मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रंगीत मिरच्या - रेसिपी सुचवाल ?

ईश्वरी ·

वरदा Sat, 05/10/2008 - 02:54
जर सुकवून तळली तर? आणि त्यात दहि मीठ घालून खायचं तळल्यावर तिखट्पणा थोडा कमी होईल आणि दही घातलं की अजुन कमी होईल्...बाकि एक्स्पर्ट्स सांगतीलच स्वगतः ही का चिडवतेय मला..बाहेर बदाबदा पाऊस कोसळतोय माझं ऑफिसमधलं काम संपलं नाहीये आणि ही भज्यांचं चित्र टाकते... :(

वेलदोडा Sat, 05/10/2008 - 03:10
मिरच्यांची भजी !!! व्वा ...झकास. पाणी सुटलय तोन्डाला =P~ भरली मिरची हा प्रकार करता येईल. पण सारण काय भरावे हे जाणकार सान्गू शकतील. सॅलड मध्ये पण वापरू शकता. पण त्या आधी व्हिनेगर मधे बुडवून ठेवाव्या लागतील्...म्हणजे तिखटपणा कमी होईल. आत बिया असतील तर त्याही काढून टाका कारण बियांमुळे तिखटपणा जास्त वाढतो. -- वेलदोडा

धनंजय Sat, 05/10/2008 - 03:48
पण रंगांची गंमत दिसण्यासाठी हळद घालू नये - खूप कमी घालावी. रंगीबेरंगी ठेचा : लिंबाचा रस आणि मीठ घालून मिरच्यांचा ठेचा करावा - प्रत्येक रंगाच्या मिरच्या वेगवेगळ्या करून. वाढताना वेगवेगळे रंग सुशोभित दिसतील असे शेजारी-शेजारी वाढावेत. (ठेचण्यापूर्वी मिरच्या चुलीच्या/गॅसच्या जाळाशेजारी शेजारी ठेवून भाजल्या, सालपटे काढली-न काढली तर ठेचा खमंग होतो. सालपटे नाही काढलीत तर तर भाजलेल्या सालाचा काळा रंग ठेच्याला येतो.) लिंबाने-मिठाने आणि भाजल्याने तिखटपणा थोडा कमी होतो. तुमची भजीची कल्पना तर मस्तच आहे.

गृहिणि Sat, 05/10/2008 - 04:07
काचेच्या पारदर्शक बाटलित विनेगर मध्ये बुडवलेल्या मिरच्या वापरुन छानस शोपिस करता येइल. बाजारात असे शोपिस मिळतात त्यात मिरच्या, गाजराचे तुकडे, लसणाच्या पाकळ्या इत्यादि घालुन रंगसंगति साधलि असते.

ईश्वरी Sun, 05/11/2008 - 14:23
वरदा , वेलदोडा, धनंजय, गृहिणि तुम्हा सर्वाना प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद. रंगीबेरंगी ठेच्याची कल्पना मस्त आहे. करून बघायला हरकत नाही. शोपिस ची कल्पना ही छान आहे पण त्यासाठी बाटली हवाबंद करावी लागेल . ते थोडे अवघड काम वाटते. --ईश्वरी

मानस Sat, 05/10/2008 - 08:25
कसं करायचं माहीत नाही पण अशा प्रकारच्या मिरच्यांचे "सालन" फारच छान लागतं. बर्‍यांच वेळेस खाल्लं आहे. पाक़-कृती मिळाल्यास येथे नक्की देइन.

प्रभाकर पेठकर Sat, 05/10/2008 - 08:38
मिरच्यांचा तिखटपणा कमी करण्यासाठी मिरचीला उभी चीर देऊन आतील बिया आणि प्लासेंटा काढून टाकावा. १) भजी करायची असतील आणि अजून तिखटपणा कमी करायचा असेल तर उकळत्या पाण्यात वरील मिरच्या शिजवून नंतर कोरड्या करून हळद, मीठ घातलेल्या बेसनात (चण्याच्या पिठात) घोळवून तळायच्या. पण रंगांची मजा मिळत नाही. २) मिरच्यांच्या बिया आणि प्लासेंटा काढून टाकून मिरच्या अगदी पातळ चिराव्यात आणि वेगवेगळ्या रंगाना मिसळून पांढर्‍या शुभ्र पुलावात वापराव्यात. पुलावात अगदी बारीक चिरलेला (किंवा किसलेला) कांदा, काजू, मनुका टाकाव्यात. ३) वरील प्रमाणेच पुलाव करून (पिवळ्या रंगाच्या मिरच्या वगळून) पुलावात किंचित हळद टाकून पुलाव पिवळा करावा आणि पनीरचे तुकडे (साधारणपणे १ सेंटी आकाराचे), गर काढून टाकलेल्या टोमॅटोचे चौकोनी तुकडे आणि हिरव्यागार कोथिंबीरीने सुशोभित करावा. शुभेच्छा....!

In reply to by प्रभाकर पेठकर

ईश्वरी Sat, 05/10/2008 - 13:40
वा काका, तुम्ही एखाद्या सुगरणीलाही लाजवाल अशा टीप्स दिल्या आहेत. वर लिहिलेले प्रकाशित केल्यावर मी आवर्जून तुमच्या प्रतिक्रियेची वाट पहात होते. तुम्ही सागिंतलेल्या पुलावाची रेसिपी छान आहे. धन्यवाद. ईश्वरी

स्वाती दिनेश Sat, 05/10/2008 - 12:50
मिरच्या मस्त दिसत आहेत.पेठकरांनी सांगितले आहेच तसे पुलावात वापर कर, तसेच चायनिज प्राईड राईस,न्यूडल्स मध्ये वापरता येतील. पनिर चिली करता येईल. स्टफ्ड मिरच्या करता येतील.(स्टफ्ड सिमला मिर्च सारख्या बटाट्याचे सारण भरून) बेसन, मीठ,डेसिकेटेड कोकोनट/सुके खोबरे/ओले खोबरे,धने जीरे पूड आणि थोडी साखर सगळे एकत्र करून थोड्या चिंचेच्या कोळात भिजव.दाटसर व्हायला हवे. हे स्टफिंग मिरच्यात भर आणि फोडणीला टाक,हळद अगदी कमी म्हणजे रंगांची मजा जाणार नाही.परतून भाजी कर..कोथिंबिरीने सजव्...मस्त्त्त्त्त्त भाजी होते.आमच्या इथे बर्‍याच तुर्की दुकानात अशा मिरच्या हमखास मिळतात मी त्यांची भजी आणि भाजी दोन्ही करते,:) तसेच न्यूडल्स,फ्राईड राईस,पुलाव इ. मध्येही वापरते.

ईश्वरी Sat, 05/10/2008 - 13:48
मानस, सालन करून बघायला आवडेल. मी कधी केलेले नाही. पाक़-कृती ची वाट पहात आहे. स्वाती, पनीर चिली, स्टफ्ड मिरच्या , भाजी छानच सुचवले आहे सर्व. आता अजुन मिरच्या आणून ठेवीन. एकेक हे सर्व पदार्थ करून बघण्यासाठी. धन्यवाद. ईश्वरी

पक्या Sat, 05/10/2008 - 14:49
भजी मस्तच दिसतायेत. ह्या मिरच्यांचे चिली मश्रूम हा पदार्थ करता येईल. गूगल केल्यास रेसिपी मिळेल. बार्बेक्यूसाठी पण वापरता येतील. -- पक्या

शितल Sat, 05/10/2008 - 17:11
मिरच्याचा ठेचा, पेठकरकाका॑नी सुचवलेली भजी, पुलाव हे तर खुपच छान, ईश्वरी ताई कधी करताय हे सर्व आणि आम्हाला बोलवताय.

स्वाती दिनेश Sat, 05/10/2008 - 17:56
१.बिया काढून मिरच्यांचे चौकोनी तुकडे करुन घेणे,कांदा चौकोनी चिरुन त्यात घालणे,चाट मसाला,मीठ घालणे एक सारखे करुन पावात भरणे आणि टोस्ट सँडविच करणे .टोमॅटो सॉस बरोबर गरम गरम मस्त लागतात.. २.ह्या सगळ्या रंगीत मिरच्या,कांदा,बटाटा,फ्लॉवर,मटार इ.घालून मिक्स रस्सा करता येईल. ३.किवा वरील सगळ्या भाज्या+ पनीर +गरम मसाला घालून मिक्स भाजी करता येईल.क्रीम+कोथिंबिरीने सजवून त्याला व्हेज कढाई,व्हेज कोल्हापूरी ..तत्सम काही नाव देऊन पंजाबी डिश म्हणून सर्व्ह करता येईल,:) स्वाती

ईश्वरी Sat, 05/10/2008 - 22:42
स्वाती, छान आहेत तुझ्या रेसिपीज (तू चालेल ना म्हट्लेलं ?) मला टोस्ट सँडविच ची कल्पना फारच आवडली. शीतल - you are most welcome. ईश्वरी

स्वाती राजेश Sun, 05/11/2008 - 01:03
मिरचीमधे मसाला भरून त्या उन्हात चांगल्या वाळवल्यास तर तुला वर्षभर वापरता येतील, ती फोडणीत वापरून किंवा नुसती तळुन तु दहीभात, दहीपोहे, खिचडीत वापरू शकतेस. तसेच पापड तळताना नुसती तळून सुद्धा छान लागते. भाकरी बरोबर दह्यात कुस्करून सुद्धा छान लागते. मिरचीत भरायला मसाला काय घालायचा हे माहीत नसेल तर सांग मी सांगेन तुला....:) ठेचा सुद्धा छान होतो, व्हिनेगर पेक्षा लिंबूरस वापर आणि हवाबंद बरणीत ठेव.... लोणचे सुद्धा होईल.

पिवळा डांबिस Sun, 05/11/2008 - 04:09
मस्त बार्बेक्यूचा बेत करावा. ही भेट ज्यांनी दिली त्या परिचितांनाही बार्बेक्यूला बोलवावे. सर्व मिरच्या नीट धुवून घ्याव्यात आणि कापडाने स्वच्छ पुसून कोरड्या कराव्यात. बार्बेक्यूचे निखारे नीट पेटू द्यावेत. निखारे रसरसून फुलले की त्यावर या मिरच्या टाकून त्याची त्या परिचितांना चांगली धुरी द्यावी!!!:)) .... च्यायला! काय पण परिचित आहेत!! या उन्हाळ्यात चांगले आंबे, स्ट्रॉबेरी (जिथे असाल त्याप्रमाणे!), नाही तर नाही, गेला बाजार कलिंगडाची तरी भेट द्यायची सोडून मिरच्या कसल्या भेट म्हणून देतात!!!:)) रोखठोक, पिवळा डांबिस

वेलदोडा Sun, 05/11/2008 - 05:09
निखारे रसरसून फुलले की त्यावर या मिरच्या टाकून त्याची त्या परिचितांना चांगली धुरी द्यावी!!! -- हे लिहीण्यातील तुमचा उद्देश समजला नाही. फालतू काहि तरी आहे म्हणुन टर उडवणे, या साईट वर रेसिपी विचारू नये म्हणून, तुम्हाला वाचताना फार त्रासदायक वाट्ले म्हणून ते व्यक्त करण्यासाठी की सहज काहीतरी गमतीशीर लिहावे म्हणून तुम्ही ही प्रतिक्रिया दिली आहे ? कोणी कोणाला काय भेटवस्तू द्यावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुमच्या रोखठोक पणा पेक्षा तुम्ही उगाच पिडताय असे वाटते.

In reply to by वेलदोडा

पिवळा डांबिस Sun, 05/11/2008 - 07:36
जाऊद्या, उद्देश समजला नाही तर सोडून द्या. अहो जगात सगळ्यांना सगळं समजलंच पाहिजे असं थोडंच आहे? आमच्या प्रतिक्रियेबद्द्ल म्हणाल तर खालील वाक्य वाचून. या उन्हाळ्यात चांगले आंबे, स्ट्रॉबेरी (जिथे असाल त्याप्रमाणे!), नाही तर नाही, गेला बाजार कलिंगडाची तरी भेट द्यायची सोडून मिरच्या कसल्या भेट म्हणून देतात!!! आणि दोन खदाखदा हसणार्‍या स्माईलीज पाहून या प्रतिक्रियेमागचा मिश्किल अप्रोच मिपाकरांच्या लक्षात येणार नाही असे आम्हांला वाटत नाही. आमचा मिपाकरांच्या आणि हा धागा सुरु करणार्‍या ईश्वरीताईंच्याही विनोदबुद्धीवर (सेन्स ऑफ ह्यूमर) पूर्ण विश्वास आहे. तुमच्यासाठी म्हणाल तर तुम्हीच तीन-चार पर्याय सुचवले आहेत. तेंव्हा तुम्ही "अडम् तडम् तडतड बाजा" करून त्यातील एक पर्याय निवडण्यास आमची हरकत नाही.:)

In reply to by पिवळा डांबिस

विजुभाऊ Mon, 05/12/2008 - 19:05
जाउ देत हो डाम्बिस काका ज्याचे नावच वेलदोडा आहे त्याला मिरच्या कशा सोसायच्या? तुम्ही एकतरी पाककृती पाहिली आहे का की जीत मिरच्यां बरोबर वेलदोडा टाकतात. हैद्राबादी बिर्याणीत वेलदोडी असतात पण मिरच्या गायब असतात. त्या सालन सोबत येतात. त्या गरिब वेलदोड्याला गोडाबरोबर राहुद्या ना. केरळी वेलदोड्याची जोडी कोल्हापुरी मिरची बरोबर ..जोडा शोभुन दिसत नाय डाम्बीस बाव खरे असा का नाय ता सांगा. आच्च गोयकरां खरां ताच उलय. तुझो गोयंकर मित्र इजुभऊ

विसोबा खेचर Sun, 05/11/2008 - 09:08
मिरच्या बेट्या काय सुरेख दिसताहेत! मिरची भज्यांची पाकृ आणि फोटूही फार सुरेख! :) ईश्वरी, अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ मिपावर येऊ देत ही विनंती... तात्या.

ईश्वरी Sun, 05/11/2008 - 11:51
मिरची भज्यांची पाकृ आणि फोटूही फार सुरेख! ईश्वरी, अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ मिपावर येऊ देत ही विनंती... -- तात्यांची प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटले. अशा उत्तेजनात्मक प्रतिक्रियेबद्द्ल आणि वेगळा खास पाकक्रिया विभाग सुरू केल्याबद्द्ल तात्यांना मनापासून धन्यवाद. डाम्बिसकाका, तुमचा सेन्स ओफ ह्युमर मस्त च आहे. खरय, मिरच्यांची भेट जरा वेगळीच म्हणावी लागेल. -- ईश्वरी

विजुभाऊ Sun, 05/11/2008 - 19:05
मला या एका गोष्टीसाठी मि पा आवडते. मनमोकळे काहीही लिहिता येते. विद्वत्त्तेच्या झिरमिळ्या बाजुला करुन घरात बहीणीशी / काकुशी /काकाशी /वहीनीशी गप्पा मारतो तसे इथे सगळे बोलत असतात. इथले सगळे मला माझ्या परिवारातले वाटतात. मिपा चे वैषिष्ठ्य काय हे आत्ता नक्की समजले. मिपा परिवारातला सदस्य विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर Sun, 05/11/2008 - 23:39
विद्वत्त्तेच्या झिरमिळ्या बाजुला करुन घरात बहीणीशी / काकुशी /काकाशी /वहीनीशी गप्पा मारतो तसे इथे सगळे बोलत असतात. क्य बात है विजूभाऊ! :)

चतुरंग Sun, 05/11/2008 - 23:32
बघून एक क्षणभर पोपट असल्यासारखे वाटले! आपल्या पायात एकेक मिरची उचलून, अलगद फोडून, त्यातली एकेक बी अणकुचिदार आकडेबाज चोचीने सोलून खाणारा मिठूमिया! ईश्वरी, ह्या मिरच्यांचीही पा.कृ. होऊ शकते हे नव्याने समजले. धन्यवाद! चतुरंग

पल्लवी Mon, 05/12/2008 - 11:00
त्या गुलाबी मिरच्या काय गोड दिसतायेत.. गुलाबी ड्रेसवर मिरच्यांची माळ भारी दिसेल ना..... B)

वरदा Sat, 05/10/2008 - 02:54
जर सुकवून तळली तर? आणि त्यात दहि मीठ घालून खायचं तळल्यावर तिखट्पणा थोडा कमी होईल आणि दही घातलं की अजुन कमी होईल्...बाकि एक्स्पर्ट्स सांगतीलच स्वगतः ही का चिडवतेय मला..बाहेर बदाबदा पाऊस कोसळतोय माझं ऑफिसमधलं काम संपलं नाहीये आणि ही भज्यांचं चित्र टाकते... :(

वेलदोडा Sat, 05/10/2008 - 03:10
मिरच्यांची भजी !!! व्वा ...झकास. पाणी सुटलय तोन्डाला =P~ भरली मिरची हा प्रकार करता येईल. पण सारण काय भरावे हे जाणकार सान्गू शकतील. सॅलड मध्ये पण वापरू शकता. पण त्या आधी व्हिनेगर मधे बुडवून ठेवाव्या लागतील्...म्हणजे तिखटपणा कमी होईल. आत बिया असतील तर त्याही काढून टाका कारण बियांमुळे तिखटपणा जास्त वाढतो. -- वेलदोडा

धनंजय Sat, 05/10/2008 - 03:48
पण रंगांची गंमत दिसण्यासाठी हळद घालू नये - खूप कमी घालावी. रंगीबेरंगी ठेचा : लिंबाचा रस आणि मीठ घालून मिरच्यांचा ठेचा करावा - प्रत्येक रंगाच्या मिरच्या वेगवेगळ्या करून. वाढताना वेगवेगळे रंग सुशोभित दिसतील असे शेजारी-शेजारी वाढावेत. (ठेचण्यापूर्वी मिरच्या चुलीच्या/गॅसच्या जाळाशेजारी शेजारी ठेवून भाजल्या, सालपटे काढली-न काढली तर ठेचा खमंग होतो. सालपटे नाही काढलीत तर तर भाजलेल्या सालाचा काळा रंग ठेच्याला येतो.) लिंबाने-मिठाने आणि भाजल्याने तिखटपणा थोडा कमी होतो. तुमची भजीची कल्पना तर मस्तच आहे.

