मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मसालेदार भेंडी स्मिता चावरे

अज्ञात ·

In reply to by गिरिजा

टारझन 10/07/2008 - 03:01
अहो प्रियाली ताई ... ते पाककृतीचं नाव असावं जसं गोळ्याची आमटी तात्या सरपंच,ऊकडलेलं रताळं चंपाकली वगैरे वगैरे... खाली म्हटल्याप्रमाणे) मसालेदार वांगं कुबड्या खविस
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

In reply to by टारझन

प्रियाली 10/07/2008 - 03:34
प्रश्नकर्तीचे नाव प्रियाली नाही गिरिजा आहे. स्मिता चावरे या मनोगताच्या सदस्या आहेत आणि त्यांनी मागे ही पाककृती टाकली होती हे मला माहित आहे. त्यामुळे मला वरील प्रश्न पडलेला नाही.

In reply to by प्रियाली

टारझन 10/07/2008 - 03:42
प्रश्नकर्तीचे नाव प्रियाली नाही गिरिजा आहे. नावच्या चुकीबद्दल जाहीर माफी. स्मिता चावरे या मनोगताच्या सदस्या आहेत आणि त्यांनी मागे ही पाककृती टाकली होती हे मला माहित आहे. त्यामुळे मला वरील प्रश्न पडलेला नाही. आम्हाला तुम्हाला ऊद्देशायचेच नव्हते. असो... स्मिता चावरे या कुठल्याही सदस्य असो त्यांचा अवमान हा हेतू नव्हता ... टायटल च्या नावातला विनोद आम्ही कंटिन्यु केला इतकंच
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

प्रियाली 09/07/2008 - 17:20
ओंकार या सदस्याकडून एकाच दिवसात मनोगतावरील लेखन मिपावर उतरवलेले दिसत आहे. ही बाब आताच लक्षात आल्याने संपादक या नात्याने या पुढे या व्यक्तीकडून मनोगतावरून उचललेले सर्व लेखन अप्रकाशित करण्यात येईल याची पूर्वकल्पना देत आहे. यापूर्वी टाकलेल्या लेखांना सदस्यांनी प्रतिसाद दिल्याने त्याबाबत काय करावे याचा निर्णय जनरल डायरांनी घ्यावा. धन्यवाद, प्रियाली. यापूर्वी टाकलेल्या लेखांना सदस्यांनी प्रतिसाद दिल्याने त्याबाबत काय करावे याचा निर्णय जनरल डायरांनी घ्यावा. आम्ही या बाबतीतले सर्वाधिकार प्रियाली यांच्याकडेच देत आहोत. त्यांना काय तो निर्णय घ्यायची मुभा आहे! -- जनलर डायर.

In reply to by प्रियाली

सुचेल तसं 09/07/2008 - 19:10
ह्याचा अर्थ इतर संकेतस्थळांवर प्रकाशित केलेले लेख मिपावर प्रकाशित करु शकत नाही? उपक्रम ला वरील नियम आहे हे माहित होतं पण मिपालापण हाच नियम लागू आहे का? http://sucheltas.blogspot.com

टारझन 09/07/2008 - 19:47
आयला कुठून काय आलयं याबाबद खाजवत बसण्यापेक्षा जे लिहून आलंय ते करा आणि खा... पाकक्रुती कुठून ना कुठून आलेलीच असते.. मग एखाद्या संकेतस्थळावरून आली तर का आटापिटा? हे माझे वैयक्तिक मत आहे ..वाद घालणे हा हेतु नव्हे. जिभेचे चोच्ले हव्या त्या (चांगल्या) मार्गाने पुरवणारा ) कु. ख. ऊर्फ प्रशांत (दामले नव्हे)
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

प्रियाली 09/07/2008 - 19:52
एखादे लेखन आपले स्वतःचे असेल आणि ते इतरत्र प्रकाशित झाल्यावर मिपावरही प्रकाशित करायचे असेल तर त्यासाठी कोणतीही हरकत नाही. आपल्या मित्र-मैत्रिणींचे लेखन त्यांच्या पूर्वपरवानगीने प्रकाशित करायचे असेल तरीही हरकत नाही परंतु इतरत्र कुठूनही दुसर्‍यांचे लेखन लेखक/लेखिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय इथे चिकटवत जाणे अयोग्य ठरावे. मिपाने यासंबंधात यापूर्वीच असा निर्णय घेतलेला आहे.

In reply to by पिवळा डांबिस

टारझन 10/07/2008 - 02:55
(मराठीत "टायटल") =)) =)) पिडा काका तुमालाच एक टायटल (इंग्रजीत "बक्षिस") द्याया पायजे मी पण एक पाककृती लिहीन म्हणतोय.... "ऊकडलेले अंडे" मसालेदार वांगं कुबड्या खविस
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग 10/07/2008 - 02:56
इतका 'मसालेदारपणा' बरा नव्हे ह्या वयात. त्रास होईल हो तब्बेतीला! ;) (स्वगत - डांबिसकाकूंना कळवायला हवं फार मसालेदार खातात म्हणून!) चतुरंग

विजुभाऊ 06/08/2008 - 19:35
सदर सदस्याने यापूर्वी सुद्धा असेच लिखाण चिकटवले होते. इतरांचे लिखाण इथे का चिकटवले जाते. स्मिता चावरेना मिपा ने सदस्यत्व नाकारले आहे का? संपादक मंडळाने कृपया लौकर दखल घ्यावी ही विनन्ती पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विजुभाऊ 06/08/2008 - 19:41
वो क्के पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by गिरिजा

टारझन 10/07/2008 - 03:01
अहो प्रियाली ताई ... ते पाककृतीचं नाव असावं जसं गोळ्याची आमटी तात्या सरपंच,ऊकडलेलं रताळं चंपाकली वगैरे वगैरे... खाली म्हटल्याप्रमाणे) मसालेदार वांगं कुबड्या खविस
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

In reply to by टारझन

प्रियाली 10/07/2008 - 03:34
प्रश्नकर्तीचे नाव प्रियाली नाही गिरिजा आहे. स्मिता चावरे या मनोगताच्या सदस्या आहेत आणि त्यांनी मागे ही पाककृती टाकली होती हे मला माहित आहे. त्यामुळे मला वरील प्रश्न पडलेला नाही.

In reply to by प्रियाली

टारझन 10/07/2008 - 03:42
प्रश्नकर्तीचे नाव प्रियाली नाही गिरिजा आहे. नावच्या चुकीबद्दल जाहीर माफी. स्मिता चावरे या मनोगताच्या सदस्या आहेत आणि त्यांनी मागे ही पाककृती टाकली होती हे मला माहित आहे. त्यामुळे मला वरील प्रश्न पडलेला नाही. आम्हाला तुम्हाला ऊद्देशायचेच नव्हते. असो... स्मिता चावरे या कुठल्याही सदस्य असो त्यांचा अवमान हा हेतू नव्हता ... टायटल च्या नावातला विनोद आम्ही कंटिन्यु केला इतकंच
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

प्रियाली 09/07/2008 - 17:20
ओंकार या सदस्याकडून एकाच दिवसात मनोगतावरील लेखन मिपावर उतरवलेले दिसत आहे. ही बाब आताच लक्षात आल्याने संपादक या नात्याने या पुढे या व्यक्तीकडून मनोगतावरून उचललेले सर्व लेखन अप्रकाशित करण्यात येईल याची पूर्वकल्पना देत आहे. यापूर्वी टाकलेल्या लेखांना सदस्यांनी प्रतिसाद दिल्याने त्याबाबत काय करावे याचा निर्णय जनरल डायरांनी घ्यावा. धन्यवाद, प्रियाली. यापूर्वी टाकलेल्या लेखांना सदस्यांनी प्रतिसाद दिल्याने त्याबाबत काय करावे याचा निर्णय जनरल डायरांनी घ्यावा. आम्ही या बाबतीतले सर्वाधिकार प्रियाली यांच्याकडेच देत आहोत. त्यांना काय तो निर्णय घ्यायची मुभा आहे! -- जनलर डायर.

In reply to by प्रियाली

सुचेल तसं 09/07/2008 - 19:10
ह्याचा अर्थ इतर संकेतस्थळांवर प्रकाशित केलेले लेख मिपावर प्रकाशित करु शकत नाही? उपक्रम ला वरील नियम आहे हे माहित होतं पण मिपालापण हाच नियम लागू आहे का? http://sucheltas.blogspot.com

टारझन 09/07/2008 - 19:47
आयला कुठून काय आलयं याबाबद खाजवत बसण्यापेक्षा जे लिहून आलंय ते करा आणि खा... पाकक्रुती कुठून ना कुठून आलेलीच असते.. मग एखाद्या संकेतस्थळावरून आली तर का आटापिटा? हे माझे वैयक्तिक मत आहे ..वाद घालणे हा हेतु नव्हे. जिभेचे चोच्ले हव्या त्या (चांगल्या) मार्गाने पुरवणारा ) कु. ख. ऊर्फ प्रशांत (दामले नव्हे)
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

प्रियाली 09/07/2008 - 19:52
एखादे लेखन आपले स्वतःचे असेल आणि ते इतरत्र प्रकाशित झाल्यावर मिपावरही प्रकाशित करायचे असेल तर त्यासाठी कोणतीही हरकत नाही. आपल्या मित्र-मैत्रिणींचे लेखन त्यांच्या पूर्वपरवानगीने प्रकाशित करायचे असेल तरीही हरकत नाही परंतु इतरत्र कुठूनही दुसर्‍यांचे लेखन लेखक/लेखिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय इथे चिकटवत जाणे अयोग्य ठरावे. मिपाने यासंबंधात यापूर्वीच असा निर्णय घेतलेला आहे.

In reply to by पिवळा डांबिस

टारझन 10/07/2008 - 02:55
(मराठीत "टायटल") =)) =)) पिडा काका तुमालाच एक टायटल (इंग्रजीत "बक्षिस") द्याया पायजे मी पण एक पाककृती लिहीन म्हणतोय.... "ऊकडलेले अंडे" मसालेदार वांगं कुबड्या खविस
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग 10/07/2008 - 02:56
इतका 'मसालेदारपणा' बरा नव्हे ह्या वयात. त्रास होईल हो तब्बेतीला! ;) (स्वगत - डांबिसकाकूंना कळवायला हवं फार मसालेदार खातात म्हणून!) चतुरंग

विजुभाऊ 06/08/2008 - 19:35
सदर सदस्याने यापूर्वी सुद्धा असेच लिखाण चिकटवले होते. इतरांचे लिखाण इथे का चिकटवले जाते. स्मिता चावरेना मिपा ने सदस्यत्व नाकारले आहे का? संपादक मंडळाने कृपया लौकर दखल घ्यावी ही विनन्ती पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

विजुभाऊ 06/08/2008 - 19:41
वो क्के पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
वाढणी: ३-४ जणांना पाककृतीला लागणारा वेळ: ३० मिनिटे पाककृतीचे जिन्नस अर्धा किलो भेंडी, ३ कांदे, १ मोठा टोमॅटो, २ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा लसूण पेस्ट १ चमचा गरम मसाला, १ चमचा धणे पूड, १ चमचा लिंबाचा रस, तिखट-मीठ तळणासाठी तेल क्रमवार मार्गदर्शन: प्रथम भेंडी स्वच्छ धुवून व पुसून घ्या. पाव इंच लांबीचे तुकडे करून तेलात तळून घ्या. कांदे, टोमॅटो, मिरची सर्व बारीक चिरून घ्या. थोड्या तेलात कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. त्यात लसूण, मिरची व टोमॅटो परतून घ्या. त्यात गरम मसाला व धणेपूड घाला.

बिना अंड्याचा केक स्मिता चावरे

अज्ञात ·
वाढणी: तुम्ही तुकडे कसे कराल, त्यावर अवलंबून[ मी १२ तुकडे करतो] पाककृतीला लागणारा वेळ: ६० मिनिटे पाककृतीचे जिन्नस अडीच कप मैदा, पाउण कप साखर, २ मोठे चमचे साखरेचा पाक, १ कप पाणी व एक कप दूध १ मोठा चमचा मनुका, ३ चहाचे चमचे[सपाट कापून] बेकिंग पावडर, चिमुटभर मीठ ३ मोठे चमचे लोणी / तूप किन्वा मार्गारीन क्रमवार मार्गदर्शन: नेहेमीप्रमाणे तूप [ लोणी/ मार्गारिन] आणि साखर फेसून एकजीव करावी. त्यात साखरेचा पाक आणि मीठ घालून पुन्हा फेसावे. मग त्यात दूध व पाणी घालावे. मैदा ३ वेळा चाळून घ्यावा.

चॉकलेट ब्रेड पुडींग

अज्ञात ·
वाढणी: २-३ जणांसाठी पाककृतीला लागणारा वेळ: ४५ मिनिटे पाककृतीचे जिन्नस ३०० मिली दुध, ४-५ टेबल स्पून साखर, ४ ब्राऊन ब्रेडच्या स्लाईसेस, ३ अंडी, २ टेबल स्पून ड्रिंकिंग चॉकोलेट अथवा कोको, १/२ टीस्पून व्हॅनिला इसेन्स, क्रमवार मार्गदर्शन: ब्रेडचे लहान लहान तुकडे करून घ्यावेत. अंडी फोडून फेटून घ्यावीत व त्यात व्हॅनिला इसेन्स घालावा. दुध गरम करून त्यात साखर घालावी. साखर विरघळली कि त्यात ड्रिंकिंग चॉकोलेट अथवा कोको घालून चांगले ढवळून घ्यावे. गॅस बंद करून त्यात फेटलेली अंडी आणि ब्रेडचे तुकडे घालून नीट ढवळावे.

उपासाचा डोसा मराठीप्रेमी

अज्ञात ·

स्नेहश्री 09/07/2008 - 15:45
आता आषाढीला करुन बघयल हरकत नाही . --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

प्राजु 10/07/2008 - 01:11
एकदम भारिच की! करून पाहीन नक्की. आवांतर : नाहीतरी आजकाल पित्ताचा त्रास होतो त्यामुळे मनसोक्त खिचडी खाता येत नाहीच... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

स्नेहश्री 09/07/2008 - 15:45
आता आषाढीला करुन बघयल हरकत नाही . --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

प्राजु 10/07/2008 - 01:11
एकदम भारिच की! करून पाहीन नक्की. आवांतर : नाहीतरी आजकाल पित्ताचा त्रास होतो त्यामुळे मनसोक्त खिचडी खाता येत नाहीच... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
वाढणी: ३-४ जण पाककृतीला लागणारा वेळ: १५ मिनिटे पाककृतीचे जिन्नस भगर - ३ लहान वाट्या, साबुदाणा - १ लहान वाटी भरून चवीपुरते मीठ चटणीसाठी- ओले खोबरे (१ वाटी खवून), मिरची-१, मूठभर निवडलेली कोथिंबीर १" आले, चवीपुरती साखर, लिंबू, मीठ भाजीसाठी -३ बटाटे उकडून, चमचाभर दाण्याचे कूट, मिरच्या बारीक चिरून तूप/तेल, क्रमवार मार्गदर्शन: रात्री वरई (भगर) व साबुदाणा नीट धुवून वेगवेगळे भिजत टाकावे. दुसरे दिवशी सकाळी ते बारीक वाटून घेवून एकत्र करावे. चवीनुसार मीठ घालून ३ तास झाकून ठेवावे.

पुण्यात लव्हर्स पार्क!! मीमराठी

अज्ञात ·

अमोल केळकर 09/07/2008 - 14:10
माझ्या मते लव्हर्स पार्क करणे हे काही प्रमाणात योग्य आहे. सारसबाग / संभाजी पार्क ही लव्हर्स पार्क म्हणुन नावाजली जात असताना आणखी लव्हर्स पार्क एवजी एकत्र सह कुटुंब फिरता येईल अशी एक बाग पुण्यात निघाली तर चांगले होईल. अमोल (अवांतर : सारसबाग / संभाजी पार्क सोडुन इतर काही नवीन चांगल्या बागा पुण्यात झाल्या असल्यास माहित नाही) -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

मनस्वी 09/07/2008 - 14:14
हो चालेल की.. म्हणजे झेड्-ब्रीज वरची गर्दी कमी होईल! पण या पार्क मध्ये फक्त जोडी-प्रवेश (कपल एंट्री) हवी. टवाळखोरांना आणि रिक्कामटेकड्यांना प्रवेश बंद म्हणजे बंद. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

आनंदयात्री 09/07/2008 - 14:43
>>पण या पार्क मध्ये फक्त जोडी-प्रवेश (कपल एंट्री) हवी. टवाळखोरांना आणि रिक्कामटेकड्यांना प्रवेश बंद म्हणजे बंद. असेच म्हणतो. चामारी त्या टवाळखोरांच्या .....

