मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संडे स्पेशल ( सत्यविनायकाच्या प्रसादाचे मोदक)

स्वाती राजेश ·

वरदा 12/05/2008 - 17:59
खरंच कीती थॅंक्यू म्हटलं तरी कमीच आहे.... एक शंका थोडा मैदा घालू का ह्यात? नुसता रवा खूप कुटावा लागेल ना... ह्या विकेंडला करते आणि इथे फोटोच टाकते....खूप खूप खूप धन्यवाद!!!

तू रव्यात, मैदा/ कणिक घालून सुद्धा थोड्या करून पाहा. कारण वरील मोदक हे खुसखुशीत आणि किंचित कडक होतात. पण चावले जातात.चिवट लागत नाहीत.:) मी करताना फक्त कणिक आणि थोडा रवा घालून पीठ मळते. हे थोडे मऊ होतात. तु दोन्ही प्रयोग कर म्हणजे तुला लक्षात येईल कि तुला कसे करायचे ते!!!!!!!!!!!

वरदा 12/05/2008 - 17:59
खरंच कीती थॅंक्यू म्हटलं तरी कमीच आहे.... एक शंका थोडा मैदा घालू का ह्यात? नुसता रवा खूप कुटावा लागेल ना... ह्या विकेंडला करते आणि इथे फोटोच टाकते....खूप खूप खूप धन्यवाद!!!

तू रव्यात, मैदा/ कणिक घालून सुद्धा थोड्या करून पाहा. कारण वरील मोदक हे खुसखुशीत आणि किंचित कडक होतात. पण चावले जातात.चिवट लागत नाहीत.:) मी करताना फक्त कणिक आणि थोडा रवा घालून पीठ मळते. हे थोडे मऊ होतात. तु दोन्ही प्रयोग कर म्हणजे तुला लक्षात येईल कि तुला कसे करायचे ते!!!!!!!!!!!
मोदक साहित्यः सव्वा वाटी खवा सव्वा वाटी पिठीसाखर ७-८ वेलदोड्यांची पूड सव्वा पावशेर बारीक रवा पीठ भिजवण्याकरता दूध २ टे.स्पून कडकडीत तेल तळण्याकरता तूप १.खवा हाताने मोकळा करून कढईत मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजावा. कोमट असताना हाताने मळून पिठीसाखर मिसळावी व वेलदोडा पूड घालावी.

क्रमशः

नारदाचार्य ·

राजे 12/05/2008 - 17:22
काहीच मत नाही कारण माझी सफर चे मी १५ भाग क्रमशः प्रसिध्द येथेच केले आहेत..... :$ राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

मन 12/05/2008 - 17:35
म्हणजे, काहिच मत नाही , ह्याच्याशी सहमत. आपल्याला तर बुवा तो "क्रमशः" मधला पि.डा. काकांचा "अब्दुल खान" लै आवडला होता. ""क्रमशः " लिखाणाच्या दॄष्टीने तर ते सगळ्यांनी आदर्श ठेवावा असे लिखाण आहे.) त्यामुळे वाचक म्हणुन "क्रमशः " ला आपल्याला काय बी हरकत नाय. (व्यक्तिशः माझं जे काही उद्बोधन पर, विचार्प्रवर्तक , सार गर्भ ,भव्य दिव्य लिखाण ;-) असतं ते पान भरात सहज बसतं. त्यामुळं मला स्वतः ला हा लेख लागु होत नाही.(मी लिहायचं म्हटलं तर.) ) आपलाच, जोर्ज बर्नाड शॉ,शेक्स्पियर,वुडहाउस,कालिदास ह्यांचे महत्व टिकुन रहावे ह्यासाठी कमित कमी लिहिणारा, आणि स्वतः ची प्रतिभा दाबुन ठेवणारा मनोबा :-)

बट्ट्याबोळ 12/05/2008 - 17:32
भा. पो. पुढचा भाग लिहून तयार आहे. मि.पा. वर प्रसिद्ध करण्याची आमची पहिलीच वेळ असल्याने प्रतिक्रिया घेऊन पुढील लेखन प्रसिद्ध करण्याचा आमचा मानस आहे. तरीही आपल्या सूचनेप्रमाणे लवकरच प्रसिद्ध केलं जाईल. नारायण नारायण :)

विजुभाऊ 12/05/2008 - 17:43
क्रमशः लिहीण्याबाबत खुलासा क्रमशः वाचणे मलासुद्धा आवडत नाही. आपण एरव्ही छापील वाचतो आणि जालावर वाचतो यात फरक आहे . आपल्याला वाचनाची सवय असते ती मुख्यतः पान जमीनीला समांतर ठेउन वाचतो .जालावरुन/मॉनिटर वर वाचताना हा कोण बदलतो. लेख तीस ओळींपेक्षा मोठा असल्यास वाचताना लेखाची संलग्नता /वाचकाची एकाग्रता रहात नाही. त्यामुळे मोठे लिखाण क्रमशः च लिहावे लागते. तीन वेगवेगळ्या विषयावरचे लिखाण क्रमशः लिहिणारा विजुभाऊ

नारदाचार्य 12/05/2008 - 17:50
चर्चा प्रस्तावात आम्ही क्रमशः लेखनाला विरोध केलेला नाही. क्रमशः लेखन एकाचवेळी प्रसिद्ध करावे असे मत आम्ही मांडले आहे. ३० ओळींबाबत विजूभाऊंनी केलेला खुलासा पूर्ण मान्य आहे. चर्चा प्रस्तावातही लेखनाच्या सोयीसाठी तुकडे करणे उचितच आहे, असे म्हटले आहे. एक भाग आज वाचायचा, दुसरा चार दिवसांनी, तिसरा पुढं काही दिवसांनी यातून जी गंमत जाते तिचाच फक्त मुद्दा आहे. अब्दुल खानचा विशेष उल्लेख करावयाचा झाला तर त्यांनी कालबद्धतेची मर्यादा बरीचशी सांभाळत ते भाग प्रसिद्ध केले त्यामुळे खुमारी कायम राहिली.

विसोबा खेचर 13/05/2008 - 11:50
वाचनाचा आस्वाद अधिक मधूर व्हावा हाच या चर्चाप्रस्तावाचा हेतू आहे. हम्म! आपले विचार स्पृहणीय आहेत! :) आपला, (क्रमश:) तात्या.

राजे 12/05/2008 - 17:22
काहीच मत नाही कारण माझी सफर चे मी १५ भाग क्रमशः प्रसिध्द येथेच केले आहेत..... :$ राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

मन 12/05/2008 - 17:35
म्हणजे, काहिच मत नाही , ह्याच्याशी सहमत. आपल्याला तर बुवा तो "क्रमशः" मधला पि.डा. काकांचा "अब्दुल खान" लै आवडला होता. ""क्रमशः " लिखाणाच्या दॄष्टीने तर ते सगळ्यांनी आदर्श ठेवावा असे लिखाण आहे.) त्यामुळे वाचक म्हणुन "क्रमशः " ला आपल्याला काय बी हरकत नाय. (व्यक्तिशः माझं जे काही उद्बोधन पर, विचार्प्रवर्तक , सार गर्भ ,भव्य दिव्य लिखाण ;-) असतं ते पान भरात सहज बसतं. त्यामुळं मला स्वतः ला हा लेख लागु होत नाही.(मी लिहायचं म्हटलं तर.) ) आपलाच, जोर्ज बर्नाड शॉ,शेक्स्पियर,वुडहाउस,कालिदास ह्यांचे महत्व टिकुन रहावे ह्यासाठी कमित कमी लिहिणारा, आणि स्वतः ची प्रतिभा दाबुन ठेवणारा मनोबा :-)

बट्ट्याबोळ 12/05/2008 - 17:32
भा. पो. पुढचा भाग लिहून तयार आहे. मि.पा. वर प्रसिद्ध करण्याची आमची पहिलीच वेळ असल्याने प्रतिक्रिया घेऊन पुढील लेखन प्रसिद्ध करण्याचा आमचा मानस आहे. तरीही आपल्या सूचनेप्रमाणे लवकरच प्रसिद्ध केलं जाईल. नारायण नारायण :)

विजुभाऊ 12/05/2008 - 17:43
क्रमशः लिहीण्याबाबत खुलासा क्रमशः वाचणे मलासुद्धा आवडत नाही. आपण एरव्ही छापील वाचतो आणि जालावर वाचतो यात फरक आहे . आपल्याला वाचनाची सवय असते ती मुख्यतः पान जमीनीला समांतर ठेउन वाचतो .जालावरुन/मॉनिटर वर वाचताना हा कोण बदलतो. लेख तीस ओळींपेक्षा मोठा असल्यास वाचताना लेखाची संलग्नता /वाचकाची एकाग्रता रहात नाही. त्यामुळे मोठे लिखाण क्रमशः च लिहावे लागते. तीन वेगवेगळ्या विषयावरचे लिखाण क्रमशः लिहिणारा विजुभाऊ

नारदाचार्य 12/05/2008 - 17:50
चर्चा प्रस्तावात आम्ही क्रमशः लेखनाला विरोध केलेला नाही. क्रमशः लेखन एकाचवेळी प्रसिद्ध करावे असे मत आम्ही मांडले आहे. ३० ओळींबाबत विजूभाऊंनी केलेला खुलासा पूर्ण मान्य आहे. चर्चा प्रस्तावातही लेखनाच्या सोयीसाठी तुकडे करणे उचितच आहे, असे म्हटले आहे. एक भाग आज वाचायचा, दुसरा चार दिवसांनी, तिसरा पुढं काही दिवसांनी यातून जी गंमत जाते तिचाच फक्त मुद्दा आहे. अब्दुल खानचा विशेष उल्लेख करावयाचा झाला तर त्यांनी कालबद्धतेची मर्यादा बरीचशी सांभाळत ते भाग प्रसिद्ध केले त्यामुळे खुमारी कायम राहिली.

विसोबा खेचर 13/05/2008 - 11:50
वाचनाचा आस्वाद अधिक मधूर व्हावा हाच या चर्चाप्रस्तावाचा हेतू आहे. हम्म! आपले विचार स्पृहणीय आहेत! :) आपला, (क्रमश:) तात्या.
दीर्घ लेखन मालिकेच्या स्वरूपात टाकण्याची एक पद्धत रूढ होऊन गेली आहे. क्रमशः हा त्यासाठी अगदी सोप्पा मार्ग ठरतो की काय अशी भीती वाटावी अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. काही मालिका उचितच असतात; पण प्रत्येक लेखन हे मालिकेच्या साच्यात बसते असे नाही. अशा वेळी तुकड्यांमध्ये मांडले जाणारे पण कालबद्धता नसणारे लेखन आस्वादाची गंमत घालवून टाकते. लेखनाच्या सोयीसाठी लेखनाचे तुकडे करणे उचितच आहे, पण त्यासाठी आस्वादाच्या बाबीचाही विचार होणे आवश्यक नाही का? लेखनाचा आस्वाददेखील तुकड्यांमधून अधिक चांगल्या पद्धतीने वाचकाला घेऊ द्यावा याची खूणगाठ लेखकानीही मनाशी बांधलेली असावीच.

रंगपंचमी @ ७९/ब पर्वती (पूर्वार्ध)

बट्ट्याबोळ ·

पक्या 13/05/2008 - 00:40
राजकीय कार्यकर्त्याची रगपंचंमी कशी असते ह्याची झलक लेखात मिळाली / की क्रमश: असल्याने मिळता मिळता राहून गेली. पुढचे वाचायला नक्की आवडेल. मीपा वरील अजुन कोणी कशी (चांगली/ वाईट) प्रतिक्रिया दिली नाही --७ तास उलटून गेले तरी? -- पक्या

इनोबा म्हणे 13/05/2008 - 00:50
राजकीय कार्यकर्त्याची रगपंचंमी कशी असते ह्याची झलक लेखात मिळाली / की क्रमश: असल्याने मिळता मिळता राहून गेली. हेच म्हणतो. सुरुवात आवडली. बाकी हा इलासअण्णा म्हंजी आपल्या सचिनअण्णाचा कोण? न्हाई आता तो अधेक्ष हाये म्हणून इचारले. तुमी पर्वती भागातले दिसताय. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

बट्ट्याबोळ 13/05/2008 - 02:22
बाकी हा इलासअण्णा म्हंजी आपल्या सचिनअण्णाचा कोण? न्हाई आता तो अधेक्ष हाये म्हणून इचारले. तुमी पर्वती भागातले दिसताय. (पात्र आणि घटना काल्पनीक.) मीपा वरील अजुन कोणी कशी (चांगली/ वाईट) प्रतिक्रिया दिली नाही --७ तास उलटून गेले तरी? तुमची प्रतिक्रिया आल्याने उत्तरार्ध प्रसिद्ध करतो लगेचच !! धन्यवाद !!!

लय भारी यड्याआ.... अजून लिहा साहेब, मजा येईल..... मस्त व्यक्तिरेखा आहेत.... आता इन्ट्रो ठीक आहे पण इतके छोटे भाग टाकू नका बुवा... असो...

धमाल मुलगा 13/05/2008 - 10:23
चालूद्या.... चांगलं हाणताय की कुलकर्णी आप्पा :) येऊद्या अजुन.. (एक विनंती: जर संवादांशिवाय असलेल्या वाक्यांचा ग्रामिण बाज कमी केला तर संवादातला ठसका जास्त जाणवेलसं वाटतं... अगाऊपणाबद्दल क्षमस्व!) आपला, -ध मा ल आन्ना शेट्टी

वेलदोडा 13/05/2008 - 11:38
छान रंगलीये कथा. जर संवादांशिवाय असलेल्या वाक्यांचा ग्रामिण बाज कमी केला तर संवादातला ठसका जास्त जाणवेलसं वाटतं... मला ही हेच म्हणायचं आहे. -- वेलदोडा

पक्या 13/05/2008 - 00:40
राजकीय कार्यकर्त्याची रगपंचंमी कशी असते ह्याची झलक लेखात मिळाली / की क्रमश: असल्याने मिळता मिळता राहून गेली. पुढचे वाचायला नक्की आवडेल. मीपा वरील अजुन कोणी कशी (चांगली/ वाईट) प्रतिक्रिया दिली नाही --७ तास उलटून गेले तरी? -- पक्या

इनोबा म्हणे 13/05/2008 - 00:50
राजकीय कार्यकर्त्याची रगपंचंमी कशी असते ह्याची झलक लेखात मिळाली / की क्रमश: असल्याने मिळता मिळता राहून गेली. हेच म्हणतो. सुरुवात आवडली. बाकी हा इलासअण्णा म्हंजी आपल्या सचिनअण्णाचा कोण? न्हाई आता तो अधेक्ष हाये म्हणून इचारले. तुमी पर्वती भागातले दिसताय. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

बट्ट्याबोळ 13/05/2008 - 02:22
बाकी हा इलासअण्णा म्हंजी आपल्या सचिनअण्णाचा कोण? न्हाई आता तो अधेक्ष हाये म्हणून इचारले. तुमी पर्वती भागातले दिसताय. (पात्र आणि घटना काल्पनीक.) मीपा वरील अजुन कोणी कशी (चांगली/ वाईट) प्रतिक्रिया दिली नाही --७ तास उलटून गेले तरी? तुमची प्रतिक्रिया आल्याने उत्तरार्ध प्रसिद्ध करतो लगेचच !! धन्यवाद !!!

लय भारी यड्याआ.... अजून लिहा साहेब, मजा येईल..... मस्त व्यक्तिरेखा आहेत.... आता इन्ट्रो ठीक आहे पण इतके छोटे भाग टाकू नका बुवा... असो...

धमाल मुलगा 13/05/2008 - 10:23
चालूद्या.... चांगलं हाणताय की कुलकर्णी आप्पा :) येऊद्या अजुन.. (एक विनंती: जर संवादांशिवाय असलेल्या वाक्यांचा ग्रामिण बाज कमी केला तर संवादातला ठसका जास्त जाणवेलसं वाटतं... अगाऊपणाबद्दल क्षमस्व!) आपला, -ध मा ल आन्ना शेट्टी

वेलदोडा 13/05/2008 - 11:38
छान रंगलीये कथा. जर संवादांशिवाय असलेल्या वाक्यांचा ग्रामिण बाज कमी केला तर संवादातला ठसका जास्त जाणवेलसं वाटतं... मला ही हेच म्हणायचं आहे. -- वेलदोडा
लेखनविषय:
(पात्र आणि घटना काल्पनीक.) योगायोगाने रंगपंचमी ला पुण्यात होतो. मित्रपरिवार कामात व्यस्त असल्याने रंग खेळता आले नाहित.(आणि दुर्दैवाने मैत्रिण परिवार नाही आम्हाला ... असो) तर मी आणि किटू घराच्या चौकटीत (balcony)गप्पा मारत होतो.अचानक रस्त्यावर गर्दी जमली. मा. श्री. इलासआण्णा तावरे साहेब(माजी युवक क्वांग्रेस अध्यक्श, पुने शहर, सध्या राष्ट्रवादित, फ़ुल पावरबाज) आपल्या पांड-या शुभ्र mercedes (म्हणजे आहे 2nd hand एस्टीमच, पण ते आणि त्यांची भक्त मंडळी समजतात. उगाचच कोणच्या भावना कशला दुखवा. ज्या दिवशी गाडी पहिल्यांदा गल्लीत आली, पिच्या (आन्ना चा डावा हात .... शी !!!) ने साष्टांग नमन घातला होता.

