड असतो :)

ऋचा 07/05/2008 - 13:51
ओ भाऊ जागेवर या.... आज काल पोरेही पोरिं प्रमाणे नचतात त्यासाठी अहे ते :):) (त्या पोरींना काय हो धोतर काय नी साडी काय?? दोन्ही सारखं कसं ??) :B

पक्या 07/05/2008 - 13:55
लई वंगाळ वाटलं बघा जीवाला अहो कशा का नाचेनात. त्यान्च्याकडून ऐरोबिक्स चे धडे घ्यायचे सोडून कपडयान्कडे कशाला बघायचं? टिव्ही सिनेमात , जाहीरातीत खुलेपणा बघत नाही का आपण? तेव्हा करतो का आपण ओरडा? त्या आल्यात थन्डीच्या बर्फाच्या देशातून्..आपला देश उष्ण कटीबन्धातला. त्यात मे चा उन्हाळा. पाहुण्या माणसाच्या नाकातोन्डात दम येईल अशानं. त्यापेक्षा त्या बिपाशाला, सेलिनाला, मल्लिकाला, सावन्तान्च्या राखीला आणि कोण अशाच बाला असतील बिचारया त्यानाही द्या जरा.. काय तुमचं ते .. चोळी लुगडं. घरच्याना विसरायचं आणि बाहेरच्याना वाटत फिरायच. -- पक्या

ऋचा 07/05/2008 - 13:57
त्यांना फडतुस साड्या द्यायच्या त्या परत कधी घालणारेत त्या?? आणि चुकुन काही फाटलं तर wordrode malfunction म्हणायच.. नाही तरी हा पण एक नविन प्रकार आहे प्रसिध्द होण्याचा कसे??? :?

ईश्वरी 07/05/2008 - 14:41
लई वंगाळ वाटलं बघा जीवाला अहो कशा का नाचेनात. त्यान्च्याकडून ऐरोबिक्स चे धडे घ्यायचे सोडून कपडयान्कडे कशाला बघायचं? टिव्ही सिनेमात , जाहीरातीत खुलेपणा बघत नाही का आपण? तेव्हा करतो का आपण ओरडा? त्या आल्यात थन्डीच्या बर्फाच्या देशातून्..आपला देश उष्ण कटीबन्धातला. त्यात मे चा उन्हाळा. पाहुण्या माणसाच्या नाकातोन्डात दम येईल अशानं. त्यापेक्षा त्या बिपाशाला, सेलिनाला, मल्लिकाला, सावन्तान्च्या राखीला आणि कोण अशाच बाला असतील बिचारया त्यानाही द्या जरा.. काय तुमचं ते .. चोळी लुगडं. घरच्याना विसरायचं आणि बाहेरच्याना वाटत फिरायच. -- पक्या पक्याचं पटलं. समाज सुधारणा घरापासून करावी या अर्थी काहीतरी म्हण आहे. ईश्वरी

विजुभाऊ 07/05/2008 - 20:16
त्य पेक्षा त्याना वल्कले द्या. एकदम रामायण कालीन ड्रेस आहे. शबरी फॅशन... लक्ष्मण फॅशन. शुर्पणखा फॅशन... झिन्झ्या मोकळ्या ठेउन फिरणार्याना मन्थरा फॅशन म्हणुयात. कोणत्याही वयाला शोभतील असे कपडेआहेत हे.

अभिज्ञ 07/05/2008 - 20:29
च्यायला T20 वर्ल्ड कप मध्ये प्रत्येक चोकार-षटकारानंतर ह्यांचा डान्स नीट दाखवत होते. ;) पण आपीएल मध्ये ती मजा येत नाहि.उगाच थोडेसे दाखवल्यासारखे करतात. :''(