गृहिणि Sat, 05/10/2008 - 04:07
काचेच्या पारदर्शक बाटलित विनेगर मध्ये बुडवलेल्या मिरच्या वापरुन छानस शोपिस करता येइल. बाजारात असे शोपिस मिळतात त्यात मिरच्या, गाजराचे तुकडे, लसणाच्या पाकळ्या इत्यादि घालुन रंगसंगति साधलि असते.

ईश्वरी Sun, 05/11/2008 - 14:23
वरदा , वेलदोडा, धनंजय, गृहिणि तुम्हा सर्वाना प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद. रंगीबेरंगी ठेच्याची कल्पना मस्त आहे. करून बघायला हरकत नाही. शोपिस ची कल्पना ही छान आहे पण त्यासाठी बाटली हवाबंद करावी लागेल . ते थोडे अवघड काम वाटते. --ईश्वरी

मानस Sat, 05/10/2008 - 08:25
कसं करायचं माहीत नाही पण अशा प्रकारच्या मिरच्यांचे "सालन" फारच छान लागतं. बर्‍यांच वेळेस खाल्लं आहे. पाक़-कृती मिळाल्यास येथे नक्की देइन.

प्रभाकर पेठकर Sat, 05/10/2008 - 08:38
मिरच्यांचा तिखटपणा कमी करण्यासाठी मिरचीला उभी चीर देऊन आतील बिया आणि प्लासेंटा काढून टाकावा. १) भजी करायची असतील आणि अजून तिखटपणा कमी करायचा असेल तर उकळत्या पाण्यात वरील मिरच्या शिजवून नंतर कोरड्या करून हळद, मीठ घातलेल्या बेसनात (चण्याच्या पिठात) घोळवून तळायच्या. पण रंगांची मजा मिळत नाही. २) मिरच्यांच्या बिया आणि प्लासेंटा काढून टाकून मिरच्या अगदी पातळ चिराव्यात आणि वेगवेगळ्या रंगाना मिसळून पांढर्‍या शुभ्र पुलावात वापराव्यात. पुलावात अगदी बारीक चिरलेला (किंवा किसलेला) कांदा, काजू, मनुका टाकाव्यात. ३) वरील प्रमाणेच पुलाव करून (पिवळ्या रंगाच्या मिरच्या वगळून) पुलावात किंचित हळद टाकून पुलाव पिवळा करावा आणि पनीरचे तुकडे (साधारणपणे १ सेंटी आकाराचे), गर काढून टाकलेल्या टोमॅटोचे चौकोनी तुकडे आणि हिरव्यागार कोथिंबीरीने सुशोभित करावा. शुभेच्छा....!

In reply to by प्रभाकर पेठकर

ईश्वरी Sat, 05/10/2008 - 13:40
वा काका, तुम्ही एखाद्या सुगरणीलाही लाजवाल अशा टीप्स दिल्या आहेत. वर लिहिलेले प्रकाशित केल्यावर मी आवर्जून तुमच्या प्रतिक्रियेची वाट पहात होते. तुम्ही सागिंतलेल्या पुलावाची रेसिपी छान आहे. धन्यवाद. ईश्वरी

स्वाती दिनेश Sat, 05/10/2008 - 12:50
मिरच्या मस्त दिसत आहेत.पेठकरांनी सांगितले आहेच तसे पुलावात वापर कर, तसेच चायनिज प्राईड राईस,न्यूडल्स मध्ये वापरता येतील. पनिर चिली करता येईल. स्टफ्ड मिरच्या करता येतील.(स्टफ्ड सिमला मिर्च सारख्या बटाट्याचे सारण भरून) बेसन, मीठ,डेसिकेटेड कोकोनट/सुके खोबरे/ओले खोबरे,धने जीरे पूड आणि थोडी साखर सगळे एकत्र करून थोड्या चिंचेच्या कोळात भिजव.दाटसर व्हायला हवे. हे स्टफिंग मिरच्यात भर आणि फोडणीला टाक,हळद अगदी कमी म्हणजे रंगांची मजा जाणार नाही.परतून भाजी कर..कोथिंबिरीने सजव्...मस्त्त्त्त्त्त भाजी होते.आमच्या इथे बर्‍याच तुर्की दुकानात अशा मिरच्या हमखास मिळतात मी त्यांची भजी आणि भाजी दोन्ही करते,:) तसेच न्यूडल्स,फ्राईड राईस,पुलाव इ. मध्येही वापरते.

ईश्वरी Sat, 05/10/2008 - 13:48
मानस, सालन करून बघायला आवडेल. मी कधी केलेले नाही. पाक़-कृती ची वाट पहात आहे. स्वाती, पनीर चिली, स्टफ्ड मिरच्या , भाजी छानच सुचवले आहे सर्व. आता अजुन मिरच्या आणून ठेवीन. एकेक हे सर्व पदार्थ करून बघण्यासाठी. धन्यवाद. ईश्वरी

पक्या Sat, 05/10/2008 - 14:49
भजी मस्तच दिसतायेत. ह्या मिरच्यांचे चिली मश्रूम हा पदार्थ करता येईल. गूगल केल्यास रेसिपी मिळेल. बार्बेक्यूसाठी पण वापरता येतील. -- पक्या

शितल Sat, 05/10/2008 - 17:11
मिरच्याचा ठेचा, पेठकरकाका॑नी सुचवलेली भजी, पुलाव हे तर खुपच छान, ईश्वरी ताई कधी करताय हे सर्व आणि आम्हाला बोलवताय.

स्वाती दिनेश Sat, 05/10/2008 - 17:56
१.बिया काढून मिरच्यांचे चौकोनी तुकडे करुन घेणे,कांदा चौकोनी चिरुन त्यात घालणे,चाट मसाला,मीठ घालणे एक सारखे करुन पावात भरणे आणि टोस्ट सँडविच करणे .टोमॅटो सॉस बरोबर गरम गरम मस्त लागतात.. २.ह्या सगळ्या रंगीत मिरच्या,कांदा,बटाटा,फ्लॉवर,मटार इ.घालून मिक्स रस्सा करता येईल. ३.किवा वरील सगळ्या भाज्या+ पनीर +गरम मसाला घालून मिक्स भाजी करता येईल.क्रीम+कोथिंबिरीने सजवून त्याला व्हेज कढाई,व्हेज कोल्हापूरी ..तत्सम काही नाव देऊन पंजाबी डिश म्हणून सर्व्ह करता येईल,:) स्वाती

ईश्वरी Sat, 05/10/2008 - 22:42
स्वाती, छान आहेत तुझ्या रेसिपीज (तू चालेल ना म्हट्लेलं ?) मला टोस्ट सँडविच ची कल्पना फारच आवडली. शीतल - you are most welcome. ईश्वरी

स्वाती राजेश Sun, 05/11/2008 - 01:03
मिरचीमधे मसाला भरून त्या उन्हात चांगल्या वाळवल्यास तर तुला वर्षभर वापरता येतील, ती फोडणीत वापरून किंवा नुसती तळुन तु दहीभात, दहीपोहे, खिचडीत वापरू शकतेस. तसेच पापड तळताना नुसती तळून सुद्धा छान लागते. भाकरी बरोबर दह्यात कुस्करून सुद्धा छान लागते. मिरचीत भरायला मसाला काय घालायचा हे माहीत नसेल तर सांग मी सांगेन तुला....:) ठेचा सुद्धा छान होतो, व्हिनेगर पेक्षा लिंबूरस वापर आणि हवाबंद बरणीत ठेव.... लोणचे सुद्धा होईल.

पिवळा डांबिस Sun, 05/11/2008 - 04:09
मस्त बार्बेक्यूचा बेत करावा. ही भेट ज्यांनी दिली त्या परिचितांनाही बार्बेक्यूला बोलवावे. सर्व मिरच्या नीट धुवून घ्याव्यात आणि कापडाने स्वच्छ पुसून कोरड्या कराव्यात. बार्बेक्यूचे निखारे नीट पेटू द्यावेत. निखारे रसरसून फुलले की त्यावर या मिरच्या टाकून त्याची त्या परिचितांना चांगली धुरी द्यावी!!!:)) .... च्यायला! काय पण परिचित आहेत!! या उन्हाळ्यात चांगले आंबे, स्ट्रॉबेरी (जिथे असाल त्याप्रमाणे!), नाही तर नाही, गेला बाजार कलिंगडाची तरी भेट द्यायची सोडून मिरच्या कसल्या भेट म्हणून देतात!!!:)) रोखठोक, पिवळा डांबिस

वेलदोडा Sun, 05/11/2008 - 05:09
निखारे रसरसून फुलले की त्यावर या मिरच्या टाकून त्याची त्या परिचितांना चांगली धुरी द्यावी!!! -- हे लिहीण्यातील तुमचा उद्देश समजला नाही. फालतू काहि तरी आहे म्हणुन टर उडवणे, या साईट वर रेसिपी विचारू नये म्हणून, तुम्हाला वाचताना फार त्रासदायक वाट्ले म्हणून ते व्यक्त करण्यासाठी की सहज काहीतरी गमतीशीर लिहावे म्हणून तुम्ही ही प्रतिक्रिया दिली आहे ? कोणी कोणाला काय भेटवस्तू द्यावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुमच्या रोखठोक पणा पेक्षा तुम्ही उगाच पिडताय असे वाटते.

In reply to by वेलदोडा

पिवळा डांबिस Sun, 05/11/2008 - 07:36
जाऊद्या, उद्देश समजला नाही तर सोडून द्या. अहो जगात सगळ्यांना सगळं समजलंच पाहिजे असं थोडंच आहे? आमच्या प्रतिक्रियेबद्द्ल म्हणाल तर खालील वाक्य वाचून. या उन्हाळ्यात चांगले आंबे, स्ट्रॉबेरी (जिथे असाल त्याप्रमाणे!), नाही तर नाही, गेला बाजार कलिंगडाची तरी भेट द्यायची सोडून मिरच्या कसल्या भेट म्हणून देतात!!! आणि दोन खदाखदा हसणार्‍या स्माईलीज पाहून या प्रतिक्रियेमागचा मिश्किल अप्रोच मिपाकरांच्या लक्षात येणार नाही असे आम्हांला वाटत नाही. आमचा मिपाकरांच्या आणि हा धागा सुरु करणार्‍या ईश्वरीताईंच्याही विनोदबुद्धीवर (सेन्स ऑफ ह्यूमर) पूर्ण विश्वास आहे. तुमच्यासाठी म्हणाल तर तुम्हीच तीन-चार पर्याय सुचवले आहेत. तेंव्हा तुम्ही "अडम् तडम् तडतड बाजा" करून त्यातील एक पर्याय निवडण्यास आमची हरकत नाही.:)

In reply to by पिवळा डांबिस

विजुभाऊ Mon, 05/12/2008 - 19:05
जाउ देत हो डाम्बिस काका ज्याचे नावच वेलदोडा आहे त्याला मिरच्या कशा सोसायच्या? तुम्ही एकतरी पाककृती पाहिली आहे का की जीत मिरच्यां बरोबर वेलदोडा टाकतात. हैद्राबादी बिर्याणीत वेलदोडी असतात पण मिरच्या गायब असतात. त्या सालन सोबत येतात. त्या गरिब वेलदोड्याला गोडाबरोबर राहुद्या ना. केरळी वेलदोड्याची जोडी कोल्हापुरी मिरची बरोबर ..जोडा शोभुन दिसत नाय डाम्बीस बाव खरे असा का नाय ता सांगा. आच्च गोयकरां खरां ताच उलय. तुझो गोयंकर मित्र इजुभऊ

विसोबा खेचर Sun, 05/11/2008 - 09:08
मिरच्या बेट्या काय सुरेख दिसताहेत! मिरची भज्यांची पाकृ आणि फोटूही फार सुरेख! :) ईश्वरी, अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ मिपावर येऊ देत ही विनंती... तात्या.

ईश्वरी Sun, 05/11/2008 - 11:51
मिरची भज्यांची पाकृ आणि फोटूही फार सुरेख! ईश्वरी, अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ मिपावर येऊ देत ही विनंती... -- तात्यांची प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटले. अशा उत्तेजनात्मक प्रतिक्रियेबद्द्ल आणि वेगळा खास पाकक्रिया विभाग सुरू केल्याबद्द्ल तात्यांना मनापासून धन्यवाद. डाम्बिसकाका, तुमचा सेन्स ओफ ह्युमर मस्त च आहे. खरय, मिरच्यांची भेट जरा वेगळीच म्हणावी लागेल. -- ईश्वरी

विजुभाऊ Sun, 05/11/2008 - 19:05
मला या एका गोष्टीसाठी मि पा आवडते. मनमोकळे काहीही लिहिता येते. विद्वत्त्तेच्या झिरमिळ्या बाजुला करुन घरात बहीणीशी / काकुशी /काकाशी /वहीनीशी गप्पा मारतो तसे इथे सगळे बोलत असतात. इथले सगळे मला माझ्या परिवारातले वाटतात. मिपा चे वैषिष्ठ्य काय हे आत्ता नक्की समजले. मिपा परिवारातला सदस्य विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर Sun, 05/11/2008 - 23:39
विद्वत्त्तेच्या झिरमिळ्या बाजुला करुन घरात बहीणीशी / काकुशी /काकाशी /वहीनीशी गप्पा मारतो तसे इथे सगळे बोलत असतात. क्य बात है विजूभाऊ! :)

चतुरंग Sun, 05/11/2008 - 23:32
बघून एक क्षणभर पोपट असल्यासारखे वाटले! आपल्या पायात एकेक मिरची उचलून, अलगद फोडून, त्यातली एकेक बी अणकुचिदार आकडेबाज चोचीने सोलून खाणारा मिठूमिया! ईश्वरी, ह्या मिरच्यांचीही पा.कृ. होऊ शकते हे नव्याने समजले. धन्यवाद! चतुरंग

पल्लवी Mon, 05/12/2008 - 11:00
त्या गुलाबी मिरच्या काय गोड दिसतायेत.. गुलाबी ड्रेसवर मिरच्यांची माळ भारी दिसेल ना..... B)
परवाच एका परिचितांनी एक रन्गीत पाकीट दिले...भेट म्हणून. Mixed hot chilli peppers असे त्यावर लिहीले होते. ह्य पाकीटामधे रंगीबेरंगी , जरा जाडसर आणि लांबट आकाराच्या ३५-४० मिरच्या होत्या.

दुसरी संधी

मुक्तसुनीत ·

वरदा Sat, 05/10/2008 - 02:38
खरं आहे..दुसरी संधी नसती तर मी कितीतरी गोष्टी करु शकले नसते... ५ वीत असतानाची गोष्ट मी वक्तॄत्व स्पर्धेत पहिल्यांदा भाग घेतला तेव्हा घशाला कोरड पडली आणि काहीच बोलता आलं नाही.. मॅडमनी सांगितलं सगळ्यांचं झालं की तू परत प्रयत्न कर्....मग ठरवलं बोलायचं जे जमेल ते... लिहून ठेवलेलं भाषण संपवून पुढे ही खूप बडबड केली..पहिलं बक्षीस मिळालं त्यानंतर मी कुठेच बोलायला घाबरले नाही..अजुनही ग्लोबल मिटींगमधे बिंधास्त जाऊन प्रेझेंटेशन देऊ शकते... अशा कितीतरी गोष्टी आहेत.....तुमचा मुद्दा आवडला..