टक्कू..

ऋचा ·

In reply to by आनंदयात्री

सुचेल तसं 08/04/2010 - 04:37
एकदम बरोबर आनंदयात्री... त्याला बरेच लोक तक्कू म्हणतात. आमच्याइकडे नगर साईडला काही जण त्याला (कैरीचं) गोजं म्हणतात... पाकृ सेमच....

मनस्वी 12/05/2008 - 14:23
ऋचा, छान पाककृती टाकलीस. मी साखरेऐवजी गूळ टाकते. छान चव येते. वाटल्यास वरून मोहरीची फोडणी पण द्यावी. ३ टीस्पून मीठ जरा जास्तच वाटते. १/२ टीस्पून पुरेसे होईल बहुतेक.

In reply to by मनस्वी

छोटा डॉन 12/05/2008 - 17:35
आम्ही त्याला तक्कू म्हणतो ... बाकी आमच्याकडे पण आई त्यामध्ये सारखेऐवजी "गुळ" टाकते ... अवांतर : मागच्या महिन्यात घरीच्या ट्रीपमध्ये परत येताना चांगली मोठी बाटली भरून "तक्कू" घेऊन बेंगलोरला आलो. इकडे "राईस्-सांबार" च्या ऐवजी "राईस्-तक्कू" हा चांगला पर्याय होऊ शकतो ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by मनस्वी

नितिन थत्ते 08/04/2010 - 13:25
>>३ टीस्पून मीठ जरा जास्तच वाटते. १/२ टीस्पून पुरेसे होईल बहुतेक अगदी अस्सेच म्हणतो. नितिन थत्ते

मन 12/05/2008 - 14:23
रेसिपी... आम्ही पण तक्कु च म्हणतो. (बाकी काही म्हणा त्याला, पण मस्त चवदार आसतो!) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

मस्त...वाचूनच पाणी सुटले... मी पण मनस्वी करते तसा करते,म्हणजे गूळ घालून आणि वरुन फोडणी! अवांतर- आता इंडियन शॉप मध्ये कैर्‍यांचा शोध घ्यायलाच हवा, :) स्वाती

वेदश्री 12/05/2008 - 16:40
हा टक्कू तर काही माहिती नाही पण चुंद्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि तिखटपावडर, मीठ भिरभिरून टाकून हे मिश्रण पोळीमध्ये टाकून तिची सुरळी खायला किंवा ब्रेडमध्ये भरून सँडविच खायला तूफान मजा येते. घरी गेले की टक्कू नक्की करून खाईन. पाककृतीचं नाव एकदम आवड्या.

शितल 12/05/2008 - 17:43
>>>>हा टक्कू तर काही माहिती नाही पण चुंद्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि तिखटपावडर, मीठ भिरभिरून टाकून हे मिश्रण पोळीमध्ये टाकून तिची सुरळी खायला किंवा ब्रेडमध्ये भरून सँडविच खायला तूफान मजा येते. हो मी ही टक्कु हे नाव पहिल्यादा ऐकले, वेदश्रीने सा॑गितल्या साखरखे चु॑द्या आम्ही करतो. कदाचित नावे वेगळी आणि पदार्थ एकच असे असावे.

In reply to by आनंदयात्री

सुचेल तसं 08/04/2010 - 04:37
एकदम बरोबर आनंदयात्री... त्याला बरेच लोक तक्कू म्हणतात. आमच्याइकडे नगर साईडला काही जण त्याला (कैरीचं) गोजं म्हणतात... पाकृ सेमच....

मनस्वी 12/05/2008 - 14:23
ऋचा, छान पाककृती टाकलीस. मी साखरेऐवजी गूळ टाकते. छान चव येते. वाटल्यास वरून मोहरीची फोडणी पण द्यावी. ३ टीस्पून मीठ जरा जास्तच वाटते. १/२ टीस्पून पुरेसे होईल बहुतेक.

In reply to by मनस्वी

छोटा डॉन 12/05/2008 - 17:35
आम्ही त्याला तक्कू म्हणतो ... बाकी आमच्याकडे पण आई त्यामध्ये सारखेऐवजी "गुळ" टाकते ... अवांतर : मागच्या महिन्यात घरीच्या ट्रीपमध्ये परत येताना चांगली मोठी बाटली भरून "तक्कू" घेऊन बेंगलोरला आलो. इकडे "राईस्-सांबार" च्या ऐवजी "राईस्-तक्कू" हा चांगला पर्याय होऊ शकतो ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by मनस्वी

नितिन थत्ते 08/04/2010 - 13:25
>>३ टीस्पून मीठ जरा जास्तच वाटते. १/२ टीस्पून पुरेसे होईल बहुतेक अगदी अस्सेच म्हणतो. नितिन थत्ते

मन 12/05/2008 - 14:23
रेसिपी... आम्ही पण तक्कु च म्हणतो. (बाकी काही म्हणा त्याला, पण मस्त चवदार आसतो!) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

मस्त...वाचूनच पाणी सुटले... मी पण मनस्वी करते तसा करते,म्हणजे गूळ घालून आणि वरुन फोडणी! अवांतर- आता इंडियन शॉप मध्ये कैर्‍यांचा शोध घ्यायलाच हवा, :) स्वाती

वेदश्री 12/05/2008 - 16:40
हा टक्कू तर काही माहिती नाही पण चुंद्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि तिखटपावडर, मीठ भिरभिरून टाकून हे मिश्रण पोळीमध्ये टाकून तिची सुरळी खायला किंवा ब्रेडमध्ये भरून सँडविच खायला तूफान मजा येते. घरी गेले की टक्कू नक्की करून खाईन. पाककृतीचं नाव एकदम आवड्या.

शितल 12/05/2008 - 17:43
>>>>हा टक्कू तर काही माहिती नाही पण चुंद्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि तिखटपावडर, मीठ भिरभिरून टाकून हे मिश्रण पोळीमध्ये टाकून तिची सुरळी खायला किंवा ब्रेडमध्ये भरून सँडविच खायला तूफान मजा येते. हो मी ही टक्कु हे नाव पहिल्यादा ऐकले, वेदश्रीने सा॑गितल्या साखरखे चु॑द्या आम्ही करतो. कदाचित नावे वेगळी आणि पदार्थ एकच असे असावे.
(आंबट-गोड टक्कू) कैर्‍या-३ कांदे-२ साखर-५ चमचे मीठ-३ चमचे (चहाचे असतात ते) कृती- कैरी आणि कांदा कीसून घ्यायचा. एकत्र करुन त्यात साखर आणि मीठ घालायचं . झाला तुमचा टक्कू तय्यार.. पोळी बरोबर किंवा नुसता पण छान लागतो.

तु येशील का ?

शितल ·

आनंदयात्री 12/05/2008 - 13:53
धाडुन या वार्‍या स॑गे माती पुसत असे ती मेघाला आस मजला तुझ्या तृप्तीची माती पाठवुन मेघाला पुसणे विशेष आवडले !

शितल, छान लिहिली आहेस. तप्त या धरतीला ओढ लागली पावसाची धाडुन या वार्‍या स॑गे माती पुसत असे ती मेघाला आस मजला तुझ्या तृप्तीची पुर्ण करया तु येशील का ? या ओळी खास आवडल्या.

इनोबा म्हणे 12/05/2008 - 18:59
लिहीली आहेस. पुढील कवितांना शुभेच्छा! तप्त या धरतीला ओढ लागली पावसाची धाडुन या वार्‍या स॑गे माती पुसत असे ती मेघाला आस मजला तुझ्या तृप्तीची पुर्ण करया तु येशील का ? या ओळी विशेष आवडल्या. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

तप्त या धरतीला ओढ लागली पावसाची धाडुन या वार्‍या स॑गे माती पुसत असे ती मेघाला आस मजला तुझ्या तृप्तीची पुर्ण करया तु येशील का ? आणि आम्हालाही याच ओळी आवडल्या !!!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छोटा डॉन 12/05/2008 - 23:26
कविता वाचायला व समजायला सोपी व छान वाटली ... असेच लिहीत रहा ... आम्ही वाचत राहू बाकी आम्हाला काव्य वा कवितेतले काहीही कळत नाही हे जगजाहीर आहे ... त्यामुळे आम्हाला स्वताच्या मनाने ४ ओळी लिहणे या जन्मात तरी शक्य नाही ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मन 12/05/2008 - 20:27
ओघवती भाषा, मनातले विचार आणी झकास कंटेंट. सगळच छान. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

वरदा 12/05/2008 - 21:06
तु इतक्या छान कविता करतेस माहितच नव्हतं मस्त आहे मीलनातुनच तुझ्या अन माझ्या सृष्टी ही बहरत असे तुझ्याच मुळे मी दिसते सु॑दर तुझ्याच मुळे मी हसते करावयास ही इ॑द्रधन्युशी उधलण सा॑ग सख्या तु येशील का ? खूप आवडलं...

चतुरंग 12/05/2008 - 21:46
तप्त या धरतीला ओढ लागली पावसाची धाडुन या वार्‍या स॑गे माती पुसत असे ती मेघाला आस मजला तुझ्या तृप्तीची पुर्ण करया तु येशील का ? हे एकदम चित्रदर्शी झालंय! चतुरंग

मदनबाण 12/05/2008 - 22:24
तुझ्याच मुळे मी दिसते सु॑दर तुझ्याच मुळे मी हसते करावयास ही इ॑द्रधन्युशी उधलण सा॑ग सख्या तु येशील का ? मस्तच..... (सप्तरंगांचा प्रेमी) मदनबाण.....

शितल 12/05/2008 - 23:20
पहिल्या॑दाच कविता केली आहे. तुमच्या शब्बाशकी मुळे छान वाटते. :D सर्व वाचका॑चे आभार आणि प्रतिसादाला धन्यवाद !

In reply to by शितल

सकेत 13/05/2008 - 13:34
पहिली कविता.... आनि एवदी सुन्दर............ कस काय जमत बुवा........... परतु खुप सुन्दर आहे कविता...........words also beautifully used.... keep it up....good job...... सन्केत.

ईश्वरी 13/05/2008 - 00:16
सोपे शब्द , सहज मांड्णी..छान लिहीली आहे कविता. मला उगाचच जड जड शब्द वापरुन लिहीलेली कविता आवडत नाही. ईश्वरी

धमाल मुलगा 13/05/2008 - 13:49
शितल, सहज सोपी सुटसुटीतशी कविता आवडली. मुख्य म्हणजे मला गध्द्याला ती कळली! येऊ दे अजुन :) पु.ले.शु.

आनंदयात्री 12/05/2008 - 13:53
धाडुन या वार्‍या स॑गे माती पुसत असे ती मेघाला आस मजला तुझ्या तृप्तीची माती पाठवुन मेघाला पुसणे विशेष आवडले !

शितल, छान लिहिली आहेस. तप्त या धरतीला ओढ लागली पावसाची धाडुन या वार्‍या स॑गे माती पुसत असे ती मेघाला आस मजला तुझ्या तृप्तीची पुर्ण करया तु येशील का ? या ओळी खास आवडल्या.

इनोबा म्हणे 12/05/2008 - 18:59
लिहीली आहेस. पुढील कवितांना शुभेच्छा! तप्त या धरतीला ओढ लागली पावसाची धाडुन या वार्‍या स॑गे माती पुसत असे ती मेघाला आस मजला तुझ्या तृप्तीची पुर्ण करया तु येशील का ? या ओळी विशेष आवडल्या. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

तप्त या धरतीला ओढ लागली पावसाची धाडुन या वार्‍या स॑गे माती पुसत असे ती मेघाला आस मजला तुझ्या तृप्तीची पुर्ण करया तु येशील का ? आणि आम्हालाही याच ओळी आवडल्या !!!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छोटा डॉन 12/05/2008 - 23:26
कविता वाचायला व समजायला सोपी व छान वाटली ... असेच लिहीत रहा ... आम्ही वाचत राहू बाकी आम्हाला काव्य वा कवितेतले काहीही कळत नाही हे जगजाहीर आहे ... त्यामुळे आम्हाला स्वताच्या मनाने ४ ओळी लिहणे या जन्मात तरी शक्य नाही ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मन 12/05/2008 - 20:27
ओघवती भाषा, मनातले विचार आणी झकास कंटेंट. सगळच छान. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

वरदा 12/05/2008 - 21:06
तु इतक्या छान कविता करतेस माहितच नव्हतं मस्त आहे मीलनातुनच तुझ्या अन माझ्या सृष्टी ही बहरत असे तुझ्याच मुळे मी दिसते सु॑दर तुझ्याच मुळे मी हसते करावयास ही इ॑द्रधन्युशी उधलण सा॑ग सख्या तु येशील का ? खूप आवडलं...

चतुरंग 12/05/2008 - 21:46
तप्त या धरतीला ओढ लागली पावसाची धाडुन या वार्‍या स॑गे माती पुसत असे ती मेघाला आस मजला तुझ्या तृप्तीची पुर्ण करया तु येशील का ? हे एकदम चित्रदर्शी झालंय! चतुरंग

मदनबाण 12/05/2008 - 22:24
तुझ्याच मुळे मी दिसते सु॑दर तुझ्याच मुळे मी हसते करावयास ही इ॑द्रधन्युशी उधलण सा॑ग सख्या तु येशील का ? मस्तच..... (सप्तरंगांचा प्रेमी) मदनबाण.....

शितल 12/05/2008 - 23:20
पहिल्या॑दाच कविता केली आहे. तुमच्या शब्बाशकी मुळे छान वाटते. :D सर्व वाचका॑चे आभार आणि प्रतिसादाला धन्यवाद !

In reply to by शितल

सकेत 13/05/2008 - 13:34
पहिली कविता.... आनि एवदी सुन्दर............ कस काय जमत बुवा........... परतु खुप सुन्दर आहे कविता...........words also beautifully used.... keep it up....good job...... सन्केत.

ईश्वरी 13/05/2008 - 00:16
सोपे शब्द , सहज मांड्णी..छान लिहीली आहे कविता. मला उगाचच जड जड शब्द वापरुन लिहीलेली कविता आवडत नाही. ईश्वरी

धमाल मुलगा 13/05/2008 - 13:49
शितल, सहज सोपी सुटसुटीतशी कविता आवडली. मुख्य म्हणजे मला गध्द्याला ती कळली! येऊ दे अजुन :) पु.ले.शु.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
तु येशील का ? तप्त या धरतीला ओढ लागली पावसाची धाडुन या वार्‍या स॑गे माती पुसत असे ती मेघाला आस मजला तुझ्या तृप्तीची पुर्ण करया तु येशील का ? मीलनातुनच तुझ्या अन माझ्या सृष्टी ही बहरत असे तुझ्याच मुळे मी दिसते सु॑दर तुझ्याच मुळे मी हसते करावयास ही इ॑द्रधन्युशी उधलण सा॑ग सख्या तु येशील का ? कधी सरी वर सरी तर कधी पाठ दाखवुन पळी नखरे तुझे हे जुने पुराणे उमजत असले जरी मजला खोड तुझी ही सा॑ग मजला कधी सुटेल का ? नाते आपले हे जन्मोजन्मीचे निभावण्यास सा॑ग सख्या तु येशील का? सा॑ग सख्या तु येशील का ?

स्वगताची सांगता.