शिप्रा 09/07/2008 - 16:00
लव्हर्स पार्क मध्य जाऊन काय करायच? अश्लईलपणा? आणी तो नाहि तर नुस्त्या प्र॑माचा ग्प्पआंना पार्क कशाला?

पण या पार्क मध्ये फक्त जोडी-प्रवेश (कपल एंट्री) हवी माझा पण पाठींबा !!!!!! सखाराम गटणे

टारझन 09/07/2008 - 18:39
या गोष्टींची गरज आहे.. कपल एंट्री हवी अर्चिस ने कपल ची व्याख्या विज्ञानाच्या पूस्तकात पहावी. बाकी फक्त प्रेमाच्या गोष्टींसाठीच तर एकांत हवाहो... नाहीतर मग गरवारे चौकात बसले नसते का सगळे... जागेच्या शोधात ) कु. ख.
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

ह्या विषयावर पूर्वीही चर्चा मिसळपाव वर झाली आहे. जर अश्लिल चाळे करायचे असतील तर ते ज्याने त्याने आपापल्या घरी करावेत असे माझे वैयक्तिक मत आहे. जर झेड ब्रिज आणि सारसबागेत ज्या गोष्टी चालतात त्याच गोष्टीसाठी वेगळी जागा निर्माण करणे हा जागेचा अपव्यय आहे असे वाटते. आधीच पुण्यात जागांचे भाव आभाळाला भिडले आहेत. प्रेमाच्या गोष्टीच करायच्या असतील तर त्या हॉटेलात बसून, मोबाईल फोनवर पण करता येतील पण जर प्रितीक्रिया करायच्या असतील तर त्या चार भिंतीच्या आत करणेच योग्य असे वाटते. पुण्याचे पेशवे

पण या पार्क मध्ये फक्त जोडी-प्रवेश (कपल एंट्री) हवी सहमत! जर प्रेमी युगुलांना घरी एकांत मिळत नसेल आणि हॉटेलमधे जाण्याची "गरज" (किंवा ऐपतही) नसेल तर अशा जोडप्यांनी काय करायचं? लहान मुलांच्या समोर हातात हात घालून, खांद्यांवर हात ठेवून किंवा इतर श्लील प्रकारे आपलं प्रेम व्यक्त करण्याएवढा आपला समाज मोकळा नाही आहे. त्यामुळे अशा जोडप्यांची कुचंबणा होऊ देण्यापेक्षा एक फक्त जोडप्यांसाठी बाग बनवावीच! आणि असं केल्यावर मात्र इतर जागी प्रेम "दाखवण्यावर" बंदी आणता येईल. या संदर्भात आणखी एक प्रश्नः आई मुलांवर प्रेम "दाखवते" ते श्लील मग प्रेयसी प्रियकरावर "दाखवते" ते अश्लील का?

शिप्रा 10/07/2008 - 10:50
मि पुण्याचे पेशवेंशि सहमत आहे. आपल्या देशाची ती संस्क्रुती नाही. पुर्वीच्या लोकांना त्याची गरज पड्ली नाही मग आता काय वेगळी गरज निर्माण झाली? फक्त प्रेमाच्या गोष्टींसाठीच गरवारे चौक पण चालेल. का नाही? जर अश्लिल चाळे करायचे असतील तर ते ज्याने त्याने आपापल्या घरी करावेत आम्हाला त्याचा त्रास का? हि अमेरिका नाहि.

अमोल केळकर 09/07/2008 - 14:10
माझ्या मते लव्हर्स पार्क करणे हे काही प्रमाणात योग्य आहे. सारसबाग / संभाजी पार्क ही लव्हर्स पार्क म्हणुन नावाजली जात असताना आणखी लव्हर्स पार्क एवजी एकत्र सह कुटुंब फिरता येईल अशी एक बाग पुण्यात निघाली तर चांगले होईल. अमोल (अवांतर : सारसबाग / संभाजी पार्क सोडुन इतर काही नवीन चांगल्या बागा पुण्यात झाल्या असल्यास माहित नाही) -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

मनस्वी 09/07/2008 - 14:14
हो चालेल की.. म्हणजे झेड्-ब्रीज वरची गर्दी कमी होईल! पण या पार्क मध्ये फक्त जोडी-प्रवेश (कपल एंट्री) हवी. टवाळखोरांना आणि रिक्कामटेकड्यांना प्रवेश बंद म्हणजे बंद. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

In reply to by मनस्वी

आनंदयात्री 09/07/2008 - 14:43
>>पण या पार्क मध्ये फक्त जोडी-प्रवेश (कपल एंट्री) हवी. टवाळखोरांना आणि रिक्कामटेकड्यांना प्रवेश बंद म्हणजे बंद. असेच म्हणतो. चामारी त्या टवाळखोरांच्या .....

शिप्रा 09/07/2008 - 16:00
लव्हर्स पार्क मध्य जाऊन काय करायच? अश्लईलपणा? आणी तो नाहि तर नुस्त्या प्र॑माचा ग्प्पआंना पार्क कशाला?

पण या पार्क मध्ये फक्त जोडी-प्रवेश (कपल एंट्री) हवी माझा पण पाठींबा !!!!!! सखाराम गटणे

टारझन 09/07/2008 - 18:39
या गोष्टींची गरज आहे.. कपल एंट्री हवी अर्चिस ने कपल ची व्याख्या विज्ञानाच्या पूस्तकात पहावी. बाकी फक्त प्रेमाच्या गोष्टींसाठीच तर एकांत हवाहो... नाहीतर मग गरवारे चौकात बसले नसते का सगळे... जागेच्या शोधात ) कु. ख.
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

ह्या विषयावर पूर्वीही चर्चा मिसळपाव वर झाली आहे. जर अश्लिल चाळे करायचे असतील तर ते ज्याने त्याने आपापल्या घरी करावेत असे माझे वैयक्तिक मत आहे. जर झेड ब्रिज आणि सारसबागेत ज्या गोष्टी चालतात त्याच गोष्टीसाठी वेगळी जागा निर्माण करणे हा जागेचा अपव्यय आहे असे वाटते. आधीच पुण्यात जागांचे भाव आभाळाला भिडले आहेत. प्रेमाच्या गोष्टीच करायच्या असतील तर त्या हॉटेलात बसून, मोबाईल फोनवर पण करता येतील पण जर प्रितीक्रिया करायच्या असतील तर त्या चार भिंतीच्या आत करणेच योग्य असे वाटते. पुण्याचे पेशवे

पण या पार्क मध्ये फक्त जोडी-प्रवेश (कपल एंट्री) हवी सहमत! जर प्रेमी युगुलांना घरी एकांत मिळत नसेल आणि हॉटेलमधे जाण्याची "गरज" (किंवा ऐपतही) नसेल तर अशा जोडप्यांनी काय करायचं? लहान मुलांच्या समोर हातात हात घालून, खांद्यांवर हात ठेवून किंवा इतर श्लील प्रकारे आपलं प्रेम व्यक्त करण्याएवढा आपला समाज मोकळा नाही आहे. त्यामुळे अशा जोडप्यांची कुचंबणा होऊ देण्यापेक्षा एक फक्त जोडप्यांसाठी बाग बनवावीच! आणि असं केल्यावर मात्र इतर जागी प्रेम "दाखवण्यावर" बंदी आणता येईल. या संदर्भात आणखी एक प्रश्नः आई मुलांवर प्रेम "दाखवते" ते श्लील मग प्रेयसी प्रियकरावर "दाखवते" ते अश्लील का?

शिप्रा 10/07/2008 - 10:50
मि पुण्याचे पेशवेंशि सहमत आहे. आपल्या देशाची ती संस्क्रुती नाही. पुर्वीच्या लोकांना त्याची गरज पड्ली नाही मग आता काय वेगळी गरज निर्माण झाली? फक्त प्रेमाच्या गोष्टींसाठीच गरवारे चौक पण चालेल. का नाही? जर अश्लिल चाळे करायचे असतील तर ते ज्याने त्याने आपापल्या घरी करावेत आम्हाला त्याचा त्रास का? हि अमेरिका नाहि.
कही दिवसंपुर्वी TV वर एक चर्चा पाहिली... नाव होते "पुण्यात लव्हर्स पार्क! - असावी कि नसावी". अनेक लोक प्रतिक्रिया देत होते परंतु ज्या चैनल वर हा कार्यक्रम होता तो चैनल एवढा प्रसिद्ध नाही, त्यामुळे चर्चा एकाच भागात संपली... !! माझ्या मते लव्हर्स पार्क करणे हे काही प्रमाणात योग्य आहे. ( सामाजिक द्रुष्ट्या.. ) आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहिले तर थोड्या अधिक सुधारणा आवश्यक असतील.. ! आता खरचं विचार करण्याची वेळ आलेली आहे... कारण तर सुज्ञांना माहितच आहे !! कृपया आपले मत नोंदवा... ह्या लेखांच्या प्रतिक्रियांवर मी रोज नजर ठेवून असेन.. !

पावसाची परी

विजुभाऊ ·

II राजे II 09/07/2008 - 11:05
मैत्री जोडावी दुष्टांसमवे देवोनिया मिसळपाव सुस्वभावे तोची जाण मार्ग एक भेटतां कोणी दुष्ट राजा खवीस आणि खलनायक एक :D जबरा !!!! >प्रत्येक वेळीस माझाच संशय का यावा हा प्रश्न गहन आहे कोणीतरी पटापट उत्तर याचे सांगेल काय अनुभव.... अनुभव असे कोणीतरी मागून ओरडत आहे हो ;) राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

आनंदयात्री 09/07/2008 - 11:05
>>सखाराम गटणे या सदस्याबद्दल देखील असाच समज होता.तो काल तात्याला डॉ दाढेला गटणे प्रत्यक्ष भेटल्यावर दूर झाला) बर्‍याच जणांना असे वाटते की तो तुमच्या कंपनीतलाच एखादा एबॅपर असणार, सखाराम गटणे चा तोतया ! (असहमत) प्रसादलाडु

टारझन 09/07/2008 - 11:23
निबार हाणलाय ... च्यायला खविसाची आरती (आरतीच , हे नाम नव्हे) म्हणायची का काय ? पण विजाभौंचा आटापिटा बघता .. आमच्या मनात नसलेली शंकेची पाल चुकचुकायला लागलिय.. ही (कि हा ?) परी बालगंधर्व तर नव्हे ? बाँड्गिरी करून छडा लावलाच पाहीजे .... कॉलेज मधे पब्लिक ला आम्ही बालगंधर्व बनूनच फात __त काढलंय. तो होणारा पोपट कधीही कोणी ही विसरत नाही. अवांतर (होय अवांतरच) : काव्य अतिशय जबराट.. मजा आ गया .. मला क्वचितच काव्य आवडते ... वा विजाभौ वा ! सावध ) कु, खवीस
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

मदनबाण 09/07/2008 - 11:54
फलज्योतिष सल्ला हा लेखन विषय आणि श्रेणी ? काय भाऊ ग्रह तारे फिरले की काय ? नाही म्हणजे प्रत्येक वेळीस माझाच संशय का यावा हा प्रश्न गहन आहे कोणीतरी पटापट उत्तर याचे सांगेल काय असे तुम्हीच विचारले आहेत म्हणुन... :) (नावात बरचं काही असतं) असे म्हणणारा.. :) मदनबाण

विसोबा खेचर 10/07/2008 - 09:29
म्हणाला मंत्र जाण परीबाळा या कलियुगाचा मैत्री जोडावी दुष्टांसमवे देवोनिया मिसळपाव सुस्वभावे तोची जाण मार्ग एक भेटतां कोणी दुष्ट राजा खवीस आणि खलनायक एक छान..! :)

म्हणाला मंत्र जाण परीबाळा या कलियुगाचा मैत्री जोडावी दुष्टांसमवे देवोनिया मिसळपाव सुस्वभावे तोची जाण मार्ग एक भेटतां कोणी दुष्ट राजा खवीस आणि खलनायक एक मस्त !!!
जे आपल्याला कळत नाही, एकतर समजून घ्यावे किंवा सोडून द्यावे, लगेचच चर्चा प्रस्ताव टाकू नये.

II राजे II 09/07/2008 - 11:05
मैत्री जोडावी दुष्टांसमवे देवोनिया मिसळपाव सुस्वभावे तोची जाण मार्ग एक भेटतां कोणी दुष्ट राजा खवीस आणि खलनायक एक :D जबरा !!!! >प्रत्येक वेळीस माझाच संशय का यावा हा प्रश्न गहन आहे कोणीतरी पटापट उत्तर याचे सांगेल काय अनुभव.... अनुभव असे कोणीतरी मागून ओरडत आहे हो ;) राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

आनंदयात्री 09/07/2008 - 11:05
>>सखाराम गटणे या सदस्याबद्दल देखील असाच समज होता.तो काल तात्याला डॉ दाढेला गटणे प्रत्यक्ष भेटल्यावर दूर झाला) बर्‍याच जणांना असे वाटते की तो तुमच्या कंपनीतलाच एखादा एबॅपर असणार, सखाराम गटणे चा तोतया ! (असहमत) प्रसादलाडु

टारझन 09/07/2008 - 11:23
निबार हाणलाय ... च्यायला खविसाची आरती (आरतीच , हे नाम नव्हे) म्हणायची का काय ? पण विजाभौंचा आटापिटा बघता .. आमच्या मनात नसलेली शंकेची पाल चुकचुकायला लागलिय.. ही (कि हा ?) परी बालगंधर्व तर नव्हे ? बाँड्गिरी करून छडा लावलाच पाहीजे .... कॉलेज मधे पब्लिक ला आम्ही बालगंधर्व बनूनच फात __त काढलंय. तो होणारा पोपट कधीही कोणी ही विसरत नाही. अवांतर (होय अवांतरच) : काव्य अतिशय जबराट.. मजा आ गया .. मला क्वचितच काव्य आवडते ... वा विजाभौ वा ! सावध ) कु, खवीस
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

मदनबाण 09/07/2008 - 11:54
फलज्योतिष सल्ला हा लेखन विषय आणि श्रेणी ? काय भाऊ ग्रह तारे फिरले की काय ? नाही म्हणजे प्रत्येक वेळीस माझाच संशय का यावा हा प्रश्न गहन आहे कोणीतरी पटापट उत्तर याचे सांगेल काय असे तुम्हीच विचारले आहेत म्हणुन... :) (नावात बरचं काही असतं) असे म्हणणारा.. :) मदनबाण

विसोबा खेचर 10/07/2008 - 09:29
म्हणाला मंत्र जाण परीबाळा या कलियुगाचा मैत्री जोडावी दुष्टांसमवे देवोनिया मिसळपाव सुस्वभावे तोची जाण मार्ग एक भेटतां कोणी दुष्ट राजा खवीस आणि खलनायक एक छान..! :)

म्हणाला मंत्र जाण परीबाळा या कलियुगाचा मैत्री जोडावी दुष्टांसमवे देवोनिया मिसळपाव सुस्वभावे तोची जाण मार्ग एक भेटतां कोणी दुष्ट राजा खवीस आणि खलनायक एक मस्त !!!
जे आपल्याला कळत नाही, एकतर समजून घ्यावे किंवा सोडून द्यावे, लगेचच चर्चा प्रस्ताव टाकू नये.
काल मिपा वर पावसाची परी नावाने नवीन सदस्य आले.

तुमचं मत काय?

नीलकांत ·

बेसनलाडू 09/07/2008 - 10:53
येथील दिग्गज जुण्या मंडळींच्या प्रतिक्रिया/मतमतांतरे वाचण्यासाठी उत्सुक! (उत्सुक)बेसनलाडू

II राजे II 09/07/2008 - 10:54
हेच म्हणतो.... जुणी मंडळी थोर आहेत हे मान्य. जास्त वय झाल्यावर म्हातारचळ लागते असे म्हणतात... ! ;) राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

आनंदयात्री 09/07/2008 - 10:58
>>जुणी मंडळी थोर आहेत हे मान्य. म्हणून नव्यांनी कायम त्यांच्याचर्चा वाचत त्यांची वाटचाल शोधत रहावे अशी अपेक्षा आहे काय? =)) .. लै लै भारी .. अजुन एकदा =)) >>तुमचं मत काय? काही चर्चांचे संदर्भ द्यावेत, म्हणजे मत प्रदर्शित करता येइल !