In reply to by वरदा

भाग्यश्री Sat, 05/10/2008 - 04:33
छान विषय.. मला सुद्धा आयुष्यात दुसरी संधी मिळाली नसती तर काय झालं असतं देवाला ठाऊक! पण हो, नक्कीच दुसरी संधी मिळते..आणि आपण त्याचा फायदा उठवला पाहीजे...

मानस Sat, 05/10/2008 - 08:05
एका छान विषयाला हात घातला आहे. आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात आणि किंबहुना सर्वांनाच दुसरी संधी मिळतेच असेही नाही. मिपाकरांचे अनुभव जाणून घ्यायला आवडेल. दुसर्‍या संधीच्या शोधात ..... दुसर्‍या संधीची आतुरतेने वाट पहाणारा मानस

प्रभाकर पेठकर Sat, 05/10/2008 - 08:22
माझ्या लहानपणी, माझी अर्धशिक्षित आई नेहमी सांगायची. आयुष्याचा प्रवास हा नदी सारखा असावा. मार्गात एखादा अडथळा आला म्हणून नदी तिथेच थांबत नाही. डोंगरा एवढ्या अडथळ्यालासुद्धा वळसा घालून पुढे पुढे जात राहते. तिचे उद्दीष्ट्य (सागराला मिळण्याचे) ती साध्य करतेच. तद्वत, सतत दुसरी संधी शोधत राहा, प्रगती करीत राहा.

In reply to by प्रभाकर पेठकर

मुक्तसुनीत Sat, 05/10/2008 - 09:25
अशा व्यक्तिला अर्धशिक्षित म्हणणे चुकीचे आहे. बहिणाबाई चौधरी , नरेंद्र जाधवांचे बडील ('आमचा बाप आन् आम्ही' चे चरित्रनायक) हे सर्व 'अर्धशिक्षित' तुमच्याआमच्यासारख्या पूर्णशिक्षितांच्या गुरुंचे गुरु ठरतात !

In reply to by मुक्तसुनीत

प्रभाकर पेठकर Sat, 05/10/2008 - 09:36
अर्धशिक्षित हा शब्दप्रयोग शालेय शिक्षणा संदर्भात आहे. बहिणाबाई चौधरी , नरेंद्र जाधवांचे बडील ('आमचा बाप आन् आम्ही' चे चरित्रनायक) हे जीवनाचे सार कोळून प्यायलेले 'उच्चशिक्षित' म्हणावे लागतील.

दोन खानदानी नबाब स्टेशन वर आगगाडीत चढताना 'पहिले आप' 'पहिले आप' करत दोघांचीही गाडी सुटुने जाते. प्रकाश घाटपांडे

In reply to by मुक्तसुनीत

प्रभाकर पेठकर Sat, 05/10/2008 - 09:17
'तो' त्यांचा पहिला चान्स असतो. दुसरी गाडी येते (सेकंड चान्स) तेंव्हा ते पहिले आप - पहिले आप करीत बसत नाहीत. पटकन उडी मारून गाडी पकडतात.

आम्हाला दुसरी संधीच अधिक मिळते. पहिल्या संधीला ब-याचदा मी पात्रच नसतो. निसर्गाने याबाबतीत आमच्यावर जरा अन्यायच केला आहे. आमच्यापेक्षा पहिली संधी मिळवणा-याच्या बाबतीत देवाने त्यांना भरपूर 'दानं' टाकली आणि मग शिल्लक आम्हाला दिली. :)

विकास Sat, 05/10/2008 - 18:07
विषय एकदम आवडला... पण याबाबत आत्ता काही लिहीणे म्हणजे स्वतःच्या भूतकाळात डोकावून पहाणे (जसे आपण पाहीलेत तसे)... त्याची आत्ता इच्छा नाही. त्यात आपण म्हणता तसे लिहायचे ठरवले तर आत्मचरीत्रच होईल की काय अशी भिती वाटते :-) आपण म्हणता तसे प्रवेशासंदर्भात माझे ही झाले होते जरी "शून्य" गुणांनी झाले नसले तरी किरकोळ फरकाने. त्यावेळेस तो प्रकार खूप मोठा, वयाला अनुकूल अस्वस्थ करणारा होता. आज लक्षातपण नाही.... बाकी अमेरिकेत राहून काही अनुभवातून आणि बरेच पाहून या संदर्भात लक्षात आलेले म्हणजे: winner never quites and quitter never wins (ह्याचा अर्थ रडीचा डाव करायचा असा नाही, पण जिद्दिने प्रयत्न करायचे इतकाच when going gets tough, tough gets going . असे अनेक खर्‍या अर्थी भारतात पण विविध क्षेत्रातील आदर्श दिसतील - लता, आशा, भिमसेन, धिरूबाई, इंदीरा गांधी, अटलजी (८४ साली त्यांना सारे देश मे एक भिकारी अटलबिहारी अटलबिहारी असे म्हणले गेले होते), - हे पटकन डोक्यात आले... करंटे ते की ज्याना दुसरी काय , डझनावारी संधी मिळतात या संदर्भात मात्र गदीमांच्या ओळी आठवतात : सतत वाहते उदंड पाणी, कुणी न वळवून घेई रानी, आळशास ही व्हावी कैसी, गंगा फलदायी

In reply to by विकास

आनंदयात्री Mon, 05/12/2008 - 11:38
पण याबाबत आत्ता काही लिहीणे म्हणजे स्वतःच्या भूतकाळात डोकावून पहाणे (जसे आपण पाहीलेत तसे)... त्याची आत्ता इच्छा नाही.
पण सेकंड चान्स हा अविभाज्य घटक आयुष्याचा हे खरेच, या लेखाने "सेकंड चान्स" ने आपल्याला काय काय दिले याचा अंदाज आला, यापुढचे सेकंड चान्स जरा जास्त सिरिअसली घेतले जातील :)

चतुरंग Sat, 05/10/2008 - 18:14
'चिमणरावाचे चर्‍हाट' ह्या पुस्तकात चिमणराव जसे म्हणतात "काड्यापेटीतली पहिली काडी ओढली ती विझली, दुसरी ओढली तीही विझली म्हणून मग तिसरी न ओढता एकदम चौथी ओढली!" ;) त्याचप्रमाणे कित्येक वेळा मी पहिली संधी हीच दुसरी आहे असे समजून घेतली! :) असो विनोदाचा भाग सोडला तर एक-दोनंच नव्हे तर आयुष्य हे संधींनी पुरेपूर भरलेलं असतं असं माझं मत. गतानुगतिकतेमुळे आपण कित्येकवेळा संधी समोर दिसत असूनही नाकारतो आणि नाकर्ते होतो त्यावेळी आपल्यातल्या कल्पकतेचा एक अंश मारुन टाकत असतो. तथाकथित उच्चशिक्षिततेमुळे आपण चाकोरीत फिरायला शिकतो की काय असे मला बर्‍याचवेळा वाटून जाते. महत्त्वाच्या परीक्षेत पहिल्याच वेळी मला गणितासारख्या हातखंडा विषयानेच दणका दिला त्यावेळी धाबे दणाणले आणि संधी गेल्याची भावना मनात येऊन गेली पण नंतर त्याच विषयाचा जोरदार अभ्यास करुन मी विद्यापीठात त्या विषयातले सर्वोच्च गुण मिळवून उत्तीर्ण झालो आणि दुसर्‍या संधीचं महत्त्व मनात ठसलं. मी स्वतःचा सुरु केलेला धंदा अनेक प्रयत्न करुनही बंद करावा लागला त्यावेळी असेच वाटून गेले की 'आता पुढे काय'? पण जरा वेगळ्याच क्षेत्रातली एक संधी पुढे आली आणि त्यानंतर पूर्ण आयुष्यानेच एक छानदार वळण घेतले ते आजतागायत! अल्बर्ट आईनस्टाईन म्हणून गेलाय "संधी ही सर्व अडचणींच्या मधेच दडलेली असते!" आणि मार्क ट्वेन म्हणतो "हातून निसटेपर्यंत एखादी गोष्ट संधी होती हे मला क्वचितच लक्षात आलंय!" चतुरंग

In reply to by चतुरंग

कुंदन Sun, 05/11/2008 - 16:42
१००००००० % सहमत. २० मार्च , २००८ ची संध्याकाळ. एक तातडीचे काम दिले माझ्या व्यवस्थापकाने. प्रचंड अडचणी आल्या एका साध्या सोप्या कामात. याच क्षेत्रात काम करणार्‍या मित्रांशी संपर्क साधला , पण कोणाकडेच त्या कामाला उपयोगी पडतील अशी प्रणाली मिळाली नाही. अख्खी रात्र कार्यालयात काढावी लागली. च्यायला आपले डोकेच सरकले. म्हटले , काही तरी नवीन उपाय शोधायला पाहीजे. २-३ दिवस विचार करण्यात , जालावर माहिती शोधण्यात गेले. ४थ्या दिवशी सकाळी उत्तर सापडले. १००-१५० ओळींच्या प्रणालीला , १० ओळींची सोपी पर्यायी प्रणाली तयार झाली. "संधी ही सर्व अडचणींच्या मधेच दडलेली असते!"....... हा विश्वास अधिकच दृढ झाला.

In reply to by चतुरंग

प्राजु गुरुवार, 05/15/2008 - 16:32
अल्बर्ट आईनस्टाईन म्हणून गेलाय "संधी ही सर्व अडचणींच्या मधेच दडलेली असते!" आणि मार्क ट्वेन म्हणतो "हातून निसटेपर्यंत एखादी गोष्ट संधी होती हे मला क्वचितच लक्षात आलंय!" आवडलं... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

शितल Sat, 05/10/2008 - 18:24
चतुर॑गजी, तुमची प्रतिक्रिया खुप छान आहे. जे होते ते चा॑गल्यासाठीच होते, हे मी जेव्हा जेव्हा पहिल्या स॑धीला हुकले त्या त्या वेळी मनात ठासले. दुसरे ही पर्याय खुप छान असतात हे मला पटले. :)

कलंत्री Sat, 05/10/2008 - 18:41
माझ्या मते आले तसे जगायला हवे. संधी, यशापयश याच्यापलिकडे जाऊन प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे.

In reply to by कलंत्री

प्रभाकर पेठकर Sat, 05/10/2008 - 18:48
माझ्या मते आले तसे जगायला हवे. संधी, यशापयश याच्यापलिकडे जाऊन प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे. भावनिक विश्वात तुमचे म्हणणे १०० टक्के मान्य व्हावे. पण व्यावहारिक जगात संधी शोधाव्या लागतात, त्यांचे सोने करावे लागते.

विसोबा खेचर Sun, 05/11/2008 - 16:42
आमच्या आयुष्यात आजपवेतो तश्या बर्‍याच संध्या आल्या, त्यातल्या काही निसटून गेल्या, काहींचा फायदा करून घ्यायला आमचा मूड नव्हता! :) आणि उरलेल्या संध्यांचा आम्ही थोडाफार फायदा करून घेतला. यातली पहिली कोणती होती, दुसरी कोणती होती हे आम्हाला आठवत नाही! एक मात्र खरं, की जी काही मिळायची आहे/मिळणार आहे ती वेळोवारी मिळावी, नाहीतर तिची वाट पाहता पाहता आयुष्याचा संधीकाल जवळ यायचा! :) बाकी मुक्तराव, चर्चाविषय मस्त आहे. ही संधी तुम्ही बरी घेतलीत! :) आपला, (संधीसाधू) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विकास गुरुवार, 05/15/2008 - 15:10
>>>आमच्या आयुष्यात आजपवेतो तश्या बर्‍याच संध्या आल्या, त्यातल्या काही निसटून गेल्या, काहींचा फायदा करून घ्यायला आमचा मूड नव्हता! आणि उरलेल्या संध्यांचा आम्ही थोडाफार फायदा करून घेतला. यातली पहिली कोणती होती, दुसरी कोणती होती हे आम्हाला आठवत नाही! आपल्या विधानांत "संधी" शब्दाचे अनेक वचन आल्याने वरील वाक्ये वाचताना वेगळाच अर्थ वाटल्याने अंमळ गोंधळलो :-))

राजे Sun, 05/11/2008 - 23:19
"लाईफ इज ऑल अबाऊट सेकंड चान्सेस" लाईफ - जिवन ! मागील वर्षीच मी व माझी नवीन बुलेट. एक आठवडाच झाला होता बुलेट घेऊन... माझे मित्र मला शिव्या देत होते .. लेका तू चार हाडाचा सापळा... व ही भली मोठी बुलेट... जोडी जमत नाही लेका ! पण मीच त्याना समजावले की दणकट आहे म्हणून घेतली आहे ! बुलेट घेतली म्हणून रात्री रुमवर पार्टी चालू होती मी जरा अती जास्तच घेतली व एका मित्रा बरोबर भांडलो... नशे नशे मध्येच माझेच घर... रुम सोडून मी सरळ बाहेर आलो व बुलेट चालू केली... फक्त इतकेच आठवते... दुसरा दिवस ... >> रविवार सकाळ सकाळी सगळे मित्र जमा ! काय झाले रे ... सकाळ सकाळी माझ्या कडे कसे ? मेहता अंकल नी सरळ न काही विचारता कानाखाली जाळ काढला व म्हणाले " आदमी है या जानवर ! रात को कहा गया था ? " मी जरा चरकलोच... च्यायला... विक्या बरोबर भांडलो व बुलेट चालू केली ... पण पुढे काय ? डोके काही चालेना व काही आठवेना ! सगळ्याची रात्र मला शोधण्यात गेली होती... व शेवटी पोलिसांना कळवणे बाकी होते. मेहता अंकल म्हणाले " जरा निचे जा. बुलेट देख अपनी " मी पळतच गेलो व जे पाहीले ते जन्म भर न विसरण्यासारखे ! हेड लाईट गायब.... पुढील रीम ला बेंड... मागील रीमचे तुकडे तुकडे .... एक बाजूचा गाडीचा रंग उडालेला... सायलेंन्सर गायब.... काहीच कळेना ! काय झाले होते मी गेलो कुठे होतो.. बुलेट बरोबर झाले काय.... आलो कसा परत... बुलेट वरुनच परत आलो तर ही बुलेट चाललीच कशी.... मागचे चाकाची रीम तर तुटलेली होती.. बर मला कुठे ही जरा ही खरचटले देखील नव्हते... मग हा हाल बुलेटचा झालाच कसा ! सर्विस सेंटर च्या कारागीराने सांगितले " साब, आपने पता नहीं कैसे गाडी चलायी है.. पर एक बात है.. शुक्र करो भगवान का ! यह बुलेट थी !" त्याच वेळी मी कानला खडा लावला दारु व गाडी ..."नो वे" त्याच वेळी पाठीमागून मेहता अंकल म्हणाले " तुम्हे दुसरा चान्स मिला है बेटा " खरोखर दुसरा चान्स ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

मुक्तसुनीत Mon, 05/12/2008 - 02:41
राज साहेब यांच्या सारख्यांच्या बाबतीत "दुसरा चान्स" सारख्या गोष्टींचे स्वरूप फुटकळ ठरते. त्यांच्या आयुष्याच्या विलक्षण प्रवासाबद्दल त्यांच्याच शब्दात लिहीलेली गाथा आम्हा सर्वांनी वाचलेली आहे. आमच्यासारख्यांची जी नळाची धार ती त्यांच्या बाबतीत धबधबा आहे ! आणि नदीचा प्रवाह बदलत रहावा तसे त्यांच्याबाबतीत झाले आहे. कसला फुटकळ दुसरा चान्स बोलताय राव , इथे रोजचा दिवस एक नवा प्रयोग आहे आणि रोज एका नव्या प्रदेशाची मुशाफिरी आहे :)

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

भडकमकर मास्तर Mon, 05/12/2008 - 11:08
ते वाहतूक नियम ८८ चे कलम १८५ पुन्हा आठवले...( ते आकडे असेच काहीसे होते...चू.भू माफ करा)

अरुण मनोहर गुरुवार, 05/15/2008 - 06:59
राजकारणी नेत्यांना तर मतदार दुसराच काय पण तिसरा चवथा, पाचवा कितीतरी चान्स देतात. ते काय दिवे लावतात ते दिसतेच आहे. आता मतदार असहाय म्हणायचे की नेते निगरगट्ट?

वरदा Sat, 05/10/2008 - 02:38
खरं आहे..दुसरी संधी नसती तर मी कितीतरी गोष्टी करु शकले नसते... ५ वीत असतानाची गोष्ट मी वक्तॄत्व स्पर्धेत पहिल्यांदा भाग घेतला तेव्हा घशाला कोरड पडली आणि काहीच बोलता आलं नाही.. मॅडमनी सांगितलं सगळ्यांचं झालं की तू परत प्रयत्न कर्....मग ठरवलं बोलायचं जे जमेल ते... लिहून ठेवलेलं भाषण संपवून पुढे ही खूप बडबड केली..पहिलं बक्षीस मिळालं त्यानंतर मी कुठेच बोलायला घाबरले नाही..अजुनही ग्लोबल मिटींगमधे बिंधास्त जाऊन प्रेझेंटेशन देऊ शकते... अशा कितीतरी गोष्टी आहेत.....तुमचा मुद्दा आवडला..