रामदास ·

विद्याधर३१ 12/05/2008 - 11:01
अकल्पायुष व्हावे तयाकुळा ...आम्ही दोघांनी एकमेकाकडे पाह्यलं. माझीया सकळा हरीच्या दासा.आजीनी माझ्याकडे पाह्यल. कल्पनेची बाधा न हो कोणेकाळी......हे माझ्याकडे बघून मिस्किल हसले .ही संत मंडळी सुखी असो. नामा म्हणे तया कुळा असावे कल्याण म्हणेपर्यंत मी ह्याच्याकडेच बघत राह्यले. आज परत प्रेमात पडल्यासारखं वाटत होतं.सारखं सारखं एकमेकांकडे पाहत रहावसं वाटत होतं. ह्यांनी पाह्यलं तर नजरेला नजर पण देताना लाजल्यासारखं होत होतं. दिवस संपूच नये असं वाटत होतं छान... सुरेख ललीत लेख.... विषय पण छान मांडला आहे. पुढ्च्या लेखासाठी शुभेच्छा.... विद्याधर

झकासराव 13/05/2008 - 11:16
लिहिलय. सगळ्या भावना सहज शब्दात आल्या आहेत. :) फक्त विराम चिन्ह असती तर वाचताना अडखळलो नसतो ................. http://picasaweb.google.co.in/zakasrao

धमाल मुलगा 13/05/2008 - 12:31
रामदास काका, जबरी...मानलं बुवा तुम्हाला. हे स्वगत खर्रोखर अप्रतिम लिहिलय तुम्ही. अथपासून इतिपर्यंत सगळे भाग पुन्हा सलग वाचले आणि झालो ते फक्त आवक् ! अहो, हे जर छापून एखाद्याला वाचायला दिलं आणि सांगितलं की हे एका पुरुषानं लिहिलंय...वेड्यात जमा करेल समोरचा... स्त्रीयांची टिपीकल वागणूक, भावनांचे खेळ, हळवेपणा काय अचुक रेखाटलाय. सर...हॅट्स ऑफ टू यू !!! मागच्या भागातलं
ह्यांचा श्वास धीमा होत गेला.दोन मिनीटात घोरायला लागले. माझ्या डोळ्यातलं पाणी थांबेना..... राम रक्षेतला राम मला यांच्यासारखा दिसायला लागला.... मुझे अपनी शरण् में ले लो राम.
हे खास आवडलं. पती-पत्नीमध्ये चालणार्‍या काही चावट गोष्टींचाही उल्लेख अतिशय संयत पध्दतीनं केल्यामुळे कुठेही उथळपणा मुळीच जाणवत नाही..मग तो आय-पील चा उल्लेख असो, किंवा 'हल्ली जागरणं फारशी सोसवत नाहीत" असो.
आज परत प्रेमात पडल्यासारखं वाटत होतं.सारखं सारखं एकमेकांकडे पाहत रहावसं वाटत होतं. ह्यांनी पाह्यलं तर नजरेला नजर पण देताना लाजल्यासारखं होत होतं. दिवस संपूच नये असं वाटत होतं
मस्त.... आजी-आजोबा होऊ घातलेलं जोडपं असं परत तरुण झालेलं छान चित्र डोळ्यापुढं आलं आजोबांच्या काळ्यापांढर्‍या मिशीतलं अस्फुट हसु, चष्म्याआडची मिस्किल नजर, आजीचं मनातल्या मनात मोहरुन जाणं, हळूच लाजणं, नव्या नवरीसारखं- कोणि पहात तर नाहीना असं वाटून कावरंबावरं होणं... मजा आ गया..... हा पॉल एर्डमन एकदम 'योगिनी जोगळेकर' पण होऊ शकतो?

कथानकाचा अनपेक्षित ट्विस्ट अस्वस्थता वाढवणारा. पण शेवट गोऽऽड आणि सर्वकाही गोड. अभिनंदन. तरी पण एक नाही कळले.. ....मी गेलो होतो सुजाथाची चौकशी करायला... सुजाथाला दिवस गेलेत. तिची भावंडं थॅलसिमीक आहेत...म्हणून मी साठ्यांना भेटायला गेलो हो भेटायला ही सुजाथा कोण? तिला दिवस गेले आहेत म्हणून 'हे' डॉ. साठ्यांना भेटायला का गेले? दादा.....पूर्ण बेड रेस्ट. रिस्क घेउ नका...तीन महीने आराम...कधीही काहीही होउ शकतं बरं.... शरु आहे ना अमेरीकेत....हवं तर सगळ्या टेस्ट तिकडेच करा.....माझ्या डोळ्यावर अंधेरी यायला लागली. जर सुजाथाला दिवस गेले आहेत तर डॉ. साठ्यांनी दादांना सगळ्या टेस्ट करून घ्यायला, तेही अमेरिकेत जाऊन, कशाकरीता सांगितले?

मनस्वी 13/05/2008 - 16:07
अप्रतिम लिहिलंय. सगळ्याच गोंधळांचा शेवट असाच गोड झाला तर किती छान होईल.

मन 23/05/2008 - 16:57
सध्या थोडाच भाग वचलाय. सवडीने पुन्हा प्रतिसाद देइन निवांत.\ आपलाच, मनोबा

विद्याधर३१ 12/05/2008 - 11:01
अकल्पायुष व्हावे तयाकुळा ...आम्ही दोघांनी एकमेकाकडे पाह्यलं. माझीया सकळा हरीच्या दासा.आजीनी माझ्याकडे पाह्यल. कल्पनेची बाधा न हो कोणेकाळी......हे माझ्याकडे बघून मिस्किल हसले .ही संत मंडळी सुखी असो. नामा म्हणे तया कुळा असावे कल्याण म्हणेपर्यंत मी ह्याच्याकडेच बघत राह्यले. आज परत प्रेमात पडल्यासारखं वाटत होतं.सारखं सारखं एकमेकांकडे पाहत रहावसं वाटत होतं. ह्यांनी पाह्यलं तर नजरेला नजर पण देताना लाजल्यासारखं होत होतं. दिवस संपूच नये असं वाटत होतं छान... सुरेख ललीत लेख.... विषय पण छान मांडला आहे. पुढ्च्या लेखासाठी शुभेच्छा.... विद्याधर

झकासराव 13/05/2008 - 11:16
लिहिलय. सगळ्या भावना सहज शब्दात आल्या आहेत. :) फक्त विराम चिन्ह असती तर वाचताना अडखळलो नसतो ................. http://picasaweb.google.co.in/zakasrao

धमाल मुलगा 13/05/2008 - 12:31
रामदास काका, जबरी...मानलं बुवा तुम्हाला. हे स्वगत खर्रोखर अप्रतिम लिहिलय तुम्ही. अथपासून इतिपर्यंत सगळे भाग पुन्हा सलग वाचले आणि झालो ते फक्त आवक् ! अहो, हे जर छापून एखाद्याला वाचायला दिलं आणि सांगितलं की हे एका पुरुषानं लिहिलंय...वेड्यात जमा करेल समोरचा... स्त्रीयांची टिपीकल वागणूक, भावनांचे खेळ, हळवेपणा काय अचुक रेखाटलाय. सर...हॅट्स ऑफ टू यू !!! मागच्या भागातलं
ह्यांचा श्वास धीमा होत गेला.दोन मिनीटात घोरायला लागले. माझ्या डोळ्यातलं पाणी थांबेना..... राम रक्षेतला राम मला यांच्यासारखा दिसायला लागला.... मुझे अपनी शरण् में ले लो राम.
हे खास आवडलं. पती-पत्नीमध्ये चालणार्‍या काही चावट गोष्टींचाही उल्लेख अतिशय संयत पध्दतीनं केल्यामुळे कुठेही उथळपणा मुळीच जाणवत नाही..मग तो आय-पील चा उल्लेख असो, किंवा 'हल्ली जागरणं फारशी सोसवत नाहीत" असो.
आज परत प्रेमात पडल्यासारखं वाटत होतं.सारखं सारखं एकमेकांकडे पाहत रहावसं वाटत होतं. ह्यांनी पाह्यलं तर नजरेला नजर पण देताना लाजल्यासारखं होत होतं. दिवस संपूच नये असं वाटत होतं
मस्त.... आजी-आजोबा होऊ घातलेलं जोडपं असं परत तरुण झालेलं छान चित्र डोळ्यापुढं आलं आजोबांच्या काळ्यापांढर्‍या मिशीतलं अस्फुट हसु, चष्म्याआडची मिस्किल नजर, आजीचं मनातल्या मनात मोहरुन जाणं, हळूच लाजणं, नव्या नवरीसारखं- कोणि पहात तर नाहीना असं वाटून कावरंबावरं होणं... मजा आ गया..... हा पॉल एर्डमन एकदम 'योगिनी जोगळेकर' पण होऊ शकतो?

कथानकाचा अनपेक्षित ट्विस्ट अस्वस्थता वाढवणारा. पण शेवट गोऽऽड आणि सर्वकाही गोड. अभिनंदन. तरी पण एक नाही कळले.. ....मी गेलो होतो सुजाथाची चौकशी करायला... सुजाथाला दिवस गेलेत. तिची भावंडं थॅलसिमीक आहेत...म्हणून मी साठ्यांना भेटायला गेलो हो भेटायला ही सुजाथा कोण? तिला दिवस गेले आहेत म्हणून 'हे' डॉ. साठ्यांना भेटायला का गेले? दादा.....पूर्ण बेड रेस्ट. रिस्क घेउ नका...तीन महीने आराम...कधीही काहीही होउ शकतं बरं.... शरु आहे ना अमेरीकेत....हवं तर सगळ्या टेस्ट तिकडेच करा.....माझ्या डोळ्यावर अंधेरी यायला लागली. जर सुजाथाला दिवस गेले आहेत तर डॉ. साठ्यांनी दादांना सगळ्या टेस्ट करून घ्यायला, तेही अमेरिकेत जाऊन, कशाकरीता सांगितले?

मनस्वी 13/05/2008 - 16:07
अप्रतिम लिहिलंय. सगळ्याच गोंधळांचा शेवट असाच गोड झाला तर किती छान होईल.

मन 23/05/2008 - 16:57
सध्या थोडाच भाग वचलाय. सवडीने पुन्हा प्रतिसाद देइन निवांत.\ आपलाच, मनोबा
लेखनविषय:
3

संडे स्पेशल (जिलेबी)

स्वाती राजेश ·

ह्या प्रकरणात कधी हात घातलेला नाही. पटापट आणि व्यवस्थित गोल जिलब्या पाडण्यासाठी कौशल्य लागते. एकदा प्रयत्न करून पाहिला पाहिजे.

गणपा 11/05/2008 - 22:16
स्वातीताई मस्त पाकक्रिया. वाचुन तर एकदम सोप्पी वाटतेय कृती. करुन पहायला हवी. सॉस च्या बॉटला वापर करायची कल्पना ग्रेट. फडक्याचा वापर करुन एकदा प्रयत्न केला होता, पण सगळच बोंबलल.(आणि जिलेबी ऐवजी भजी करावी लागली) --गणपा

विसोबा खेचर 11/05/2008 - 23:36
क्य बात है स्वातीताई! आज बर्‍याच दिवसांनी मिपावर दिसताय! तरीच मी म्हणतो आहे की मिपाची अन्नपूर्णा गेली तरी कुठे? :) पाहतो तर आज जिलेबी घेऊन हजर! बहोत अच्छे! :) बाकी जिलेबीची पाकृ एकदम खास बर्रका! क्या केहेने... अहो काय सांगू तुम्हाला स्वातीताई, उतम साजूक तुपातली, जाड नळीची, केशर घातलेली जिलेबी हा माझा वीक प्वाईंट! आयुष्यात सख्ख्या प्रेयसीवर जेवढं प्रेम केलं नाही तेवढं या जिलेबीवर केलं! :) जिलेबीच्या या सुंदर पाकृकरता मिपाच्या आई अन्नपूर्णे, तुला धन्यवाद गं बाई! :) आपला, (जिलेबीप्रेमी!) तात्या.

पेठकर्,गणपा,तात्या धन्यवाद!!!!!!!! तात्या,खरेतर तुम्ही मि.पा.वर टाकलेल्या फोटोवरून सुचली जिलेबीची रेसिपी द्यायला. अवांतरः सद्द्या इथे उन्हाळा चालू आहे, त्यामुळे जरा आजुबाजुला भटकंती चालू आहे!!!त्यामुळे इथे जरा यायला वेळ मिळाला नाही. पण जेव्हा संगणक चालू होतो तेव्हा आपोआप मि.पा.ची साईट उघडली जाते.:) अगदी मेल च्या आधी.:))

झकासराव 12/05/2008 - 09:41
कालच साजुक तुपातली जिलेबी खाल्ली. अर्थात मी गेलो होतो गुलाब जाम आणायला पण तिथे काल रविवार स्पेशल म्हणुन तुपातील जिलेबी होती. ती पाहुन मोह आवरला नाही. घेतलीच विकत :) घरी बनवण्याची कला अंगात हवी. पण आमच्या घरी सध्या तरी फक्त मी एकटाच आहे जिलेबी आवडणारा त्यामुळे घरी बनवु ह्या प्रस्तावाला अनुमोदन व तयारी दर्शवणार कोणी नाही म्हणून सध्या तरी विकतच घ्यावी लागते. एकदा स्वताहुन प्रयत्न केला पाहिजे. त्यावेळी ही पाककृती उपयोगी येइल. तात्या शेठ जिलेबीचा फोटु बघुन तोंडात लाळ जमा झाली हो. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

स्वाती मस्तच ..मुखपृष्ठावरच्या जिलेबीच्या चित्रापाठोपाठ लगेचच तुझी पाकृ आली..वावा मस्तच! मी कधी जिलबी घरी नाही करून पाहिली,आता तुझ्या रेसिपीने करून पहावी म्हणते,:) स्वाती

वरदा 12/05/2008 - 17:51
मी कधी करुन पण नाही पाहिली किंवा घरात कुणाला करतानाही नाही पाहिली...तुझी क्रुती वाट्टेय तर सोपी करुन पाहिल्यावरच कळेल जमते का... सॉलीड आवडते मला जिलबी..खूपच्...मुलुंडच्या एका दुकानातून काका आणायचे साजुक तुपातली जिलबी...काय असायची.....इथेही स्वामीनारायण मंदिरात बनवतात प्युअर साजुक तुपात आणि केशर तर एवढं असतं ना..झक्कास आता तू आठ्वण करुन दिलीस मला गेलं पाहिजे आणायला...... एवढी कठीण क्रुती सोप्पी करुन सांगितल्याबद्दल तुझं अभिनंदन!!!

ह्या प्रकरणात कधी हात घातलेला नाही. पटापट आणि व्यवस्थित गोल जिलब्या पाडण्यासाठी कौशल्य लागते. एकदा प्रयत्न करून पाहिला पाहिजे.

गणपा 11/05/2008 - 22:16
स्वातीताई मस्त पाकक्रिया. वाचुन तर एकदम सोप्पी वाटतेय कृती. करुन पहायला हवी. सॉस च्या बॉटला वापर करायची कल्पना ग्रेट. फडक्याचा वापर करुन एकदा प्रयत्न केला होता, पण सगळच बोंबलल.(आणि जिलेबी ऐवजी भजी करावी लागली) --गणपा

विसोबा खेचर 11/05/2008 - 23:36
क्य बात है स्वातीताई! आज बर्‍याच दिवसांनी मिपावर दिसताय! तरीच मी म्हणतो आहे की मिपाची अन्नपूर्णा गेली तरी कुठे? :) पाहतो तर आज जिलेबी घेऊन हजर! बहोत अच्छे! :) बाकी जिलेबीची पाकृ एकदम खास बर्रका! क्या केहेने... अहो काय सांगू तुम्हाला स्वातीताई, उतम साजूक तुपातली, जाड नळीची, केशर घातलेली जिलेबी हा माझा वीक प्वाईंट! आयुष्यात सख्ख्या प्रेयसीवर जेवढं प्रेम केलं नाही तेवढं या जिलेबीवर केलं! :) जिलेबीच्या या सुंदर पाकृकरता मिपाच्या आई अन्नपूर्णे, तुला धन्यवाद गं बाई! :) आपला, (जिलेबीप्रेमी!) तात्या.