नीलकांत 09/07/2008 - 11:08
खरं तर मिसळपाव आता चांगल्याने स्थिरस्थावर झालंय. हे सांगायला मला मिसळपावचे सॅट्स पाहण्याची गरज नाही. रोज येणारी मंडळी आणि प्रकाशित होणार्‍या लेखांचा ओघ पाहून ते कुणीही सांगेल. हा चर्चा प्रस्ताव टाकण्यासाठी तात्कालीक कारण असे आहे की अनेक नव्या सदस्यांनी या संदर्भाबद्दल मला विचारपूस केली आहे. आमच्यासाठी मिसळपाव जसे असेल तसे प्यारे आहे. त्याची तुलना कायम इतर कुणा संकेतस्थळाशी करणे हे काही पटत नाही. कुणीतरी येऊन एखादी कविता काय करतं किंवा लेख काय टाकतो तर त्यावरचा वाद भलतीकडेच जातो. कुणीतरी दुसर्‍या संकेतस्थळावर लेख टाकतो तर त्याचा संदर्भ आजच प्रकाशित झालेल्या एका लेखात असतो. खरंतर भटकत भटकत आपण सगळीकडे जातच असतो. मग जेवढा संदर्भ एका जुण्याप्रेमाच्या संकेतस्थळाचा असतो तेवढा मटाच्या बातम्यांचा किंवा रेडीफ अथवा इतर कुठल्याही संकेतस्थळाचा का नसतो ? मिसळपाववर असलेली ही थोडी श्यामल किनार नाही आवडत बुवा आपल्याला. नीलकांत

In reply to by नीलकांत

बेसनलाडू 09/07/2008 - 11:15
ही श्यामल किनार काही 'जुन्या','जाणत्या' सदस्यांनीच मिसळपावच्या सुरुवातीच्या दिवसांपासून लावलेली आहे,असे माझे निरीक्षण आहे.आणि अशा श्यामल किनारीमुळेच जर मिपाची झळाळी डोळे दिपवत असेल,तर अशा सदस्यांचे आपण अभिनंदनच करायला हवे. (अभिनंदक)बेसनलाडू

In reply to by नीलकांत

प्रियाली 09/07/2008 - 17:47
मग जेवढा संदर्भ एका जुण्याप्रेमाच्या संकेतस्थळाचा असतो तेवढा मटाच्या बातम्यांचा किंवा रेडीफ अथवा इतर कुठल्याही संकेतस्थळाचा का नसतो ?
रेडीफ आणि मटावर 'राम राम मंडळी, अहो काय सांगू तुम्हाला...साक्षात यमाला डब्बलशीट देऊन मिसळ खायला घातली हो' छाप लेख येऊ लागले की रेडीफ आणि मटाचे संदर्भही मिपावर येऊ लागतील.
मिसळपाववर असलेली ही थोडी श्यामल किनार नाही आवडत बुवा आपल्याला.
मलाही आवडत नाही परंतु मिपाचा जन्म श्यामल किनारीतूनच झाला हे नाकारता येणे शक्य नाही भ्रातृभजना!! (हा लेख इथलाच) जाणीवपूर्वक हा बदल घडवून आणणे म्हणजे अधिक बंडखोर निर्माण करणे. त्यापेक्षा अपनी मौतसे मरो| आणि शहाण्यांनी आपल्याला जे आवडत नाही किंवा आपल्याशी संबंधीत नाही त्याकडे लक्ष देवू नये.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 09/07/2008 - 18:08
रेडीफ आणि मटावर 'राम राम मंडळी, अहो काय सांगू तुम्हाला...साक्षात यमाला डब्बलशीट देऊन मिसळ खायला घातली हो' छाप लेख येऊ लागले की रेडीफ आणि मटाचे संदर्भही मिपावर येऊ लागतील. प्रियाली, जियो....! :) आपला, (प्रियालीचा फ्यॅन आणि मित्र!) तात्या.

प्रमोद देव 09/07/2008 - 11:40
नीलकांत मला ह्याविषयी जे प्रामाणिकपणाने वाटते ते लिहितो. ह्या सर्वात खुद्द तात्या आघाडीवर असतो.(आता तात्या मला धारेवर धरणार! :T )उठसुठ, पूर्वी ज्यावर वावरलो त्या संकेतस्थळाच्या प्रशासकांबद्दल काहीतरी बोललेचे पाहिजे असा त्याचा खाक्या दिसतो. आता खुद्द मालकच असे बोलताहेत म्हटल्यावर इतर लोकांबद्दल काय बोलणार? तेही वाहत्या गंगेत हात धूऊन घेतात. नाहीतरी त्या सगळ्या लोकांना मिपा स्थापन झाल्यामुळे कायमची पोटदुखी जडलेली आहे. इनोचा खप उगीच नाही वाढला. मिपाची भरभराट होऊ नये अथवा होत असलेली भरभराट पाहवत नाही... असे महाभाग आहेतच आणि त्यांनी उगीचच इथे वातावरण नासवण्याचा प्रयत्न करणे समजू शकते. कारण त्याशिवाय त्यांना प्रसिद्धी कशी मिळेल? पण निदान तात्याने तरी आपली पूर्वीची भूमिका बदलून फक्त मिपाचे हित पाहणे ह्यातच लक्ष घातले तर परिस्थिती नक्कीच सुधारेल. बघू तात्या काय म्हणताहेत ते. इतरांबद्दल काही न बोललेलंच बरं! कारण 'ते' आपले द्राक्षासवाच्या अंमलाखाली असतात.... सदैव! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

नीलकांत 09/07/2008 - 12:30
केवळ तात्यांनाच सांगायचे असते तर एक फोन करून मला ते सांगता आले असते की ! येथे बेला ने एक लक्षात घ्यावे की त्यांना जर मिसळपाव सुरूवातीपासून माहिती आहे तर तात्याचा लेखनातील सुरूवातीचा उल्लेख आणि आताचा उल्लेख यात फरक आहे. आता तर ते खूप कमीच झालं आहे. माझ्या लेखाचा रोख केवळ तात्या नसून त्यासोबतचे जूणे लोक सुध्दा आहेतच की. आज सकाळीच आल्या आल्या एक लेख वाचला त्याच्या संदर्भाचा उल्लेख मी वर केला आहेच. असे अनेक संदर्भ आपल्याला सापडतात. (अवांतरः काही लेख वाचल्यावर काही सदस्यांच्या प्रतिक्रियांबद्दल आता सहज अंदाज बांधता येतात. येथे सुध्दा अद्याप अनपेक्षीत काही घडतेय असं नाही. )

In reply to by नीलकांत

II राजे II 09/07/2008 - 12:33
अरे सरळ, सर्कीटरावांचे नाव घे ना ! व त्या लेखाचे व त्या लेखाला आलेल्या प्रतिसादांचे ! उखाणे काय घेत बसलायस :) राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

In reply to by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

नीलकांत 09/07/2008 - 12:37
मला सर्कीटरावांना व्य. नि. पाठवता आला असता ना ! मग काथ्याकुट कश्याला करायला लागली असती? अहो हे तर उदाहरण आहे.असे अजूनही आहेतच की. कुणाएकाचे नाव घेतले की मग चर्चा व्यक्तीगत पातळीवर उतरते. मला ते नकोय. व्यक्तीगत वादविवाद करायला व्य.नि. आणि खरडवही आहे की. त्यामुळे हे व्यक्तीगत न घेता सर्वांनी मनावर घ्याकी. राजे तुम्ही तर जूनेच आहात की, तुम्हाला का ह्या गोष्टी ठाऊक नाहीत? नीलकांत

In reply to by नीलकांत

II राजे II 09/07/2008 - 18:36
त्यामुळे हे व्यक्तीगत न घेता सर्वांनी मनावर घ्याकी. राजे तुम्ही तर जूनेच आहात की, तुम्हाला का ह्या गोष्टी ठाऊक नाहीत? ह्म्म्म ! सगळे माहीत आहे पण आमचा त्यात सहभाग कधीच नव्हता व कधी ही राहणार नाही... तात्यांच्या पाठोपाठच मी देखील ते स्थळ सोडले तेव्हा पासून आजपर्यंत परत गेलो नाही... बाकी सर्कीट रावां विषयी मला नेहमीच आदर वाटत राहीला आहे हे तुला देखील माहीत आहे.. ते एक विद्वान व्यक्ती आहेत हे नक्कीच. येथे देखील सुरवातीची काही पोष्ट सोडली तर मी अश्या कुठल्याही भांडणात सहभाग घेतला नाही व घेणार नाही.. माझ्याकडे हा विषय कधीच नव्हता... तेव्हा विषय संपला म्हणण्यात काही अर्थ नाही, आम्ही आपल्या खफवर बहोत खुष आहोत... आमचे जग वेगळे व उच्चविद्याविभुषीत पंडीतांचे जग वेगळे.... ! राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

In reply to by नीलकांत

बेसनलाडू 09/07/2008 - 12:44
वरील प्रतिसादातील अवांतर कन्टेन्टसह सगळ्याशी सहमत आहे नीलकांत! (सहमत)बेसनलाडू आणि याला कारण हे सुद्धा आहे. तुमच्या आजच्या चर्चेत तुम्ही मांडलेले मुद्दे सुरुवातीलाच लक्षात आणून दिले होते तेव्हा समस्त मिपाकर झोपले होते की झोपेचे सोंग घेतले होते त्यांचे त्यांनाच माहीत! (जागरुक)बेसनलाडू त्या दयनीय प्रकारानंतर वेळीच शहाणपण आल्याचे चांगले परिणाम व्यक्तिशः अनुभवल्याने माझी काही *ट तक्रार नाही.जे जे होईल ते ते पहावे ..... पण म्हणून कोणी अरे केले तर त्याला का रे करू नये,हा गांधीवाद मला माहीत नाही .गांधीगिरीचा मक्ता सर्कीटरावांकडे आहे ;) (स्मरणशील)बेसनलाडू

सर्किट 09/07/2008 - 13:17
नीलकांत , बेसनलाडू, आणि प्रमोदकाका, संकेतस्थळांवर गजाली करणे हा आमचा फार पूर्वीचा छंद आहे. येथील जुन्याच नाही तर नवीनही बर्‍याच लोकांना हे माहिती आहे. आता ते बदलणे आम्हालातरी अशक्य आहे. आम्ही कुठेही गेलो, तरी हा प्रमाद आमच्या हातून घडणारच. कोपरखळ्या, चिमटे ह्याच्या व्यतिरीक्त पुढे जाणे, हे मात्र हल्ली वार्धक्यामुळे आम्हाला फारसे जमत नाही. आणि तुम्ही तर आम्हाला फक्त "जुना" न ठेवता "जाणता"ही करून टाकले आहे. त्यामुळे आमच्यावरची जबाबदारी अधिकच वाढली आहे, ही जाणीव आम्हाला आहेच. असो, आम्ही प्रयत्न करू. पण आमची गारंटी नाही, हे नव्या-जुन्या सर्वच लोकांना माहिती आहे. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू 09/07/2008 - 13:31
व्यक्तिशः सगळे बरेवाईट अनुभवल्याने माझी काही *ट तक्रार नाही.जे जे होईल ते ते पहावे ..... पण म्हणून कोणी अरे केले तर त्याला का रे करू नये,हा गांधीवाद मला माहीत नाही .गांधीगिरीचा मक्ता सर्कीटरावांकडे आहे (विनातक्रार)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सर्किट 09/07/2008 - 13:39
गांधीगिरीचा मक्ता सर्कीटरावांकडे आहे अगदी बरोबर. आणि हे व्रत आम्ही अंधतेने घेतलेले नाही. जेव्हा गांधीजींवर सशस्त्र क्रांतिकारकांच्या खुनाचे आरोप करण्यात अले होते, तेव्हादेखील मानसिक संतुलन न ढळू देता आम्ही शांतपणे पुरावे मागत बसलो होतो, तेही आपल्याला आठवत असेलच. ती आमची खरी कसोटी होती. बाकी काय छोट्या-मोठ्या गोष्टी आम्ही मनाला लावून घेतल्याच नाहीत कधी. सार्वजनिक स्थळावर वावरणार्‍याला गेंड्याची कातडी बाळगावी लागते, असे कुणीतरी म्ह्टले आहेच. (कुणीतरी कशाला, आम्हीच म्हटले आहे ;-) - सर्किट

सहज 09/07/2008 - 13:41
दरोगाजी बाबू, तुमची कळकळ कळते. [अर्थात काही तक्रारी आल्या की दखल ही घ्यावीच लागते नाही का माननीय उपनिरिक्षकसाहेब कृ.ह.घ्या.] नवसदस्य ह्याकडे कानाडोळा करु शकतात म्हणजे करत आहेतच बहुतेक. चांगले लक्ष आहे त्यांचे. पण खरं सांग त्यानिमीत्ताने त्यांचा मराठी संकतेस्थळांचा इतिहास पक्का होत जातो की नाही? नाहीतरी इतिहास म्हणजे युद्ध, तह, सनावली व प्रमुख घटना असेच तर शिकलो ना? वैचारिक व व्यावहारीकदृष्ट्या बोलायचे झाले तर गॉसीप, उखळ्यापाखळ्या वाचनात जास्त आनंद मिळतो व अश्या चविष्ट बातम्या असल्या की खप वाढतो हे सरळसरळ गणित आहे. जगभर हे चालते मराठी पाउल मागे पडून कसे चालेल रे मैत्र! खरेतर तुझ्या बोलण्यातुन कळते आहे की अजुन एक संकेतस्थळ बनवले पाहीजे ज्यात केवळ हा आंतरजालीय पेशवाईचा इतिहास नोंदवला असेल. सर्व संदर्भ एकाच जागी मिळेल अशी व्यवस्था असली पाहीजे. ;-) शेवटी हे म्हणजे पुण्यातल्या ट्रॅफीक सारखे आहे कोणि कितीही म्हणले, सगळ्यांना समजत असले तरी शेवटी जो तो आपल्याला पाहीजे तेच करत असतो. बर तुझ्या प्रश्राचे एक सोपे उत्तर हे की, नवसदस्यांनी जुन्या खलनायकांच्या गाथा विसरुन नवी दुष्मनी करावी, महाराष्ट्र धर्म वाढवावा!! ;-) असो. बघ ह्या निमीत्ताने का होईना तु लिहता झालासच ना. फार कमी लिहीतोस रे तू. ------------------------------------------------- वैधानीक इशारा - नाही जुना नाही जाणता मी आपला मिणमीणता!!!

विसोबा खेचर 09/07/2008 - 16:33
हम्म! छान आहे चर्चा...! :) जोपर्यंत विठोबाची कृपा आहे तोपर्यंत मिपा सुरू राहील असंच मी म्हणेन. आजपर्यंत मी माझ्याकडून जास्तीत जास्त उतम तर्‍हेने मिपा चालवण्याचा प्रयत्न केला. यापुढेही करीन. मायबाप मिपाकरांची साथ अर्थातच अनमोल आहे. त्यांनी आजपर्यंत चांगलीच साथ केली अन् या पुढेही देतील अशी खात्री आहे . बाकी मिपाच्या हितशत्रूंना बिनधास्त फाट्यावर मारून पुढे जायला हा तात्या समर्थ आहे! आणि त्यातूनही उद्या हितशत्रूंच्या कारवायाना यश मिळून मिपा बंद पडलं तरी बेहत्तर! कोई फिकीर नाय तिच्यायला! असो.. बाकी चर्चा चालू द्या...! आपला, (मुंबईतल्या विशिष्ठ सेवा पुरवणार्‍या बायकांच्या पाठीला साबण चोळलेला) तात्या.