In reply to by वरदा

भाग्यश्री Sat, 05/10/2008 - 04:33
छान विषय.. मला सुद्धा आयुष्यात दुसरी संधी मिळाली नसती तर काय झालं असतं देवाला ठाऊक! पण हो, नक्कीच दुसरी संधी मिळते..आणि आपण त्याचा फायदा उठवला पाहीजे...

मानस Sat, 05/10/2008 - 08:05
एका छान विषयाला हात घातला आहे. आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात आणि किंबहुना सर्वांनाच दुसरी संधी मिळतेच असेही नाही. मिपाकरांचे अनुभव जाणून घ्यायला आवडेल. दुसर्‍या संधीच्या शोधात ..... दुसर्‍या संधीची आतुरतेने वाट पहाणारा मानस

प्रभाकर पेठकर Sat, 05/10/2008 - 08:22
माझ्या लहानपणी, माझी अर्धशिक्षित आई नेहमी सांगायची. आयुष्याचा प्रवास हा नदी सारखा असावा. मार्गात एखादा अडथळा आला म्हणून नदी तिथेच थांबत नाही. डोंगरा एवढ्या अडथळ्यालासुद्धा वळसा घालून पुढे पुढे जात राहते. तिचे उद्दीष्ट्य (सागराला मिळण्याचे) ती साध्य करतेच. तद्वत, सतत दुसरी संधी शोधत राहा, प्रगती करीत राहा.

In reply to by प्रभाकर पेठकर

मुक्तसुनीत Sat, 05/10/2008 - 09:25
अशा व्यक्तिला अर्धशिक्षित म्हणणे चुकीचे आहे. बहिणाबाई चौधरी , नरेंद्र जाधवांचे बडील ('आमचा बाप आन् आम्ही' चे चरित्रनायक) हे सर्व 'अर्धशिक्षित' तुमच्याआमच्यासारख्या पूर्णशिक्षितांच्या गुरुंचे गुरु ठरतात !

In reply to by मुक्तसुनीत

प्रभाकर पेठकर Sat, 05/10/2008 - 09:36
अर्धशिक्षित हा शब्दप्रयोग शालेय शिक्षणा संदर्भात आहे. बहिणाबाई चौधरी , नरेंद्र जाधवांचे बडील ('आमचा बाप आन् आम्ही' चे चरित्रनायक) हे जीवनाचे सार कोळून प्यायलेले 'उच्चशिक्षित' म्हणावे लागतील.

दोन खानदानी नबाब स्टेशन वर आगगाडीत चढताना 'पहिले आप' 'पहिले आप' करत दोघांचीही गाडी सुटुने जाते. प्रकाश घाटपांडे

In reply to by मुक्तसुनीत

प्रभाकर पेठकर Sat, 05/10/2008 - 09:17
'तो' त्यांचा पहिला चान्स असतो. दुसरी गाडी येते (सेकंड चान्स) तेंव्हा ते पहिले आप - पहिले आप करीत बसत नाहीत. पटकन उडी मारून गाडी पकडतात.

आम्हाला दुसरी संधीच अधिक मिळते. पहिल्या संधीला ब-याचदा मी पात्रच नसतो. निसर्गाने याबाबतीत आमच्यावर जरा अन्यायच केला आहे. आमच्यापेक्षा पहिली संधी मिळवणा-याच्या बाबतीत देवाने त्यांना भरपूर 'दानं' टाकली आणि मग शिल्लक आम्हाला दिली. :)

विकास Sat, 05/10/2008 - 18:07
विषय एकदम आवडला... पण याबाबत आत्ता काही लिहीणे म्हणजे स्वतःच्या भूतकाळात डोकावून पहाणे (जसे आपण पाहीलेत तसे)... त्याची आत्ता इच्छा नाही. त्यात आपण म्हणता तसे लिहायचे ठरवले तर आत्मचरीत्रच होईल की काय अशी भिती वाटते :-) आपण म्हणता तसे प्रवेशासंदर्भात माझे ही झाले होते जरी "शून्य" गुणांनी झाले नसले तरी किरकोळ फरकाने. त्यावेळेस तो प्रकार खूप मोठा, वयाला अनुकूल अस्वस्थ करणारा होता. आज लक्षातपण नाही.... बाकी अमेरिकेत राहून काही अनुभवातून आणि बरेच पाहून या संदर्भात लक्षात आलेले म्हणजे: winner never quites and quitter never wins (ह्याचा अर्थ रडीचा डाव करायचा असा नाही, पण जिद्दिने प्रयत्न करायचे इतकाच when going gets tough, tough gets going . असे अनेक खर्‍या अर्थी भारतात पण विविध क्षेत्रातील आदर्श दिसतील - लता, आशा, भिमसेन, धिरूबाई, इंदीरा गांधी, अटलजी (८४ साली त्यांना सारे देश मे एक भिकारी अटलबिहारी अटलबिहारी असे म्हणले गेले होते), - हे पटकन डोक्यात आले... करंटे ते की ज्याना दुसरी काय , डझनावारी संधी मिळतात या संदर्भात मात्र गदीमांच्या ओळी आठवतात : सतत वाहते उदंड पाणी, कुणी न वळवून घेई रानी, आळशास ही व्हावी कैसी, गंगा फलदायी

In reply to by विकास

आनंदयात्री Mon, 05/12/2008 - 11:38
पण याबाबत आत्ता काही लिहीणे म्हणजे स्वतःच्या भूतकाळात डोकावून पहाणे (जसे आपण पाहीलेत तसे)... त्याची आत्ता इच्छा नाही.
पण सेकंड चान्स हा अविभाज्य घटक आयुष्याचा हे खरेच, या लेखाने "सेकंड चान्स" ने आपल्याला काय काय दिले याचा अंदाज आला, यापुढचे सेकंड चान्स जरा जास्त सिरिअसली घेतले जातील :)

चतुरंग Sat, 05/10/2008 - 18:14
'चिमणरावाचे चर्‍हाट' ह्या पुस्तकात चिमणराव जसे म्हणतात "काड्यापेटीतली पहिली काडी ओढली ती विझली, दुसरी ओढली तीही विझली म्हणून मग तिसरी न ओढता एकदम चौथी ओढली!" ;) त्याचप्रमाणे कित्येक वेळा मी पहिली संधी हीच दुसरी आहे असे समजून घेतली! :) असो विनोदाचा भाग सोडला तर एक-दोनंच नव्हे तर आयुष्य हे संधींनी पुरेपूर भरलेलं असतं असं माझं मत. गतानुगतिकतेमुळे आपण कित्येकवेळा संधी समोर दिसत असूनही नाकारतो आणि नाकर्ते होतो त्यावेळी आपल्यातल्या कल्पकतेचा एक अंश मारुन टाकत असतो. तथाकथित उच्चशिक्षिततेमुळे आपण चाकोरीत फिरायला शिकतो की काय असे मला बर्‍याचवेळा वाटून जाते. महत्त्वाच्या परीक्षेत पहिल्याच वेळी मला गणितासारख्या हातखंडा विषयानेच दणका दिला त्यावेळी धाबे दणाणले आणि संधी गेल्याची भावना मनात येऊन गेली पण नंतर त्याच विषयाचा जोरदार अभ्यास करुन मी विद्यापीठात त्या विषयातले सर्वोच्च गुण मिळवून उत्तीर्ण झालो आणि दुसर्‍या संधीचं महत्त्व मनात ठसलं. मी स्वतःचा सुरु केलेला धंदा अनेक प्रयत्न करुनही बंद करावा लागला त्यावेळी असेच वाटून गेले की 'आता पुढे काय'? पण जरा वेगळ्याच क्षेत्रातली एक संधी पुढे आली आणि त्यानंतर पूर्ण आयुष्यानेच एक छानदार वळण घेतले ते आजतागायत! अल्बर्ट आईनस्टाईन म्हणून गेलाय "संधी ही सर्व अडचणींच्या मधेच दडलेली असते!" आणि मार्क ट्वेन म्हणतो "हातून निसटेपर्यंत एखादी गोष्ट संधी होती हे मला क्वचितच लक्षात आलंय!" चतुरंग

In reply to by चतुरंग

कुंदन Sun, 05/11/2008 - 16:42
१००००००० % सहमत. २० मार्च , २००८ ची संध्याकाळ. एक तातडीचे काम दिले माझ्या व्यवस्थापकाने. प्रचंड अडचणी आल्या एका साध्या सोप्या कामात. याच क्षेत्रात काम करणार्‍या मित्रांशी संपर्क साधला , पण कोणाकडेच त्या कामाला उपयोगी पडतील अशी प्रणाली मिळाली नाही. अख्खी रात्र कार्यालयात काढावी लागली. च्यायला आपले डोकेच सरकले. म्हटले , काही तरी नवीन उपाय शोधायला पाहीजे. २-३ दिवस विचार करण्यात , जालावर माहिती शोधण्यात गेले. ४थ्या दिवशी सकाळी उत्तर सापडले. १००-१५० ओळींच्या प्रणालीला , १० ओळींची सोपी पर्यायी प्रणाली तयार झाली. "संधी ही सर्व अडचणींच्या मधेच दडलेली असते!"....... हा विश्वास अधिकच दृढ झाला.

In reply to by चतुरंग

प्राजु गुरुवार, 05/15/2008 - 16:32
अल्बर्ट आईनस्टाईन म्हणून गेलाय "संधी ही सर्व अडचणींच्या मधेच दडलेली असते!" आणि मार्क ट्वेन म्हणतो "हातून निसटेपर्यंत एखादी गोष्ट संधी होती हे मला क्वचितच लक्षात आलंय!" आवडलं... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

शितल Sat, 05/10/2008 - 18:24
चतुर॑गजी, तुमची प्रतिक्रिया खुप छान आहे. जे होते ते चा॑गल्यासाठीच होते, हे मी जेव्हा जेव्हा पहिल्या स॑धीला हुकले त्या त्या वेळी मनात ठासले. दुसरे ही पर्याय खुप छान असतात हे मला पटले. :)

कलंत्री Sat, 05/10/2008 - 18:41
माझ्या मते आले तसे जगायला हवे. संधी, यशापयश याच्यापलिकडे जाऊन प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे.

In reply to by कलंत्री

प्रभाकर पेठकर Sat, 05/10/2008 - 18:48
माझ्या मते आले तसे जगायला हवे. संधी, यशापयश याच्यापलिकडे जाऊन प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे. भावनिक विश्वात तुमचे म्हणणे १०० टक्के मान्य व्हावे. पण व्यावहारिक जगात संधी शोधाव्या लागतात, त्यांचे सोने करावे लागते.

विसोबा खेचर Sun, 05/11/2008 - 16:42
आमच्या आयुष्यात आजपवेतो तश्या बर्‍याच संध्या आल्या, त्यातल्या काही निसटून गेल्या, काहींचा फायदा करून घ्यायला आमचा मूड नव्हता! :) आणि उरलेल्या संध्यांचा आम्ही थोडाफार फायदा करून घेतला. यातली पहिली कोणती होती, दुसरी कोणती होती हे आम्हाला आठवत नाही! एक मात्र खरं, की जी काही मिळायची आहे/मिळणार आहे ती वेळोवारी मिळावी, नाहीतर तिची वाट पाहता पाहता आयुष्याचा संधीकाल जवळ यायचा! :) बाकी मुक्तराव, चर्चाविषय मस्त आहे. ही संधी तुम्ही बरी घेतलीत! :) आपला, (संधीसाधू) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विकास गुरुवार, 05/15/2008 - 15:10
>>>आमच्या आयुष्यात आजपवेतो तश्या बर्‍याच संध्या आल्या, त्यातल्या काही निसटून गेल्या, काहींचा फायदा करून घ्यायला आमचा मूड नव्हता! आणि उरलेल्या संध्यांचा आम्ही थोडाफार फायदा करून घेतला. यातली पहिली कोणती होती, दुसरी कोणती होती हे आम्हाला आठवत नाही! आपल्या विधानांत "संधी" शब्दाचे अनेक वचन आल्याने वरील वाक्ये वाचताना वेगळाच अर्थ वाटल्याने अंमळ गोंधळलो :-))

राजे Sun, 05/11/2008 - 23:19
"लाईफ इज ऑल अबाऊट सेकंड चान्सेस" लाईफ - जिवन ! मागील वर्षीच मी व माझी नवीन बुलेट. एक आठवडाच झाला होता बुलेट घेऊन... माझे मित्र मला शिव्या देत होते .. लेका तू चार हाडाचा सापळा... व ही भली मोठी बुलेट... जोडी जमत नाही लेका ! पण मीच त्याना समजावले की दणकट आहे म्हणून घेतली आहे ! बुलेट घेतली म्हणून रात्री रुमवर पार्टी चालू होती मी जरा अती जास्तच घेतली व एका मित्रा बरोबर भांडलो... नशे नशे मध्येच माझेच घर... रुम सोडून मी सरळ बाहेर आलो व बुलेट चालू केली... फक्त इतकेच आठवते... दुसरा दिवस ... >> रविवार सकाळ सकाळी सगळे मित्र जमा ! काय झाले रे ... सकाळ सकाळी माझ्या कडे कसे ? मेहता अंकल नी सरळ न काही विचारता कानाखाली जाळ काढला व म्हणाले " आदमी है या जानवर ! रात को कहा गया था ? " मी जरा चरकलोच... च्यायला... विक्या बरोबर भांडलो व बुलेट चालू केली ... पण पुढे काय ? डोके काही चालेना व काही आठवेना ! सगळ्याची रात्र मला शोधण्यात गेली होती... व शेवटी पोलिसांना कळवणे बाकी होते. मेहता अंकल म्हणाले " जरा निचे जा. बुलेट देख अपनी " मी पळतच गेलो व जे पाहीले ते जन्म भर न विसरण्यासारखे ! हेड लाईट गायब.... पुढील रीम ला बेंड... मागील रीमचे तुकडे तुकडे .... एक बाजूचा गाडीचा रंग उडालेला... सायलेंन्सर गायब.... काहीच कळेना ! काय झाले होते मी गेलो कुठे होतो.. बुलेट बरोबर झाले काय.... आलो कसा परत... बुलेट वरुनच परत आलो तर ही बुलेट चाललीच कशी.... मागचे चाकाची रीम तर तुटलेली होती.. बर मला कुठे ही जरा ही खरचटले देखील नव्हते... मग हा हाल बुलेटचा झालाच कसा ! सर्विस सेंटर च्या कारागीराने सांगितले " साब, आपने पता नहीं कैसे गाडी चलायी है.. पर एक बात है.. शुक्र करो भगवान का ! यह बुलेट थी !" त्याच वेळी मी कानला खडा लावला दारु व गाडी ..."नो वे" त्याच वेळी पाठीमागून मेहता अंकल म्हणाले " तुम्हे दुसरा चान्स मिला है बेटा " खरोखर दुसरा चान्स ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

मुक्तसुनीत Mon, 05/12/2008 - 02:41
राज साहेब यांच्या सारख्यांच्या बाबतीत "दुसरा चान्स" सारख्या गोष्टींचे स्वरूप फुटकळ ठरते. त्यांच्या आयुष्याच्या विलक्षण प्रवासाबद्दल त्यांच्याच शब्दात लिहीलेली गाथा आम्हा सर्वांनी वाचलेली आहे. आमच्यासारख्यांची जी नळाची धार ती त्यांच्या बाबतीत धबधबा आहे ! आणि नदीचा प्रवाह बदलत रहावा तसे त्यांच्याबाबतीत झाले आहे. कसला फुटकळ दुसरा चान्स बोलताय राव , इथे रोजचा दिवस एक नवा प्रयोग आहे आणि रोज एका नव्या प्रदेशाची मुशाफिरी आहे :)

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

भडकमकर मास्तर Mon, 05/12/2008 - 11:08
ते वाहतूक नियम ८८ चे कलम १८५ पुन्हा आठवले...( ते आकडे असेच काहीसे होते...चू.भू माफ करा)

अरुण मनोहर गुरुवार, 05/15/2008 - 06:59
राजकारणी नेत्यांना तर मतदार दुसराच काय पण तिसरा चवथा, पाचवा कितीतरी चान्स देतात. ते काय दिवे लावतात ते दिसतेच आहे. आता मतदार असहाय म्हणायचे की नेते निगरगट्ट?
परवा रात्री पडल्यापडल्या झोपायच्या काही क्षण आधी सरलेल्या वर्षांचा आढावा मनात नकळत घेतला जात होता. सतत बदलत असणार्‍या आपल्या आयुष्यातल्या चढउताराकडे पाहताना प्रश्न पडत होता : बापरे , तोच का मी हा ? हेही झाले आपल्याबाबतीत , नाही का ? "कहां कहां से गुजर गये" या सारखे विचार येत होते. सर्वच गोष्टी काही काळवंडून टाकणार्‍या नव्हत्या. काही आनंदाचे क्षण होते , काही चिमूटभर यशाचे , काही रोमांचक प्रसंगही. झोप लागता लागता एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली : "लाईफ इज ऑल अबाऊट सेकंड चान्सेस" - अर्थात "दुसर्‍यांदा मिळणारी संधी हाच तुमच्या आमच्या आयुष्याचा स्थायिभाव आहे".