पेठकर्,गणपा,तात्या धन्यवाद!!!!!!!! तात्या,खरेतर तुम्ही मि.पा.वर टाकलेल्या फोटोवरून सुचली जिलेबीची रेसिपी द्यायला. अवांतरः सद्द्या इथे उन्हाळा चालू आहे, त्यामुळे जरा आजुबाजुला भटकंती चालू आहे!!!त्यामुळे इथे जरा यायला वेळ मिळाला नाही. पण जेव्हा संगणक चालू होतो तेव्हा आपोआप मि.पा.ची साईट उघडली जाते.:) अगदी मेल च्या आधी.:))

झकासराव 12/05/2008 - 09:41
कालच साजुक तुपातली जिलेबी खाल्ली. अर्थात मी गेलो होतो गुलाब जाम आणायला पण तिथे काल रविवार स्पेशल म्हणुन तुपातील जिलेबी होती. ती पाहुन मोह आवरला नाही. घेतलीच विकत :) घरी बनवण्याची कला अंगात हवी. पण आमच्या घरी सध्या तरी फक्त मी एकटाच आहे जिलेबी आवडणारा त्यामुळे घरी बनवु ह्या प्रस्तावाला अनुमोदन व तयारी दर्शवणार कोणी नाही म्हणून सध्या तरी विकतच घ्यावी लागते. एकदा स्वताहुन प्रयत्न केला पाहिजे. त्यावेळी ही पाककृती उपयोगी येइल. तात्या शेठ जिलेबीचा फोटु बघुन तोंडात लाळ जमा झाली हो. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

स्वाती मस्तच ..मुखपृष्ठावरच्या जिलेबीच्या चित्रापाठोपाठ लगेचच तुझी पाकृ आली..वावा मस्तच! मी कधी जिलबी घरी नाही करून पाहिली,आता तुझ्या रेसिपीने करून पहावी म्हणते,:) स्वाती

वरदा 12/05/2008 - 17:51
मी कधी करुन पण नाही पाहिली किंवा घरात कुणाला करतानाही नाही पाहिली...तुझी क्रुती वाट्टेय तर सोपी करुन पाहिल्यावरच कळेल जमते का... सॉलीड आवडते मला जिलबी..खूपच्...मुलुंडच्या एका दुकानातून काका आणायचे साजुक तुपातली जिलबी...काय असायची.....इथेही स्वामीनारायण मंदिरात बनवतात प्युअर साजुक तुपात आणि केशर तर एवढं असतं ना..झक्कास आता तू आठ्वण करुन दिलीस मला गेलं पाहिजे आणायला...... एवढी कठीण क्रुती सोप्पी करुन सांगितल्याबद्दल तुझं अभिनंदन!!!
जिलेबी २ वाट्या मैदा १च.बेसन १च.तेल २ च.आंबट दही २वाट्या साखर केशर १ लिंबू(पाकात पिळण्यासाठी) तळण्यासाठी तूप किंवा तेल १.जिलेबी करायच्या अदल्यादिवशी कोमट पाण्यात मैदा,बेसन, तेल, दही घालून गुठळी न होता भज्याप्रमाणे भिजवावे.खाण्याचा रंग घालायचा असल्यास तो पीठ भिजवतानाच घालावा. २.जिलेबी करायच्या दिवशी पीठ घट्ट झाल्यास कोमट पाणी वापरून बेताचे सैलसर करावे. ३.साखरेचा एकतारी पाक करावा.

संडे स्पेशल (सॅलड)

स्वाती राजेश ·

मस्त आणि आकर्षक सॅलड पाककॄती. मला वाटत माझ्या साठी फक्त पहिलं सॅलड चालू शकेल. (तसं ३ नंबरचे सॅलडही आवडेल मला). व्हिनेग्रेट ड्रेसिंग साठी एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल बेस्ट राहील. ऑलिव्ह ऑईल मध्ये कॅलरीज इतर तेलांइतक्याच असल्या तरी कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी लाभदायक आहे.

चकली 13/05/2008 - 23:34
अतिशय चांगली माहिती. राजमा सॅलेड मा़झे आवड्ते सॅलेड. सॅलेड मध्ये अननस , संत्रे, जरदाळू पण मस्त लागते ! चकली http://chakali.blogspot.com

विसोबा खेचर 13/05/2008 - 23:43
सॅलडमध्ये देखील क्रमश:? धन्य आहे! :) स्वातीताई, छान आहेत सॅलडच्या पाकृ! आपला, (कोशिंबिरभक्त) तात्या.

मस्तच पाकृ स्वाती..मलाही सॅलडस खूप आवडतात,:)आणि मी भरपूरदा करत असते..काहीच नाही तर काकडी,गाजर,टोमॅटो,कांदा इ.सगळे चिरून चाट मसाला घालते. कोबी लांब,पातळ चिरून त्यात एक हिरवी सिमला मिरची आणि डाळिंबाचे दाणे घालायचे,मीठ,चाट मसाला किवा मिरपूड घालायची आणि लिंबू पिळायचे,ते ही मस्त लागते.

वरदा 14/05/2008 - 00:29
छे तुमच्या प्रांतात ढवळाढवळ करतेय मी....पण चालेल ना एखाद वेळी बीन सॅलेड १०-१५ फरसबीच्या शेंगा २ चमचे डिजॉन मस्टर्ड (मोहोरी पेस्ट + मध) हे तयार पण मिळतं वास खूप छान येतो ह्याने १/२ कप इ व्ही ओ ओ (एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल बेस्ट) १/४ कप रेड व्हिनेगर १ कॅन साधारण (२००-२५० ग्रॅ. असेल ) राजमा (उअकडलेला) तेवढेच छोले (उकडलेले) पिंटो बिन्स, ब्लॅक बिन्स, वाटाणे अशा हव्या त्या बिन्स सगळ्या उकडून त्यात टॉमेटो, किंचित साखर, मीठ, कांदा, कोथंबीर, मिरपूड, थोडी कैरी सगळं मिक्स करा आणि खा....मस्त लंच होतो..

मस्त आहे गं रेसिपी..:) छे तुमच्या प्रांतात ढवळाढवळ करतेय मी....पण चालेल ना एखाद वेळी आम्हाला एखादा पदार्थ चांगला येत असेल तर, तुला दुसरा कोणता तरी येत असेल? तो आम्ही तुझ्याकडून शिकू.... आता तू वरचीच रसिपी पाहा ना किती छान लिहिली आहेस. त्यातून नविन आम्ही सुद्धा शिकत असतो... ही तू पाकक्रिये मधे घाल.....म्हणजे नंतर शोधत बसायला नको:) वाट पाहात आहे तुझ्या नविन रेसिपींची.....

वरदा 14/05/2008 - 02:54
मला एवढ्या मस्त सुगरणीकडून सर्टीफीकेट मिळावं म्हणजे....ढीन्चॅक ढीचॅक ढीन्चॅक ढीचॅक......तात्या जरा बघा.......

सहज 14/05/2008 - 07:19
सॅलेड म्हणजे क्रियेटिव्हीटीला जबरदस्त वाव. जो जे वांछील तो ते घालो! :-) अजुन माहीती येऊ द्या. स्वाती राजेश, चकली, स्वाती दिनेश, वरदा धन्यवाद!!

सध्या सॅलड्स करण्याचे वेड लागले आहे. मिपावर मिळणार नाही असं होणं शक्य नाही म्हणुन सहज शोधले तर हा एक मस्त धागा मिळाला. परवा खफवर बरीच चर्चा झाली. जुइ आणि इतरांनी खुप चांगल्या टिप्स दिल्या. ज्या सापडल्या त्या इथे देत आहे. जाणकारांनी अजुन द्याव्यात! झटपट सॅलडः लाल आणि पिवळे मध्यम आकाराचे टोमॅटो. त्याच्या ४ फोडी करायच्या. ऑलीव्ह ऑइल, अर्ध्या लाईमचा रस, मीठ, थोडे आले आणि लसुन बारीक करुन. हे सर्व एकत्र करुन टोमॅटो वर घालायचे. वाटले तर थोड्यावेळ फ्रिझ मध्ये ठेवायचे. अगदी साध्या सोप्या १० मिनिटात बनणाऱ्या सलाड साठी ऑलिव्ह ऑइल, चिली फ्लेक्स, एखादे nuts/उकडलेले छोले/राजमा असतील तर घरातील कोणत्याही भाज्या (ब्रोकोली, झुकिनी, टोमॅटो, अवाकाडो,पालक वगैरे) आणि एखादा पास्ता किंवा उरलेला मोकळा भात वापरून छान सलाड बनते. अगदि थोडक्यात गोडी हवी असल्यास. ऑलिव्ह ऑइल, आंबटप्नासाठी विनेगर अथवा लिंबाच रस, मिरपवा, मीठ थोडा थखटाचा झट्का पाहिजे अस्ल्यास रेड चिली फेल्क्स(याही कराब होणार नाहीत.) लिंबु/ व्हिनेगर वगरे जरा जपुन कारण भार आंबट होते नाहीतर ड्रेसिंग. खरेतर अगदी थोडे हनी घाल कारण चव जबरदस्त येते. कधी आंबटपनाच्या वेगळ्या चवीसाठी लिंबाची साल किसावी, संत्र सुद्धा अशा प्रकारे चालते. थोडक्यात काय तरी चवींची एक्सपेरिमेन्ट करावे. balsamic vinegar, Maple Syrup/ ब्रॉउन शुगर, Apple Cider Vinger, ऑलिव्ह ऑइल, थोडे लसुन बारीक चिरुन, आले बारीक किसुन यापैकी पाहिजे ते आणि प्रमाण यांचे प्रयोग करुन पहा ड्रेसिंग कारायचे एकदम झक्कास होते ! शिवाय मिरपुड मीठ इत्यादी. कधी मियोनिज, हनी मस्टरड, रेग्युलर मस्टरड इत्यादीही वापरुन पाहा.

मस्त आणि आकर्षक सॅलड पाककॄती. मला वाटत माझ्या साठी फक्त पहिलं सॅलड चालू शकेल. (तसं ३ नंबरचे सॅलडही आवडेल मला). व्हिनेग्रेट ड्रेसिंग साठी एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल बेस्ट राहील. ऑलिव्ह ऑईल मध्ये कॅलरीज इतर तेलांइतक्याच असल्या तरी कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी लाभदायक आहे.

चकली 13/05/2008 - 23:34
अतिशय चांगली माहिती. राजमा सॅलेड मा़झे आवड्ते सॅलेड. सॅलेड मध्ये अननस , संत्रे, जरदाळू पण मस्त लागते ! चकली http://chakali.blogspot.com

विसोबा खेचर 13/05/2008 - 23:43
सॅलडमध्ये देखील क्रमश:? धन्य आहे! :) स्वातीताई, छान आहेत सॅलडच्या पाकृ! आपला, (कोशिंबिरभक्त) तात्या.

मस्तच पाकृ स्वाती..मलाही सॅलडस खूप आवडतात,:)आणि मी भरपूरदा करत असते..काहीच नाही तर काकडी,गाजर,टोमॅटो,कांदा इ.सगळे चिरून चाट मसाला घालते. कोबी लांब,पातळ चिरून त्यात एक हिरवी सिमला मिरची आणि डाळिंबाचे दाणे घालायचे,मीठ,चाट मसाला किवा मिरपूड घालायची आणि लिंबू पिळायचे,ते ही मस्त लागते.

वरदा 14/05/2008 - 00:29
छे तुमच्या प्रांतात ढवळाढवळ करतेय मी....पण चालेल ना एखाद वेळी बीन सॅलेड १०-१५ फरसबीच्या शेंगा २ चमचे डिजॉन मस्टर्ड (मोहोरी पेस्ट + मध) हे तयार पण मिळतं वास खूप छान येतो ह्याने १/२ कप इ व्ही ओ ओ (एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल बेस्ट) १/४ कप रेड व्हिनेगर १ कॅन साधारण (२००-२५० ग्रॅ. असेल ) राजमा (उअकडलेला) तेवढेच छोले (उकडलेले) पिंटो बिन्स, ब्लॅक बिन्स, वाटाणे अशा हव्या त्या बिन्स सगळ्या उकडून त्यात टॉमेटो, किंचित साखर, मीठ, कांदा, कोथंबीर, मिरपूड, थोडी कैरी सगळं मिक्स करा आणि खा....मस्त लंच होतो..

मस्त आहे गं रेसिपी..:) छे तुमच्या प्रांतात ढवळाढवळ करतेय मी....पण चालेल ना एखाद वेळी आम्हाला एखादा पदार्थ चांगला येत असेल तर, तुला दुसरा कोणता तरी येत असेल? तो आम्ही तुझ्याकडून शिकू.... आता तू वरचीच रसिपी पाहा ना किती छान लिहिली आहेस. त्यातून नविन आम्ही सुद्धा शिकत असतो... ही तू पाकक्रिये मधे घाल.....म्हणजे नंतर शोधत बसायला नको:) वाट पाहात आहे तुझ्या नविन रेसिपींची.....

वरदा 14/05/2008 - 02:54
मला एवढ्या मस्त सुगरणीकडून सर्टीफीकेट मिळावं म्हणजे....ढीन्चॅक ढीचॅक ढीन्चॅक ढीचॅक......तात्या जरा बघा.......

सहज 14/05/2008 - 07:19
सॅलेड म्हणजे क्रियेटिव्हीटीला जबरदस्त वाव. जो जे वांछील तो ते घालो! :-) अजुन माहीती येऊ द्या. स्वाती राजेश, चकली, स्वाती दिनेश, वरदा धन्यवाद!!

सध्या सॅलड्स करण्याचे वेड लागले आहे. मिपावर मिळणार नाही असं होणं शक्य नाही म्हणुन सहज शोधले तर हा एक मस्त धागा मिळाला. परवा खफवर बरीच चर्चा झाली. जुइ आणि इतरांनी खुप चांगल्या टिप्स दिल्या. ज्या सापडल्या त्या इथे देत आहे. जाणकारांनी अजुन द्याव्यात! झटपट सॅलडः लाल आणि पिवळे मध्यम आकाराचे टोमॅटो. त्याच्या ४ फोडी करायच्या. ऑलीव्ह ऑइल, अर्ध्या लाईमचा रस, मीठ, थोडे आले आणि लसुन बारीक करुन. हे सर्व एकत्र करुन टोमॅटो वर घालायचे. वाटले तर थोड्यावेळ फ्रिझ मध्ये ठेवायचे. अगदी साध्या सोप्या १० मिनिटात बनणाऱ्या सलाड साठी ऑलिव्ह ऑइल, चिली फ्लेक्स, एखादे nuts/उकडलेले छोले/राजमा असतील तर घरातील कोणत्याही भाज्या (ब्रोकोली, झुकिनी, टोमॅटो, अवाकाडो,पालक वगैरे) आणि एखादा पास्ता किंवा उरलेला मोकळा भात वापरून छान सलाड बनते. अगदि थोडक्यात गोडी हवी असल्यास. ऑलिव्ह ऑइल, आंबटप्नासाठी विनेगर अथवा लिंबाच रस, मिरपवा, मीठ थोडा थखटाचा झट्का पाहिजे अस्ल्यास रेड चिली फेल्क्स(याही कराब होणार नाहीत.) लिंबु/ व्हिनेगर वगरे जरा जपुन कारण भार आंबट होते नाहीतर ड्रेसिंग. खरेतर अगदी थोडे हनी घाल कारण चव जबरदस्त येते. कधी आंबटपनाच्या वेगळ्या चवीसाठी लिंबाची साल किसावी, संत्र सुद्धा अशा प्रकारे चालते. थोडक्यात काय तरी चवींची एक्सपेरिमेन्ट करावे. balsamic vinegar, Maple Syrup/ ब्रॉउन शुगर, Apple Cider Vinger, ऑलिव्ह ऑइल, थोडे लसुन बारीक चिरुन, आले बारीक किसुन यापैकी पाहिजे ते आणि प्रमाण यांचे प्रयोग करुन पहा ड्रेसिंग कारायचे एकदम झक्कास होते ! शिवाय मिरपुड मीठ इत्यादी. कधी मियोनिज, हनी मस्टरड, रेग्युलर मस्टरड इत्यादीही वापरुन पाहा.
पाककृती साठी वेगळे सदर उघडल्याबद्दल मि.पा.च्या संचालकांचे आभार!!!!!!!! सॅलेड ची व्याख्या करणे इतके सोपे नाही. कारण पुर्वी सॅलेड म्हटले कि हिरव्या भाज्या आणि त्यावर मीठ भुरभुरले कि झाले सॅलड. पण आता त्यातील प्रत्येक पदार्थ हा कल्पना करून त्यात वेगवेगळे बदल करून वापरला जातो. तसेच त्यावरील ड्रेसिंग, सॉस, नट्स इत्यादी वेगवेगळे बदल करून सॅलड हे फर्स्ट कोर्स किंवा पुर्ण जेवण म्हणून बनवू शकतो. टीप्सः १.

मॅरेज सर्टिफिकेटचे नूतनीकरण असावे का?

डॉ.प्रसाद दाढे ·

देवदत्त 11/05/2008 - 19:07
अहो, मग जन्म प्रमाणपत्राचेही नूतनीकरण करावे का असाही विचार मनात आला. ;) जसे निवृत्ती वेतन घेणार्‍यांना दरवर्षी हयात असल्याचा दाखला द्यावा लागतो. तुमच्या चर्चा प्रस्तावावर सध्या नेमके नाही सांगू शकत. जमल्यास नक्की लिहीन.