चतुरंग 09/07/2008 - 16:36
एका ठसठसणार्‍या गळवाला तू हात लावला आहेस कारण दुखणार, पू निघणार, मलमपट्टी करावी लागणार, पण शेवटी जखम कालांतराने का होईना बरी होऊन तब्बेत खर्‍या अर्थाने सुधारणार हे ज्याला माहीत आहे, खरी तळमळ आहे तीच व्यक्ती हे करु शकते. हे करायला धाडस लागतं आणि त्याकरता प्रथम तुझं अभिनंदन! (अवांतर - तू पोलीस का झालास ह्याचं इंगित ह्या तुझ्या स्वभावात आहे असं मला वाटतं!) पूर्वसूरींचे राग आळवणे हे तसे कोणत्याच क्षेत्रात नवीन नाही ह्याचा आपण सर्वजणच कधी ना कधी, कुठे ना कुठे अनुभव घेत असतो. मिपा सारख्या संकेतस्थळाबद्दल बोलायचे झाले तर वेगळे असायचे काही कारण नाही. पण बर्‍याचदा दुसर्‍या संकेतस्थळांचे, तिथल्या चालकांचे, इतर सभासदांचे, त्यांच्या लेखाचे संदर्भ कारण नसताना उगीचच्या उगीच देऊन खोडसाळपणा करणे म्हणजे आपलीच प्रतिमा डागाळण्यासारखे आहे. काहीकाही खोडसाळ व्यक्ती मुद्दाम ह्याचे जुने संदर्भ उकरुन काड्या कशा करता येतील ह्याकडेच जास्त लक्ष देऊन असतात. थोड्या वाचनाने आपल्या सर्वांच्याच लक्षात असे लोक येतात. इतर संकेतस्थळावरही मिपावर घडलेल्या लेखनाचे संदर्भ देऊन आगी लावायचे प्रयत्न होत असतात. बर्‍याचवेळेला त्यांच्या खोड्यांना अनुल्लेखाने मारणे श्रेयस्कर असते. तात्कालिक भावनांच्या आहारी जाऊन प्रत्युत्तरे देणे टाळले तर पुढचे वाद टळतात. आपण सर्वांनीच ह्याचे कसोशीने पालन करायला हवे असे मला वाटते. (कधीकधी आपलाही तोल सुटतो पण त्यावेळी इतर जाणत्या लोकांनी व्य. नी.तून थोडे टोकून त्या व्यक्तीला जागेवर आणावे) कोणीही इतरांवर उघड टीका करण्यापेक्षा आपण ह्या चांगल्या गोष्टीला कसा हातभार लावू शकतो ह्याचा विचार व्हावा. एखाद्या सभासदाचे मत, लिखाण, उत्तर वैयक्तिक जाते आहे, वर उल्लेखलेल्या सीमारेषा ओलांडते आहे असे वाटल्यास व्य. नि. खरड ह्याचा वापर करुन मत जाणवून देऊ/घेऊ शकता. आपण सर्वांनी मिळून 'मिपा'एक परिपक्व संकेतस्थळ करण्याकडे वाटचाल करण्याचे दिवस आलेले आहेत हे नक्की. ह्या साठी शुभेच्छा! चतुरंग

प्रियाली 09/07/2008 - 16:56
मिसळपाववर वारंवार इतर कुठल्यातरी संकेतस्थळाचा कायम बरा किंवा वाईट उल्लेख करणे हे कितपत योग्य आहे? या जुण्या लोकांच्या प्रत्येक चर्चेत तोच एक कायम संदर्भ असेल तर 'हे जरा अतीच होतंय' असं नाही वाटत?
व्यक्तिशः असा सतत उल्लेख करणे अति आहे असे मला वाटते परंतु ते गैर नाही. याचे कारण मिपाचे सर्व जुने जाणते सदस्य हे एक्स-मनोगती किंवा मनोगती आहेत. मी स्वतः मनोगतावर असते. तात्यांनी काहीही म्हटले किंवा मनोगतावरील काही बाबी मला पसंत नसल्या तरी माझे मनोगताशी बरे आहे. तशा तर मिपावरीलही काही बाबी मला पसंत नाहीत पण मी काही या संस्थळांची चालक नाही. सदस्य म्हणून मला जे पसंत आहे त्यातच मी लक्ष घालते. यानुसार, इतर सदस्यांनी मनोगताचा (ताकाला जाऊन भांडं का लपवा?) ससंदर्भ - ताज्या घडामोडींवर उल्लेख करणे अयोग्य नाही परंतु मिपाला खाली दाखवण्यासाठी हा उल्लेख करणे, सतत भूतकाळात रमणे इ. अयोग्य आहे, असं मला वाटतं.
खरंच मिसळपाववर अश्या अन्य कुठल्याही संकेतस्थळाचा बरा किंवा वाईट संदर्भ जवळपास प्रत्येकच चर्चेत देणे योग्य आहे का?
साहित्य, कविता, विडंबने, प्रतिसाद यांचा संदर्भ देण्यासाठी केलेला उल्लेख माझ्यामते योग्य आहे. मिपाला मनोगताची सर नाही असा पोटदुखीचा स्वर कोणी काढत असेल किंवा केवळ हिणवण्यासाठी केलेला वापर अयोग्य आहे. इनो, बिनो, पोटदुखीबद्दल प्रमोदकाकांनी सविस्तर सांगितले आहेच. ;)
ह्यामुळे नव्या सदस्यांना त्रास होत नाही का? जुणी मंडळी थोर आहेत हे मान्य. म्हणून नव्यांनी कायम त्यांच्याचर्चा वाचत त्यांची वाटचाल शोधत रहावे अशी अपेक्षा आहे काय?
हरकत काय? नव्या सदस्यांना रस नसेल तर वाचू नये किंवा सोडून द्यावे. रस असेल तर संदर्भ लावण्याचे आपापल्या परिने मार्ग शोधावेत. प्रत्येकाने प्रत्येक चर्चा-लेखात हिरिरीने भाग घ्यावा असे तर नाही. मला अनेक नवे सदस्य माहित नाहीत किंवा त्यांच्यात इंटरेश्ट नाही. तिथे मी प्रतिसाद देत नाही किंवा वाचते आणि सोडून देते. त्रास करून घ्यायचा का नाही हे आपल्या हातात असते. जुनी मंडळी नव्या मंडळींना त्रास देण्यासाठी असे करतात असे तर म्हणायचे नाही ना? काही मंडळी पुण्यात भेटतात. त्याबद्दल मिपावर चर्चा करतात, इतरांना त्याचे सोयरसुतक नसणे शक्य आहे. काही मंडळी बे-एरियात भेटतील ;) त्याबद्दलही मिपावर चर्चा करतील. इतरांना त्याचेही सोयरसुतक नसणे शक्य आहे. तेव्हा संकेतस्थळावरील लहान मोठ्या कंपूंनी आपापल्या चर्चा इथे करू नयेत असे तर काही नाही. त्याचप्रमाणे जुन्या मंडळींनी त्यांच्या आवडीच्या विषयांवर चर्चा करू नये असे काही नाही. आपली बिल्ला क्र. (३-१३) प्रियाली

In reply to by प्रियाली

आवडला प्रतिसाद !!! १)साहित्य, कविता, विडंबने, प्रतिसाद यांचा संदर्भ देण्यासाठी केलेला उल्लेख माझ्यामते योग्य आहे. २)नव्या सदस्यांना रस नसेल तर वाचू नये किंवा सोडून द्यावे. रस असेल तर संदर्भ लावण्याचे आपापल्या परिने मार्ग शोधावेत. प्रत्येकाने प्रत्येक चर्चा-लेखात हिरिरीने भाग घ्यावा असे तर नाही. मला अनेक नवे सदस्य माहित नाहीत किंवा त्यांच्यात इंटरेश्ट नाही. तिथे मी प्रतिसाद देत नाही किंवा वाचते आणि सोडून देते. त्रास करून घ्यायचा का नाही हे आपल्या हातात असते. जुनी मंडळी नव्या मंडळींना त्रास देण्यासाठी असे करतात असे तर म्हणायचे नाही ना? ३)संकेतस्थळावरील लहान मोठ्या कंपूंनी आपापल्या चर्चा इथे करू नयेत असे तर काही नाही. त्याचप्रमाणे जुन्या मंडळींनी त्यांच्या आवडीच्या विषयांवर चर्चा करू नये असे काही नाही.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पूर्वी मी भांडण का झाले? कोणाचे? कसे? असल्या प्रश्नांची उत्तरे शोधत असे... त्यात काही अर्थ नाही हे आता कळायला लागले आहे...काहींना तेवढ्यातच मजा येते हेही कळायला लागले आहे... त्यांची मज्जा त्यांनी करत राहावी... सततच्या तुलनात्मक लिखाणाला अजिबात प्रतिसाद न देणे आणि कोणत्याही तुलनात्मक लिखाणाचं मूळ शोधायचा प्रयत्न न करणे .. असे काही मार्ग आहेत आणि मी ते आताशा अवलंबतो.... ज्या दिवशी भांडाभांड जोरात चालते त्या दिवशी मी नवीन लेख लिहायचा प्रयत्न करतोच... तेच बरे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

विसोबा खेचर 09/07/2008 - 17:14
ज्या दिवशी भांडाभांड जोरात चालते त्या दिवशी मी नवीन लेख लिहायचा प्रयत्न करतोच... तेच बरे... हा हा हा! अगदी सहमत आहे. मीदेखील आत्ता बसंतच्या लग्नाचा पुढचा भाग लिहितो आहे. थांबा, टाकतोच आज-उद्याकडे! :) तात्या.

वरदा 09/07/2008 - 18:26
आयडीया मास्तर्...मी लिहायचा प्रयत्न नाही पण जुन्या रेसिपीज वाचत बसते आणि विकांताचा मेनू ठरवते....कुणी दिसलं की गप्पा टप्पा करते , पण त्या लेखांवर प्रतिक्रीया ही देत नाही आणि जुने संदर्भ तर अजिबात शोधण्याचा प्रयत्न करत नाही... नीलकांत तुम्ही म्हणता ते पटलं की ते उगाळून काय उपयोग पण काही जण सुधारत नाहीत तर आपण नको ना त्रास करुन घ्यायला....अगदी काही नवीन सुद्धा असतात की पकाऊ.... सोडून देऊयात झालं.... चतुरंगशी १००% सहमत... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

नीलकांत .. योग्य मुद्यावर धागा सुरू केलात :) >> सदस्य म्हणून मला जे पसंत आहे त्यातच मी लक्ष घालते. प्रियालीशी सहमत ! मिपावर नवीन होतो तेव्हा संदर्भ शोधायचा प्रयत्न केला पण नंतर ठरवलं जाऊ दे ना च्यायला, आपण आपलं लेख / कविता लिहिणं आणि चांगलं काही वाचणं हे बरं हेच खरं ! -------------------------- www.atakmatak.blogspot.com

धनंजय 09/07/2008 - 20:00
माझा या दुनियेशी परिचय झाला तो मूळ वादांनंतर (हे मिसळपावाच्या जन्मापूर्वी उद्भवले). पण शह-काटशह दिले जात होते, (मिसळपावाचे पहिलेवहिले महिने) तेव्हा मी येथे सदस्य होतो. तेव्हाही तो भावनांचा उद्रेक माझ्यासाठी असंदर्भ म्हणूनच त्रासदायक वाटे. त्यामुळे आताच्या नवीन सदस्यांना हे पुराणे संदर्भ कोड्यात टाकत असतील, तर मला स्वानुभवाने समजते. त्या कटुतेचा उल्लेख होत राहील असे समजू शकतो, कारण चिखलफेक फारच चवताळून केलेली होती. पण त्या संदर्भांचा अभिनिवेश काळानुसार कमीकमी होत जाईल अशीही अपेक्षा मी करतो. पूर्वीइतके तसे उल्लेख येत नाहीत हे मी मानातोसुद्धा. याहूनही कमी झालेत, तर मला आनंदच होईल. पण ते पूर्णच विसरले जातील, अशीही अपेक्षा करणे फार होईल. तरीसुद्धा पूर्वेतिहास माहीत असलेल्या सदस्यांनी हात राखूनच उगाळलेल्या कोळशाचा गंध लावला, तर केवळ तीटच लागेल, गालबोट लागणार नाही. मिसळपाव स्थळ आता शैशवापलीकडे गेले आहे. कालांतराने तो तीट लावण्याचीही गरज भासू नये.

In reply to by धनंजय

मुक्तसुनीत 09/07/2008 - 20:07
धनंजय यांचा प्रतिसाद अतिशय आवडला. त्यांच्याबद्दलच्या आदरात भर टाकणारा. ज्याना मिसळपावबद्दल प्रेम आहे आणि त्यातून काहीतरी बरेवाईट घडवावेसे वाटते त्यांच्याकरता मार्गदर्शक ठरेल असे काही त्यानी वर लिहीले आहे. मतामतांच्या गदारोळात मिसळपाव हळूहळू कूस बदलते आहे , मूळचा मोकळेपणा तसाच ठेवून काहीतरी नवे , चांगले येथे घडते आहे हेच महत्त्वाचे. बाकीच्या गोष्टी मनोरंजनात्मक आहेत.

In reply to by धनंजय

मिसळपाव स्थळ आता शैशवापलीकडे गेले आहे. कालांतराने तो तीट लावण्याचीही गरज भासू नये.
खर आहे. तीट हा बालकाला आधार नसतो पण पालकाला असतो. शैशवातुन यौवनात गेल्यावर उन्माद हा असतोच. त्यात आपल्या कडून नकळत कुणाच्या संवेदनशीलतेला धक्का पोचला असु शकतो हे आपल्या गावीही नसतं. त्याच कधीतरी भान आल पाहिजे. काही कटुता या केवळ अपरिहार्य रहात नाहीत त्या अपरिवर्तनीय ही बनतात. दुधाच 'विरजण 'लावून दही होते पण दह्याचं 'निरजण' लावुन दुध होत नाही. म्हणुनच शब्दांच भय वाटतं . मग लिहायला नको वाटतं. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

बेसनलाडू 10/07/2008 - 10:54
निव्वळ अप्रतिम! हेच सगळ्यांना कळून चुकलं तर काय बहार येईल! (वासंतिक)बेसनलाडू

In reply to by प्रकाश घाटपांडे

सर्किट 10/07/2008 - 12:07
म्हणूनच म्हणतो, कटुता नको. वाद हवे संवाद हवे. कटुता टाळावी ;-) आणि हेही खरेच की दह्याचे पुन्हा दूध बनवण्याचा अट्टाहासही नको. चुकून विरजण पडून दुधाचे दही झाले, म्हणून किती दिवस आता हळहळणार ? त्या दह्याचे ताक करून प्याना त्यापेक्षा. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

त्या दह्याचे ताक करून प्याना त्यापेक्षा
पटलं बुवा! सम्जा लईच आंबाट लाग्ल त मंग तडका मारुन त्येची कढी बनवा! प्रकाश घाटपांडे

In reply to by धनंजय

लेखातल्या आणि धनंजय यांच्या प्रतिसादातल्या सर्वच मतांशी सहमत आहे, हे आधी नमूद करतो. तुम्हा दोघांचे हे संतुलित लेखन वाचून सदस्य वैयक्तिक रोख असलेले, असंदर्भ आणि अस्थानी टाळतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही ;) कुठल्याही संकेतस्थळावरील कंफर्टझोन मध्ये राहून आपल्या स्तुतिपाठकांकडून स्तुतिसुमनांची उधळण करून घेणेच ज्यांचे जीवनध्येय आहे, अशा स्वतःची प्रतिमा बघून स्वतःशीच रत होऊ पाहणार्‍या नार्सिससच्या वशंजांना (चांगला शब्द "औलादींना" आहे बहुतेक) मात्र हे लागू होणार नाही. शेक्सपिअरने एका ठिकाणी म्हटलेच आहे : With eager feeding food doth choke the feeder. Light vanity, insatiate cormorant, Consuming means, soon preys upon itself. ह्याचा अनुवाद करीत बसणार नाही. डिक्शनरी बघावी. गुगलून काढावे. टीका झाली की "हा मिसळपाववर हल्ला आहे. पहा, पहा, पहा, त्यांचे बूड जळते, त्यांचे पोट दुखते" ही रणनीती (स्ट्रॅटजी) फार काळ चालेल, असे वाटत नाही. (कोणाचे बूड किती जळते, खरेच जळते का, कधी जळते, का जळते ह्या गोष्टींचे संशोधन व्हायला हवे. काही बाबतींत तथ्य असेलही, नसेलही ;) ) असो. किमान अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही. चित्तरंजन

In reply to by चित्तरंजन भट

विसोबा खेचर 11/07/2008 - 15:55
प्रतिसाद आवडला हे आधीच नमूद करतो...! :) कुठल्याही संकेतस्थळावरील कंफर्टझोन मध्ये राहून आपल्या स्तुतिपाठकांकडून स्तुतिसुमनांची उधळण करून घेणेच ज्यांचे जीवनध्येय आहे, अशा स्वतःची प्रतिमा बघून स्वतःशीच रत होऊ पाहणार्‍या नार्सिससच्या वशंजांना (चांगला शब्द "औलादींना" आहे बहुतेक) मात्र हे लागू होणार नाही. काय म्हणता चित्तोबा? कसं चाललंय बाकी? मनोगत डॉट कॉम काय म्हणतंय आमचं? मजेत ना? :) (कोणाचे बूड किती जळते, खरेच जळते का, कधी जळते, का जळते ह्या गोष्टींचे संशोधन व्हायला हवे. काही बाबतींत तथ्य असेलही, नसेलही ) खरंच संशोधन व्हायला हवे! बाकी आपण इथे नेमका हा प्रतिसाद द्यायला अगदी हटकून उपस्थित झालात यातच कोणाचे बूड किती जळते या बाबत बरेचसे संशोधन झाले आहे असे वाटते! :) असो...! येत रहा अधनंमधनं! मिसळपाव किंवा इतर कोणत्याच संकेतस्थळांच्या उल्लेखाव्यतिरिक्तही इथे वाचायला बरंच असतं! बाय द वे, मिपावर नुकताच प्रकाशित झालेला शिंपिंणीचं घरटं हा लेख वाचलात का? नसल्यास वाचून पाहा, फार सुरेख आहे. कदाचित आवडेल तुम्हाला! तात्या.