विडंबन

केशवसुमार ·

इनोबा म्हणे Sat, 05/10/2008 - 00:17
केशवा. मस्त हाणलेस रे! फक्त मी नावास कर्ता शेष आता बायको ही लांडगा मी मेष आता एकही ना ठेवला खात्यात पैसा आणि बचतीचा मला उपदेश आता ह्या ओळी तर जबराच कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मदनबाण Sat, 05/10/2008 - 00:21
सारखी येते तिला ऊर्मी लढ्याची राहिला नाही मला आवेश आता घास उतरावा कसा खाली घशाच्या? काल चे सारे, न काही फ्रेश आता व्वा रे भिडु.....मस्तच...... मदनबाण.....

चतुरंग Sat, 05/10/2008 - 00:54
छान, मूळ गजलेतल्या प्रत्येक शेराला विडंबन प्रतिशेर (किंवा शेराला 'सव्वाशेर' ;)! (स्वगत - आता ह्या गजलेला छान म्हणून मी घरी एक नवे भांडण ओढवून घेणार की काय? :?) चतुरंग

In reply to by चतुरंग

प्राजु Tue, 05/20/2008 - 19:15
छान, मूळ गजलेतल्या प्रत्येक शेराला विडंबन प्रतिशेर (किंवा शेराला 'सव्वाशेर' !) असेच म्हणते. विडंबन आवडले.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विजुभाऊ Sat, 05/10/2008 - 18:30
एकही ना ठेवला खात्यात पैसा आणि बचतीचा मला उपदेश आता झकास. सासरा, दारू, विडी, आणीक, लफडी हे उल्लेखाला आलेच की :)

पिवळा डांबिस Sun, 05/11/2008 - 04:25
घास उतरावा कसा खाली घशाच्या? काल चे सारे, न काही फ्रेश आता क्या बात है! केशवसुमारजी, फस्क्लास झालीय हो गझल! -डांबिसकाका

विसोबा खेचर Sun, 05/11/2008 - 13:21
सासरा, दारू, विडी, आणीक, लफडी सोड ते, "केश्या", जरा कर श्लेष आता लै भारी रे केशवा! तात्या.

केशवसुमार Mon, 05/12/2008 - 08:47
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी)केशवसुमार

अरुण मनोहर Fri, 05/16/2008 - 10:05
प्रतिक्रिया न दिलेला एक लिहीतो आहे. आतापर्यंत वाचलेच नव्ह्ते. वाचल्याबरोबर लिहावेसे वाटले. अतीउत्तम. आणखी येऊदे. एकही ना ठेवला खात्यात पैसा आणि बचतीचा मला उपदेश आता बचके रहना रे बाबा बचके रहना रे!

मित Mon, 05/19/2008 - 11:08
माला पन थोड बोलयच आहे कराया गेलो सुखानचि बेरीज राहीले न काही शेष आता !!!! पुर्षाथाला ही वाटे लाज पाहुन माझे अवशेष आता !!!!

कैलासराजा Wed, 05/21/2008 - 14:02
नाथा पुरे आता बायकोवर करीशी गझल कुटवर गेली ही मजल.... शाब्बास केशवा...............

इनोबा म्हणे Sat, 05/10/2008 - 00:17
केशवा. मस्त हाणलेस रे! फक्त मी नावास कर्ता शेष आता बायको ही लांडगा मी मेष आता एकही ना ठेवला खात्यात पैसा आणि बचतीचा मला उपदेश आता ह्या ओळी तर जबराच कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मदनबाण Sat, 05/10/2008 - 00:21
सारखी येते तिला ऊर्मी लढ्याची राहिला नाही मला आवेश आता घास उतरावा कसा खाली घशाच्या? काल चे सारे, न काही फ्रेश आता व्वा रे भिडु.....मस्तच...... मदनबाण.....

चतुरंग Sat, 05/10/2008 - 00:54
छान, मूळ गजलेतल्या प्रत्येक शेराला विडंबन प्रतिशेर (किंवा शेराला 'सव्वाशेर' ;)! (स्वगत - आता ह्या गजलेला छान म्हणून मी घरी एक नवे भांडण ओढवून घेणार की काय? :?) चतुरंग

In reply to by चतुरंग

प्राजु Tue, 05/20/2008 - 19:15
छान, मूळ गजलेतल्या प्रत्येक शेराला विडंबन प्रतिशेर (किंवा शेराला 'सव्वाशेर' !) असेच म्हणते. विडंबन आवडले.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विजुभाऊ Sat, 05/10/2008 - 18:30
एकही ना ठेवला खात्यात पैसा आणि बचतीचा मला उपदेश आता झकास. सासरा, दारू, विडी, आणीक, लफडी हे उल्लेखाला आलेच की :)

पिवळा डांबिस Sun, 05/11/2008 - 04:25
घास उतरावा कसा खाली घशाच्या? काल चे सारे, न काही फ्रेश आता क्या बात है! केशवसुमारजी, फस्क्लास झालीय हो गझल! -डांबिसकाका

विसोबा खेचर Sun, 05/11/2008 - 13:21
सासरा, दारू, विडी, आणीक, लफडी सोड ते, "केश्या", जरा कर श्लेष आता लै भारी रे केशवा! तात्या.

केशवसुमार Mon, 05/12/2008 - 08:47
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी)केशवसुमार

अरुण मनोहर Fri, 05/16/2008 - 10:05
प्रतिक्रिया न दिलेला एक लिहीतो आहे. आतापर्यंत वाचलेच नव्ह्ते. वाचल्याबरोबर लिहावेसे वाटले. अतीउत्तम. आणखी येऊदे. एकही ना ठेवला खात्यात पैसा आणि बचतीचा मला उपदेश आता बचके रहना रे बाबा बचके रहना रे!

मित Mon, 05/19/2008 - 11:08
माला पन थोड बोलयच आहे कराया गेलो सुखानचि बेरीज राहीले न काही शेष आता !!!! पुर्षाथाला ही वाटे लाज पाहुन माझे अवशेष आता !!!!

कैलासराजा Wed, 05/21/2008 - 14:02
नाथा पुरे आता बायकोवर करीशी गझल कुटवर गेली ही मजल.... शाब्बास केशवा...............
लेखनविषय:

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची अप्रतिम गझल

फक्त मी नावास कर्ता शेष आता
बायको ही लांडगा मी मेष आता

केस पिकले, दात पडले, भिंग सजले
केव्हढा बदलून गेला वेष आता

म्हैस ही बसते, पुन्हा उठतेच कोठे!!
आणि लाजेचा न उरला लेश आता

नाते ना 'ते' राहीले

भ्रमर ·

स्वाती राजेश Fri, 05/09/2008 - 22:51
कविता छानच आहे. प्रेम करणार्‍याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!! हा डांबिस काकांचा प्रतिसाद सुद्धा पटतो कारण जरी प्रेमविवाह घराच्यांचा विरोध पत्करून केला तरी नंतर हा विरोध निवळतो.... कारण शेवटी प्रेमाचे नाते हे असतेच.:) ते सदैव राहते.

मन Sat, 05/10/2008 - 00:38
प्रेम करणार्‍याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!! हा डांबिस काकांचा प्रतिसाद सुद्धा पटतो आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

वेलदोडा Tue, 05/13/2008 - 11:49
कुठे आहे हा प्रतिसाद? - प्रेम करणार्‍याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!! इथे मिळेल.. http://misalpav.com/node/1714 शीतल यांचा 'प्रेमाची सन्ध्याकाळ ' या लेखात 'धत तेरेकी' नावाचा प्रतिसाद आहे तिथे हे वाक्य सापडेल.

विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 11:37
घरदार सोडुनी आले मायेस पारखी झाले ?? आलीस ना घरदार सोडून? मग आता मारे मातेबियेची नाटकं कशाला? :) झाली बरीच जगती आबाळ या जीवाची स्फुंदुनी सांगू कशी मी मातेस मी दुरीची मग मरायला आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध पळून जाऊन लग्न केलंस कशाला? आता मारे आईवडिलांच्या आठवणीने गळे काढाण्यात काय अर्थ आहे? यू कॅनॉट इट द ब्रेड ऍन्ड हॅव इट टू! :) आपला, (प्रॅक्टिकल) तात्या.

स्वाती राजेश Fri, 05/09/2008 - 22:51
कविता छानच आहे. प्रेम करणार्‍याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!! हा डांबिस काकांचा प्रतिसाद सुद्धा पटतो कारण जरी प्रेमविवाह घराच्यांचा विरोध पत्करून केला तरी नंतर हा विरोध निवळतो.... कारण शेवटी प्रेमाचे नाते हे असतेच.:) ते सदैव राहते.

मन Sat, 05/10/2008 - 00:38
प्रेम करणार्‍याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!! हा डांबिस काकांचा प्रतिसाद सुद्धा पटतो आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

वेलदोडा Tue, 05/13/2008 - 11:49
कुठे आहे हा प्रतिसाद? - प्रेम करणार्‍याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!! इथे मिळेल.. http://misalpav.com/node/1714 शीतल यांचा 'प्रेमाची सन्ध्याकाळ ' या लेखात 'धत तेरेकी' नावाचा प्रतिसाद आहे तिथे हे वाक्य सापडेल.

विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 11:37
घरदार सोडुनी आले मायेस पारखी झाले ?? आलीस ना घरदार सोडून? मग आता मारे मातेबियेची नाटकं कशाला? :) झाली बरीच जगती आबाळ या जीवाची स्फुंदुनी सांगू कशी मी मातेस मी दुरीची मग मरायला आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध पळून जाऊन लग्न केलंस कशाला? आता मारे आईवडिलांच्या आठवणीने गळे काढाण्यात काय अर्थ आहे? यू कॅनॉट इट द ब्रेड ऍन्ड हॅव इट टू! :) आपला, (प्रॅक्टिकल) तात्या.
Taxonomy upgrade extras
माझी ही कविता जवळपास एक वर्षापूर्वी लिहीली होती. कवितेचा वरील विषय लोकसत्ताच्या 'चतुरा' या मासिकाने दिला होता व त्यावरुन मला ही कविता सुचली होती. परंतू दिरंगाई केल्याने कविता पाठविली नाही. बिचारी माझ्या वहीत अशीच पडुन होती. मिसळपावमुळे तिला प्रकाशात येता आले. कविता लिहिण्याआधी तिची थोडी पार्श्वभूमी सांगणे आवश्यक वाटते.

मी गेल्यावर

पुष्कराज ·
लेखनविषय:
मी गेल्यावर वि़झुनी जातील रत्नदीप आकाशी मी गेल्यावर थांबून राहील वीज तशी मेघाशी मी गेल्यावर पोर्णिमेसही चंद्र यायचा नाही मी गेल्यावर रवी तळपूनी तेज द्यायचा नाही मी मी माझे किती कल्पना किती मानसी वेड गेल्यानंतर सरणावरती दोन क्षणांचा खेळ शूरवीर बलशाली राजे किती जाहले येथे स्मरण तयांचे या जगताला कुठे आज रे होते नररत्नांची ही पहा अवस्था काय आपुले आहे आपुल्यानंतर कशास वेड्या नाव आपुले राहे चैनीमध्ये दिवस संपला धुंदीमध्ये राती भोगून भोगून क्षीण जाहली आयुष्याची ज्योती तरीही वाटे मनास माझ्

लग्न लवकर जमण्यासाठी थोडे इंग्रजी आलेच पाहिजे....

कलंत्री ·

मन Fri, 05/09/2008 - 19:40
ह्ये असेल तुमचे मत. आम्हाला पटत नाही. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

माझेही मन हे मानायला तयार नाही पण कलंत्री साहेब म्हणतात ते काहीसे खरे आहे. शेवटी 'कालाय तस्मै नमः ' हेच खरे. जोपर्यंत मने बदलत नाहीत तोपर्यंत कोण काय करणार. मी पाहील्या आहेत अशा मुली ज्या अगदी मराठी वातावरणात वाढल्या आहेत पण आता अगदी स्वतःला कॉस्मोपॉलिटन म्हणवून घेण्यात धन्य मानतात. मी अगदीच हट्टी आहे मराठीशिवाय इतर भाषेत मी ढीम्म काही बोलत नाही म्हणून उपकार केल्यासारखे माझ्याशी मराठीत बोलतात. असो पण मी तरीही माझा ठेका सोडला नाहीये. मी मराठीतच बोलणार. (हट्टी) पुण्याचे पेशवे

यशोधरा Fri, 05/09/2008 - 19:43
नाही हे काही मला. केवळ काही इंग्लिश शब्द येतात म्हणून एखादी व्यक्ती शिकल्यासारखी वाटते, असे कसे म्हणता येईल?

In reply to by यशोधरा

स्वयंभू Fri, 05/09/2008 - 20:04
मलाबी हे झेपेश नाय झालं आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

मन Fri, 05/09/2008 - 20:25
असाच एक आग्रह माझ्यामाहितीतील एका ताईचा होता. काय , तर म्हणे मुलगा केवळ आय टी वाला हवा. बाकी कुठलाही(अगदी बँक किंवा इतर ठिकाणी मानाचे काम असले तरी नको.) पुढे काय झाले कसे झाले माहित नाही.पण तिचे मत बदलले. इतके, की आय टी वाला नकोच असे म्हणु लागली. (बहुदा माझ्या सारखाच एखादा रिकाम्चोट आणि निरुद्योगी प्राणी तिच्या पाहण्यात आला असावा.) सांगायचे एवढेच, की हे वर वर असलेल्या माहिती मुळे,गैर समजामुळे अशी मागणी होत असावी. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

गृहिणि Fri, 05/09/2008 - 21:06
मला वाटतय कि हा प्रश्न सुशिक्षित असण्याचा नसुन भासवण्याचा आहे. म्हणजे नोकरि साठि मुलाखत देताना विशेषतः पहिल्या दुसर्या नोकरिच्या वेळि (जेंव्हा अनुभव कमि असतो), तेन्व्हा एखाद्या फारशि माहिति नसलेल्या विषयाबद्दल प्रश्न विचारले तर अगदिच 'हे' वाटु नये म्हणुन कश्याप्रकारे उत्तर द्यायचि याचा विचार आपण करतो ना. तसच काहिस आहे हे. कंलत्रि ३०-३५ वर्षांपुर्विचि गोष्ट सांगतायत. त्याकाळि लग्न ह्या प्रकारात मुलाकडच्यांचा किति वरचष्मा असायचा हे वेगळ सांगायला नको. मग एखाद्या वधुपित्याने असा सल्ला दिला तर आश्चर्य वाटयाला नको. शिवाय या उपायानेच त्या मुलिच लग्न जमल अस नाहि. फक्त आपल्याकडुन प्रयत्नात कुठल्याहि प्रकारचि कमतरता रहायला नको असा विचार त्या मागे असावा. 'मरता क्या न करता' अश्या प्रकारच्या मनःस्थितित दिलेला सल्ला वाटतो. मला हा सल्ला अजिबात खटकला नाहि उलट ३०-३५ वर्षांपुर्वि हा विचार सुचावा ह्याच अप्रुप वाटल. मला स्वतःला अश्याच प्रकारचा अनुभव आल्यामुळे मला ह्या विचारातलि व्यवहार्यता एकदम पटलि. माझा अनुभव खालि देतेय. १०-१२ वर्षांपुर्वि (मी १२ वित असताना), मला दाढ्दुखिचा त्रास झाला. Govt. Medical College (नागपुरातल) माझ्या शिकवणिच्या वाटेवर असल्यामुळे मी तिथे गेले. पैसे भरणे, X Ray, अजुन काय काय अश्या ५-७ वेगवेगळ्या रांगामध्ये उभे राहिल्यावर शेवटि एकदाच Doctor च दर्शन झाल. माझ्या उपचारासाठि आवश्यक असणार एक उपकरण त्यांच्याकडे नव्हत म्हणुन त्यांनि मला(च!) दुसर्याएका विभागात ते आणायला पाठवल. तिथे incharge असलेलि Doctor अगदिच पोरगेलिशि होति, पण माझ्या एकंदरित अवताराकडे पाहुन (तेल लावुन केसांचि घट्ट वेणि, सुति सलवार कुडता इत्यादि परत त्यात ३-४ तास घालवल्यानंतर आलेल desparation) मला राग द्यायला सुरुवात केलि कि असच कस काय देवु, त्यांनि तुला का पाठवल इत्यादि. ति हिंदित बोलत होति आणि माझ हिंदि काहि फारस चांगल नव्हत म्हणुन मी तिला म्हंटल, " Actually the instrument wasn't available there. Dr. XYZ said it will be better for her if I'll get it so she can check some other patient during that time." इंग्रजिच्या वापराने डाक्तरिण्बाइंच माझ्याबद्दलच मतपरिवर्तन मी त्यांच्या चेहर्यावरच्या झरझर बदलणार्या भावांतुन टिपल. त्यांनिहि मग अजिबात खळखळ न करता ते उपकरण लगेच मला दिल!