वाहन परवान्याचे जसे दर प॑धरा-वीस वर्षा॑नी नूतनीकरण करावे लागते व ते॑व्हा चालक वाहन चालविण्यास सक्षम आहे याची खातरजमा करून मग परवाना दिला जातो तसेच विवाह प्रमाणपत्राचेसुद्धा दर दहा वर्षा॑नी नूतनीकरण असावे का..?? विवाह प्रमाणपत्राच्या नुतनीकरणाचे प्रयोजन कळले नाही. वाहन चालकाच्या सक्षमते प्रमाणेच संसार चालकांच्या (पती-पत्नी) सक्षमतेची तपासणी करावी काय? त्या साठी काय निकष असावेत असे तुम्हाला वाटते? काहीही निकष जरी ठरविले आणि त्या निकषांनुसार पती किंवा पत्नी अक्षम ठरविले तर त्यांचे लग्न मोडले आहे असे सरकारने घोषित करावे काय? त्या कुटुंबाच्या संतती बाबत काय निर्णय घ्यावा? त्यांचे मानसिक आणि भाव विश्व जे अशा निर्णयाने उध्वस्त होईल त्याची जबाबदारी कोणी घ्यावी? जिथे एकटा नवरा (खूपशा उदाहरणात) किंवा एकटी पत्नी (नगण्य उदाहरणात) अर्थार्जन करीत असेल तिथे विवाह प्रमाणपत्र नुतनीकरण न झाल्याने विभक्त होण्याची वेळ आली तर दुसर्‍याच्या आर्थिक गरजांची सोय कोण पाहणार? सरकार? असे झाल्यावर दुसर्‍या सक्षम जोडीदाराचा शोध पुन्हा नव्याने घ्यावा का? की त्यांना सक्षमतेची एखादी सरकार मान्य कसोटी पार करावी लागेल? जर असेल तर, नवीन कसोटी उत्तीर्ण झाल्यावर परत त्याच दोघांना (पुर्वाश्रमीचे पती-पत्नी) संसार सुरू करावा लागेल की नवीन दुसरा सक्षम जोडीदार शोधायची मुभा असेल? नेमक्या नुतनीकरणाच्या वेळी विवाह प्रमाणपत्र हरवले तर काय उपाय योजता येईल? एक विवाह अस्तित्वात असताना दुसरीकडे संबंध ठेवणार्‍या जोडीदाराला 'डबल सक्षमतेचे' प्रमाणपत्र मिळू शकेल काय? नुतनीकरणाच्या नियोजित वेळे आधीच मुलांना आपल्या आई-वडीलांना अक्षम ठरविण्याचा अधिकार असेल काय? त्या विरुद्ध आई-वडीलांना कोर्टात धाव घेता येईल का? जर निकाल मुलांविरूद्ध गेला तर मुलांना १५ वर्षाकरता अक्षम ठरवून त्यांच्या विवाह संबंधावर बंदी आणता येईल का? वयाच्या ७०-८० व्या वर्षी अलझेमर, पार्किंन्सन, दमा, पक्षाघात, विस्मृती वगैरे रुग्णांसारख्या परावलंबी जीवांनाही विवाह प्रमाणपत्राच्या नुतनीकरणाचे फायदे/तोटे मिळू शकतील का? अशा उतारवयात एका जोडीदाराचा मृत्यू झाल्यास उरलेल्या जोडीदारास नवीन जोडीदार शोधताना (गरज पडल्यास) सक्षमतेच्या त्याच चाचण्यांना सामोरे जावे लागेल का? की नैसर्गिकरित्या शरीरात होणार्‍या बदलांनुसार 'काही' अटी शिथिल करता येतील? तरूण वयातील विवाह प्रमाण पत्राचा कालावधी १५ वर्षे (वाहन परवान्याप्रमाणे) ठेवला तर ७०-८० वर्षानंतर उर्वरीत आयुष्य १५ वर्षांचे असेलच असे खात्रीलायकरित्या सांगता येणार नाही, त्यांना 'लाईफ लाँग' परवाना द्यावा का? ह्या सर्व प्रश्नांवर साधक बाधक चर्चा झाली तर काही निर्णय घेता येईल असे वाटते.

In reply to by प्रभाकर पेठकर

आयला, प्रभाकर भाऊ! काय हाणलाय हो तुम्ही!! अगदी सेंचुरीच ठोकलीत की!! तीन ओळींव्या विषयप्रस्तावनेला चारपट (१२ ओळींचा) प्रतिसाद!! दाढेसाहेब, भोगा आता आपल्या कर्माची फळं आणि द्या प्रत्युत्तर!! आम्ही पेठकरकाकांच्या विचारांशी तसे सहमत आहोंत. पण आमची म्हणुन एक शंका!!!!:) दाढेसाहेब, तुम्ही वाहन परवान्याचा दाखला दिलांत म्हणून विचारतो हो, रागावू नका!! लग्न-"परवान्या"च्या रिन्युअल प्रमाणे "मॉडेल" बदलायची ही मुभा आहे का हो? म्हणजे जसं ५-६ वर्षांनी आपण गाडीचं मॉडेल बदलतो त्याप्रमाणे!! नाही म्हणजे "सेक्रेटरी -> वाईफ -> स्क्रॅप" असा काही पॅटर्न रूढ करता येईल का हो? बघा, जरा विचार करून सांगा गरीबाला!! द्येव तुमचं भलं करो, तिच्यायला!!!:))

In reply to by पिवळा डांबिस

राजे 13/05/2008 - 18:24
लग्न-"परवान्या"च्या रिन्युअल प्रमाणे "मॉडेल" बदलायची ही मुभा आहे का हो? म्हणजे जसं ५-६ वर्षांनी आपण गाडीचं मॉडेल बदलतो त्याप्रमाणे!! नाही म्हणजे "सेक्रेटरी -> वाईफ -> स्क्रॅप" असा काही पॅटर्न रूढ करता येईल का हो? बघा, जरा विचार करून सांगा गरीबाला!! =)) :D :)) 8} राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

रामदास 11/05/2008 - 19:30
मॅरेज सर्टीफिकेट नोंदणीपत्र आहे .वाहन चालवण्याचे परवानापत्र आहे. तसं पाहिलं तर लग्नाचे नूतनीकरण रोजच्या रोज करावे लागते. माझी एक मैत्रीण म्हणायची लग्न होउन त्याचं रिवायवल रोज झालच पाहीजे.(नाहीतर मुलं झाल्यावर उरलेली चाळीस वर्ष एक रानडुक्कर बेडरुम मध्ये कोण पाळेल?) वाक्याचा दुसरा भाग अवांतर आहे. पण शर्मिला-संजीवकुमारचा गृहप्रवेश पाहिला आणि नूतनीकरणाची आवश्यकता पटली.

विजुभाऊ 11/05/2008 - 19:31
खातरजमा करून मग परवाना दिला जातो तसेच विवाह प्रमाणपत्राचेसुद्धा दर दहा वर्षा॑नी नूतनीकरण असावे का..?? नुतनीकरण करण्यास काही कारणास्तव विलम्ब लागला तर वाहन विमा जसा त्या कालावधीसाठी ग्राह्य धरला जात नाही. तसे त्या परिस्थितीत विवाहाचे स्टेटस काय असेल. त्या अवधीत झालेली अपत्ये कोणाची असतील की ती देशाची संपत्ती असतील. तसेच काही जणाना दोन तीन परवाने ठेवावे लागतील. तसे झाल्यास मराठी भाषेत काय नवीन परवाना का असा नवा वाक्प्रचार अस्तित्वात येइल.

मन 11/05/2008 - 21:00
त्ये लोक घरी दारी जावुन आमच्या वानी गरिबास्नि थेट तुम्चं नोंदनी पत्र का परवाना म्हंतेत ते मागत न्हाइ सुटनार का? आनि नाय मिळाली चिरी मिरी तर सीधा लगीन कॅन्सेल व्हायचा धोका की राव.... (येकाद्याच्या गाडीचे कागुद पत्र न्हाइ गावले पोलिसास्नी ,तर त्ये थेट गाडी उचलुन घेउन जात्यात ठेसनात आनि मंग म्हंतेत की "कोर्टात येउन आपला मुद्दे माल योग्य ते कागद पत्र दाखवुन घेउन जाणे.(आणि न सापडल्यास ठणाणा करीत बसणे) " आता काय माज्या जोडिदारास्नी बी ह्ये लोक घेउन जानार की काय राव? बास का आता?:-) :-) अरे कशाला उगाच शासकिय भानगडी वाढवुन ठेवताय सगळे? सध्याच्या नियमांचे तरी व्यवस्थित काटेकोर पणे पालन करतयं का कुणी(काही सन्माननीय अपवाद सोडुन.) जमतय का ते कुणाला? अशा नियमांची/परवान्यांची गरज ती काय? नसेल ही गोष्ट तर काही अडेल का? ईतर महत्वाचे मुद्दे संपलेत का? अजुन धड १००% द्वि-भार्या प्रतिबंधक कायदा लागु करता येत नाहिये (समाजातील सर्वांना, जे की आवश्यक आहे.) आणि ह्या स्थितीत हे परवान्याचं का करायचं? आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

पेठकरकाका॑च्या प्रश्ना॑च्या सरबत्तीने आडवा झालोय.. पुष्कळदा लग्नाअगोदर मुलाला आपल्याला आवडलेली मुलगी 'लाखा॑त एक' देखणी, गुणी आहे असे वाटत असते. लग्न झाल्यावर काही महिन्यातच लाखा॑चे हजारा॑त रूपा॑तर होते.. हळूहळू शेकड्यात, मग दहा॑जणा॑त आपली बायको बरी आहे असे तो म्हणू लागतो.. आणि वर्षभरा॑तच शून्याचा शोध लागतो. वर्ष॑ उलटल्यावर गणितातल्या स॑ख्यारेषेप्रमाणॅ उलटी गिनती सुरू होते.. आणि थोड्या॑च कालावधीत आपली बायको लाखा॑त एक मूर्ख आणि बावळट आहे ह्या निकषा॑स तो येऊन ठेपतो..:) (इती चि॑.वि.जोशी) नवर्‍याच्या मनमानीस क॑टाळलेल्या माझ्या एका मैत्रीणीने वैतागून मला सर्टिफिकेट नूतनीकरण का असू नये असा सवाल केला. (तिचे म्हणणे असे की नूतनीकरणाच्या भीतीने तरी 'हे असले हुकूमशहा' नवरे नीट वागतील.. :) मला ग॑मत वाटली व मिपाबा॑धवा॑च्या प्रतिक्रियाही मी मना॑त इमॅजिन केल्या..अजून भगिनीवर्गाकडून काही प्रतिसाद आलेला नाही..त्या॑चे काय मत आहे?

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

आपल्या प्रश्नाचे प्रयोजन सविस्तर सांगितल्याबद्दल धन्यवाद... आधी नीट अर्थबोध झाला नव्हता हे इन्ट्रेष्टिन्ग आहे...पण आत्ता नक्की काय बोलावे ते सुचत नाहीये...

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

तिचे म्हणणे असे की नूतनीकरणाच्या भीतीने तरी 'हे असले हुकूमशहा' नवरे नीट वागतील.. आणि जे चांगले वागत आहेत ते कायम 'दहशती' खाली वावरतील. असो. नवरा/बायको हुकूमशहा वाटत असेल तर त्यांना घटस्फोट देऊन, कायद्यानुसार, नवीन 'मनजोगता' जोडीदार शोधण्याची मुभा सर्वांनाच आहे. त्यासाठी अजून एक नविन कायदा कशासाठी?

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

देवदत्त 12/05/2008 - 23:14
पेठकरकाका॑च्या प्रश्ना॑च्या सरबत्तीने आडवा झालोय.. =)) आता मलाही काही सुचत नाही आहे. :| जाऊ द्या हो. कशाला उगाच आपणच आपले वैताग वाढवून घ्यायचे ;)

हे इन्ट्रेष्टिन्ग आहे...पण आत्ता नक्की काय बोलावे ते सुचत नाहीये... अरे माझेही तेच झाले तिचा सवाल ऐकून.. मीही दचकलोच :)

अन्जलि 12/05/2008 - 14:21
विशय अनि त्यावर्च्या प्रतिक्रिया वाचुन मजा वात्लि. मझ्या लग्नाला २६ वर्शे झालि अजुन कधि हा विचार मनात अला नवह्ता. आता करावा का? येत्या २४ ला लग्नाचा वाध्दिवस आहे नुत्निकरनाचि पधत सन्गित्लि तर नुत्निकरन करुन घ्यावे म्हन्ते कसे....

In reply to by अन्जलि

विशय अनि त्यावर्च्या प्रतिक्रिया वाचुन मजा वात्लि. मझ्या लग्नाला टींब टींब वर्शे झालि अजुन कधि हा विचार मनात अला नवह्ता. आता करावा का? येत्या टींब टींब ला लग्नाचा वाध्दिवस आहे नुत्निकरनाचि पधत सन्गित्लि तर नुत्निकरन करुन घ्यावे मनतो कसे.... :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अन्जलि 13/05/2008 - 12:24
काय चिदव्ताय राव हे कहि बरे नहि अशा प्रतिक्रियामुले कधि कहि लिहावेसे वात्नार नहि मरथि लिहिता न येने ह कहि मोथा गुन्हा नाहि

In reply to by अन्जलि

>>काय चिदव्ताय राव हे कहि बरे नहि अशा प्रतिक्रियामुले कधि कहि लिहावेसे वात्नार नहि मरथि लिहिता न येने ह कहि मोथा गुन्हा नाहि या पुढे आम्ही आपणास चिडवणार नाही. आपण म्हणताय ते खरं आहे, कधी कधी अशा प्रतिक्रियेमुळे नवीन सदस्य मित्रांना काही लिहूच नये असे वाटू शकते. मराठी लिहिता न येणे हा मोठा गुन्हा नाहीच. लेखकाच्या भावना महत्त्वाच्या आहेत. आमच्या प्रतिसादामुळे आपणास जो त्रास झाला त्याबद्दल दिलगीर आहे.

In reply to by अन्जलि

रविराज 15/05/2008 - 05:20
नक्की जमेल लिहायला. यात एवढ काही अवघड नाहीये. आणि शुद्धलेखन नाही जमल तरी चालतयं , तुम्हाला काय लिहायच आहे ते समजतं. प्रतिक्रिया देणे थांबवू नका. जरा ऐकदा खालील दुवा वाचा, प्रत्येक अक्षरासाठी टंकताना किबोर्ड ची कोणती बटणे टाइप करावी लागतात ते इथे दिले आहे. http://www.misalpav.com/node/1312 अ = a आ = aa इ = i ई = ee उ = u ऊ = oo ए = e ऐ = ai . (अनुस्वार) = M (shift + M) : = colon key = E (कॅपिटल E) = O (कॅपिटल O) क्=k क् + अ = क = k + a = ka क् + आ = का= k + aa = kaa क् + इ = कि= k + i = ki क् + ई = की =k + ee = kee क् + उ = कु = k + u = ku क् + ऊ = कू = k + oo = koo क् + ए= के = k + e = ke क् + ऐ = कै = k + ai = kai क् + अनुस्वार = कं=k +M (असा कॅपिटल M टंकण्यासाठी shift + M) कः=k + a + : कॅ=k + E (कॅपिटल E) कॉ=k + O (कॅपिटल O) प्रत्येक मुळाक्षराठी काय टंकावे लागते ते एकदा समजून घ्या. जसे की ख् साठी kh, ग् साठी g, घ् साठी gh... अवांतर - k टाइप केलं तरी ते 'क' असे दिसतं, पण प्रत्यक्षात ते 'क् ' असे असतं, त्यामुळे जर तुम्हाला क (पूर्ण अक्षर) असे लिहायचे असेल तर ka असे टाइप करावे लागते. cheers! keep rocking!!!

In reply to by रविराज

या धाग्याचा विषय काय आहे? लग्नाच्या परवान्याचे नूतनीकरण की अंजलीताईंची शिकवणी? इतकी कळकळ असेल तर अंजलीताईंना व्यक्तिगत निरोप पाठवून मार्गदर्शन करा. त्यांना एक समजत नसेल पण तुम्हाला तरी समजावयास हरकत नाही की या धाग्याचा विषय काय आहे ते? आमच्या स्पष्ट बोलण्याबद्दल क्षमा करा, पण ह्या साईटवरचेच "टंकलेखन सहाय्य" वापरून माणूस १०-१५ मिनिटांत मराठी टायपिंग शिकू शकतो! आम्ही असेच शिकलो, मिपावरचे बहुतेक सदस्य तसेच शिकले, यांत काही नाविन्य नाही. तेंव्हा तुम्हाला अंजलिताईंचे लाड करायचे असतील तर जरूर करा पण ते इतर विषयांचा रसभंग करणार नाहीत असे बघा, प्लीज!! तुम्ही त्यांना वैयक्तिक निरोपाची शिकवणी ठेवण्यात आमची काहीच हरकत नाही!!! काही अधिक-उणे बोललो असेल तर क्षमस्व!! आपला, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

रविराज 15/05/2008 - 07:56
पुन्हा विषयांतर होणार नाही. क्षमस्व. त्यां प्रतिसाद देण थांबवतील अस म्हणाल्या म्हणून मी प्रतिसाद दिला. स्वता:ची लाल करण्याचा हेतू नव्हता!!