In reply to by चित्तरंजन भट

विसोबा खेचर 11/07/2008 - 16:16
"येत रहा अधनंमधनं! " हे सांगणारे तुम्ही कोण? येथे नियमीतपणे येणारा, लिहिणारा एक सामान्य मिपाकर! अन्य कुणी नाही! :) आपणही येथे नियमितपणे यावं, वाचावं, लिहावं असं वाटलं म्हणून सहजच तसं म्हटलं झालं! ;) तात्या.

टारझन 09/07/2008 - 20:03
मला का कुणास ठाऊक कसल्याही चर्चेचा काहीही त्रास होत नाही .. बाकींना होत असावा... वाचावं .. जे आवडलं कळालं ते घ्यावं... नाही कळालं / समजंल सोडून द्यावं.. उगाच डोकं खाजवत नाही बसत ... लोक वाद-प्रतिवाद करतात .. ते मी करमणूक म्हणून वाचतो... पण सर्वांचा विचार करता निलकांतने योग्य मूद्दा मांडला आहे. ठिक ठिक सगळ्या बाजूंनी पाठींबा देणारा ) कु. ख.
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

नीलकांत 09/07/2008 - 20:09
अतिशय जास्त शक्यता होती की ही चर्चा व्यक्तीगत पातळीवर उतरेन. आणि दूपारी काही वेळ तर... आता उतरली... आता भरकटली.... असं वाटत होतं. मात्र असं काही घडलं नाही. चतुरंग, प्रियाली, सहज आणि मास्तर तुमच्या सुचनांचे स्वागतच आहे. चला मिसळपाव पुढे जातंय त्याला अधीक गती देऊया. नीलकांत

In reply to by नीलकांत

चतुरंग 09/07/2008 - 20:18
विमान उंचावर गेलं ना की कधीकधी त्याला एअर करंट्स चे धक्के बसतात (टरब्यूलन्स) एवढेच जाणवून देण्यापुरते की ते खूप उंचावरुन उडते आहे!:) चतुरंग

नीलकांत 09/07/2008 - 20:11
>>मिसळपाव स्थळ आता शैशवापलीकडे गेले आहे. कालांतराने तो तीट लावण्याचीही गरज भासू नये. हे वाचून खरंच आनंद झाला. :) नीलकांत

छोटा डॉन 09/07/2008 - 21:04
अंदाजे १२०० च्या सभासद असणार्‍या मिसळपाव वर अनेक प्रवॄती आहेत. काही मिपाचे हीत पाहतात तर काहींनी " अवघा हलकल्लोळ करावा" हे ब्रीद पाळतात. वर कुणीतरी म्हणाल्याप्रमाणे "आंतरजालावर" जे काही "प्रतिसादाचे राजकारण आणि इगो" ह्यांचे जे प्रस्थ आहे त्यातुन मिपावर "काही आक्षेपार्ह्य लेख अथवा कविता" पडते. कुणी कितीही नाकारले तरी कंपुबाजी अस्तित्वात आहेच. हे "सो कॉल्ड " कंपु मग त्या लेखाच्या " बाजुने अथवा विरुद्ध " तुटुन पडतात, त्यातुन कुणाचा अहंकार गोंजारला जातो व कुणाचा दुखावला जातो. काही वेळा परिस्थीती एवढी हाताबाहेर जाते की "सर्वसामान्य सदस्य व नविन सदस्य" गांगारुन वा घाबरुन येथुन काढता पाय घेतात. या सर्व गोष्टींचा वीट येऊन "स्वतःचे लेख " टाकायला "नको म्हणणारी" जनता सुद्धा आहेच की. काही वेळा एखादा "नवा सदस्य" चुकुन या वादात उतरतो व कशल्या तरी "प्रेरणेने" त्या "शह - काटशह" च्या भानगडीत पडुन स्वतःला पोळुन घेतो. त्यात त्याला अधिकच मानसीक त्रास झाल्याने मग त्याची "काही लिहायची व वाचायची इच्छा" मरुन जाते व तो एक "निष्क्रीय सभासद" बनुन राहतो. त्यावर चतुरंगशेठ म्हणतात तसे "तात्कालिक भावनांच्या आहारी जाऊन प्रत्युत्तरे देणे टाळले तर पुढचे वाद टळतात". मी स्वतः यापुढे अशा गोष्टी टाळणार आहे. थोडक्यात काय तर "या गोष्टींना" पर्याय नाही. जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवॄत्ती असे असताना आपण अगदी काटेकोरपणे " हे नकोच" असा आग्रह घरु शकत नाही व धरुन काही फायदाही नाही. त्याच्यावर काही ठिकाणी " अनुल्लेखाने मारणे वा सोईस्कर दुर्लक्ष करणे" हा रामबाण इलाज ठरु शकतो. आणखी काही आवडले व सहमत असलेले सल्ले वा मुद्दे :
  1. सहजराव म्हणतात "शेवटी हे म्हणजे पुण्यातल्या ट्रॅफीक सारखे आहे कोणि कितीही म्हणले, सगळ्यांना समजत असले तरी शेवटी जो तो आपल्याला पाहीजे तेच करत असतो"" हेच खरे. शेवटी ते वागणार्‍याच्या "सर्वसारासार विचारबुद्धी" वर अवलंबुन आहे.
  2. एखाद्या सभासदाचे मत, लिखाण, उत्तर वैयक्तिक जाते आहे, सीमारेषा ओलांडते आहे असे वाटल्यास व्य. नि. खरड ह्याचा वापर करुन मत जाणवून देऊ/घेऊ शकता. जास्त करुन "जेष्ठ व जाणत्या सभासदांनी" ही जबाबदारी घेतल्यास बरेच वाद एका मर्यादेच्या आत समाप्त होतील व बाकीची जनता सुखी राहिल.
  3. नव्या सदस्यांना रस नसेल तर वाचू नये किंवा सोडून द्यावे. रस असेल तर संदर्भ लावण्याचे आपापल्या परिने मार्ग शोधावेत. प्रत्येकाने प्रत्येक चर्चा-लेखात हिरिरीने भाग घ्यावा असे तर नाही. त्रास करून घ्यायचा का नाही हे आपल्या हातात असते. जुनी मंडळी नव्या मंडळींना त्रास देण्यासाठी असे करतात असेही नाही. संकेतस्थळावरील लहान मोठ्या कंपूंनी आपापल्या चर्चा इथे करू नयेत असे तर काही नाही. त्याचप्रमाणे जुन्या मंडळींनी त्यांच्या आवडीच्या विषयांवर चर्चा करू नये असे काही नाही.
ह्या सर्वांवर मला मास्तरांचा उपाय पटला किंवा डायरेक्ट इथुन कल्टी मारुन त्या "खरडफलका वर पडुन" राहणे परवडले.
मिसळपाव स्थळ आता शैशवापलीकडे गेले आहे. कालांतराने तो तीट लावण्याचीही गरज भासू नये.
सहमत आणि बरे वाटले की असे मानणारे पण काही " जाणते व जुने सदस्य" आहेत हे पाहुन.
मायबाप मिपाकरांची साथ अर्थातच अनमोल आहे. त्यांनी आजपर्यंत चांगलीच साथ केली अन् या पुढेही देतील अशी खात्री आहे .
तात्या , या बाबतीत शंका नको. आमची मिपा बद्दल आत्मियता अशीच राहील.... [ न जुणा न जाणता सर्वासामान्य सदस्य ] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भाग्यश्री 09/07/2008 - 22:34
धनंजय यांच्या प्रतिसादाशी तसेच सवच प्रतिसांदाशी सहमत.. मी आंतरजालावर खूपच पूर्वीपासून आहे.. ज्यावरून वाद झाले त्या मनोगताचा जन्म देखील मी पाहीला असेल.. सो बर्‍याच घडामोडी का, आणि कशामुळे झाल्या याची कल्पना आहे.. कधीच ऍक्टीव्ह नव्हते,रोमातच असायचे, पण हो.. सुरवातीला खूप उत्सुकता वाटायची काय चाललंय, कोण भांडतंय .. गॉसिपींगचे ते.. आवडायचं त्यामुळे.. पण हळूहळू ते आवडणं कमी झालं.. मिपा जन्मल्यापासून, या सर्वांकडे खरंतर लक्ष सुद्धा देऊ नये असं वाटते.. कारण इतके उत्तमोत्तम लिखाण येतं इथे, की भांडणं, वाद ई. गोष्टींकडे ढुंकुन सुद्धा पाहवसं वाटत नाही.. इतर संस्थळांवर अशी गोष्ट नव्हती. वाद जास्त करमणूक करायचे,संस्थळाच्या कंटेंटपेक्षा! :) ह.घ्या. आणि एक विश्वास आहे.. की जसे पूर्वीइतके उल्लेख येणं बंद झालंय तसंच अजुनही होईल.. नविन सभासदंनी काय वाचवे या बद्द्ल प्रियालीशी सहमत.. जे आवडेल ते वाचावं.. भांडणं, वाद यात इंटरेस्ट असेल तर बसा शोधत संदर्भ.. पण स्वताहून इथे राळ उडावायचा प्रयत्न करू नये.. तसेच जुने काही सदस्य..ज्यांना पूर्वीच्या आठवणी आल्याशिवाय चैन पडत नाही,त्यांना जे करायचे ते करतील.. वाचक, निदान मी तरी येथील लिखाणावर जास्त भर देते..मला इथल्या लोकांचे विचार आवडतात्,त्यांचे लेखन आवडते,इथल्या सुविधा, मोकळेपणा आवडतो, एक कुटुंब वाटते म्हणून इथे मी येते.. कुटुंबात जर काही वाद होत असतील, तर त्या आगीत तेल टाकून मजा नक्कीच बघणार नाही.. ती कमी कशी होईल हे पाहीन.. आणि कदाचित अनुल्लेखाने कमी होईल असे वाटते..

इनोबा म्हणे 09/07/2008 - 23:48
मात्र मिसळपाववर वारंवार इतर कुठल्यातरी संकेतस्थळाचा कायम बरा किंवा वाईट उल्लेख करणे हे कितपत योग्य आहे? या जुण्या लोकांच्या प्रत्येक चर्चेत तोच एक कायम संदर्भ असेल तर 'हे जरा अतीच होतंय' असं नाही वाटत? सहमत. यापुढे माझ्या लेखनात/प्रतिसादात इतर कुठल्याही संस्थळाचा (निलकांत यांनी म्हटल्याप्रमाणे) विनाकारण उल्लेख येणार नाही, याची मी काळजी घेईन. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

लिखाळ 10/07/2008 - 15:55
प्रियाली, धनंजय, प्रकाशराव आणि अजून काहींच्या मतांशी सहमत आहे. मी मनोगतावर रुजू झालो तेव्हा तेथे अधूनमधून नव्या-जून्या सभासदांना हेच प्रश्न पडायचे की संकेतस्थळावरचे लेखन हे कुणाही नव्याला लगेच कळावे असे पूर्वसंदर्भांपासून मुक्त असावे की नसावे. (त्यातून उत्तर न निघता नवी संकेतस्थळे निघाली :)) पण हे पूर्वसंदर्भ येणारच. हे सर्वांनी मान्य करावे. तसेच हे लोकशाहीपद्धतीचे ठिकाण असेल असे तात्या कुठेतरी म्हणालेले स्मरते. मग सदस्यांनी दुर्लक्ष करणे, निषेधकरणे इत्यादी केले तर सदस्यांना अपेक्षित असे लेखन होत राहिल. सदस्यांना काय आवडते, काय चालते ते हळुहळु सिद्ध होईल. तसेच व्हावे. सुरुवातीच्या काळातले भरमसाठ पूर्वसंदर्भ आता कमी झाले आहेत हे नक्कीच. त्यानंतरच्या काळात सदस्यांना असलेल्या स्वातंत्र्यामुळे येणारे भरमसाठ मोठे / बाश्कळ / काहिबाही असे प्रतिसाद कमी होत आता नेमके, चांगले असे लेखन होण्याचे प्रमाण वाढत आहे असे मला वाटते. असे लेखन आवडणारे आणि करणारे लोक इथे जास्त रमु लागले आहेत असेही दिसते आहे. आता मिपा स्थिर होण्याकडे वाटचाल करत आहे हे नक्की. लोकांना गॉसिप आवडते, त्यात करमणूक होते. नव्यांना प्रथम गॉसिप कळत नाही म्हणून ते कंटाळतात. दूर्लक्ष करतात. मग हळूहळू नवे जूने होतात आणि गॉसिप करु लागतात किंवा किमान ते त्यांना समजू लागते. हे चक्र नेहमीप्रमाणे चालू असते. :) --लिखाळ.

In reply to by लिखाळ

विसोबा खेचर 10/07/2008 - 16:22
मग हळूहळू नवे जूने होतात आणि गॉसिप करु लागतात किंवा किमान ते त्यांना समजू लागते. हे चक्र नेहमीप्रमाणे चालू असते. हे बाकी खरं हो! :)

In reply to by लिखाळ

लोकांना गॉसिप आवडते, त्यात करमणूक होते. नव्यांना प्रथम गॉसिप कळत नाही म्हणून ते कंटाळतात. दूर्लक्ष करतात. मग हळूहळू नवे जूने होतात आणि गॉसिप करु लागतात किंवा किमान ते त्यांना समजू लागते. हे चक्र नेहमीप्रमाणे चालू असते. वा लिखाळ साहेब, तुम्ही तर हवाच काढून घेतली या चर्चेतील !!!
जे आपल्याला कळत नाही, एकतर ते समजून घ्यावे किंवा सोडून द्यावे, लगेचच चर्चा प्रस्ताव टाकू नये.

सुचेल तसं 10/07/2008 - 20:55
तुम्हां सगळ्यांच्या प्रतिक्रिया छान आहेत. मी बर्‍याच आधी मनोगत आणि मायबोली वर फक्त वाचक ह्या भुमिकेत बरेच दिवस रमलो. मराठी लेख, कविता, विडंबनं वाचून मजा यायची. बर्‍याचदा वाटायचं की आपणही काहीतरी लिहावं. पण काही सुचतच नव्हतं. एका मित्राने मिपावर सभासद हो असे सुचवले. तो म्हणाला की हे संकेतस्थळ इतर संकेतस्थळांपेक्षा active आहे. मी जेव्हा मिपाला भेट दिली तेव्हा मला खरोखरच ते आवडलं. मी सभासद होऊन मिपावर माझं पहिलं लिखाण प्रकाशित केलं आणि त्याला सर्व सभासदांचे छान प्रतिसाद मिळाले. नंतर मनोगत व मायबोलीवर देखील ते प्रकाशित केलं. मनोगतवरचा अनुभवदेखील सुखद होता. मायबोलीवर मात्र मला थोडसं वेगळं चित्र दिसलं. तिथल्या काही सभासदांनी लेखावर अभिप्राय देण्याऐवजी हा लेख कथा कसा काय होऊ शकतो? स्वतःचा अनुभव कथा म्हणून छापलेला दिसतोय, वगैरे वगैरे... अशा प्रतिक्रिया दिल्या. अर्थात तिथेही काही चांगले प्रतिसाद मिळाले... नाही असं नाही. पण काही सभासदांचा हेतू मात्र जाणूनबुजून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न वाटला. असो. मिपावर मला निश्चितच समाधान लाभते. http://sucheltas.blogspot.com

अनिल हटेला 11/07/2008 - 12:44
३ दिवसा नन्तर आज मिपा ला लॉग इन झालो.... इथला आक्खा काथ्याकूट वाचुन झाला .... एक शब्द डोक्यात शिरला नाही.... माफ करा नेमका लोच्या काय हाये? -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

बेसनलाडू 09/07/2008 - 10:53
येथील दिग्गज जुण्या मंडळींच्या प्रतिक्रिया/मतमतांतरे वाचण्यासाठी उत्सुक! (उत्सुक)बेसनलाडू

II राजे II 09/07/2008 - 10:54
हेच म्हणतो.... जुणी मंडळी थोर आहेत हे मान्य. जास्त वय झाल्यावर म्हातारचळ लागते असे म्हणतात... ! ;) राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

आनंदयात्री 09/07/2008 - 10:58
>>जुणी मंडळी थोर आहेत हे मान्य. म्हणून नव्यांनी कायम त्यांच्याचर्चा वाचत त्यांची वाटचाल शोधत रहावे अशी अपेक्षा आहे काय? =)) .. लै लै भारी .. अजुन एकदा =)) >>तुमचं मत काय? काही चर्चांचे संदर्भ द्यावेत, म्हणजे मत प्रदर्शित करता येइल !