भ्रमर Fri, 05/09/2008 - 21:43
लहानपणीचा अनुभव. आईच्या डोळ्यांतील वाचलेले भाव. कलंत्रीसाहेब खरोखरच स्तुत्य. अनेक लोक आजही केवळ आपला प्रभाव इतरांवर पडावा यासाठी इंग्रजी शब्दांचा वापर करताना आढळुन येतात. अशा लोकांच्यात न्यूनगंडाची भावना असते त्यामुळेच ते अशी युक्ती वापण्याकडे झुकतात. तुमच्या मामांना तर त्यांच्या मुलीसाठी वरसंशोधन करावयाचे होते. तेही ३०-३५ वर्षांपुर्वी. अशा वेळी वधूपित्याची मानसिक अवस्था निश्चितच अतिशय प्रवाही (मला Volatile म्हणायचेय) असते. त्यावेळी त्यांनी व्यक्त केले ते त्यांचे दृढ मत होते असे म्हणणे त्यांच्यावर अन्याय करणारे ठरेल. त्यांनी समाजात पसरत असलेल्या अयोग्य चालीकडे सर्व उपस्थितांचे लक्ष वेधले असेच म्हणावे लागेल. मला वाटते ते त्यांच्या प्रयत्नात यशस्वीही झाले. त्यावेळी हजर असणाय्रा एका व्यक्तीला ते आवडले नाही आणि तिच्या मुलाने आजन्म मराठी भाषेचा आग्रह धरण्याचे व्रत स्विकारले. यासाठी तुम्ही मामांचे आभार मानावेत ही विनंती. सावरकरांइतका प्रखर आग्रह आणि अभिमान आपल्याला पेलवणे अंमळ कठीणच दिसते. मात्र शक्य तेवढे आपल्या परीने जपायला हवे असे वाटते. मराठीचा (सार्थ) अभिमानी भ्रमर

In reply to by भ्रमर

प्रभाकर पेठकर Sat, 05/10/2008 - 09:32
अशा लोकांच्यात न्यूनगंडाची भावना असते त्यामुळेच ते अशी युक्ती वापण्याकडे झुकतात अशा लोकांपेक्षा आपल्या समाजातच ही न्यूनगंडाची भावना अधिक असते. इंग्रजी भाषेचा वापर अशा लोकांसमोर फार उपयोगी पडतो. भाडणात जर तुम्ही खणखणीत शब्दात प्रवाही इंग्रजीचा वापर केला तर समोरचा अर्धा नरमतो. (कारण त्याचा न्यूनगंड). मुंबई विमानतळावर मी वेटींग लिस्टवर सर्वात वरच्या क्रमांकावर असताना मला डावलून एका एअरलाईन्स कर्मचार्‍याच्या फॅमिलीला सीट दिली आणि मला नकार दिला तेंव्हा मी प्रचंड आरडाओरडा (अर्थात इंग्रजीत) केला. सगळ्या काउंटरवरचे काम थांबून सर्वजण माझा काय प्रॉब्लेम आहे हे पाहू लागले. स्टेशन सुपरिंटेंडन्ट धावत आला. मला शांत करून इकॉनॉमी क्लास मधून फर्स्ट क्लासला प्रमोट करून मला त्याच विमानात जागा मिळवून दिली.

मुक्तसुनीत Fri, 05/09/2008 - 23:54
एका साध्या संभाषणामधे अनेक स्तर असू शकतात याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. मुलीचे लग्न "सुस्थळी" व्हावे असे वाटणारा पिता, मग सुस्थळ म्हणजे नक्की काय , ठरविलेल्या लग्नात आधुनिकतेची प्रतिमा निर्माण करणे , एखाद्या इंग्रजी शब्दामुळे कुणी आधुनिक ठरू/दिसू शकेल काय , ठरवून दिलेले लग्न हाच मुळी मनामनांच्या संयोगापेक्षा एक ठरवून दिलेला व्यवहार असतो की काय असे अनेकानेक प्रश्न एका प्रसंगामुळे निर्माण होतात. प्रसंगलेखकाने या सार्‍या गोष्टींच्या मुळाचा , त्यांच्या एकमेकामधे गुंतलेले असण्याचा पुरता छडा लावण्याचा प्रयत्न केला नाही असे मला वाटले. आपल्या मामांबद्दल त्याना वाटणारा स्नेह मी समजू शकतो; पण त्यांना जो द्रष्टेपणा वाटतो , त्यालाच , एका मोठ्या अवकाशामधे संकुचितपणा म्हणावे लागेल का याचा विचार लेखकाने पुरेसा केलेला नाही. कलंत्री यांच्या आईंच्या मनाला नकळत झालेली वेदना आणि केवळ डोळ्यातील भावांवरून त्यांनी वाचलेला मनीचा भाव या गोष्टी हृद्य आहेत, चटका लावणार्‍या आहेत.

कलंत्री Sat, 05/10/2008 - 19:18
मला माझा मुद्दा आणि त्यामागचा विचार नेमका मांडता आला नाही असे वाटते. लग्नासारख्या विषयात एक प्रचंड प्रकारची अनिश्चितीतता असतेच असते. कोणा एकाशी सामान्य असताना लग्न करावे आणि काही वर्षात त्याने प्रचंड सुबत्ता मिळवावी ( "मराठी शिकलेला नवरा नको गं बाई" यात चांगले उदाहरण दिले आहेच.) किंवा आपण सामान्यपेक्षा चांगले असताना काही वर्षानंतर आपला जोडीदार विशेषतः आपला नवरा सामान्य असावा , आपल्या मैत्रिणी याबाबतीत कितीतरी पूढे आहेत असे घडताना आपण पाहत असालच. हा मुद्दा अधोरेखीत आहेच. दुसरा म्हणजे ३०/३५ वर्षापूर्वी मुलगा पसंत असेलच तर मुलाला मुली बघण्याचे निमंत्रण दिले जात असे. आता काय परिस्थिती आहे हे माहित नाही. अश्या वेळेस आपली मुलगी एखादा इंग्रजी शब्द वापरत आहे आणि त्याचा प्रभाव अथवा चांगले मत बनत आहे ही कल्पनाच करणे आणि ती प्रत्यक्ष मांडणे, त्याला सर्वांची स्विकृती मिळवणे याचे मला अप्रुप वाटते. त्यासाठी इंग्रजीच्या शिडीचा वापर करणे मला त्याज्य वाटत होते आणि वाटते, असा विचार करणारा आमचा मातृकुलप्रमुख का असेना! आता दुसरा भाग म्हणजे आपण अनेक लग्नपत्रिका क्षमा करा कार्डस् घेत असतो, लग्नामध्ये भाग घेत असतो त्यात अश्या पाट्या, शब्दात इंग्रजीचा वापर करतो अथवा ऐकत असतो. ( बुफे, रिसेप्शन, मॅरेज, हनीमुन, पार्टी, डेट इत्यादी इत्यादी) अश्या इंग्रजीचा सौम्य अथवा तीव्र निषेध करत रहावा अशी माझी अपेक्षा आहे. बाकी काही प्रतिसादांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. भ्रमर : अश्या अनेक घटनानी मला मराठीचा पुरस्कार करण्यास शिकविले. माझ्या मते भाषा आणि आपण याचे आई आणि मुलाचे नाते आहे. मुक्तसुनित : एखाद्या गोष्टीचे महत्व वाढणार आहे हे जाणणारा म्हणजे द्रष्टा. बाकी सर्वांचे विशेष आभार. लग्नासारख्या ठिकाणी म्हणजे मुलीचे लग्न करण्याचा विचार करण्यापासून ते घरात एक बाळ येई पर्यंत मराठीभाषेचाच वापर करा. ही कळकळीची विनंती.

विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 11:58
भाषा आपल्या सांकृतिक जीवनात कशी ढवळाढवळ करत असते ना? हम्म! खरं आहे...! तात्या.

In reply to by ऋचा

कलंत्री Tue, 05/13/2008 - 12:42
ऋचा, थोडे जास्त आणि आपल्या मत, विचार आणि भावना शब्दात अचूक आणि समर्पक पणे व्यक्त करता यायला हवे. नेमके काय पटले नाही, आपला काही अनुकुल / प्रतिकुल अनुभव आणि शेवटी आपले आयुष्य कसे समृध्द होईल असे लिखाणाची अपेक्षा आहे. सर्वात महत्वाचे आपले एकमत कधी अशक्य असेल पण संवाद तर शक्य आहेना.... आपला, कलंत्री

धमाल मुलगा Tue, 05/13/2008 - 13:41
कलंत्रीसाहेब, शिर्षकात 'इंग्रजी आलेच पाहिजे' ऐवजी 'इंग्रजी आल्याचे भासवता आले पाहिजे' असं हवं होतं काहो? आपल्याला नसलं पटत, तरीही दुर्दैवानं हे असंच घडतं आहे. शिक्षित म्हणजे इंग्रजी आलंच पाहिजे, किंबहुना, ते आलं तरच शिक्षित, इंप्रेस करण्याचं साधन इ.इ. मुळे हे असं घडत असावा असा माझा कयास आहे. बरेच सन्माननिय अपवाद असतीलही, पण बहुतांश ठिकाणी असं घडत हे मात्र खरं.

मन Fri, 05/09/2008 - 19:40
ह्ये असेल तुमचे मत. आम्हाला पटत नाही. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

माझेही मन हे मानायला तयार नाही पण कलंत्री साहेब म्हणतात ते काहीसे खरे आहे. शेवटी 'कालाय तस्मै नमः ' हेच खरे. जोपर्यंत मने बदलत नाहीत तोपर्यंत कोण काय करणार. मी पाहील्या आहेत अशा मुली ज्या अगदी मराठी वातावरणात वाढल्या आहेत पण आता अगदी स्वतःला कॉस्मोपॉलिटन म्हणवून घेण्यात धन्य मानतात. मी अगदीच हट्टी आहे मराठीशिवाय इतर भाषेत मी ढीम्म काही बोलत नाही म्हणून उपकार केल्यासारखे माझ्याशी मराठीत बोलतात. असो पण मी तरीही माझा ठेका सोडला नाहीये. मी मराठीतच बोलणार. (हट्टी) पुण्याचे पेशवे

यशोधरा Fri, 05/09/2008 - 19:43
नाही हे काही मला. केवळ काही इंग्लिश शब्द येतात म्हणून एखादी व्यक्ती शिकल्यासारखी वाटते, असे कसे म्हणता येईल?

In reply to by यशोधरा

स्वयंभू Fri, 05/09/2008 - 20:04
मलाबी हे झेपेश नाय झालं आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

मन Fri, 05/09/2008 - 20:25
असाच एक आग्रह माझ्यामाहितीतील एका ताईचा होता. काय , तर म्हणे मुलगा केवळ आय टी वाला हवा. बाकी कुठलाही(अगदी बँक किंवा इतर ठिकाणी मानाचे काम असले तरी नको.) पुढे काय झाले कसे झाले माहित नाही.पण तिचे मत बदलले. इतके, की आय टी वाला नकोच असे म्हणु लागली. (बहुदा माझ्या सारखाच एखादा रिकाम्चोट आणि निरुद्योगी प्राणी तिच्या पाहण्यात आला असावा.) सांगायचे एवढेच, की हे वर वर असलेल्या माहिती मुळे,गैर समजामुळे अशी मागणी होत असावी. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

गृहिणि Fri, 05/09/2008 - 21:06
मला वाटतय कि हा प्रश्न सुशिक्षित असण्याचा नसुन भासवण्याचा आहे. म्हणजे नोकरि साठि मुलाखत देताना विशेषतः पहिल्या दुसर्या नोकरिच्या वेळि (जेंव्हा अनुभव कमि असतो), तेन्व्हा एखाद्या फारशि माहिति नसलेल्या विषयाबद्दल प्रश्न विचारले तर अगदिच 'हे' वाटु नये म्हणुन कश्याप्रकारे उत्तर द्यायचि याचा विचार आपण करतो ना. तसच काहिस आहे हे. कंलत्रि ३०-३५ वर्षांपुर्विचि गोष्ट सांगतायत. त्याकाळि लग्न ह्या प्रकारात मुलाकडच्यांचा किति वरचष्मा असायचा हे वेगळ सांगायला नको. मग एखाद्या वधुपित्याने असा सल्ला दिला तर आश्चर्य वाटयाला नको. शिवाय या उपायानेच त्या मुलिच लग्न जमल अस नाहि. फक्त आपल्याकडुन प्रयत्नात कुठल्याहि प्रकारचि कमतरता रहायला नको असा विचार त्या मागे असावा. 'मरता क्या न करता' अश्या प्रकारच्या मनःस्थितित दिलेला सल्ला वाटतो. मला हा सल्ला अजिबात खटकला नाहि उलट ३०-३५ वर्षांपुर्वि हा विचार सुचावा ह्याच अप्रुप वाटल. मला स्वतःला अश्याच प्रकारचा अनुभव आल्यामुळे मला ह्या विचारातलि व्यवहार्यता एकदम पटलि. माझा अनुभव खालि देतेय. १०-१२ वर्षांपुर्वि (मी १२ वित असताना), मला दाढ्दुखिचा त्रास झाला. Govt. Medical College (नागपुरातल) माझ्या शिकवणिच्या वाटेवर असल्यामुळे मी तिथे गेले. पैसे भरणे, X Ray, अजुन काय काय अश्या ५-७ वेगवेगळ्या रांगामध्ये उभे राहिल्यावर शेवटि एकदाच Doctor च दर्शन झाल. माझ्या उपचारासाठि आवश्यक असणार एक उपकरण त्यांच्याकडे नव्हत म्हणुन त्यांनि मला(च!) दुसर्याएका विभागात ते आणायला पाठवल. तिथे incharge असलेलि Doctor अगदिच पोरगेलिशि होति, पण माझ्या एकंदरित अवताराकडे पाहुन (तेल लावुन केसांचि घट्ट वेणि, सुति सलवार कुडता इत्यादि परत त्यात ३-४ तास घालवल्यानंतर आलेल desparation) मला राग द्यायला सुरुवात केलि कि असच कस काय देवु, त्यांनि तुला का पाठवल इत्यादि. ति हिंदित बोलत होति आणि माझ हिंदि काहि फारस चांगल नव्हत म्हणुन मी तिला म्हंटल, " Actually the instrument wasn't available there. Dr. XYZ said it will be better for her if I'll get it so she can check some other patient during that time." इंग्रजिच्या वापराने डाक्तरिण्बाइंच माझ्याबद्दलच मतपरिवर्तन मी त्यांच्या चेहर्यावरच्या झरझर बदलणार्या भावांतुन टिपल. त्यांनिहि मग अजिबात खळखळ न करता ते उपकरण लगेच मला दिल!