In reply to by तात्या विंचू

गणपा 07/05/2008 - 23:45
मिपा वर जुळे आलेत की काय? एक आहे तो मी नव्हेच तर दुसरा तोमीनव्हेच आयला आता नावाच पण पेटंट काढाव लागणार वाटतं. ओ तात्या काय पेटंट काढायची सुविधा आहे का हो मिपा वर?
लेखनविषय:
लेखनप्रकार
आयपीएलच्या टी२० ने म्हणे प्रोत्साहनपर नाचायला अमेरिकेतुन पोरी मागवल्या. आल्या तेव्हा काय अवस्था होती बिच्चाय्रा पोरींची!! करायला काम नाही. खायला अन्न नाही. ल्यायला कपडे नाहीत. अरारा. लई वंगाळ वाटलं बघा जीवाला. गेले दोन चार दिवसात मातुर परिस्थितीत बराच पडलाय म्हणायचा ! पोरी कशा आंगभर कपडे नेसुन नाचू लागल्यात. बरं वाटलं. तरी म्हटलं माझा भारत देश एवढा कद्रू कधीपून झाला जो पाहुण्या पोरीबाळींना चोळी लुगडंबी देईना झाला. भारतीय संस्कृतीचा जयजयकार असो.......... तोमीनव्हेच

'' मरावे परी लग्न नाही करावे ''

विवेकवि ·

केशवसुमार 07/05/2008 - 11:06
विवेकशेठ, वाढदिवसाच्या शुभेच्छा..मग आज श्रमपरिहार कुठे? (शुभेच्छुक)केशवसुमार अवांतरः हे विडंबन 'मिल्या' (मिलिंद छत्रे )यांचे आहे..कृपया तशी नोंद करावी ही विनंती.. (सावध)केशवसुमार

मनस्वी 07/05/2008 - 12:08
मला आवडले.
मना सज्जना केर वारे करावे पहाटे भल्या रोज पाणी भरावे धुवावी अशी घास घासुन लादी पसारा नको आवरा निट गादी त्वरेने पुन्हा भात पोळी करावी विळी घेउनी योग्य भाजी चिरावी डबा रोजचा एक जैसा नसावा शिरा न्याहरीला जरुर असावा

ऋचा 07/05/2008 - 11:16
मना सज्जना केर वारे करावे पहाटे भल्या रोज पाणी भरावे धुवावी अशी घास घासुन लादी पसारा नको आवरा निट गादी 8}

विवेकवि: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या विडंबनाचा मूळ कवी मिलिंद छत्रे आहे. कृपया तसे लिहावे. तात्यासाठी: अशा लेखनासाठी (जिथे मूळ कवी / लेखक नमूद केलेले नाही) कृपया योग्य ती तजवीज करावी !!!

चतुरंग 07/05/2008 - 20:21
वाढदिवसाच्या शुभेच्छा! (अवांतर - 'तिकडून' इकडे माल आयात करण्याचा प्रयत्न चांगला आहे पण 'पावती' सहित नसलेला माल कस्ट्म्स मधे पकडला जातो हे इथून पुढे ध्यानात असू द्यावे! आपले नाव सार्थ करावे!! ;)) चतुरंग

मिल्या 09/05/2008 - 11:36
विवेक वाढदिवसा दिवशी स्वतःलाच अशी भेट देण्याचा प्रकार आवडला :) हे चौर्यकर्म तुमचे आहे कींवा तुम्हाला कुणी fwd केले आहे हे माहित नाही पण इतक्या जणांनी इथे लिहिले आहे की हे विडंबन 'माझे' आहे तरी तुम्ही त्यावर काहीच बोलत नाही आहात तेव्हा तुमच्या हेतू बाबत नक्कीच शंका येते... बाकी ज्याने कोणी चोरी केली त्याने अगदी जाणिवपूर्वक केली हे नक्की कारण फार हुशारीने 'मिल्या' सांगतो लग्न नाही करावे मध्ये मिल्या काढून सख्या घुसडले आहे.. ह्या गोश्टीचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.. :( मिपा चे नेमस्तक/प्रशासक ह्याची दखल घेतील काय? केशव, संदिप आणि चतुरंग तुमचे खूप आभार.. तुमच्या सारखे वाचक्/लेखक आहेत म्हणून चोर्या उघडकीस तरी येत आहेत...