नीलकांत 09/07/2008 - 11:08
खरं तर मिसळपाव आता चांगल्याने स्थिरस्थावर झालंय. हे सांगायला मला मिसळपावचे सॅट्स पाहण्याची गरज नाही. रोज येणारी मंडळी आणि प्रकाशित होणार्‍या लेखांचा ओघ पाहून ते कुणीही सांगेल. हा चर्चा प्रस्ताव टाकण्यासाठी तात्कालीक कारण असे आहे की अनेक नव्या सदस्यांनी या संदर्भाबद्दल मला विचारपूस केली आहे. आमच्यासाठी मिसळपाव जसे असेल तसे प्यारे आहे. त्याची तुलना कायम इतर कुणा संकेतस्थळाशी करणे हे काही पटत नाही. कुणीतरी येऊन एखादी कविता काय करतं किंवा लेख काय टाकतो तर त्यावरचा वाद भलतीकडेच जातो. कुणीतरी दुसर्‍या संकेतस्थळावर लेख टाकतो तर त्याचा संदर्भ आजच प्रकाशित झालेल्या एका लेखात असतो. खरंतर भटकत भटकत आपण सगळीकडे जातच असतो. मग जेवढा संदर्भ एका जुण्याप्रेमाच्या संकेतस्थळाचा असतो तेवढा मटाच्या बातम्यांचा किंवा रेडीफ अथवा इतर कुठल्याही संकेतस्थळाचा का नसतो ? मिसळपाववर असलेली ही थोडी श्यामल किनार नाही आवडत बुवा आपल्याला. नीलकांत

In reply to by नीलकांत

बेसनलाडू 09/07/2008 - 11:15
ही श्यामल किनार काही 'जुन्या','जाणत्या' सदस्यांनीच मिसळपावच्या सुरुवातीच्या दिवसांपासून लावलेली आहे,असे माझे निरीक्षण आहे.आणि अशा श्यामल किनारीमुळेच जर मिपाची झळाळी डोळे दिपवत असेल,तर अशा सदस्यांचे आपण अभिनंदनच करायला हवे. (अभिनंदक)बेसनलाडू

In reply to by नीलकांत

प्रियाली 09/07/2008 - 17:47
मग जेवढा संदर्भ एका जुण्याप्रेमाच्या संकेतस्थळाचा असतो तेवढा मटाच्या बातम्यांचा किंवा रेडीफ अथवा इतर कुठल्याही संकेतस्थळाचा का नसतो ?
रेडीफ आणि मटावर 'राम राम मंडळी, अहो काय सांगू तुम्हाला...साक्षात यमाला डब्बलशीट देऊन मिसळ खायला घातली हो' छाप लेख येऊ लागले की रेडीफ आणि मटाचे संदर्भही मिपावर येऊ लागतील.
मिसळपाववर असलेली ही थोडी श्यामल किनार नाही आवडत बुवा आपल्याला.
मलाही आवडत नाही परंतु मिपाचा जन्म श्यामल किनारीतूनच झाला हे नाकारता येणे शक्य नाही भ्रातृभजना!! (हा लेख इथलाच) जाणीवपूर्वक हा बदल घडवून आणणे म्हणजे अधिक बंडखोर निर्माण करणे. त्यापेक्षा अपनी मौतसे मरो| आणि शहाण्यांनी आपल्याला जे आवडत नाही किंवा आपल्याशी संबंधीत नाही त्याकडे लक्ष देवू नये.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 09/07/2008 - 18:08
रेडीफ आणि मटावर 'राम राम मंडळी, अहो काय सांगू तुम्हाला...साक्षात यमाला डब्बलशीट देऊन मिसळ खायला घातली हो' छाप लेख येऊ लागले की रेडीफ आणि मटाचे संदर्भही मिपावर येऊ लागतील. प्रियाली, जियो....! :) आपला, (प्रियालीचा फ्यॅन आणि मित्र!) तात्या.

प्रमोद देव 09/07/2008 - 11:40
नीलकांत मला ह्याविषयी जे प्रामाणिकपणाने वाटते ते लिहितो. ह्या सर्वात खुद्द तात्या आघाडीवर असतो.(आता तात्या मला धारेवर धरणार! :T )उठसुठ, पूर्वी ज्यावर वावरलो त्या संकेतस्थळाच्या प्रशासकांबद्दल काहीतरी बोललेचे पाहिजे असा त्याचा खाक्या दिसतो. आता खुद्द मालकच असे बोलताहेत म्हटल्यावर इतर लोकांबद्दल काय बोलणार? तेही वाहत्या गंगेत हात धूऊन घेतात. नाहीतरी त्या सगळ्या लोकांना मिपा स्थापन झाल्यामुळे कायमची पोटदुखी जडलेली आहे. इनोचा खप उगीच नाही वाढला. मिपाची भरभराट होऊ नये अथवा होत असलेली भरभराट पाहवत नाही... असे महाभाग आहेतच आणि त्यांनी उगीचच इथे वातावरण नासवण्याचा प्रयत्न करणे समजू शकते. कारण त्याशिवाय त्यांना प्रसिद्धी कशी मिळेल? पण निदान तात्याने तरी आपली पूर्वीची भूमिका बदलून फक्त मिपाचे हित पाहणे ह्यातच लक्ष घातले तर परिस्थिती नक्कीच सुधारेल. बघू तात्या काय म्हणताहेत ते. इतरांबद्दल काही न बोललेलंच बरं! कारण 'ते' आपले द्राक्षासवाच्या अंमलाखाली असतात.... सदैव! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

नीलकांत 09/07/2008 - 12:30
केवळ तात्यांनाच सांगायचे असते तर एक फोन करून मला ते सांगता आले असते की ! येथे बेला ने एक लक्षात घ्यावे की त्यांना जर मिसळपाव सुरूवातीपासून माहिती आहे तर तात्याचा लेखनातील सुरूवातीचा उल्लेख आणि आताचा उल्लेख यात फरक आहे. आता तर ते खूप कमीच झालं आहे. माझ्या लेखाचा रोख केवळ तात्या नसून त्यासोबतचे जूणे लोक सुध्दा आहेतच की. आज सकाळीच आल्या आल्या एक लेख वाचला त्याच्या संदर्भाचा उल्लेख मी वर केला आहेच. असे अनेक संदर्भ आपल्याला सापडतात. (अवांतरः काही लेख वाचल्यावर काही सदस्यांच्या प्रतिक्रियांबद्दल आता सहज अंदाज बांधता येतात. येथे सुध्दा अद्याप अनपेक्षीत काही घडतेय असं नाही. )

In reply to by नीलकांत

II राजे II 09/07/2008 - 12:33
अरे सरळ, सर्कीटरावांचे नाव घे ना ! व त्या लेखाचे व त्या लेखाला आलेल्या प्रतिसादांचे ! उखाणे काय घेत बसलायस :) राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

In reply to by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

नीलकांत 09/07/2008 - 12:37
मला सर्कीटरावांना व्य. नि. पाठवता आला असता ना ! मग काथ्याकुट कश्याला करायला लागली असती? अहो हे तर उदाहरण आहे.असे अजूनही आहेतच की. कुणाएकाचे नाव घेतले की मग चर्चा व्यक्तीगत पातळीवर उतरते. मला ते नकोय. व्यक्तीगत वादविवाद करायला व्य.नि. आणि खरडवही आहे की. त्यामुळे हे व्यक्तीगत न घेता सर्वांनी मनावर घ्याकी. राजे तुम्ही तर जूनेच आहात की, तुम्हाला का ह्या गोष्टी ठाऊक नाहीत? नीलकांत

In reply to by नीलकांत

II राजे II 09/07/2008 - 18:36
त्यामुळे हे व्यक्तीगत न घेता सर्वांनी मनावर घ्याकी. राजे तुम्ही तर जूनेच आहात की, तुम्हाला का ह्या गोष्टी ठाऊक नाहीत? ह्म्म्म ! सगळे माहीत आहे पण आमचा त्यात सहभाग कधीच नव्हता व कधी ही राहणार नाही... तात्यांच्या पाठोपाठच मी देखील ते स्थळ सोडले तेव्हा पासून आजपर्यंत परत गेलो नाही... बाकी सर्कीट रावां विषयी मला नेहमीच आदर वाटत राहीला आहे हे तुला देखील माहीत आहे.. ते एक विद्वान व्यक्ती आहेत हे नक्कीच. येथे देखील सुरवातीची काही पोष्ट सोडली तर मी अश्या कुठल्याही भांडणात सहभाग घेतला नाही व घेणार नाही.. माझ्याकडे हा विषय कधीच नव्हता... तेव्हा विषय संपला म्हणण्यात काही अर्थ नाही, आम्ही आपल्या खफवर बहोत खुष आहोत... आमचे जग वेगळे व उच्चविद्याविभुषीत पंडीतांचे जग वेगळे.... ! राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

In reply to by नीलकांत

बेसनलाडू 09/07/2008 - 12:44
वरील प्रतिसादातील अवांतर कन्टेन्टसह सगळ्याशी सहमत आहे नीलकांत! (सहमत)बेसनलाडू आणि याला कारण हे सुद्धा आहे. तुमच्या आजच्या चर्चेत तुम्ही मांडलेले मुद्दे सुरुवातीलाच लक्षात आणून दिले होते तेव्हा समस्त मिपाकर झोपले होते की झोपेचे सोंग घेतले होते त्यांचे त्यांनाच माहीत! (जागरुक)बेसनलाडू त्या दयनीय प्रकारानंतर वेळीच शहाणपण आल्याचे चांगले परिणाम व्यक्तिशः अनुभवल्याने माझी काही *ट तक्रार नाही.जे जे होईल ते ते पहावे ..... पण म्हणून कोणी अरे केले तर त्याला का रे करू नये,हा गांधीवाद मला माहीत नाही .गांधीगिरीचा मक्ता सर्कीटरावांकडे आहे ;) (स्मरणशील)बेसनलाडू

सर्किट 09/07/2008 - 13:17
नीलकांत , बेसनलाडू, आणि प्रमोदकाका, संकेतस्थळांवर गजाली करणे हा आमचा फार पूर्वीचा छंद आहे. येथील जुन्याच नाही तर नवीनही बर्‍याच लोकांना हे माहिती आहे. आता ते बदलणे आम्हालातरी अशक्य आहे. आम्ही कुठेही गेलो, तरी हा प्रमाद आमच्या हातून घडणारच. कोपरखळ्या, चिमटे ह्याच्या व्यतिरीक्त पुढे जाणे, हे मात्र हल्ली वार्धक्यामुळे आम्हाला फारसे जमत नाही. आणि तुम्ही तर आम्हाला फक्त "जुना" न ठेवता "जाणता"ही करून टाकले आहे. त्यामुळे आमच्यावरची जबाबदारी अधिकच वाढली आहे, ही जाणीव आम्हाला आहेच. असो, आम्ही प्रयत्न करू. पण आमची गारंटी नाही, हे नव्या-जुन्या सर्वच लोकांना माहिती आहे. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू 09/07/2008 - 13:31
व्यक्तिशः सगळे बरेवाईट अनुभवल्याने माझी काही *ट तक्रार नाही.जे जे होईल ते ते पहावे ..... पण म्हणून कोणी अरे केले तर त्याला का रे करू नये,हा गांधीवाद मला माहीत नाही .गांधीगिरीचा मक्ता सर्कीटरावांकडे आहे (विनातक्रार)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सर्किट 09/07/2008 - 13:39
गांधीगिरीचा मक्ता सर्कीटरावांकडे आहे अगदी बरोबर. आणि हे व्रत आम्ही अंधतेने घेतलेले नाही. जेव्हा गांधीजींवर सशस्त्र क्रांतिकारकांच्या खुनाचे आरोप करण्यात अले होते, तेव्हादेखील मानसिक संतुलन न ढळू देता आम्ही शांतपणे पुरावे मागत बसलो होतो, तेही आपल्याला आठवत असेलच. ती आमची खरी कसोटी होती. बाकी काय छोट्या-मोठ्या गोष्टी आम्ही मनाला लावून घेतल्याच नाहीत कधी. सार्वजनिक स्थळावर वावरणार्‍याला गेंड्याची कातडी बाळगावी लागते, असे कुणीतरी म्ह्टले आहेच. (कुणीतरी कशाला, आम्हीच म्हटले आहे ;-) - सर्किट

सहज 09/07/2008 - 13:41
दरोगाजी बाबू, तुमची कळकळ कळते. [अर्थात काही तक्रारी आल्या की दखल ही घ्यावीच लागते नाही का माननीय उपनिरिक्षकसाहेब कृ.ह.घ्या.] नवसदस्य ह्याकडे कानाडोळा करु शकतात म्हणजे करत आहेतच बहुतेक. चांगले लक्ष आहे त्यांचे. पण खरं सांग त्यानिमीत्ताने त्यांचा मराठी संकतेस्थळांचा इतिहास पक्का होत जातो की नाही? नाहीतरी इतिहास म्हणजे युद्ध, तह, सनावली व प्रमुख घटना असेच तर शिकलो ना? वैचारिक व व्यावहारीकदृष्ट्या बोलायचे झाले तर गॉसीप, उखळ्यापाखळ्या वाचनात जास्त आनंद मिळतो व अश्या चविष्ट बातम्या असल्या की खप वाढतो हे सरळसरळ गणित आहे. जगभर हे चालते मराठी पाउल मागे पडून कसे चालेल रे मैत्र! खरेतर तुझ्या बोलण्यातुन कळते आहे की अजुन एक संकेतस्थळ बनवले पाहीजे ज्यात केवळ हा आंतरजालीय पेशवाईचा इतिहास नोंदवला असेल. सर्व संदर्भ एकाच जागी मिळेल अशी व्यवस्था असली पाहीजे. ;-) शेवटी हे म्हणजे पुण्यातल्या ट्रॅफीक सारखे आहे कोणि कितीही म्हणले, सगळ्यांना समजत असले तरी शेवटी जो तो आपल्याला पाहीजे तेच करत असतो. बर तुझ्या प्रश्राचे एक सोपे उत्तर हे की, नवसदस्यांनी जुन्या खलनायकांच्या गाथा विसरुन नवी दुष्मनी करावी, महाराष्ट्र धर्म वाढवावा!! ;-) असो. बघ ह्या निमीत्ताने का होईना तु लिहता झालासच ना. फार कमी लिहीतोस रे तू. ------------------------------------------------- वैधानीक इशारा - नाही जुना नाही जाणता मी आपला मिणमीणता!!!

विसोबा खेचर 09/07/2008 - 16:33
हम्म! छान आहे चर्चा...! :) जोपर्यंत विठोबाची कृपा आहे तोपर्यंत मिपा सुरू राहील असंच मी म्हणेन. आजपर्यंत मी माझ्याकडून जास्तीत जास्त उतम तर्‍हेने मिपा चालवण्याचा प्रयत्न केला. यापुढेही करीन. मायबाप मिपाकरांची साथ अर्थातच अनमोल आहे. त्यांनी आजपर्यंत चांगलीच साथ केली अन् या पुढेही देतील अशी खात्री आहे . बाकी मिपाच्या हितशत्रूंना बिनधास्त फाट्यावर मारून पुढे जायला हा तात्या समर्थ आहे! आणि त्यातूनही उद्या हितशत्रूंच्या कारवायाना यश मिळून मिपा बंद पडलं तरी बेहत्तर! कोई फिकीर नाय तिच्यायला! असो.. बाकी चर्चा चालू द्या...! आपला, (मुंबईतल्या विशिष्ठ सेवा पुरवणार्‍या बायकांच्या पाठीला साबण चोळलेला) तात्या.