भ्रमर Fri, 05/09/2008 - 21:43
लहानपणीचा अनुभव. आईच्या डोळ्यांतील वाचलेले भाव. कलंत्रीसाहेब खरोखरच स्तुत्य. अनेक लोक आजही केवळ आपला प्रभाव इतरांवर पडावा यासाठी इंग्रजी शब्दांचा वापर करताना आढळुन येतात. अशा लोकांच्यात न्यूनगंडाची भावना असते त्यामुळेच ते अशी युक्ती वापण्याकडे झुकतात. तुमच्या मामांना तर त्यांच्या मुलीसाठी वरसंशोधन करावयाचे होते. तेही ३०-३५ वर्षांपुर्वी. अशा वेळी वधूपित्याची मानसिक अवस्था निश्चितच अतिशय प्रवाही (मला Volatile म्हणायचेय) असते. त्यावेळी त्यांनी व्यक्त केले ते त्यांचे दृढ मत होते असे म्हणणे त्यांच्यावर अन्याय करणारे ठरेल. त्यांनी समाजात पसरत असलेल्या अयोग्य चालीकडे सर्व उपस्थितांचे लक्ष वेधले असेच म्हणावे लागेल. मला वाटते ते त्यांच्या प्रयत्नात यशस्वीही झाले. त्यावेळी हजर असणाय्रा एका व्यक्तीला ते आवडले नाही आणि तिच्या मुलाने आजन्म मराठी भाषेचा आग्रह धरण्याचे व्रत स्विकारले. यासाठी तुम्ही मामांचे आभार मानावेत ही विनंती. सावरकरांइतका प्रखर आग्रह आणि अभिमान आपल्याला पेलवणे अंमळ कठीणच दिसते. मात्र शक्य तेवढे आपल्या परीने जपायला हवे असे वाटते. मराठीचा (सार्थ) अभिमानी भ्रमर

In reply to by भ्रमर

प्रभाकर पेठकर Sat, 05/10/2008 - 09:32
अशा लोकांच्यात न्यूनगंडाची भावना असते त्यामुळेच ते अशी युक्ती वापण्याकडे झुकतात अशा लोकांपेक्षा आपल्या समाजातच ही न्यूनगंडाची भावना अधिक असते. इंग्रजी भाषेचा वापर अशा लोकांसमोर फार उपयोगी पडतो. भाडणात जर तुम्ही खणखणीत शब्दात प्रवाही इंग्रजीचा वापर केला तर समोरचा अर्धा नरमतो. (कारण त्याचा न्यूनगंड). मुंबई विमानतळावर मी वेटींग लिस्टवर सर्वात वरच्या क्रमांकावर असताना मला डावलून एका एअरलाईन्स कर्मचार्‍याच्या फॅमिलीला सीट दिली आणि मला नकार दिला तेंव्हा मी प्रचंड आरडाओरडा (अर्थात इंग्रजीत) केला. सगळ्या काउंटरवरचे काम थांबून सर्वजण माझा काय प्रॉब्लेम आहे हे पाहू लागले. स्टेशन सुपरिंटेंडन्ट धावत आला. मला शांत करून इकॉनॉमी क्लास मधून फर्स्ट क्लासला प्रमोट करून मला त्याच विमानात जागा मिळवून दिली.

मुक्तसुनीत Fri, 05/09/2008 - 23:54
एका साध्या संभाषणामधे अनेक स्तर असू शकतात याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. मुलीचे लग्न "सुस्थळी" व्हावे असे वाटणारा पिता, मग सुस्थळ म्हणजे नक्की काय , ठरविलेल्या लग्नात आधुनिकतेची प्रतिमा निर्माण करणे , एखाद्या इंग्रजी शब्दामुळे कुणी आधुनिक ठरू/दिसू शकेल काय , ठरवून दिलेले लग्न हाच मुळी मनामनांच्या संयोगापेक्षा एक ठरवून दिलेला व्यवहार असतो की काय असे अनेकानेक प्रश्न एका प्रसंगामुळे निर्माण होतात. प्रसंगलेखकाने या सार्‍या गोष्टींच्या मुळाचा , त्यांच्या एकमेकामधे गुंतलेले असण्याचा पुरता छडा लावण्याचा प्रयत्न केला नाही असे मला वाटले. आपल्या मामांबद्दल त्याना वाटणारा स्नेह मी समजू शकतो; पण त्यांना जो द्रष्टेपणा वाटतो , त्यालाच , एका मोठ्या अवकाशामधे संकुचितपणा म्हणावे लागेल का याचा विचार लेखकाने पुरेसा केलेला नाही. कलंत्री यांच्या आईंच्या मनाला नकळत झालेली वेदना आणि केवळ डोळ्यातील भावांवरून त्यांनी वाचलेला मनीचा भाव या गोष्टी हृद्य आहेत, चटका लावणार्‍या आहेत.

कलंत्री Sat, 05/10/2008 - 19:18
मला माझा मुद्दा आणि त्यामागचा विचार नेमका मांडता आला नाही असे वाटते. लग्नासारख्या विषयात एक प्रचंड प्रकारची अनिश्चितीतता असतेच असते. कोणा एकाशी सामान्य असताना लग्न करावे आणि काही वर्षात त्याने प्रचंड सुबत्ता मिळवावी ( "मराठी शिकलेला नवरा नको गं बाई" यात चांगले उदाहरण दिले आहेच.) किंवा आपण सामान्यपेक्षा चांगले असताना काही वर्षानंतर आपला जोडीदार विशेषतः आपला नवरा सामान्य असावा , आपल्या मैत्रिणी याबाबतीत कितीतरी पूढे आहेत असे घडताना आपण पाहत असालच. हा मुद्दा अधोरेखीत आहेच. दुसरा म्हणजे ३०/३५ वर्षापूर्वी मुलगा पसंत असेलच तर मुलाला मुली बघण्याचे निमंत्रण दिले जात असे. आता काय परिस्थिती आहे हे माहित नाही. अश्या वेळेस आपली मुलगी एखादा इंग्रजी शब्द वापरत आहे आणि त्याचा प्रभाव अथवा चांगले मत बनत आहे ही कल्पनाच करणे आणि ती प्रत्यक्ष मांडणे, त्याला सर्वांची स्विकृती मिळवणे याचे मला अप्रुप वाटते. त्यासाठी इंग्रजीच्या शिडीचा वापर करणे मला त्याज्य वाटत होते आणि वाटते, असा विचार करणारा आमचा मातृकुलप्रमुख का असेना! आता दुसरा भाग म्हणजे आपण अनेक लग्नपत्रिका क्षमा करा कार्डस् घेत असतो, लग्नामध्ये भाग घेत असतो त्यात अश्या पाट्या, शब्दात इंग्रजीचा वापर करतो अथवा ऐकत असतो. ( बुफे, रिसेप्शन, मॅरेज, हनीमुन, पार्टी, डेट इत्यादी इत्यादी) अश्या इंग्रजीचा सौम्य अथवा तीव्र निषेध करत रहावा अशी माझी अपेक्षा आहे. बाकी काही प्रतिसादांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. भ्रमर : अश्या अनेक घटनानी मला मराठीचा पुरस्कार करण्यास शिकविले. माझ्या मते भाषा आणि आपण याचे आई आणि मुलाचे नाते आहे. मुक्तसुनित : एखाद्या गोष्टीचे महत्व वाढणार आहे हे जाणणारा म्हणजे द्रष्टा. बाकी सर्वांचे विशेष आभार. लग्नासारख्या ठिकाणी म्हणजे मुलीचे लग्न करण्याचा विचार करण्यापासून ते घरात एक बाळ येई पर्यंत मराठीभाषेचाच वापर करा. ही कळकळीची विनंती.

विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 11:58
भाषा आपल्या सांकृतिक जीवनात कशी ढवळाढवळ करत असते ना? हम्म! खरं आहे...! तात्या.

In reply to by ऋचा

कलंत्री Tue, 05/13/2008 - 12:42
ऋचा, थोडे जास्त आणि आपल्या मत, विचार आणि भावना शब्दात अचूक आणि समर्पक पणे व्यक्त करता यायला हवे. नेमके काय पटले नाही, आपला काही अनुकुल / प्रतिकुल अनुभव आणि शेवटी आपले आयुष्य कसे समृध्द होईल असे लिखाणाची अपेक्षा आहे. सर्वात महत्वाचे आपले एकमत कधी अशक्य असेल पण संवाद तर शक्य आहेना.... आपला, कलंत्री

धमाल मुलगा Tue, 05/13/2008 - 13:41
कलंत्रीसाहेब, शिर्षकात 'इंग्रजी आलेच पाहिजे' ऐवजी 'इंग्रजी आल्याचे भासवता आले पाहिजे' असं हवं होतं काहो? आपल्याला नसलं पटत, तरीही दुर्दैवानं हे असंच घडतं आहे. शिक्षित म्हणजे इंग्रजी आलंच पाहिजे, किंबहुना, ते आलं तरच शिक्षित, इंप्रेस करण्याचं साधन इ.इ. मुळे हे असं घडत असावा असा माझा कयास आहे. बरेच सन्माननिय अपवाद असतीलही, पण बहुतांश ठिकाणी असं घडत हे मात्र खरं.
(प्रस्तावना : लग्न ही एखाद्या व्यक्तीच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट असते. त्यात कळत नकळतच काही आशय निर्माण होत जातात. या सामाजिक अभिसरण प्रक्रियेत भाषा हा कसा प्रभावशाली भाग बनत आहे यासाठी अनुभवजन्य प्रसंगातून घेतलेला हा मागोवा.) ही गोष्ट अंदाजे २५/३० वर्षांपूर्वीची घडलेली आहे. आमच्या मामा आणि मावश्यांचे एक बरे मोठे असे कुटुंब होते. ( त्यातले बरेचसे काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. ) तर अश्याच एका सुट्टीमध्ये माझी सर्व भावंडे, मी आणि माझी आई माझ्या मामाकडे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामाकडे गेलो होतो. मामा आणि माझ्या ५ मावश्या अश्याच गप्पागोष्टी करत होते.

तुझ्यावीना मी कसा जगलो (भाग - १)

नि३ ·

नि३ Fri, 05/09/2008 - 20:33
वाईट असो वा चांगली आपल्या प्रतीक्रीयेच्या प्रतीक्षेत.................... (संत्राच्या बागेत रमणारा) नितिन

नि३ Fri, 05/09/2008 - 20:33
वाईट असो वा चांगली आपल्या प्रतीक्रीयेच्या प्रतीक्षेत.................... (संत्राच्या बागेत रमणारा) नितिन
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज समीरचे कामात लक्षच लागत नव्ह्ते आज ऑफीसमधे पुन्हा त्याला so called analysis of code चे काम मिळाले होते.जेव्हा तो कंपनी मधे कामावर रुजु झाला होता तेव्हा तो खुप उत्सुक होता काही चांगले काम करण्याकरीता पण खुपलवकरच त्याला वास्तवाची जाण आली. सॉफ्टवेअर कंपनी म्हणजे एक मॄगजळ आहे जे दुरुणच चांगले वाटते हे तो लवकरच जाणुन चुकला. तर तो पुन्हा तेच crap work करत बसला होता.सेकंड शिफ्ट होती (दुपारी २.०० ते १०.३०) ह्या शिफ्ट चा एक फायदा जरुर असतो कि हे PL,ML लोक चांगले आपल्या सोयीनुसार जनरल शिफ्ट मधे येतात(सकाळी ९.०० ते६.००)आणि ६ वाजता निघुन जातात.

डोझम्माचे बारसे

यशोधरा ·

नि३ Fri, 05/09/2008 - 19:19
भाग जमला म्हटल (संत्राच्या बागेत रमणारा ) नितिन

प्रभाकर पेठकर Fri, 05/09/2008 - 20:35
डोझम्मा, डोझी आणि डोझुलींचे फोटो टाकले असते तर जास्त मजा आली असती... असो. लेख मस्त आणि सहज झाला आहे. अभिनंदन.

मन Fri, 05/09/2008 - 20:53
आवडलं बुवा आपल्याला........ आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

अभिरत भिरभि-या Fri, 05/09/2008 - 21:28
हा खरे तर स्वतंत्र लेखाचाच विषय होईल O:) पण थोडक्यात सांगायचे तर .......... असे म्हणतात की इथे जर तुम्ही रस्त्यावर दगड फेकलात तर दोन प्रकार च्या प्राण्यांना लागेल १ सॉफ्ट्वेअर इंजिनिअर २ कुत्रे दोन्ही प्रजाती बेंगळुरात बहुसंख्येने आहेत :)) >>

In reply to by अभिरत भिरभि-या

असे म्हणतात की इथे जर तुम्ही रस्त्यावर दगड फेकलात तर दोन प्रकार च्या प्राण्यांना लागेल १ सॉफ्ट्वेअर इंजिनिअर २ कुत्रे माहितीपुर्ण प्रतिसाद !!! ;)

मन Fri, 05/09/2008 - 21:32
१.कुत्र्याचे लाड करतात तसे त्या संगणक अभियंत्याचे कुणीही करीत नाही.,त्याला खाण्यासाठी पैसे मोजावे लागतात. २.बंगळुरात राहुनही "कन्नड" जमत नाही म्हनुन कुत्र्याचे काहीही अडत नाही. ३.कुत्रा हा इमानदार असतो. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

यशोधरा Sat, 05/10/2008 - 11:58
नितीन, डॉक्टरसाहेब, बिपीन कार्यकर्ते, पेठकरकाका, मन, अभिरत तुम्हां सार्‍यांचे धन्यवाद लेख आवडल्याचं सांगितल्याबद्दल. पेठकरकाका: तेह्वा फोटो काढायला जमलं नाही.... मनः कुत्रा आणि संगण़क अभियंत्यामधला फरक व्यवस्थित उलगडलाय की!! :) अजून एक राहिलाय सांगायचा, तो मी सांगते. कुत्रा हवं तेह्वा, हवं तिथे, मनात असेल तितका वेळ झोपू डुलकू शकतो किंवा उगाच अळं टळं करुन वेळ घालवू शकतो, संगणक अभियंत्याला हे नेहमीच शक्य नसतं हो!! : अभिरतः खी, खी, खी.... :D :))

स्वाती दिनेश Sat, 05/10/2008 - 20:20
डोझम्मा आवडली..लेख छान झाला आहे यशोधरा, आमच्या गच्चीमध्ये एका बदकीणीने अंडी घातली होती , त्याची आठवण झाली :) स्वाती

विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 10:22
आणि असे आमच्या डोझम्माचे तिच्या लेकरांसोबतच बारसे झाले!! लेकरांची नावे सांगू म्हणताय? डोझी, हा बच्चा अन डोझुली, ही बच्चुली!! डोझम्माच्या बारश्याची गोष्ट आवडली! :) आपला, तात्यम्मा!

ऋचा Tue, 05/13/2008 - 11:15
मस्त लिहीलीय गोष्ट... डोझम्माच्या बारश्याची गोष्ट आवडली!

यशोधरा Tue, 05/13/2008 - 16:32
आनंदयात्री, ऋचा धन्यवाद. स्वातीताई, कसली मज्जा!! मग बदकीणीने वाढवली का तिची पिल्लं गच्चीत तुमच्या?? :) तात्यम्मा, धन्यवाद :) आणि रोशनीचे पुढचे भाग कधी वाचायला मिळणार?

In reply to by यशोधरा

विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 16:41
यशोधरा, तात्यम्मा, धन्यवाद आणि रोशनीचे पुढचे भाग कधी वाचायला मिळणार? लवकरच लिहितो. गेले काही दिवस पोटापाण्याच्या उद्योगात बराच व्यग्र होतो त्यामुळे वेळच मिळाला नाही. आता जरा निवांतपणा मिळाला आहे, तेव्हा रौशनी पूर्ण करण्याचा विचार आहे. मात्र आता रौशनीचं लेखन पूर्ण करूनच प्रकाशित करणार आहे, 'क्रमश:' ची भानगड ठेवणार नाही, नाहीतर आमचे नारदाचार्य रागावतात! :) असो, आपल्याकडून असेच चांगलेचुंगले लेखन मिपावर व्हावे, हीच शुभकामना... आपला, (रौशनीचा प्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

नारदाचार्य Tue, 05/13/2008 - 17:07
> 'क्रमश:' ची भानगड ठेवणार नाही, नाहीतर आमचे नारदाचार्य रागावतात! हाहाहाहा... लवकर पूर्ण करा. रोशनीवर आम्ही एकही प्रतिसाद दिलेला नाही, कारण ती पूर्ण वाचूनच प्रतिसाद द्यायचा असं आम्ही ठरवलं आहे. लेखन एकत्र प्रसिद्ध करण्याची आमची सूचना इतरांनीही मनावर घेतली तर वाचनाची खुमारी खचितच वाढत जाईल. एकत्र प्रसिद्धीची ही अपेक्षा ले गई... किंवा शोधयंत्राचा शोध सारख्या मालिकांसाठी आम्ही लावत नाहीये. तुमचं बसंतचं लग्न यालाही ती लागू नाही.

धमाल मुलगा Tue, 05/13/2008 - 18:09
यशोधराताई, मस्तच...
अशी सोनेरी , सोनेरी रंगाची स्वच्छ फ़र आणि एखादी इंग्लिश मड्डम काय नजाकतीत स्कार्फ घेईल, अश्या पद्धतीने, गळ्याभोवती पांढरा शुभ्र पट्टा. काळे काळे डोळे, अगदी बोलके आणि लुकलुकणारे.
ओहोहो.....क्या बात है! छान जमलाय हाही लेख :) बाकी मुळातच प्राणीप्रेमी असल्याने मला जास्तच आवडला... पण पेठकरकाकांच्या म्हणण्यानुसार, तिचे आणि पिलांचे फोटो असते तर एकदम बहार आली असती ! अजुन येऊदे असंच:) पु.ले.शु.

नि३ Fri, 05/09/2008 - 19:19
भाग जमला म्हटल (संत्राच्या बागेत रमणारा ) नितिन

प्रभाकर पेठकर Fri, 05/09/2008 - 20:35
डोझम्मा, डोझी आणि डोझुलींचे फोटो टाकले असते तर जास्त मजा आली असती... असो. लेख मस्त आणि सहज झाला आहे. अभिनंदन.