विसोबा खेचर 09/05/2008 - 15:36
गेले दोन दिवस कामाच्या व्यापात ऑनलाईन येता आले नाही, त्यामुळे हा चोरीचा मामला मला माहीत नव्हता! झाल्या प्रकाराबद्दल मी मिसळपाव डॉट कॉम तर्फे मिलिंद छत्रे यांची जाहीर क्षमा मागतो. ही साहित्यचोरी करणारे विवेकवि हे मिसळपावचे सभासद आहेत याची आज मिसळपावला शरम वाटते! विवेकवि यांचा आयडी ब्लॉक करण्यात येत आहे... तात्या॑ साठी न आवडल्यास याला बाहेरील रस्ता दाखवावा विवेकवि हे एकतर दुसर्‍याचे काव्य चोरून, तसा उल्लेख न करता मिपावर टाकतात वर शिवाय 'न आवडल्यास याला बाहेरील रस्ता दाखवावा' असंही सुचवतात या मानभावीपणाला काय म्हणावे? असो, झाल्या प्रकाराबद्दल मी मिलिंद छत्रे यांची पुन्हा एकदा जाहीर क्षमा मागतो.. आपला, (शरमिंदा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्या .. मूळ कविता माझी नाही पण 'मिल्या'च्या कवितेला तुझ्या कारवाईने योग्य तो न्याय मिळाला असं वाटतंय. मनापासून धन्स मित्रा !! - संदीप

मिल्या 10/05/2008 - 17:34
तात्या, तातडीने दखल घेउन कारवाई केल्याबद्दल आभार... पण तुम्ही माफी मागून मला लाजवता आहात.. ह्यात तुमची काही चूक आहे असे मला वाटत नाही.. इथे कोण कुठुन येते आणि काय लिहिते हे प्रत्येक पोस्ट बाबत तपासणे आणि ह्यावर प्रशासक ह्या नात्याने नियंत्रण ठेवणे केवळ अशक्य आहे तेव्हा तुम्ही कृपया शरमिंदे होउ नका... परत एकदा आभार... मिल्या

केशवसुमार 07/05/2008 - 11:06
विवेकशेठ, वाढदिवसाच्या शुभेच्छा..मग आज श्रमपरिहार कुठे? (शुभेच्छुक)केशवसुमार अवांतरः हे विडंबन 'मिल्या' (मिलिंद छत्रे )यांचे आहे..कृपया तशी नोंद करावी ही विनंती.. (सावध)केशवसुमार

मनस्वी 07/05/2008 - 12:08
मला आवडले.
मना सज्जना केर वारे करावे पहाटे भल्या रोज पाणी भरावे धुवावी अशी घास घासुन लादी पसारा नको आवरा निट गादी त्वरेने पुन्हा भात पोळी करावी विळी घेउनी योग्य भाजी चिरावी डबा रोजचा एक जैसा नसावा शिरा न्याहरीला जरुर असावा

ऋचा 07/05/2008 - 11:16
मना सज्जना केर वारे करावे पहाटे भल्या रोज पाणी भरावे धुवावी अशी घास घासुन लादी पसारा नको आवरा निट गादी 8}

विवेकवि: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या विडंबनाचा मूळ कवी मिलिंद छत्रे आहे. कृपया तसे लिहावे. तात्यासाठी: अशा लेखनासाठी (जिथे मूळ कवी / लेखक नमूद केलेले नाही) कृपया योग्य ती तजवीज करावी !!!

चतुरंग 07/05/2008 - 20:21
वाढदिवसाच्या शुभेच्छा! (अवांतर - 'तिकडून' इकडे माल आयात करण्याचा प्रयत्न चांगला आहे पण 'पावती' सहित नसलेला माल कस्ट्म्स मधे पकडला जातो हे इथून पुढे ध्यानात असू द्यावे! आपले नाव सार्थ करावे!! ;)) चतुरंग