चतुरंग 09/07/2008 - 16:36
एका ठसठसणार्‍या गळवाला तू हात लावला आहेस कारण दुखणार, पू निघणार, मलमपट्टी करावी लागणार, पण शेवटी जखम कालांतराने का होईना बरी होऊन तब्बेत खर्‍या अर्थाने सुधारणार हे ज्याला माहीत आहे, खरी तळमळ आहे तीच व्यक्ती हे करु शकते. हे करायला धाडस लागतं आणि त्याकरता प्रथम तुझं अभिनंदन! (अवांतर - तू पोलीस का झालास ह्याचं इंगित ह्या तुझ्या स्वभावात आहे असं मला वाटतं!) पूर्वसूरींचे राग आळवणे हे तसे कोणत्याच क्षेत्रात नवीन नाही ह्याचा आपण सर्वजणच कधी ना कधी, कुठे ना कुठे अनुभव घेत असतो. मिपा सारख्या संकेतस्थळाबद्दल बोलायचे झाले तर वेगळे असायचे काही कारण नाही. पण बर्‍याचदा दुसर्‍या संकेतस्थळांचे, तिथल्या चालकांचे, इतर सभासदांचे, त्यांच्या लेखाचे संदर्भ कारण नसताना उगीचच्या उगीच देऊन खोडसाळपणा करणे म्हणजे आपलीच प्रतिमा डागाळण्यासारखे आहे. काहीकाही खोडसाळ व्यक्ती मुद्दाम ह्याचे जुने संदर्भ उकरुन काड्या कशा करता येतील ह्याकडेच जास्त लक्ष देऊन असतात. थोड्या वाचनाने आपल्या सर्वांच्याच लक्षात असे लोक येतात. इतर संकेतस्थळावरही मिपावर घडलेल्या लेखनाचे संदर्भ देऊन आगी लावायचे प्रयत्न होत असतात. बर्‍याचवेळेला त्यांच्या खोड्यांना अनुल्लेखाने मारणे श्रेयस्कर असते. तात्कालिक भावनांच्या आहारी जाऊन प्रत्युत्तरे देणे टाळले तर पुढचे वाद टळतात. आपण सर्वांनीच ह्याचे कसोशीने पालन करायला हवे असे मला वाटते. (कधीकधी आपलाही तोल सुटतो पण त्यावेळी इतर जाणत्या लोकांनी व्य. नी.तून थोडे टोकून त्या व्यक्तीला जागेवर आणावे) कोणीही इतरांवर उघड टीका करण्यापेक्षा आपण ह्या चांगल्या गोष्टीला कसा हातभार लावू शकतो ह्याचा विचार व्हावा. एखाद्या सभासदाचे मत, लिखाण, उत्तर वैयक्तिक जाते आहे, वर उल्लेखलेल्या सीमारेषा ओलांडते आहे असे वाटल्यास व्य. नि. खरड ह्याचा वापर करुन मत जाणवून देऊ/घेऊ शकता. आपण सर्वांनी मिळून 'मिपा'एक परिपक्व संकेतस्थळ करण्याकडे वाटचाल करण्याचे दिवस आलेले आहेत हे नक्की. ह्या साठी शुभेच्छा! चतुरंग

प्रियाली 09/07/2008 - 16:56
मिसळपाववर वारंवार इतर कुठल्यातरी संकेतस्थळाचा कायम बरा किंवा वाईट उल्लेख करणे हे कितपत योग्य आहे? या जुण्या लोकांच्या प्रत्येक चर्चेत तोच एक कायम संदर्भ असेल तर 'हे जरा अतीच होतंय' असं नाही वाटत?
व्यक्तिशः असा सतत उल्लेख करणे अति आहे असे मला वाटते परंतु ते गैर नाही. याचे कारण मिपाचे सर्व जुने जाणते सदस्य हे एक्स-मनोगती किंवा मनोगती आहेत. मी स्वतः मनोगतावर असते. तात्यांनी काहीही म्हटले किंवा मनोगतावरील काही बाबी मला पसंत नसल्या तरी माझे मनोगताशी बरे आहे. तशा तर मिपावरीलही काही बाबी मला पसंत नाहीत पण मी काही या संस्थळांची चालक नाही. सदस्य म्हणून मला जे पसंत आहे त्यातच मी लक्ष घालते. यानुसार, इतर सदस्यांनी मनोगताचा (ताकाला जाऊन भांडं का लपवा?) ससंदर्भ - ताज्या घडामोडींवर उल्लेख करणे अयोग्य नाही परंतु मिपाला खाली दाखवण्यासाठी हा उल्लेख करणे, सतत भूतकाळात रमणे इ. अयोग्य आहे, असं मला वाटतं.
खरंच मिसळपाववर अश्या अन्य कुठल्याही संकेतस्थळाचा बरा किंवा वाईट संदर्भ जवळपास प्रत्येकच चर्चेत देणे योग्य आहे का?
साहित्य, कविता, विडंबने, प्रतिसाद यांचा संदर्भ देण्यासाठी केलेला उल्लेख माझ्यामते योग्य आहे. मिपाला मनोगताची सर नाही असा पोटदुखीचा स्वर कोणी काढत असेल किंवा केवळ हिणवण्यासाठी केलेला वापर अयोग्य आहे. इनो, बिनो, पोटदुखीबद्दल प्रमोदकाकांनी सविस्तर सांगितले आहेच. ;)
ह्यामुळे नव्या सदस्यांना त्रास होत नाही का? जुणी मंडळी थोर आहेत हे मान्य. म्हणून नव्यांनी कायम त्यांच्याचर्चा वाचत त्यांची वाटचाल शोधत रहावे अशी अपेक्षा आहे काय?
हरकत काय? नव्या सदस्यांना रस नसेल तर वाचू नये किंवा सोडून द्यावे. रस असेल तर संदर्भ लावण्याचे आपापल्या परिने मार्ग शोधावेत. प्रत्येकाने प्रत्येक चर्चा-लेखात हिरिरीने भाग घ्यावा असे तर नाही. मला अनेक नवे सदस्य माहित नाहीत किंवा त्यांच्यात इंटरेश्ट नाही. तिथे मी प्रतिसाद देत नाही किंवा वाचते आणि सोडून देते. त्रास करून घ्यायचा का नाही हे आपल्या हातात असते. जुनी मंडळी नव्या मंडळींना त्रास देण्यासाठी असे करतात असे तर म्हणायचे नाही ना? काही मंडळी पुण्यात भेटतात. त्याबद्दल मिपावर चर्चा करतात, इतरांना त्याचे सोयरसुतक नसणे शक्य आहे. काही मंडळी बे-एरियात भेटतील ;) त्याबद्दलही मिपावर चर्चा करतील. इतरांना त्याचेही सोयरसुतक नसणे शक्य आहे. तेव्हा संकेतस्थळावरील लहान मोठ्या कंपूंनी आपापल्या चर्चा इथे करू नयेत असे तर काही नाही. त्याचप्रमाणे जुन्या मंडळींनी त्यांच्या आवडीच्या विषयांवर चर्चा करू नये असे काही नाही. आपली बिल्ला क्र. (३-१३) प्रियाली

In reply to by प्रियाली

आवडला प्रतिसाद !!! १)साहित्य, कविता, विडंबने, प्रतिसाद यांचा संदर्भ देण्यासाठी केलेला उल्लेख माझ्यामते योग्य आहे. २)नव्या सदस्यांना रस नसेल तर वाचू नये किंवा सोडून द्यावे. रस असेल तर संदर्भ लावण्याचे आपापल्या परिने मार्ग शोधावेत. प्रत्येकाने प्रत्येक चर्चा-लेखात हिरिरीने भाग घ्यावा असे तर नाही. मला अनेक नवे सदस्य माहित नाहीत किंवा त्यांच्यात इंटरेश्ट नाही. तिथे मी प्रतिसाद देत नाही किंवा वाचते आणि सोडून देते. त्रास करून घ्यायचा का नाही हे आपल्या हातात असते. जुनी मंडळी नव्या मंडळींना त्रास देण्यासाठी असे करतात असे तर म्हणायचे नाही ना? ३)संकेतस्थळावरील लहान मोठ्या कंपूंनी आपापल्या चर्चा इथे करू नयेत असे तर काही नाही. त्याचप्रमाणे जुन्या मंडळींनी त्यांच्या आवडीच्या विषयांवर चर्चा करू नये असे काही नाही.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पूर्वी मी भांडण का झाले? कोणाचे? कसे? असल्या प्रश्नांची उत्तरे शोधत असे... त्यात काही अर्थ नाही हे आता कळायला लागले आहे...काहींना तेवढ्यातच मजा येते हेही कळायला लागले आहे... त्यांची मज्जा त्यांनी करत राहावी... सततच्या तुलनात्मक लिखाणाला अजिबात प्रतिसाद न देणे आणि कोणत्याही तुलनात्मक लिखाणाचं मूळ शोधायचा प्रयत्न न करणे .. असे काही मार्ग आहेत आणि मी ते आताशा अवलंबतो.... ज्या दिवशी भांडाभांड जोरात चालते त्या दिवशी मी नवीन लेख लिहायचा प्रयत्न करतोच... तेच बरे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

विसोबा खेचर 09/07/2008 - 17:14
ज्या दिवशी भांडाभांड जोरात चालते त्या दिवशी मी नवीन लेख लिहायचा प्रयत्न करतोच... तेच बरे... हा हा हा! अगदी सहमत आहे. मीदेखील आत्ता बसंतच्या लग्नाचा पुढचा भाग लिहितो आहे. थांबा, टाकतोच आज-उद्याकडे! :) तात्या.

वरदा 09/07/2008 - 18:26
आयडीया मास्तर्...मी लिहायचा प्रयत्न नाही पण जुन्या रेसिपीज वाचत बसते आणि विकांताचा मेनू ठरवते....कुणी दिसलं की गप्पा टप्पा करते , पण त्या लेखांवर प्रतिक्रीया ही देत नाही आणि जुने संदर्भ तर अजिबात शोधण्याचा प्रयत्न करत नाही... नीलकांत तुम्ही म्हणता ते पटलं की ते उगाळून काय उपयोग पण काही जण सुधारत नाहीत तर आपण नको ना त्रास करुन घ्यायला....अगदी काही नवीन सुद्धा असतात की पकाऊ.... सोडून देऊयात झालं.... चतुरंगशी १००% सहमत... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

नीलकांत .. योग्य मुद्यावर धागा सुरू केलात :) >> सदस्य म्हणून मला जे पसंत आहे त्यातच मी लक्ष घालते. प्रियालीशी सहमत ! मिपावर नवीन होतो तेव्हा संदर्भ शोधायचा प्रयत्न केला पण नंतर ठरवलं जाऊ दे ना च्यायला, आपण आपलं लेख / कविता लिहिणं आणि चांगलं काही वाचणं हे बरं हेच खरं ! -------------------------- www.atakmatak.blogspot.com

धनंजय 09/07/2008 - 20:00
माझा या दुनियेशी परिचय झाला तो मूळ वादांनंतर (हे मिसळपावाच्या जन्मापूर्वी उद्भवले). पण शह-काटशह दिले जात होते, (मिसळपावाचे पहिलेवहिले महिने) तेव्हा मी येथे सदस्य होतो. तेव्हाही तो भावनांचा उद्रेक माझ्यासाठी असंदर्भ म्हणूनच त्रासदायक वाटे. त्यामुळे आताच्या नवीन सदस्यांना हे पुराणे संदर्भ कोड्यात टाकत असतील, तर मला स्वानुभवाने समजते. त्या कटुतेचा उल्लेख होत राहील असे समजू शकतो, कारण चिखलफेक फारच चवताळून केलेली होती. पण त्या संदर्भांचा अभिनिवेश काळानुसार कमीकमी होत जाईल अशीही अपेक्षा मी करतो. पूर्वीइतके तसे उल्लेख येत नाहीत हे मी मानातोसुद्धा. याहूनही कमी झालेत, तर मला आनंदच होईल. पण ते पूर्णच विसरले जातील, अशीही अपेक्षा करणे फार होईल. तरीसुद्धा पूर्वेतिहास माहीत असलेल्या सदस्यांनी हात राखूनच उगाळलेल्या कोळशाचा गंध लावला, तर केवळ तीटच लागेल, गालबोट लागणार नाही. मिसळपाव स्थळ आता शैशवापलीकडे गेले आहे. कालांतराने तो तीट लावण्याचीही गरज भासू नये.

In reply to by धनंजय

मुक्तसुनीत 09/07/2008 - 20:07
धनंजय यांचा प्रतिसाद अतिशय आवडला. त्यांच्याबद्दलच्या आदरात भर टाकणारा. ज्याना मिसळपावबद्दल प्रेम आहे आणि त्यातून काहीतरी बरेवाईट घडवावेसे वाटते त्यांच्याकरता मार्गदर्शक ठरेल असे काही त्यानी वर लिहीले आहे. मतामतांच्या गदारोळात मिसळपाव हळूहळू कूस बदलते आहे , मूळचा मोकळेपणा तसाच ठेवून काहीतरी नवे , चांगले येथे घडते आहे हेच महत्त्वाचे. बाकीच्या गोष्टी मनोरंजनात्मक आहेत.

In reply to by धनंजय

मिसळपाव स्थळ आता शैशवापलीकडे गेले आहे. कालांतराने तो तीट लावण्याचीही गरज भासू नये.
खर आहे. तीट हा बालकाला आधार नसतो पण पालकाला असतो. शैशवातुन यौवनात गेल्यावर उन्माद हा असतोच. त्यात आपल्या कडून नकळत कुणाच्या संवेदनशीलतेला धक्का पोचला असु शकतो हे आपल्या गावीही नसतं. त्याच कधीतरी भान आल पाहिजे. काही कटुता या केवळ अपरिहार्य रहात नाहीत त्या अपरिवर्तनीय ही बनतात. दुधाच 'विरजण 'लावून दही होते पण दह्याचं 'निरजण' लावुन दुध होत नाही. म्हणुनच शब्दांच भय वाटतं . मग लिहायला नको वाटतं. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

बेसनलाडू 10/07/2008 - 10:54
निव्वळ अप्रतिम! हेच सगळ्यांना कळून चुकलं तर काय बहार येईल! (वासंतिक)बेसनलाडू

In reply to by प्रकाश घाटपांडे

सर्किट 10/07/2008 - 12:07
म्हणूनच म्हणतो, कटुता नको. वाद हवे संवाद हवे. कटुता टाळावी ;-) आणि हेही खरेच की दह्याचे पुन्हा दूध बनवण्याचा अट्टाहासही नको. चुकून विरजण पडून दुधाचे दही झाले, म्हणून किती दिवस आता हळहळणार ? त्या दह्याचे ताक करून प्याना त्यापेक्षा. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

त्या दह्याचे ताक करून प्याना त्यापेक्षा
पटलं बुवा! सम्जा लईच आंबाट लाग्ल त मंग तडका मारुन त्येची कढी बनवा! प्रकाश घाटपांडे

In reply to by धनंजय

लेखातल्या आणि धनंजय यांच्या प्रतिसादातल्या सर्वच मतांशी सहमत आहे, हे आधी नमूद करतो. तुम्हा दोघांचे हे संतुलित लेखन वाचून सदस्य वैयक्तिक रोख असलेले, असंदर्भ आणि अस्थानी टाळतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही ;) कुठल्याही संकेतस्थळावरील कंफर्टझोन मध्ये राहून आपल्या स्तुतिपाठकांकडून स्तुतिसुमनांची उधळण करून घेणेच ज्यांचे जीवनध्येय आहे, अशा स्वतःची प्रतिमा बघून स्वतःशीच रत होऊ पाहणार्‍या नार्सिससच्या वशंजांना (चांगला शब्द "औलादींना" आहे बहुतेक) मात्र हे लागू होणार नाही. शेक्सपिअरने एका ठिकाणी म्हटलेच आहे : With eager feeding food doth choke the feeder. Light vanity, insatiate cormorant, Consuming means, soon preys upon itself. ह्याचा अनुवाद करीत बसणार नाही. डिक्शनरी बघावी. गुगलून काढावे. टीका झाली की "हा मिसळपाववर हल्ला आहे. पहा, पहा, पहा, त्यांचे बूड जळते, त्यांचे पोट दुखते" ही रणनीती (स्ट्रॅटजी) फार काळ चालेल, असे वाटत नाही. (कोणाचे बूड किती जळते, खरेच जळते का, कधी जळते, का जळते ह्या गोष्टींचे संशोधन व्हायला हवे. काही बाबतींत तथ्य असेलही, नसेलही ;) ) असो. किमान अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही. चित्तरंजन

In reply to by चित्तरंजन भट

विसोबा खेचर 11/07/2008 - 15:55
प्रतिसाद आवडला हे आधीच नमूद करतो...! :) कुठल्याही संकेतस्थळावरील कंफर्टझोन मध्ये राहून आपल्या स्तुतिपाठकांकडून स्तुतिसुमनांची उधळण करून घेणेच ज्यांचे जीवनध्येय आहे, अशा स्वतःची प्रतिमा बघून स्वतःशीच रत होऊ पाहणार्‍या नार्सिससच्या वशंजांना (चांगला शब्द "औलादींना" आहे बहुतेक) मात्र हे लागू होणार नाही. काय म्हणता चित्तोबा? कसं चाललंय बाकी? मनोगत डॉट कॉम काय म्हणतंय आमचं? मजेत ना? :) (कोणाचे बूड किती जळते, खरेच जळते का, कधी जळते, का जळते ह्या गोष्टींचे संशोधन व्हायला हवे. काही बाबतींत तथ्य असेलही, नसेलही ) खरंच संशोधन व्हायला हवे! बाकी आपण इथे नेमका हा प्रतिसाद द्यायला अगदी हटकून उपस्थित झालात यातच कोणाचे बूड किती जळते या बाबत बरेचसे संशोधन झाले आहे असे वाटते! :) असो...! येत रहा अधनंमधनं! मिसळपाव किंवा इतर कोणत्याच संकेतस्थळांच्या उल्लेखाव्यतिरिक्तही इथे वाचायला बरंच असतं! बाय द वे, मिपावर नुकताच प्रकाशित झालेला शिंपिंणीचं घरटं हा लेख वाचलात का? नसल्यास वाचून पाहा, फार सुरेख आहे. कदाचित आवडेल तुम्हाला! तात्या.