मन Fri, 05/09/2008 - 20:53
आवडलं बुवा आपल्याला........ आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

अभिरत भिरभि-या Fri, 05/09/2008 - 21:28
हा खरे तर स्वतंत्र लेखाचाच विषय होईल O:) पण थोडक्यात सांगायचे तर .......... असे म्हणतात की इथे जर तुम्ही रस्त्यावर दगड फेकलात तर दोन प्रकार च्या प्राण्यांना लागेल १ सॉफ्ट्वेअर इंजिनिअर २ कुत्रे दोन्ही प्रजाती बेंगळुरात बहुसंख्येने आहेत :)) >>

In reply to by अभिरत भिरभि-या

असे म्हणतात की इथे जर तुम्ही रस्त्यावर दगड फेकलात तर दोन प्रकार च्या प्राण्यांना लागेल १ सॉफ्ट्वेअर इंजिनिअर २ कुत्रे माहितीपुर्ण प्रतिसाद !!! ;)

मन Fri, 05/09/2008 - 21:32
१.कुत्र्याचे लाड करतात तसे त्या संगणक अभियंत्याचे कुणीही करीत नाही.,त्याला खाण्यासाठी पैसे मोजावे लागतात. २.बंगळुरात राहुनही "कन्नड" जमत नाही म्हनुन कुत्र्याचे काहीही अडत नाही. ३.कुत्रा हा इमानदार असतो. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

यशोधरा Sat, 05/10/2008 - 11:58
नितीन, डॉक्टरसाहेब, बिपीन कार्यकर्ते, पेठकरकाका, मन, अभिरत तुम्हां सार्‍यांचे धन्यवाद लेख आवडल्याचं सांगितल्याबद्दल. पेठकरकाका: तेह्वा फोटो काढायला जमलं नाही.... मनः कुत्रा आणि संगण़क अभियंत्यामधला फरक व्यवस्थित उलगडलाय की!! :) अजून एक राहिलाय सांगायचा, तो मी सांगते. कुत्रा हवं तेह्वा, हवं तिथे, मनात असेल तितका वेळ झोपू डुलकू शकतो किंवा उगाच अळं टळं करुन वेळ घालवू शकतो, संगणक अभियंत्याला हे नेहमीच शक्य नसतं हो!! : अभिरतः खी, खी, खी.... :D :))

स्वाती दिनेश Sat, 05/10/2008 - 20:20
डोझम्मा आवडली..लेख छान झाला आहे यशोधरा, आमच्या गच्चीमध्ये एका बदकीणीने अंडी घातली होती , त्याची आठवण झाली :) स्वाती

विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 10:22
आणि असे आमच्या डोझम्माचे तिच्या लेकरांसोबतच बारसे झाले!! लेकरांची नावे सांगू म्हणताय? डोझी, हा बच्चा अन डोझुली, ही बच्चुली!! डोझम्माच्या बारश्याची गोष्ट आवडली! :) आपला, तात्यम्मा!

ऋचा Tue, 05/13/2008 - 11:15
मस्त लिहीलीय गोष्ट... डोझम्माच्या बारश्याची गोष्ट आवडली!

यशोधरा Tue, 05/13/2008 - 16:32
आनंदयात्री, ऋचा धन्यवाद. स्वातीताई, कसली मज्जा!! मग बदकीणीने वाढवली का तिची पिल्लं गच्चीत तुमच्या?? :) तात्यम्मा, धन्यवाद :) आणि रोशनीचे पुढचे भाग कधी वाचायला मिळणार?

In reply to by यशोधरा

विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 16:41
यशोधरा, तात्यम्मा, धन्यवाद आणि रोशनीचे पुढचे भाग कधी वाचायला मिळणार? लवकरच लिहितो. गेले काही दिवस पोटापाण्याच्या उद्योगात बराच व्यग्र होतो त्यामुळे वेळच मिळाला नाही. आता जरा निवांतपणा मिळाला आहे, तेव्हा रौशनी पूर्ण करण्याचा विचार आहे. मात्र आता रौशनीचं लेखन पूर्ण करूनच प्रकाशित करणार आहे, 'क्रमश:' ची भानगड ठेवणार नाही, नाहीतर आमचे नारदाचार्य रागावतात! :) असो, आपल्याकडून असेच चांगलेचुंगले लेखन मिपावर व्हावे, हीच शुभकामना... आपला, (रौशनीचा प्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

नारदाचार्य Tue, 05/13/2008 - 17:07
> 'क्रमश:' ची भानगड ठेवणार नाही, नाहीतर आमचे नारदाचार्य रागावतात! हाहाहाहा... लवकर पूर्ण करा. रोशनीवर आम्ही एकही प्रतिसाद दिलेला नाही, कारण ती पूर्ण वाचूनच प्रतिसाद द्यायचा असं आम्ही ठरवलं आहे. लेखन एकत्र प्रसिद्ध करण्याची आमची सूचना इतरांनीही मनावर घेतली तर वाचनाची खुमारी खचितच वाढत जाईल. एकत्र प्रसिद्धीची ही अपेक्षा ले गई... किंवा शोधयंत्राचा शोध सारख्या मालिकांसाठी आम्ही लावत नाहीये. तुमचं बसंतचं लग्न यालाही ती लागू नाही.

धमाल मुलगा Tue, 05/13/2008 - 18:09
यशोधराताई, मस्तच...
अशी सोनेरी , सोनेरी रंगाची स्वच्छ फ़र आणि एखादी इंग्लिश मड्डम काय नजाकतीत स्कार्फ घेईल, अश्या पद्धतीने, गळ्याभोवती पांढरा शुभ्र पट्टा. काळे काळे डोळे, अगदी बोलके आणि लुकलुकणारे.
ओहोहो.....क्या बात है! छान जमलाय हाही लेख :) बाकी मुळातच प्राणीप्रेमी असल्याने मला जास्तच आवडला... पण पेठकरकाकांच्या म्हणण्यानुसार, तिचे आणि पिलांचे फोटो असते तर एकदम बहार आली असती ! अजुन येऊदे असंच:) पु.ले.शु.
लेखनविषय:
लेखनप्रकार

एक कोड्न

मुन्गी ·

In reply to by आनंदयात्री

आनंदयात्री Fri, 05/09/2008 - 17:53
आल्याआल्याच असा प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व ! तुमचा हिरमोड करण्याचा उद्देश नव्हता. मिसळपाववर स्वागत तुमचे :)

In reply to by आनंदयात्री

मुन्गी Fri, 05/09/2008 - 18:02
अरे हिरमोड कसले ? ही (एक्चुअलि हा ) मुंगी रंगाने गौर पण स्वाभावाने काळी मुंगी आहे !

मन Fri, 05/09/2008 - 17:51
पुजारी आस्तिक आहे, असं बेसिक ऍझम्पशन पकडायचं का? :-) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

मनस्वी Fri, 05/09/2008 - 18:10
नाही.. पुजारीपण नास्तिकच असतो, पण त्याने स्पाईक्स घातलेले असतात म्हणून तो घसरत नाही.. असा त्याचा अर्थ होतो.

In reply to by मनस्वी

इनोबा म्हणे Fri, 05/09/2008 - 18:15
हेल्मेटपण घातलेले असेलच की मनुताई :D म्हणून तर तो मेला नाही. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

अरुण मनोहर Fri, 05/09/2008 - 18:16
म्हणून शहाणे लोक सांगतात "रस्त्यावर कचरा फेकू नका". केव्हा आपल्या लोकांना सद् बुद्धी येणार आहे कोण जाणे!

स्वयंभू Fri, 05/09/2008 - 18:21
कदाचीत देवापुढे डोके ठेउन ठेउन त्यचं डोकं कडक झालं असेल नी ते आपटल्यावर रस्ताच फुटला असेल. कदाचीत ह्या वेळचा रस्ता मातीचा असेल. (तोच रस्ता असे कोड्यात लिहीलेले नाहिये) कदाचीत तो पुजारी लग्न झालेला असेल नी त्याला रोज बायको पुढे डोके आपटायची सवय असेल. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

In reply to by स्वयंभू (verified= न पडताळणी केलेला)

मनस्वी Fri, 05/09/2008 - 18:24
कदाचित् ते पडले तेव्हा शेजारच्या पाण्याच्या टँकात पडले. कदाचित् ते पडले तेव्हा दसरा होता आणि ते झेंडूच्या ढीगावर पडले.

In reply to by मनस्वी

स्वयंभू Fri, 05/09/2008 - 18:31
कदाचीत त्यांना निवडणूकीत उभं रहून पडायची सवय असेल. कदाचीत त्यांनी पडायचं नाटक केलं असेल. कदाचीत डोक्यावर पडल्याने त्यांची स्म्रुती जाऊन ते मरायचं विसरले असतील. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

In reply to by स्वयंभू (verified= न पडताळणी केलेला)

इनोबा म्हणे Fri, 05/09/2008 - 18:25
कदाचीत तो पुजारी लग्न झालेला असेल नी त्याला रोज बायको पुढे डोके आपटायची सवय असेल. =)) भलताच डोके'बाज दिसतोय हा पुजारी ... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

भ्रमर Fri, 05/09/2008 - 21:09
तो पुजारी खरोखर देवाचा भक्त असेल व देव त्याला प्रसन्न असेल (पुजारी कसा होता हे लिहिलेले नाहीय. अपवाद असू शकतो.) देव तारी त्याला कोण मारी. (देवाभोवती भुणभुणणारा) भ्रमर

In reply to by भ्रमर

स्वयंभू Fri, 05/09/2008 - 21:14
रमेश देव तारी त्याला ब्रिटानीया मारी आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

विजुभाऊ Sat, 05/10/2008 - 18:36
पहीली कोय रायवळ आम्ब्याची असेल. दुसरी कोय युपीच्या दशेरी अथवा लंगड्या चे असेल्.अबु आझमी ने आतला भाग ही खावुन त्याला पोकळ केले असेल

In reply to by आनंदयात्री

आनंदयात्री Fri, 05/09/2008 - 17:53
आल्याआल्याच असा प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व ! तुमचा हिरमोड करण्याचा उद्देश नव्हता. मिसळपाववर स्वागत तुमचे :)

In reply to by आनंदयात्री

मुन्गी Fri, 05/09/2008 - 18:02
अरे हिरमोड कसले ? ही (एक्चुअलि हा ) मुंगी रंगाने गौर पण स्वाभावाने काळी मुंगी आहे !

मन Fri, 05/09/2008 - 17:51
पुजारी आस्तिक आहे, असं बेसिक ऍझम्पशन पकडायचं का? :-) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

मनस्वी Fri, 05/09/2008 - 18:10
नाही.. पुजारीपण नास्तिकच असतो, पण त्याने स्पाईक्स घातलेले असतात म्हणून तो घसरत नाही.. असा त्याचा अर्थ होतो.

In reply to by मनस्वी

इनोबा म्हणे Fri, 05/09/2008 - 18:15
हेल्मेटपण घातलेले असेलच की मनुताई :D म्हणून तर तो मेला नाही. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

अरुण मनोहर Fri, 05/09/2008 - 18:16
म्हणून शहाणे लोक सांगतात "रस्त्यावर कचरा फेकू नका". केव्हा आपल्या लोकांना सद् बुद्धी येणार आहे कोण जाणे!

स्वयंभू Fri, 05/09/2008 - 18:21
कदाचीत देवापुढे डोके ठेउन ठेउन त्यचं डोकं कडक झालं असेल नी ते आपटल्यावर रस्ताच फुटला असेल. कदाचीत ह्या वेळचा रस्ता मातीचा असेल. (तोच रस्ता असे कोड्यात लिहीलेले नाहिये) कदाचीत तो पुजारी लग्न झालेला असेल नी त्याला रोज बायको पुढे डोके आपटायची सवय असेल. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

In reply to by स्वयंभू (verified= न पडताळणी केलेला)

मनस्वी Fri, 05/09/2008 - 18:24
कदाचित् ते पडले तेव्हा शेजारच्या पाण्याच्या टँकात पडले. कदाचित् ते पडले तेव्हा दसरा होता आणि ते झेंडूच्या ढीगावर पडले.

In reply to by मनस्वी

स्वयंभू Fri, 05/09/2008 - 18:31
कदाचीत त्यांना निवडणूकीत उभं रहून पडायची सवय असेल. कदाचीत त्यांनी पडायचं नाटक केलं असेल. कदाचीत डोक्यावर पडल्याने त्यांची स्म्रुती जाऊन ते मरायचं विसरले असतील. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

In reply to by स्वयंभू (verified= न पडताळणी केलेला)

इनोबा म्हणे Fri, 05/09/2008 - 18:25
कदाचीत तो पुजारी लग्न झालेला असेल नी त्याला रोज बायको पुढे डोके आपटायची सवय असेल. =)) भलताच डोके'बाज दिसतोय हा पुजारी ... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

भ्रमर Fri, 05/09/2008 - 21:09
तो पुजारी खरोखर देवाचा भक्त असेल व देव त्याला प्रसन्न असेल (पुजारी कसा होता हे लिहिलेले नाहीय. अपवाद असू शकतो.) देव तारी त्याला कोण मारी. (देवाभोवती भुणभुणणारा) भ्रमर

In reply to by भ्रमर

स्वयंभू Fri, 05/09/2008 - 21:14
रमेश देव तारी त्याला ब्रिटानीया मारी आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

विजुभाऊ Sat, 05/10/2008 - 18:36
पहीली कोय रायवळ आम्ब्याची असेल. दुसरी कोय युपीच्या दशेरी अथवा लंगड्या चे असेल्.अबु आझमी ने आतला भाग ही खावुन त्याला पोकळ केले असेल
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
एक लहान मुल्गा आम्बा खाउन कोय रस्त्या वर फेकतो , तोच एक नास्तिक माणुस रस्त्या वरुन चालत येतो , त्या कोई वर सरपट्तो आणि डोके फुटुन मरण पावतो | दुस्र्‍या दिवशी पुन्हा तो मुलगा तसेच कोय रस्त्या वर फेकतो (असतात काही डाम्बिस पोरं, असो ) , मग एक पुजारी तेथून निघतो , तोही रपट्तो आणी डोके आपट्तो , पण त्याला काहीच होत नाही ... का ? - कारण जाको राखे सांईया मार सके ना कोय !

Close encounters of the third kind (एक पद्यकथा)

अरुण मनोहर ·

शितल Fri, 05/09/2008 - 18:39
कविता आवडली , छान वाटले वाचुन. असेच लिहित जा. वाचायला आवडेल.

चतुरंग Fri, 05/09/2008 - 20:19
वेगळा विषय हाताळण्याबद्दल अभिनंदन! (अवांतर - बा.सी.मर्ढेकरांच्या 'पिपात मेले ओल्या उंदिर' ह्या ओळीचा असा वेगळा वापर करमणूक करुन गेला! :) ) (अवांतर मधे आधी नजरचुकीने मर्ढेकरांचा उल्लेख 'आरतीप्रभू' असा केला होता पण मिपा वरील अभ्यासू वाचकांनी चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आरतीप्रभू म्हणजे चिं. त्र्यं. खानोलकर. चुकीबद्दल क्षमस्व.) चतुरंग

शितल Fri, 05/09/2008 - 18:39
कविता आवडली , छान वाटले वाचुन. असेच लिहित जा. वाचायला आवडेल.

चतुरंग Fri, 05/09/2008 - 20:19
वेगळा विषय हाताळण्याबद्दल अभिनंदन! (अवांतर - बा.सी.मर्ढेकरांच्या 'पिपात मेले ओल्या उंदिर' ह्या ओळीचा असा वेगळा वापर करमणूक करुन गेला! :) ) (अवांतर मधे आधी नजरचुकीने मर्ढेकरांचा उल्लेख 'आरतीप्रभू' असा केला होता पण मिपा वरील अभ्यासू वाचकांनी चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आरतीप्रभू म्हणजे चिं. त्र्यं. खानोलकर. चुकीबद्दल क्षमस्व.) चतुरंग
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
रात्री अचानक झोप उडाली होती प्रखर झोतात खोली होते काय नाही समजले शुभ्र किरणांनी घट्ट बांधले सरसर नेले वरती ओढून दिले एका कक्षात टाकून बघतो अघटीत काय जाहले सभोवती बहु लोकची दिसले धावलो बाजुला माणूस पाहुन विचारण्या कोठे आलो आपण नव्ह्ती भींत तरी अडकलो त्याच्यापाशी नाही पोहोचलो विचारले ओरडून मी त्याला कसला आहे विचीत्र मामला बहुदा त्याने नाही एकले म्हणून मी निरखूनी पाहिले खुर्चीवरती होता बसला प्रकाश रज्जुने बांधला हात दोन्ही उंचावलेले दंडामधुनी रक्त खेचले घाबरून मी पाही सगळे चारी दिशा मानव पसरले कोणी धावत्या पट्ट्यावरती कोणी होते उलट लटकती बाब अचानक कळली सारी प्रयोगशाळा होती न्यारी जाणण्या सं