In reply to by रविराज

श्री. रविराज, तुम्ही स्वतःची लाल करीत आहांत असे आम्हाला मुळीच वाटले नाही. गैरसमज नसावा. उलट इतके टायपिंग करण्यातली तुमची कळकळ समजली. फक्त तुमच्या मदतीची (लेखनाची) जागा अयोग्य आहे असं वाटलं म्हणून लिहिलं.म्हणून तर आम्ही आमच्या प्रतिक्रियेत, काही अधिक-उणे बोललो असेल तर क्षमस्व!! असं म्हटलं. असो. आता व्यनिने संपर्क झाला आहेच. तरी इतर वाचकांसाठी हा खुलासा... आपला, पिवळा डांबिस

देवदत्त 13/05/2008 - 20:09
दाढे साहेब, वरील प्रतिसादात माझ्या हसून लोळण्याचा राग मानू नका. तुमच्या उत्तराने फटकन हसू आले. :) तसेच आणखी एक विचार. ज्याप्रमाणे कायम (२० वर्षांचा) परवाना मिळेपर्यंत शिकाऊ परवाना मिळतो तसा ह्यातही असेल का? ;) खरे तर असं काही होऊ नये असेच वाटते. तरी आधी सांगितल्याप्रमाणे थोडेफार लिहितो आहे. पण पेठकरकाकांचे प्रश्न समोर ठेवून. अर्थात माझे ह्यातील विचार तितकेसे प्रगल्भ नाहीत हेही नमूद करतो. पेठकर काका, पहिल्यांदा तु्मचे प्रश्न पाहून खरोखरच काहीही सुचले नाही :) वाहन चालकाच्या सक्षमते प्रमाणेच संसार चालकांच्या (पती-पत्नी) सक्षमतेची तपासणी करावी काय? त्या साठी काय निकष असावेत असे तुम्हाला वाटते? काहीही निकष जरी ठरविले आणि त्या निकषांनुसार पती किंवा पत्नी अक्षम ठरविले तर त्यांचे लग्न मोडले आहे असे सरकारने घोषित करावे काय? त्या कुटुंबाच्या संतती बाबत काय निर्णय घ्यावा? वरील प्रश्नांची उत्तरे थोडेफार घटस्फोटाच्या प्रकरणातील निकालाप्रमाणे जातील असे वाटते. त्यांचे मानसिक आणि भाव विश्व जे अशा निर्णयाने उध्वस्त होईल त्याची जबाबदारी कोणी घ्यावी? जिथे एकटा नवरा (खूपशा उदाहरणात) किंवा एकटी पत्नी (नगण्य उदाहरणात) अर्थार्जन करीत असेल तिथे विवाह प्रमाणपत्र नुतनीकरण न झाल्याने विभक्त होण्याची वेळ आली तर दुसर्‍याच्या आर्थिक गरजांची सोय कोण पाहणार? सरकार? हे प्रश्न विचार करण्याजोगे आहेत. कारण इथे सरकार निर्णय देणार आहे, पति पत्नीची मर्जी नसेल तरी. असे झाल्यावर दुसर्‍या सक्षम जोडीदाराचा शोध पुन्हा नव्याने घ्यावा का? की त्यांना सक्षमतेची एखादी सरकार मान्य कसोटी पार करावी लागेल? एखाद्याला वाटल्यास ते त्या निकालाच्या विरोधात न्यायालयात जाऊ शकतो. किंवा मग त्यांना ती मुभा असू शकेल. पण त्यात ह्यात जर फक्त एखाद्याच्या चुकीमुळे जर तो विवाह रद्द ठरविला तर त्याला मुभा द्यावी का हा प्रश्न आहे. पण इथे पुन्हा ते निकष काय हेच. जर असेल तर, नवीन कसोटी उत्तीर्ण झाल्यावर परत त्याच दोघांना (पुर्वाश्रमीचे पती-पत्नी) संसार सुरू करावा लागेल की नवीन दुसरा सक्षम जोडीदार शोधायची मुभा असेल? नूतनीकरण करता येतं की हो :) नेमक्या नुतनीकरणाच्या वेळी विवाह प्रमाणपत्र हरवले तर काय उपाय योजता येईल? ह्म्म... वाहन चालक परवान्याप्रमाणे ह्यालाही नेहमी सोबत ठेवावे लागेल का? घरी ठेवता येईल की. जर घरूनच गहाळ झाले तर त्याच्या क्रमांकावरून ड्युप्लिकेट मिळेल की. एक विवाह अस्तित्वात असताना दुसरीकडे संबंध ठेवणार्‍या जोडीदाराला 'डबल सक्षमतेचे' प्रमाणपत्र मिळू शकेल काय? तिथे द्विभार्याप्रतिबंधक कायदा पुढे येतो. नुतनीकरणाच्या नियोजित वेळे आधीच मुलांना आपल्या आई-वडीलांना अक्षम ठरविण्याचा अधिकार असेल काय? ती वेगळी कसोटी असेल. त्या विरुद्ध आई-वडीलांना कोर्टात धाव घेता येईल का? जर मुलांना अधिकार दिला तर पालकांना तो हक्क असेलच की. जर निकाल मुलांविरूद्ध गेला तर मुलांना १५ वर्षाकरता अक्षम ठरवून त्यांच्या विवाह संबंधावर बंदी आणता येईल का? हे नाही कळले मला. वयाच्या ७०-८० व्या वर्षी अलझेमर, पार्किंन्सन, दमा, पक्षाघात, विस्मृती वगैरे रुग्णांसारख्या परावलंबी जीवांनाही विवाह प्रमाणपत्राच्या नुतनीकरणाचे फायदे/तोटे मिळू शकतील का? म्हणजे कसे? अशा उतारवयात एका जोडीदाराचा मृत्यू झाल्यास उरलेल्या जोडीदारास नवीन जोडीदार शोधताना (गरज पडल्यास) सक्षमतेच्या त्याच चाचण्यांना सामोरे जावे लागेल का? की नैसर्गिकरित्या शरीरात होणार्‍या बदलांनुसार 'काही' अटी शिथिल करता येतील? :/ बहुधा हो. तरूण वयातील विवाह प्रमाण पत्राचा कालावधी १५ वर्षे (वाहन परवान्याप्रमाणे) ठेवला तर ७०-८० वर्षानंतर उर्वरीत आयुष्य १५ वर्षांचे असेलच असे खात्रीलायकरित्या सांगता येणार नाही, त्यांना 'लाईफ लाँग' परवाना द्यावा का? अरेच्च्या असेही काही असते का?

In reply to by देवदत्त

वाहन चालकाच्या सक्षमते प्रमाणेच संसार चालकांच्या (पती-पत्नी) सक्षमतेची तपासणी करावी काय? त्या साठी काय निकष असावेत असे तुम्हाला वाटते? काहीही निकष जरी ठरविले आणि त्या निकषांनुसार पती किंवा पत्नी अक्षम ठरविले तर त्यांचे लग्न मोडले आहे असे सरकारने घोषित करावे काय? त्या कुटुंबाच्या संतती बाबत काय निर्णय घ्यावा? वरील प्रश्नांची उत्तरे थोडेफार घटस्फोटाच्या प्रकरणातील निकालाप्रमाणे जातील असे वाटते. घटस्फोट हा पती-पत्नीचा विभक्त होण्याचा वैयक्तीक निर्णय असतो. पण इथे ' तुम्ही संसार करण्यास सक्षम किंवा अक्षम आहात' असे सरकार ठरवणार आहे. (तुमच्या इच्छे विरुद्ध) नवीन कसोटी उत्तीर्ण झाल्यावर परत त्याच दोघांना (पुर्वाश्रमीचे पती-पत्नी) संसार सुरू करावा लागेल की नवीन दुसरा सक्षम जोडीदार शोधायची मुभा असेल? नूतनीकरण करता येतं की हो नाही एकदा अक्षम ठरवून सरकारने तुम्हाला संसार 'कंटिन्यू' करायला परवानगी नाकारली आहे. तुमचे लग्न मोडले आहे. अशा परिस्थितीत सक्षमतेची नवीन चाचणी (ठरावीक कालानंतर) द्यावी लागेल का? देऊन 'पास' झाल्यावर पुन्हा त्याच जोडीदाराशी लग्न करावे (कारण आधीचे मोडले आहे) लागेल की नवीन जोडीदार शोधावा? एक विवाह अस्तित्वात असताना दुसरीकडे संबंध ठेवणार्‍या जोडीदाराला 'डबल सक्षमतेचे' प्रमाणपत्र मिळू शकेल काय? तिथे द्विभार्याप्रतिबंधक कायदा पुढे येतो. इथे फक्त पुरुषाचा विचार केलेला नाही. 'जोडीदार' असे म्हंटले आहे. दुसरे असे की 'द्विभार्याप्रतिबंधक कायद्या'साठी दुसरे लग्न होणे आवश्यक असते. पण लग्नाशिवाय नुसते संबंध असू शकतात. जर निकाल मुलांविरूद्ध गेला तर मुलांना १५ वर्षाकरता अक्षम ठरवून त्यांच्या विवाह संबंधावर बंदी आणता येईल का? हे नाही कळले मला. म्हणजे असे की जाणून-बुजून मुलांनी आई-वडीलांच्या सक्षमते विरुद्ध तक्रार केली आणि ती तक्रार खोटी शाबित झाली तर अशा मुलांना शिक्षा काय? शिक्षाच नसेल तर जरा आई-वडीलांनी फटकारले की लगेच मुले आई-वडीलांच्या सक्षमते विरोधात कोर्टात धाव घेतील. असे होऊ नये म्हणून खोट्या तक्रारदारास (मुलांस) 'पुढील १५ वर्ष लग्न करण्यास बंदी' अशी शिक्षा ठेवावी का? वयाच्या ७०-८० व्या वर्षी अलझेमर, पार्किंन्सन, दमा, पक्षाघात, विस्मृती वगैरे रुग्णांसारख्या परावलंबी जीवांनाही विवाह प्रमाणपत्राच्या नुतनीकरणाचे फायदे/तोटे मिळू शकतील का? म्हणजे कसे? म्हणजे एखाद्या रुग्णाला आपल्या जोडीदाराची आपल्यामुळे होणारी फरपट सहन झाली नाही तर तो स्वतःहून स्वतःला 'अक्षम' घोषीत करू शकेल का? (किंवा) त्या जोडीदारास आपला जोडीदार कायम स्वरूपी रुग्ण असून संसार चालविण्यास 'अक्षम' आहे तेंव्हा विवाहप्रमाण पत्र नुतनीकरण करू नये असे सरकारला कळविता येईल का?

विसोबा खेचर 15/05/2008 - 07:49
मॅरेज सर्टिफिकेटचे नूतनीकरण असावे का? काय सांगू शकत नाय बा! म्यॅरेज हा आपला इशय नाय! :) आपला, (आजन्म अविवाहित) तात्या.

देवदत्त 11/05/2008 - 19:07
अहो, मग जन्म प्रमाणपत्राचेही नूतनीकरण करावे का असाही विचार मनात आला. ;) जसे निवृत्ती वेतन घेणार्‍यांना दरवर्षी हयात असल्याचा दाखला द्यावा लागतो. तुमच्या चर्चा प्रस्तावावर सध्या नेमके नाही सांगू शकत. जमल्यास नक्की लिहीन.

वाहन परवान्याचे जसे दर प॑धरा-वीस वर्षा॑नी नूतनीकरण करावे लागते व ते॑व्हा चालक वाहन चालविण्यास सक्षम आहे याची खातरजमा करून मग परवाना दिला जातो तसेच विवाह प्रमाणपत्राचेसुद्धा दर दहा वर्षा॑नी नूतनीकरण असावे का..?? विवाह प्रमाणपत्राच्या नुतनीकरणाचे प्रयोजन कळले नाही. वाहन चालकाच्या सक्षमते प्रमाणेच संसार चालकांच्या (पती-पत्नी) सक्षमतेची तपासणी करावी काय? त्या साठी काय निकष असावेत असे तुम्हाला वाटते? काहीही निकष जरी ठरविले आणि त्या निकषांनुसार पती किंवा पत्नी अक्षम ठरविले तर त्यांचे लग्न मोडले आहे असे सरकारने घोषित करावे काय? त्या कुटुंबाच्या संतती बाबत काय निर्णय घ्यावा? त्यांचे मानसिक आणि भाव विश्व जे अशा निर्णयाने उध्वस्त होईल त्याची जबाबदारी कोणी घ्यावी? जिथे एकटा नवरा (खूपशा उदाहरणात) किंवा एकटी पत्नी (नगण्य उदाहरणात) अर्थार्जन करीत असेल तिथे विवाह प्रमाणपत्र नुतनीकरण न झाल्याने विभक्त होण्याची वेळ आली तर दुसर्‍याच्या आर्थिक गरजांची सोय कोण पाहणार? सरकार? असे झाल्यावर दुसर्‍या सक्षम जोडीदाराचा शोध पुन्हा नव्याने घ्यावा का? की त्यांना सक्षमतेची एखादी सरकार मान्य कसोटी पार करावी लागेल? जर असेल तर, नवीन कसोटी उत्तीर्ण झाल्यावर परत त्याच दोघांना (पुर्वाश्रमीचे पती-पत्नी) संसार सुरू करावा लागेल की नवीन दुसरा सक्षम जोडीदार शोधायची मुभा असेल? नेमक्या नुतनीकरणाच्या वेळी विवाह प्रमाणपत्र हरवले तर काय उपाय योजता येईल? एक विवाह अस्तित्वात असताना दुसरीकडे संबंध ठेवणार्‍या जोडीदाराला 'डबल सक्षमतेचे' प्रमाणपत्र मिळू शकेल काय? नुतनीकरणाच्या नियोजित वेळे आधीच मुलांना आपल्या आई-वडीलांना अक्षम ठरविण्याचा अधिकार असेल काय? त्या विरुद्ध आई-वडीलांना कोर्टात धाव घेता येईल का? जर निकाल मुलांविरूद्ध गेला तर मुलांना १५ वर्षाकरता अक्षम ठरवून त्यांच्या विवाह संबंधावर बंदी आणता येईल का? वयाच्या ७०-८० व्या वर्षी अलझेमर, पार्किंन्सन, दमा, पक्षाघात, विस्मृती वगैरे रुग्णांसारख्या परावलंबी जीवांनाही विवाह प्रमाणपत्राच्या नुतनीकरणाचे फायदे/तोटे मिळू शकतील का? अशा उतारवयात एका जोडीदाराचा मृत्यू झाल्यास उरलेल्या जोडीदारास नवीन जोडीदार शोधताना (गरज पडल्यास) सक्षमतेच्या त्याच चाचण्यांना सामोरे जावे लागेल का? की नैसर्गिकरित्या शरीरात होणार्‍या बदलांनुसार 'काही' अटी शिथिल करता येतील? तरूण वयातील विवाह प्रमाण पत्राचा कालावधी १५ वर्षे (वाहन परवान्याप्रमाणे) ठेवला तर ७०-८० वर्षानंतर उर्वरीत आयुष्य १५ वर्षांचे असेलच असे खात्रीलायकरित्या सांगता येणार नाही, त्यांना 'लाईफ लाँग' परवाना द्यावा का? ह्या सर्व प्रश्नांवर साधक बाधक चर्चा झाली तर काही निर्णय घेता येईल असे वाटते.

