अरुणराव,
उद् बोध जबरा.....
मुळात कविता ह आमचा प्रांत न्हवे. त्यात हा एवढा लांब लचक उद् बोध , पण पहिलं कडव वाचल आणि मग ॐ शांती होइस्तव वाचतच गेलो. लै भारी राव.
--गणपा.
१० हजार वर्षानी येणार्या पिढीला उत्खनन करतांना निलकांतने ब्याकअप घेतलेली मिपाची तबकडी सापडेल, अन तुमची ही कविता वाचुन संगणक क्रांतीची सुरुवात कशी झाली काय झाली याचा एतिहासिक शोध लावतील :))
कविता खुप खुप आवडली हेवेसांनल.
लै भारी
उद् बोध जबरी!!
मस्त...
मस्तच
व्वा !!!!!
झक्कास
मस्त! :)
मस्त
एकदम भारी
मस्त कविता!
मस्तच
छान वाटले
विचार