मिल्या 09/05/2008 - 11:36
विवेक वाढदिवसा दिवशी स्वतःलाच अशी भेट देण्याचा प्रकार आवडला :) हे चौर्यकर्म तुमचे आहे कींवा तुम्हाला कुणी fwd केले आहे हे माहित नाही पण इतक्या जणांनी इथे लिहिले आहे की हे विडंबन 'माझे' आहे तरी तुम्ही त्यावर काहीच बोलत नाही आहात तेव्हा तुमच्या हेतू बाबत नक्कीच शंका येते... बाकी ज्याने कोणी चोरी केली त्याने अगदी जाणिवपूर्वक केली हे नक्की कारण फार हुशारीने 'मिल्या' सांगतो लग्न नाही करावे मध्ये मिल्या काढून सख्या घुसडले आहे.. ह्या गोश्टीचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.. :( मिपा चे नेमस्तक/प्रशासक ह्याची दखल घेतील काय? केशव, संदिप आणि चतुरंग तुमचे खूप आभार.. तुमच्या सारखे वाचक्/लेखक आहेत म्हणून चोर्या उघडकीस तरी येत आहेत...

विसोबा खेचर 09/05/2008 - 15:36
गेले दोन दिवस कामाच्या व्यापात ऑनलाईन येता आले नाही, त्यामुळे हा चोरीचा मामला मला माहीत नव्हता! झाल्या प्रकाराबद्दल मी मिसळपाव डॉट कॉम तर्फे मिलिंद छत्रे यांची जाहीर क्षमा मागतो. ही साहित्यचोरी करणारे विवेकवि हे मिसळपावचे सभासद आहेत याची आज मिसळपावला शरम वाटते! विवेकवि यांचा आयडी ब्लॉक करण्यात येत आहे... तात्या॑ साठी न आवडल्यास याला बाहेरील रस्ता दाखवावा विवेकवि हे एकतर दुसर्‍याचे काव्य चोरून, तसा उल्लेख न करता मिपावर टाकतात वर शिवाय 'न आवडल्यास याला बाहेरील रस्ता दाखवावा' असंही सुचवतात या मानभावीपणाला काय म्हणावे? असो, झाल्या प्रकाराबद्दल मी मिलिंद छत्रे यांची पुन्हा एकदा जाहीर क्षमा मागतो.. आपला, (शरमिंदा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्या .. मूळ कविता माझी नाही पण 'मिल्या'च्या कवितेला तुझ्या कारवाईने योग्य तो न्याय मिळाला असं वाटतंय. मनापासून धन्स मित्रा !! - संदीप

मिल्या 10/05/2008 - 17:34
तात्या, तातडीने दखल घेउन कारवाई केल्याबद्दल आभार... पण तुम्ही माफी मागून मला लाजवता आहात.. ह्यात तुमची काही चूक आहे असे मला वाटत नाही.. इथे कोण कुठुन येते आणि काय लिहिते हे प्रत्येक पोस्ट बाबत तपासणे आणि ह्यावर प्रशासक ह्या नात्याने नियंत्रण ठेवणे केवळ अशक्य आहे तेव्हा तुम्ही कृपया शरमिंदे होउ नका... परत एकदा आभार... मिल्या
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
आज माझ्या वाढदिवसा निमित्त हे एक नविन विड॑बन मना सज्जना केर वारे करावे पहाटे भल्या रोज पाणी भरावे धुवावी अशी घास घासुन लादी पसारा नको आवरा निट गादी मना सज्जना तोच चंडी उठावी तिची त्या क्षणी जिभ वेगे सुटावी चहा पाजुनि थंड डोके करावे पति चांगला ऎसे नांव मिळावे त्वरेने पुन्हा भात पोळी करावी विळी घेउनी योग्य भाजी चिरावी डबा रोजचा एक जैसा नसावा शिरा न्याहरीला जरुर असावा प्रभाते मनी बायकोला भजावे तरी स्वल्प पैसेच खर्चा मिळावे पगारास हाती तिच्या सोपवावे कमावुन जास्ती तिला तोषवावे तिचें पाय रात्री जरासी चुरावें मका तेल ते चोळुनि जें मुरावे निजायास गादी उशी शाल द्यावी अशी चाकरी नित्य संपन्न व्हाव