In reply to by प्रभाकर पेठकर

आयला, प्रभाकर भाऊ! काय हाणलाय हो तुम्ही!! अगदी सेंचुरीच ठोकलीत की!! तीन ओळींव्या विषयप्रस्तावनेला चारपट (१२ ओळींचा) प्रतिसाद!! दाढेसाहेब, भोगा आता आपल्या कर्माची फळं आणि द्या प्रत्युत्तर!! आम्ही पेठकरकाकांच्या विचारांशी तसे सहमत आहोंत. पण आमची म्हणुन एक शंका!!!!:) दाढेसाहेब, तुम्ही वाहन परवान्याचा दाखला दिलांत म्हणून विचारतो हो, रागावू नका!! लग्न-"परवान्या"च्या रिन्युअल प्रमाणे "मॉडेल" बदलायची ही मुभा आहे का हो? म्हणजे जसं ५-६ वर्षांनी आपण गाडीचं मॉडेल बदलतो त्याप्रमाणे!! नाही म्हणजे "सेक्रेटरी -> वाईफ -> स्क्रॅप" असा काही पॅटर्न रूढ करता येईल का हो? बघा, जरा विचार करून सांगा गरीबाला!! द्येव तुमचं भलं करो, तिच्यायला!!!:))

In reply to by पिवळा डांबिस

राजे 13/05/2008 - 18:24
लग्न-"परवान्या"च्या रिन्युअल प्रमाणे "मॉडेल" बदलायची ही मुभा आहे का हो? म्हणजे जसं ५-६ वर्षांनी आपण गाडीचं मॉडेल बदलतो त्याप्रमाणे!! नाही म्हणजे "सेक्रेटरी -> वाईफ -> स्क्रॅप" असा काही पॅटर्न रूढ करता येईल का हो? बघा, जरा विचार करून सांगा गरीबाला!! =)) :D :)) 8} राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

रामदास 11/05/2008 - 19:30
मॅरेज सर्टीफिकेट नोंदणीपत्र आहे .वाहन चालवण्याचे परवानापत्र आहे. तसं पाहिलं तर लग्नाचे नूतनीकरण रोजच्या रोज करावे लागते. माझी एक मैत्रीण म्हणायची लग्न होउन त्याचं रिवायवल रोज झालच पाहीजे.(नाहीतर मुलं झाल्यावर उरलेली चाळीस वर्ष एक रानडुक्कर बेडरुम मध्ये कोण पाळेल?) वाक्याचा दुसरा भाग अवांतर आहे. पण शर्मिला-संजीवकुमारचा गृहप्रवेश पाहिला आणि नूतनीकरणाची आवश्यकता पटली.

विजुभाऊ 11/05/2008 - 19:31
खातरजमा करून मग परवाना दिला जातो तसेच विवाह प्रमाणपत्राचेसुद्धा दर दहा वर्षा॑नी नूतनीकरण असावे का..?? नुतनीकरण करण्यास काही कारणास्तव विलम्ब लागला तर वाहन विमा जसा त्या कालावधीसाठी ग्राह्य धरला जात नाही. तसे त्या परिस्थितीत विवाहाचे स्टेटस काय असेल. त्या अवधीत झालेली अपत्ये कोणाची असतील की ती देशाची संपत्ती असतील. तसेच काही जणाना दोन तीन परवाने ठेवावे लागतील. तसे झाल्यास मराठी भाषेत काय नवीन परवाना का असा नवा वाक्प्रचार अस्तित्वात येइल.

मन 11/05/2008 - 21:00
त्ये लोक घरी दारी जावुन आमच्या वानी गरिबास्नि थेट तुम्चं नोंदनी पत्र का परवाना म्हंतेत ते मागत न्हाइ सुटनार का? आनि नाय मिळाली चिरी मिरी तर सीधा लगीन कॅन्सेल व्हायचा धोका की राव.... (येकाद्याच्या गाडीचे कागुद पत्र न्हाइ गावले पोलिसास्नी ,तर त्ये थेट गाडी उचलुन घेउन जात्यात ठेसनात आनि मंग म्हंतेत की "कोर्टात येउन आपला मुद्दे माल योग्य ते कागद पत्र दाखवुन घेउन जाणे.(आणि न सापडल्यास ठणाणा करीत बसणे) " आता काय माज्या जोडिदारास्नी बी ह्ये लोक घेउन जानार की काय राव? बास का आता?:-) :-) अरे कशाला उगाच शासकिय भानगडी वाढवुन ठेवताय सगळे? सध्याच्या नियमांचे तरी व्यवस्थित काटेकोर पणे पालन करतयं का कुणी(काही सन्माननीय अपवाद सोडुन.) जमतय का ते कुणाला? अशा नियमांची/परवान्यांची गरज ती काय? नसेल ही गोष्ट तर काही अडेल का? ईतर महत्वाचे मुद्दे संपलेत का? अजुन धड १००% द्वि-भार्या प्रतिबंधक कायदा लागु करता येत नाहिये (समाजातील सर्वांना, जे की आवश्यक आहे.) आणि ह्या स्थितीत हे परवान्याचं का करायचं? आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

पेठकरकाका॑च्या प्रश्ना॑च्या सरबत्तीने आडवा झालोय.. पुष्कळदा लग्नाअगोदर मुलाला आपल्याला आवडलेली मुलगी 'लाखा॑त एक' देखणी, गुणी आहे असे वाटत असते. लग्न झाल्यावर काही महिन्यातच लाखा॑चे हजारा॑त रूपा॑तर होते.. हळूहळू शेकड्यात, मग दहा॑जणा॑त आपली बायको बरी आहे असे तो म्हणू लागतो.. आणि वर्षभरा॑तच शून्याचा शोध लागतो. वर्ष॑ उलटल्यावर गणितातल्या स॑ख्यारेषेप्रमाणॅ उलटी गिनती सुरू होते.. आणि थोड्या॑च कालावधीत आपली बायको लाखा॑त एक मूर्ख आणि बावळट आहे ह्या निकषा॑स तो येऊन ठेपतो..:) (इती चि॑.वि.जोशी) नवर्‍याच्या मनमानीस क॑टाळलेल्या माझ्या एका मैत्रीणीने वैतागून मला सर्टिफिकेट नूतनीकरण का असू नये असा सवाल केला. (तिचे म्हणणे असे की नूतनीकरणाच्या भीतीने तरी 'हे असले हुकूमशहा' नवरे नीट वागतील.. :) मला ग॑मत वाटली व मिपाबा॑धवा॑च्या प्रतिक्रियाही मी मना॑त इमॅजिन केल्या..अजून भगिनीवर्गाकडून काही प्रतिसाद आलेला नाही..त्या॑चे काय मत आहे?

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

आपल्या प्रश्नाचे प्रयोजन सविस्तर सांगितल्याबद्दल धन्यवाद... आधी नीट अर्थबोध झाला नव्हता हे इन्ट्रेष्टिन्ग आहे...पण आत्ता नक्की काय बोलावे ते सुचत नाहीये...

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

तिचे म्हणणे असे की नूतनीकरणाच्या भीतीने तरी 'हे असले हुकूमशहा' नवरे नीट वागतील.. आणि जे चांगले वागत आहेत ते कायम 'दहशती' खाली वावरतील. असो. नवरा/बायको हुकूमशहा वाटत असेल तर त्यांना घटस्फोट देऊन, कायद्यानुसार, नवीन 'मनजोगता' जोडीदार शोधण्याची मुभा सर्वांनाच आहे. त्यासाठी अजून एक नविन कायदा कशासाठी?

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

देवदत्त 12/05/2008 - 23:14
पेठकरकाका॑च्या प्रश्ना॑च्या सरबत्तीने आडवा झालोय.. =)) आता मलाही काही सुचत नाही आहे. :| जाऊ द्या हो. कशाला उगाच आपणच आपले वैताग वाढवून घ्यायचे ;)

हे इन्ट्रेष्टिन्ग आहे...पण आत्ता नक्की काय बोलावे ते सुचत नाहीये... अरे माझेही तेच झाले तिचा सवाल ऐकून.. मीही दचकलोच :)

अन्जलि 12/05/2008 - 14:21
विशय अनि त्यावर्च्या प्रतिक्रिया वाचुन मजा वात्लि. मझ्या लग्नाला २६ वर्शे झालि अजुन कधि हा विचार मनात अला नवह्ता. आता करावा का? येत्या २४ ला लग्नाचा वाध्दिवस आहे नुत्निकरनाचि पधत सन्गित्लि तर नुत्निकरन करुन घ्यावे म्हन्ते कसे....

In reply to by अन्जलि

विशय अनि त्यावर्च्या प्रतिक्रिया वाचुन मजा वात्लि. मझ्या लग्नाला टींब टींब वर्शे झालि अजुन कधि हा विचार मनात अला नवह्ता. आता करावा का? येत्या टींब टींब ला लग्नाचा वाध्दिवस आहे नुत्निकरनाचि पधत सन्गित्लि तर नुत्निकरन करुन घ्यावे मनतो कसे.... :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अन्जलि 13/05/2008 - 12:24
काय चिदव्ताय राव हे कहि बरे नहि अशा प्रतिक्रियामुले कधि कहि लिहावेसे वात्नार नहि मरथि लिहिता न येने ह कहि मोथा गुन्हा नाहि

In reply to by अन्जलि

>>काय चिदव्ताय राव हे कहि बरे नहि अशा प्रतिक्रियामुले कधि कहि लिहावेसे वात्नार नहि मरथि लिहिता न येने ह कहि मोथा गुन्हा नाहि या पुढे आम्ही आपणास चिडवणार नाही. आपण म्हणताय ते खरं आहे, कधी कधी अशा प्रतिक्रियेमुळे नवीन सदस्य मित्रांना काही लिहूच नये असे वाटू शकते. मराठी लिहिता न येणे हा मोठा गुन्हा नाहीच. लेखकाच्या भावना महत्त्वाच्या आहेत. आमच्या प्रतिसादामुळे आपणास जो त्रास झाला त्याबद्दल दिलगीर आहे.

In reply to by अन्जलि

रविराज 15/05/2008 - 05:20
नक्की जमेल लिहायला. यात एवढ काही अवघड नाहीये. आणि शुद्धलेखन नाही जमल तरी चालतयं , तुम्हाला काय लिहायच आहे ते समजतं. प्रतिक्रिया देणे थांबवू नका. जरा ऐकदा खालील दुवा वाचा, प्रत्येक अक्षरासाठी टंकताना किबोर्ड ची कोणती बटणे टाइप करावी लागतात ते इथे दिले आहे. http://www.misalpav.com/node/1312 अ = a आ = aa इ = i ई = ee उ = u ऊ = oo ए = e ऐ = ai . (अनुस्वार) = M (shift + M) : = colon key = E (कॅपिटल E) = O (कॅपिटल O) क्=k क् + अ = क = k + a = ka क् + आ = का= k + aa = kaa क् + इ = कि= k + i = ki क् + ई = की =k + ee = kee क् + उ = कु = k + u = ku क् + ऊ = कू = k + oo = koo क् + ए= के = k + e = ke क् + ऐ = कै = k + ai = kai क् + अनुस्वार = कं=k +M (असा कॅपिटल M टंकण्यासाठी shift + M) कः=k + a + : कॅ=k + E (कॅपिटल E) कॉ=k + O (कॅपिटल O) प्रत्येक मुळाक्षराठी काय टंकावे लागते ते एकदा समजून घ्या. जसे की ख् साठी kh, ग् साठी g, घ् साठी gh... अवांतर - k टाइप केलं तरी ते 'क' असे दिसतं, पण प्रत्यक्षात ते 'क् ' असे असतं, त्यामुळे जर तुम्हाला क (पूर्ण अक्षर) असे लिहायचे असेल तर ka असे टाइप करावे लागते. cheers! keep rocking!!!

In reply to by रविराज

या धाग्याचा विषय काय आहे? लग्नाच्या परवान्याचे नूतनीकरण की अंजलीताईंची शिकवणी? इतकी कळकळ असेल तर अंजलीताईंना व्यक्तिगत निरोप पाठवून मार्गदर्शन करा. त्यांना एक समजत नसेल पण तुम्हाला तरी समजावयास हरकत नाही की या धाग्याचा विषय काय आहे ते? आमच्या स्पष्ट बोलण्याबद्दल क्षमा करा, पण ह्या साईटवरचेच "टंकलेखन सहाय्य" वापरून माणूस १०-१५ मिनिटांत मराठी टायपिंग शिकू शकतो! आम्ही असेच शिकलो, मिपावरचे बहुतेक सदस्य तसेच शिकले, यांत काही नाविन्य नाही. तेंव्हा तुम्हाला अंजलिताईंचे लाड करायचे असतील तर जरूर करा पण ते इतर विषयांचा रसभंग करणार नाहीत असे बघा, प्लीज!! तुम्ही त्यांना वैयक्तिक निरोपाची शिकवणी ठेवण्यात आमची काहीच हरकत नाही!!! काही अधिक-उणे बोललो असेल तर क्षमस्व!! आपला, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

रविराज 15/05/2008 - 07:56
पुन्हा विषयांतर होणार नाही. क्षमस्व. त्यां प्रतिसाद देण थांबवतील अस म्हणाल्या म्हणून मी प्रतिसाद दिला. स्वता:ची लाल करण्याचा हेतू नव्हता!!

In reply to by रविराज

श्री. रविराज, तुम्ही स्वतःची लाल करीत आहांत असे आम्हाला मुळीच वाटले नाही. गैरसमज नसावा. उलट इतके टायपिंग करण्यातली तुमची कळकळ समजली. फक्त तुमच्या मदतीची (लेखनाची) जागा अयोग्य आहे असं वाटलं म्हणून लिहिलं.म्हणून तर आम्ही आमच्या प्रतिक्रियेत, काही अधिक-उणे बोललो असेल तर क्षमस्व!! असं म्हटलं. असो. आता व्यनिने संपर्क झाला आहेच. तरी इतर वाचकांसाठी हा खुलासा... आपला, पिवळा डांबिस

देवदत्त 13/05/2008 - 20:09
दाढे साहेब, वरील प्रतिसादात माझ्या हसून लोळण्याचा राग मानू नका. तुमच्या उत्तराने फटकन हसू आले. :) तसेच आणखी एक विचार. ज्याप्रमाणे कायम (२० वर्षांचा) परवाना मिळेपर्यंत शिकाऊ परवाना मिळतो तसा ह्यातही असेल का? ;) खरे तर असं काही होऊ नये असेच वाटते. तरी आधी सांगितल्याप्रमाणे थोडेफार लिहितो आहे. पण पेठकरकाकांचे प्रश्न समोर ठेवून. अर्थात माझे ह्यातील विचार तितकेसे प्रगल्भ नाहीत हेही नमूद करतो. पेठकर काका, पहिल्यांदा तु्मचे प्रश्न पाहून खरोखरच काहीही सुचले नाही :) वाहन चालकाच्या सक्षमते प्रमाणेच संसार चालकांच्या (पती-पत्नी) सक्षमतेची तपासणी करावी काय? त्या साठी काय निकष असावेत असे तुम्हाला वाटते? काहीही निकष जरी ठरविले आणि त्या निकषांनुसार पती किंवा पत्नी अक्षम ठरविले तर त्यांचे लग्न मोडले आहे असे सरकारने घोषित करावे काय? त्या कुटुंबाच्या संतती बाबत काय निर्णय घ्यावा? वरील प्रश्नांची उत्तरे थोडेफार घटस्फोटाच्या प्रकरणातील निकालाप्रमाणे जातील असे वाटते. त्यांचे मानसिक आणि भाव विश्व जे अशा निर्णयाने उध्वस्त होईल त्याची जबाबदारी कोणी घ्यावी? जिथे एकटा नवरा (खूपशा उदाहरणात) किंवा एकटी पत्नी (नगण्य उदाहरणात) अर्थार्जन करीत असेल तिथे विवाह प्रमाणपत्र नुतनीकरण न झाल्याने विभक्त होण्याची वेळ आली तर दुसर्‍याच्या आर्थिक गरजांची सोय कोण पाहणार? सरकार? हे प्रश्न विचार करण्याजोगे आहेत. कारण इथे सरकार निर्णय देणार आहे, पति पत्नीची मर्जी नसेल तरी. असे झाल्यावर दुसर्‍या सक्षम जोडीदाराचा शोध पुन्हा नव्याने घ्यावा का? की त्यांना सक्षमतेची एखादी सरकार मान्य कसोटी पार करावी लागेल? एखाद्याला वाटल्यास ते त्या निकालाच्या विरोधात न्यायालयात जाऊ शकतो. किंवा मग त्यांना ती मुभा असू शकेल. पण त्यात ह्यात जर फक्त एखाद्याच्या चुकीमुळे जर तो विवाह रद्द ठरविला तर त्याला मुभा द्यावी का हा प्रश्न आहे. पण इथे पुन्हा ते निकष काय हेच. जर असेल तर, नवीन कसोटी उत्तीर्ण झाल्यावर परत त्याच दोघांना (पुर्वाश्रमीचे पती-पत्नी) संसार सुरू करावा लागेल की नवीन दुसरा सक्षम जोडीदार शोधायची मुभा असेल? नूतनीकरण करता येतं की हो :) नेमक्या नुतनीकरणाच्या वेळी विवाह प्रमाणपत्र हरवले तर काय उपाय योजता येईल? ह्म्म... वाहन चालक परवान्याप्रमाणे ह्यालाही नेहमी सोबत ठेवावे लागेल का? घरी ठेवता येईल की. जर घरूनच गहाळ झाले तर त्याच्या क्रमांकावरून ड्युप्लिकेट मिळेल की. एक विवाह अस्तित्वात असताना दुसरीकडे संबंध ठेवणार्‍या जोडीदाराला 'डबल सक्षमतेचे' प्रमाणपत्र मिळू शकेल काय? तिथे द्विभार्याप्रतिबंधक कायदा पुढे येतो. नुतनीकरणाच्या नियोजित वेळे आधीच मुलांना आपल्या आई-वडीलांना अक्षम ठरविण्याचा अधिकार असेल काय? ती वेगळी कसोटी असेल. त्या विरुद्ध आई-वडीलांना कोर्टात धाव घेता येईल का? जर मुलांना अधिकार दिला तर पालकांना तो हक्क असेलच की. जर निकाल मुलांविरूद्ध गेला तर मुलांना १५ वर्षाकरता अक्षम ठरवून त्यांच्या विवाह संबंधावर बंदी आणता येईल का? हे नाही कळले मला. वयाच्या ७०-८० व्या वर्षी अलझेमर, पार्किंन्सन, दमा, पक्षाघात, विस्मृती वगैरे रुग्णांसारख्या परावलंबी जीवांनाही विवाह प्रमाणपत्राच्या नुतनीकरणाचे फायदे/तोटे मिळू शकतील का? म्हणजे कसे? अशा उतारवयात एका जोडीदाराचा मृत्यू झाल्यास उरलेल्या जोडीदारास नवीन जोडीदार शोधताना (गरज पडल्यास) सक्षमतेच्या त्याच चाचण्यांना सामोरे जावे लागेल का? की नैसर्गिकरित्या शरीरात होणार्‍या बदलांनुसार 'काही' अटी शिथिल करता येतील? :/ बहुधा हो. तरूण वयातील विवाह प्रमाण पत्राचा कालावधी १५ वर्षे (वाहन परवान्याप्रमाणे) ठेवला तर ७०-८० वर्षानंतर उर्वरीत आयुष्य १५ वर्षांचे असेलच असे खात्रीलायकरित्या सांगता येणार नाही, त्यांना 'लाईफ लाँग' परवाना द्यावा का? अरेच्च्या असेही काही असते का?

In reply to by देवदत्त

वाहन चालकाच्या सक्षमते प्रमाणेच संसार चालकांच्या (पती-पत्नी) सक्षमतेची तपासणी करावी काय? त्या साठी काय निकष असावेत असे तुम्हाला वाटते? काहीही निकष जरी ठरविले आणि त्या निकषांनुसार पती किंवा पत्नी अक्षम ठरविले तर त्यांचे लग्न मोडले आहे असे सरकारने घोषित करावे काय? त्या कुटुंबाच्या संतती बाबत काय निर्णय घ्यावा? वरील प्रश्नांची उत्तरे थोडेफार घटस्फोटाच्या प्रकरणातील निकालाप्रमाणे जातील असे वाटते. घटस्फोट हा पती-पत्नीचा विभक्त होण्याचा वैयक्तीक निर्णय असतो. पण इथे ' तुम्ही संसार करण्यास सक्षम किंवा अक्षम आहात' असे सरकार ठरवणार आहे. (तुमच्या इच्छे विरुद्ध) नवीन कसोटी उत्तीर्ण झाल्यावर परत त्याच दोघांना (पुर्वाश्रमीचे पती-पत्नी) संसार सुरू करावा लागेल की नवीन दुसरा सक्षम जोडीदार शोधायची मुभा असेल? नूतनीकरण करता येतं की हो नाही एकदा अक्षम ठरवून सरकारने तुम्हाला संसार 'कंटिन्यू' करायला परवानगी नाकारली आहे. तुमचे लग्न मोडले आहे. अशा परिस्थितीत सक्षमतेची नवीन चाचणी (ठरावीक कालानंतर) द्यावी लागेल का? देऊन 'पास' झाल्यावर पुन्हा त्याच जोडीदाराशी लग्न करावे (कारण आधीचे मोडले आहे) लागेल की नवीन जोडीदार शोधावा? एक विवाह अस्तित्वात असताना दुसरीकडे संबंध ठेवणार्‍या जोडीदाराला 'डबल सक्षमतेचे' प्रमाणपत्र मिळू शकेल काय? तिथे द्विभार्याप्रतिबंधक कायदा पुढे येतो. इथे फक्त पुरुषाचा विचार केलेला नाही. 'जोडीदार' असे म्हंटले आहे. दुसरे असे की 'द्विभार्याप्रतिबंधक कायद्या'साठी दुसरे लग्न होणे आवश्यक असते. पण लग्नाशिवाय नुसते संबंध असू शकतात. जर निकाल मुलांविरूद्ध गेला तर मुलांना १५ वर्षाकरता अक्षम ठरवून त्यांच्या विवाह संबंधावर बंदी आणता येईल का? हे नाही कळले मला. म्हणजे असे की जाणून-बुजून मुलांनी आई-वडीलांच्या सक्षमते विरुद्ध तक्रार केली आणि ती तक्रार खोटी शाबित झाली तर अशा मुलांना शिक्षा काय? शिक्षाच नसेल तर जरा आई-वडीलांनी फटकारले की लगेच मुले आई-वडीलांच्या सक्षमते विरोधात कोर्टात धाव घेतील. असे होऊ नये म्हणून खोट्या तक्रारदारास (मुलांस) 'पुढील १५ वर्ष लग्न करण्यास बंदी' अशी शिक्षा ठेवावी का? वयाच्या ७०-८० व्या वर्षी अलझेमर, पार्किंन्सन, दमा, पक्षाघात, विस्मृती वगैरे रुग्णांसारख्या परावलंबी जीवांनाही विवाह प्रमाणपत्राच्या नुतनीकरणाचे फायदे/तोटे मिळू शकतील का? म्हणजे कसे? म्हणजे एखाद्या रुग्णाला आपल्या जोडीदाराची आपल्यामुळे होणारी फरपट सहन झाली नाही तर तो स्वतःहून स्वतःला 'अक्षम' घोषीत करू शकेल का? (किंवा) त्या जोडीदारास आपला जोडीदार कायम स्वरूपी रुग्ण असून संसार चालविण्यास 'अक्षम' आहे तेंव्हा विवाहप्रमाण पत्र नुतनीकरण करू नये असे सरकारला कळविता येईल का?

विसोबा खेचर 15/05/2008 - 07:49
मॅरेज सर्टिफिकेटचे नूतनीकरण असावे का? काय सांगू शकत नाय बा! म्यॅरेज हा आपला इशय नाय! :) आपला, (आजन्म अविवाहित) तात्या.
हि॑दू विवाह कायद्याप्रमाणे आपण लग्नसमार॑भ म॑गलकार्यालयात पार पडल्यावर सरकारी कार्यालयातही नो॑द करतो.. विवाह-विच्छेद होताना॑च ही नो॑द रद्द होते.. वाहन परवान्याचे जसे दर प॑धरा-वीस वर्षा॑नी नूतनीकरण करावे लागते व ते॑व्हा चालक वाहन चालविण्यास सक्षम आहे याची खातरजमा करून मग परवाना दिला जातो तसेच विवाह प्रमाणपत्राचेसुद्धा दर दहा वर्षा॑नी नूतनीकरण असावे का..?? मिपाबा॑धवा॑ची काय मते आहेत?

खारे शंकरपाळे

स्वाती दिनेश ·

मदनबाण 11/05/2008 - 20:42
अत्ता पर्यंत फक्त गोड शंकरपाळे खाल्ले आहेत.. शंकरपाळे कापुन देणे हे तर माझे आवडीचे काम,आमच्या मातोश्रींना सांगतो आता खारे शंकरपाळे करायला..... (फराळ प्रेमी) मदनबाण.....

In reply to by मदनबाण

देवदत्त 11/05/2008 - 22:05
शंकरपाळे कापुन देणे हे तर माझे आवडीचे काम.. अरे बापरे... मी ७वीत असताना आई वडील दिवाळीच्यावेळी बाहेर गेले होते. तेव्हा मी आणि बहिणीने शंकरपाळे बनवायचा प्रयत्न केला. पीठात काय काय टाकले ते आठवत नाही. पण ऐकून माहित होते की शंकरपाळ्याचे पीठ चिवट असते. आम्ही बनविलेले ते पीठ असे चिवट होते की पोळी लाटल्या लाटल्या ती लहान होऊन जाई. त्यामुळे मग कापण्यासाठी मी ते दोन्ही हातांनी पकडून ठेवले होते :D

मस्त रेसिपी आहे. चहा बरोबर खायला काहीतरी चटपटीत... प्रवासात बरोबर न्यायला सुद्धा मस्त.

यशोधरा 11/05/2008 - 21:18
अरे वा!! मजा आहे की जर्मन आजोबा लोकांची!! :) माझी आज्जी करायची हे शंकरपाळे. कसले मस्त असतात चवीला!! कित्ती दिवसांत खाल्ले नाहीत... आता मधे घरी गेले तर आईला सांगेन बनवायला :) नाहीतर स्वातीताई, तुम्हांला माझा पत्ता इमेल करुन कळवू का?? ;) :)

मन 11/05/2008 - 21:39
मस्त रेसिपी आहे स्वाती दिदि. पुढला युरोप मिपाचा कट्टा जर्मनीलाच ठेउयात.... जर मनी वसे तर जरमनी दिसे! (जर्मनी दिसे!!) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

देवदत्त 11/05/2008 - 22:06
खारे शंकरपाळे खाल्ल्यासारखे वाटतात कुठेतरी. घरी करावयास सांगतो. :)

अन्जलि 12/05/2008 - 13:54
ए हे काय नुस्ते फोतो बघुन तोद्दाला पानि सुत्ते त्याचे काय कराय्चे? गरम गरम जिलेबि, शकर्पालि ई. कोनि उपाय सगाल का?

वरदा 12/05/2008 - 17:42
मी त्यात हळद पण घालते..रवा कमी घालते मग पीठ कमी मळायला लागतं आणि दही कधी घालुन नाही पाहिलं पाण्यातच भिजवते..आता पुन्हा करताना दही नक्की घालून पहाते...

गृहिणि 12/05/2008 - 21:58
धन्यवाद स्वाति, कालच आम्हि एका इथिओपिअन जोडप्याला चहाला बोलावल होत. त्याना काय आवडेल असा प्रश्न पडला होता. आम्हि शाकाहारि असल्यामुळे हा प्रश्न अश्यावेळि खुपच गहन होवुन जातो. हे शंकरपाळे बघित्लेत आणि तेच करायच ठरवल. त्याना खुप आवडलेत. मी तिखटाऐवजि मिरेपुड घातलि होति. तिहि चव चांगलि लागलि. वरदा दहि जरूर घालुन बघ. एक वेगळिच (छानशि) चव येते. तु किति घेतेस रवा आणि मैद्याच प्रमाण?

वरदा 12/05/2008 - 22:20
आळशी आहे मी एक वाटी मैद्याला १ मोठा चमचा रवा घेते..... =P~

॥ सेनापती ॥ 10/11/2012 - 19:57
आज करून बघतो. :) दिवाळीत फार गोड खाउन कंटाळा येतो. तेंव्हा हे असे काहीतरी खायला बरे वाटते. :)

॥ सेनापती ॥ 11/11/2012 - 01:09
वर दिलेल्या प्रमाणात मैदा थोडा जास्त घालावा लागला. :) एकदम खुसखुशीत झालेत. :)

रमेश आठवले 11/11/2012 - 07:26
शंकरपाळे हा शब्द मूळ हिंदी शब्द शक्करपारे यावरून आला आहे असे वाटते. उत्तर हिंदुस्तानात हाच पदार्थ साखरेच्या जागी मीठ घालूनहि करतात व त्याला नमकपारे असे म्हणतात. आपल्याकडे नमकपार्यासाठी खारे शंकरपाळे हा शब्द प्रचलित झाला आहे.

मदनबाण 11/05/2008 - 20:42
अत्ता पर्यंत फक्त गोड शंकरपाळे खाल्ले आहेत.. शंकरपाळे कापुन देणे हे तर माझे आवडीचे काम,आमच्या मातोश्रींना सांगतो आता खारे शंकरपाळे करायला..... (फराळ प्रेमी) मदनबाण.....

In reply to by मदनबाण

देवदत्त 11/05/2008 - 22:05
शंकरपाळे कापुन देणे हे तर माझे आवडीचे काम.. अरे बापरे... मी ७वीत असताना आई वडील दिवाळीच्यावेळी बाहेर गेले होते. तेव्हा मी आणि बहिणीने शंकरपाळे बनवायचा प्रयत्न केला. पीठात काय काय टाकले ते आठवत नाही. पण ऐकून माहित होते की शंकरपाळ्याचे पीठ चिवट असते. आम्ही बनविलेले ते पीठ असे चिवट होते की पोळी लाटल्या लाटल्या ती लहान होऊन जाई. त्यामुळे मग कापण्यासाठी मी ते दोन्ही हातांनी पकडून ठेवले होते :D

मस्त रेसिपी आहे. चहा बरोबर खायला काहीतरी चटपटीत... प्रवासात बरोबर न्यायला सुद्धा मस्त.

यशोधरा 11/05/2008 - 21:18
अरे वा!! मजा आहे की जर्मन आजोबा लोकांची!! :) माझी आज्जी करायची हे शंकरपाळे. कसले मस्त असतात चवीला!! कित्ती दिवसांत खाल्ले नाहीत... आता मधे घरी गेले तर आईला सांगेन बनवायला :) नाहीतर स्वातीताई, तुम्हांला माझा पत्ता इमेल करुन कळवू का?? ;) :)

मन 11/05/2008 - 21:39
मस्त रेसिपी आहे स्वाती दिदि. पुढला युरोप मिपाचा कट्टा जर्मनीलाच ठेउयात.... जर मनी वसे तर जरमनी दिसे! (जर्मनी दिसे!!) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

देवदत्त 11/05/2008 - 22:06
खारे शंकरपाळे खाल्ल्यासारखे वाटतात कुठेतरी. घरी करावयास सांगतो. :)

अन्जलि 12/05/2008 - 13:54
ए हे काय नुस्ते फोतो बघुन तोद्दाला पानि सुत्ते त्याचे काय कराय्चे? गरम गरम जिलेबि, शकर्पालि ई. कोनि उपाय सगाल का?

वरदा 12/05/2008 - 17:42
मी त्यात हळद पण घालते..रवा कमी घालते मग पीठ कमी मळायला लागतं आणि दही कधी घालुन नाही पाहिलं पाण्यातच भिजवते..आता पुन्हा करताना दही नक्की घालून पहाते...

गृहिणि 12/05/2008 - 21:58
धन्यवाद स्वाति, कालच आम्हि एका इथिओपिअन जोडप्याला चहाला बोलावल होत. त्याना काय आवडेल असा प्रश्न पडला होता. आम्हि शाकाहारि असल्यामुळे हा प्रश्न अश्यावेळि खुपच गहन होवुन जातो. हे शंकरपाळे बघित्लेत आणि तेच करायच ठरवल. त्याना खुप आवडलेत. मी तिखटाऐवजि मिरेपुड घातलि होति. तिहि चव चांगलि लागलि. वरदा दहि जरूर घालुन बघ. एक वेगळिच (छानशि) चव येते. तु किति घेतेस रवा आणि मैद्याच प्रमाण?

वरदा 12/05/2008 - 22:20
आळशी आहे मी एक वाटी मैद्याला १ मोठा चमचा रवा घेते..... =P~

॥ सेनापती ॥ 10/11/2012 - 19:57
आज करून बघतो. :) दिवाळीत फार गोड खाउन कंटाळा येतो. तेंव्हा हे असे काहीतरी खायला बरे वाटते. :)

॥ सेनापती ॥ 11/11/2012 - 01:09
वर दिलेल्या प्रमाणात मैदा थोडा जास्त घालावा लागला. :) एकदम खुसखुशीत झालेत. :)

रमेश आठवले 11/11/2012 - 07:26
शंकरपाळे हा शब्द मूळ हिंदी शब्द शक्करपारे यावरून आला आहे असे वाटते. उत्तर हिंदुस्तानात हाच पदार्थ साखरेच्या जागी मीठ घालूनहि करतात व त्याला नमकपारे असे म्हणतात. आपल्याकडे नमकपार्यासाठी खारे शंकरपाळे हा शब्द प्रचलित झाला आहे.
आमचे जर्मन आजी आजोबा शंकरपाळ्यांचे दिवाने आहेत.त्यांच्या मते वाईन बरोबर शंकरपाळे ए वन काँबिनेशन! आजोबा दर वसंतात त्यांच्या ५,६ जिवलग मित्रांबरोबर एखादा आठवडा कुठेतरी सहलीला जातात. ह्या सहलीला फक्त आजोबा मंडळीच असतात हं , (आजी मंडळी त्यांची वेगळी सहल वेगळ्या वेळी काढतात). तर ह्या 'आजोबा स्पेशल' सहलीचे नाव.."रोट वाईन टूअर"! अर्थात रेड वाईन शिवाय ही सहल 'सुफल संप्रूण' होत नाही.