In reply to by चित्तरंजन भट

विसोबा खेचर 11/07/2008 - 16:16
"येत रहा अधनंमधनं! " हे सांगणारे तुम्ही कोण? येथे नियमीतपणे येणारा, लिहिणारा एक सामान्य मिपाकर! अन्य कुणी नाही! :) आपणही येथे नियमितपणे यावं, वाचावं, लिहावं असं वाटलं म्हणून सहजच तसं म्हटलं झालं! ;) तात्या.

टारझन 09/07/2008 - 20:03
मला का कुणास ठाऊक कसल्याही चर्चेचा काहीही त्रास होत नाही .. बाकींना होत असावा... वाचावं .. जे आवडलं कळालं ते घ्यावं... नाही कळालं / समजंल सोडून द्यावं.. उगाच डोकं खाजवत नाही बसत ... लोक वाद-प्रतिवाद करतात .. ते मी करमणूक म्हणून वाचतो... पण सर्वांचा विचार करता निलकांतने योग्य मूद्दा मांडला आहे. ठिक ठिक सगळ्या बाजूंनी पाठींबा देणारा ) कु. ख.
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

नीलकांत 09/07/2008 - 20:09
अतिशय जास्त शक्यता होती की ही चर्चा व्यक्तीगत पातळीवर उतरेन. आणि दूपारी काही वेळ तर... आता उतरली... आता भरकटली.... असं वाटत होतं. मात्र असं काही घडलं नाही. चतुरंग, प्रियाली, सहज आणि मास्तर तुमच्या सुचनांचे स्वागतच आहे. चला मिसळपाव पुढे जातंय त्याला अधीक गती देऊया. नीलकांत

In reply to by नीलकांत

चतुरंग 09/07/2008 - 20:18
विमान उंचावर गेलं ना की कधीकधी त्याला एअर करंट्स चे धक्के बसतात (टरब्यूलन्स) एवढेच जाणवून देण्यापुरते की ते खूप उंचावरुन उडते आहे!:) चतुरंग

नीलकांत 09/07/2008 - 20:11
>>मिसळपाव स्थळ आता शैशवापलीकडे गेले आहे. कालांतराने तो तीट लावण्याचीही गरज भासू नये. हे वाचून खरंच आनंद झाला. :) नीलकांत

छोटा डॉन 09/07/2008 - 21:04
अंदाजे १२०० च्या सभासद असणार्‍या मिसळपाव वर अनेक प्रवॄती आहेत. काही मिपाचे हीत पाहतात तर काहींनी " अवघा हलकल्लोळ करावा" हे ब्रीद पाळतात. वर कुणीतरी म्हणाल्याप्रमाणे "आंतरजालावर" जे काही "प्रतिसादाचे राजकारण आणि इगो" ह्यांचे जे प्रस्थ आहे त्यातुन मिपावर "काही आक्षेपार्ह्य लेख अथवा कविता" पडते. कुणी कितीही नाकारले तरी कंपुबाजी अस्तित्वात आहेच. हे "सो कॉल्ड " कंपु मग त्या लेखाच्या " बाजुने अथवा विरुद्ध " तुटुन पडतात, त्यातुन कुणाचा अहंकार गोंजारला जातो व कुणाचा दुखावला जातो. काही वेळा परिस्थीती एवढी हाताबाहेर जाते की "सर्वसामान्य सदस्य व नविन सदस्य" गांगारुन वा घाबरुन येथुन काढता पाय घेतात. या सर्व गोष्टींचा वीट येऊन "स्वतःचे लेख " टाकायला "नको म्हणणारी" जनता सुद्धा आहेच की. काही वेळा एखादा "नवा सदस्य" चुकुन या वादात उतरतो व कशल्या तरी "प्रेरणेने" त्या "शह - काटशह" च्या भानगडीत पडुन स्वतःला पोळुन घेतो. त्यात त्याला अधिकच मानसीक त्रास झाल्याने मग त्याची "काही लिहायची व वाचायची इच्छा" मरुन जाते व तो एक "निष्क्रीय सभासद" बनुन राहतो. त्यावर चतुरंगशेठ म्हणतात तसे "तात्कालिक भावनांच्या आहारी जाऊन प्रत्युत्तरे देणे टाळले तर पुढचे वाद टळतात". मी स्वतः यापुढे अशा गोष्टी टाळणार आहे. थोडक्यात काय तर "या गोष्टींना" पर्याय नाही. जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवॄत्ती असे असताना आपण अगदी काटेकोरपणे " हे नकोच" असा आग्रह घरु शकत नाही व धरुन काही फायदाही नाही. त्याच्यावर काही ठिकाणी " अनुल्लेखाने मारणे वा सोईस्कर दुर्लक्ष करणे" हा रामबाण इलाज ठरु शकतो. आणखी काही आवडले व सहमत असलेले सल्ले वा मुद्दे :
  1. सहजराव म्हणतात "शेवटी हे म्हणजे पुण्यातल्या ट्रॅफीक सारखे आहे कोणि कितीही म्हणले, सगळ्यांना समजत असले तरी शेवटी जो तो आपल्याला पाहीजे तेच करत असतो"" हेच खरे. शेवटी ते वागणार्‍याच्या "सर्वसारासार विचारबुद्धी" वर अवलंबुन आहे.
  2. एखाद्या सभासदाचे मत, लिखाण, उत्तर वैयक्तिक जाते आहे, सीमारेषा ओलांडते आहे असे वाटल्यास व्य. नि. खरड ह्याचा वापर करुन मत जाणवून देऊ/घेऊ शकता. जास्त करुन "जेष्ठ व जाणत्या सभासदांनी" ही जबाबदारी घेतल्यास बरेच वाद एका मर्यादेच्या आत समाप्त होतील व बाकीची जनता सुखी राहिल.
  3. नव्या सदस्यांना रस नसेल तर वाचू नये किंवा सोडून द्यावे. रस असेल तर संदर्भ लावण्याचे आपापल्या परिने मार्ग शोधावेत. प्रत्येकाने प्रत्येक चर्चा-लेखात हिरिरीने भाग घ्यावा असे तर नाही. त्रास करून घ्यायचा का नाही हे आपल्या हातात असते. जुनी मंडळी नव्या मंडळींना त्रास देण्यासाठी असे करतात असेही नाही. संकेतस्थळावरील लहान मोठ्या कंपूंनी आपापल्या चर्चा इथे करू नयेत असे तर काही नाही. त्याचप्रमाणे जुन्या मंडळींनी त्यांच्या आवडीच्या विषयांवर चर्चा करू नये असे काही नाही.
ह्या सर्वांवर मला मास्तरांचा उपाय पटला किंवा डायरेक्ट इथुन कल्टी मारुन त्या "खरडफलका वर पडुन" राहणे परवडले.
मिसळपाव स्थळ आता शैशवापलीकडे गेले आहे. कालांतराने तो तीट लावण्याचीही गरज भासू नये.
सहमत आणि बरे वाटले की असे मानणारे पण काही " जाणते व जुने सदस्य" आहेत हे पाहुन.
मायबाप मिपाकरांची साथ अर्थातच अनमोल आहे. त्यांनी आजपर्यंत चांगलीच साथ केली अन् या पुढेही देतील अशी खात्री आहे .
तात्या , या बाबतीत शंका नको. आमची मिपा बद्दल आत्मियता अशीच राहील.... [ न जुणा न जाणता सर्वासामान्य सदस्य ] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भाग्यश्री 09/07/2008 - 22:34
धनंजय यांच्या प्रतिसादाशी तसेच सवच प्रतिसांदाशी सहमत.. मी आंतरजालावर खूपच पूर्वीपासून आहे.. ज्यावरून वाद झाले त्या मनोगताचा जन्म देखील मी पाहीला असेल.. सो बर्‍याच घडामोडी का, आणि कशामुळे झाल्या याची कल्पना आहे.. कधीच ऍक्टीव्ह नव्हते,रोमातच असायचे, पण हो.. सुरवातीला खूप उत्सुकता वाटायची काय चाललंय, कोण भांडतंय .. गॉसिपींगचे ते.. आवडायचं त्यामुळे.. पण हळूहळू ते आवडणं कमी झालं.. मिपा जन्मल्यापासून, या सर्वांकडे खरंतर लक्ष सुद्धा देऊ नये असं वाटते.. कारण इतके उत्तमोत्तम लिखाण येतं इथे, की भांडणं, वाद ई. गोष्टींकडे ढुंकुन सुद्धा पाहवसं वाटत नाही.. इतर संस्थळांवर अशी गोष्ट नव्हती. वाद जास्त करमणूक करायचे,संस्थळाच्या कंटेंटपेक्षा! :) ह.घ्या. आणि एक विश्वास आहे.. की जसे पूर्वीइतके उल्लेख येणं बंद झालंय तसंच अजुनही होईल.. नविन सभासदंनी काय वाचवे या बद्द्ल प्रियालीशी सहमत.. जे आवडेल ते वाचावं.. भांडणं, वाद यात इंटरेस्ट असेल तर बसा शोधत संदर्भ.. पण स्वताहून इथे राळ उडावायचा प्रयत्न करू नये.. तसेच जुने काही सदस्य..ज्यांना पूर्वीच्या आठवणी आल्याशिवाय चैन पडत नाही,त्यांना जे करायचे ते करतील.. वाचक, निदान मी तरी येथील लिखाणावर जास्त भर देते..मला इथल्या लोकांचे विचार आवडतात्,त्यांचे लेखन आवडते,इथल्या सुविधा, मोकळेपणा आवडतो, एक कुटुंब वाटते म्हणून इथे मी येते.. कुटुंबात जर काही वाद होत असतील, तर त्या आगीत तेल टाकून मजा नक्कीच बघणार नाही.. ती कमी कशी होईल हे पाहीन.. आणि कदाचित अनुल्लेखाने कमी होईल असे वाटते..

इनोबा म्हणे 09/07/2008 - 23:48
मात्र मिसळपाववर वारंवार इतर कुठल्यातरी संकेतस्थळाचा कायम बरा किंवा वाईट उल्लेख करणे हे कितपत योग्य आहे? या जुण्या लोकांच्या प्रत्येक चर्चेत तोच एक कायम संदर्भ असेल तर 'हे जरा अतीच होतंय' असं नाही वाटत? सहमत. यापुढे माझ्या लेखनात/प्रतिसादात इतर कुठल्याही संस्थळाचा (निलकांत यांनी म्हटल्याप्रमाणे) विनाकारण उल्लेख येणार नाही, याची मी काळजी घेईन. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

लिखाळ 10/07/2008 - 15:55
प्रियाली, धनंजय, प्रकाशराव आणि अजून काहींच्या मतांशी सहमत आहे. मी मनोगतावर रुजू झालो तेव्हा तेथे अधूनमधून नव्या-जून्या सभासदांना हेच प्रश्न पडायचे की संकेतस्थळावरचे लेखन हे कुणाही नव्याला लगेच कळावे असे पूर्वसंदर्भांपासून मुक्त असावे की नसावे. (त्यातून उत्तर न निघता नवी संकेतस्थळे निघाली :)) पण हे पूर्वसंदर्भ येणारच. हे सर्वांनी मान्य करावे. तसेच हे लोकशाहीपद्धतीचे ठिकाण असेल असे तात्या कुठेतरी म्हणालेले स्मरते. मग सदस्यांनी दुर्लक्ष करणे, निषेधकरणे इत्यादी केले तर सदस्यांना अपेक्षित असे लेखन होत राहिल. सदस्यांना काय आवडते, काय चालते ते हळुहळु सिद्ध होईल. तसेच व्हावे. सुरुवातीच्या काळातले भरमसाठ पूर्वसंदर्भ आता कमी झाले आहेत हे नक्कीच. त्यानंतरच्या काळात सदस्यांना असलेल्या स्वातंत्र्यामुळे येणारे भरमसाठ मोठे / बाश्कळ / काहिबाही असे प्रतिसाद कमी होत आता नेमके, चांगले असे लेखन होण्याचे प्रमाण वाढत आहे असे मला वाटते. असे लेखन आवडणारे आणि करणारे लोक इथे जास्त रमु लागले आहेत असेही दिसते आहे. आता मिपा स्थिर होण्याकडे वाटचाल करत आहे हे नक्की. लोकांना गॉसिप आवडते, त्यात करमणूक होते. नव्यांना प्रथम गॉसिप कळत नाही म्हणून ते कंटाळतात. दूर्लक्ष करतात. मग हळूहळू नवे जूने होतात आणि गॉसिप करु लागतात किंवा किमान ते त्यांना समजू लागते. हे चक्र नेहमीप्रमाणे चालू असते. :) --लिखाळ.

In reply to by लिखाळ

विसोबा खेचर 10/07/2008 - 16:22
मग हळूहळू नवे जूने होतात आणि गॉसिप करु लागतात किंवा किमान ते त्यांना समजू लागते. हे चक्र नेहमीप्रमाणे चालू असते. हे बाकी खरं हो! :)

In reply to by लिखाळ

लोकांना गॉसिप आवडते, त्यात करमणूक होते. नव्यांना प्रथम गॉसिप कळत नाही म्हणून ते कंटाळतात. दूर्लक्ष करतात. मग हळूहळू नवे जूने होतात आणि गॉसिप करु लागतात किंवा किमान ते त्यांना समजू लागते. हे चक्र नेहमीप्रमाणे चालू असते. वा लिखाळ साहेब, तुम्ही तर हवाच काढून घेतली या चर्चेतील !!!
जे आपल्याला कळत नाही, एकतर ते समजून घ्यावे किंवा सोडून द्यावे, लगेचच चर्चा प्रस्ताव टाकू नये.

सुचेल तसं 10/07/2008 - 20:55
तुम्हां सगळ्यांच्या प्रतिक्रिया छान आहेत. मी बर्‍याच आधी मनोगत आणि मायबोली वर फक्त वाचक ह्या भुमिकेत बरेच दिवस रमलो. मराठी लेख, कविता, विडंबनं वाचून मजा यायची. बर्‍याचदा वाटायचं की आपणही काहीतरी लिहावं. पण काही सुचतच नव्हतं. एका मित्राने मिपावर सभासद हो असे सुचवले. तो म्हणाला की हे संकेतस्थळ इतर संकेतस्थळांपेक्षा active आहे. मी जेव्हा मिपाला भेट दिली तेव्हा मला खरोखरच ते आवडलं. मी सभासद होऊन मिपावर माझं पहिलं लिखाण प्रकाशित केलं आणि त्याला सर्व सभासदांचे छान प्रतिसाद मिळाले. नंतर मनोगत व मायबोलीवर देखील ते प्रकाशित केलं. मनोगतवरचा अनुभवदेखील सुखद होता. मायबोलीवर मात्र मला थोडसं वेगळं चित्र दिसलं. तिथल्या काही सभासदांनी लेखावर अभिप्राय देण्याऐवजी हा लेख कथा कसा काय होऊ शकतो? स्वतःचा अनुभव कथा म्हणून छापलेला दिसतोय, वगैरे वगैरे... अशा प्रतिक्रिया दिल्या. अर्थात तिथेही काही चांगले प्रतिसाद मिळाले... नाही असं नाही. पण काही सभासदांचा हेतू मात्र जाणूनबुजून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न वाटला. असो. मिपावर मला निश्चितच समाधान लाभते. http://sucheltas.blogspot.com

अनिल हटेला 11/07/2008 - 12:44
३ दिवसा नन्तर आज मिपा ला लॉग इन झालो.... इथला आक्खा काथ्याकूट वाचुन झाला .... एक शब्द डोक्यात शिरला नाही.... माफ करा नेमका लोच्या काय हाये? -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
नमस्कार मित्रांनो, आपण सगळे रोज मिसळपाव वर येते असतो आणि आता मिसळपाव व त्यावरील मंडळींना आपल्या भावविश्वात एक वेगळे स्थान प्राप्त झालेले आहे असं मला वाटतं. रोज येथे यायंच, वाचायचं, मैत्री करायची.. कधी कधी कुणालातरी चावायचं... असं काही तरी करण्यासाठी आपण रोज मिसळपाव वर येत असतो. खरं तर येथे म्हणजे मिसळपाव वर अनेक लोक असे आहेत की जे इतर कुठल्याही मराठी संकेतस्थळावर या आधी सदस्य नव्हते. तर काही लोक मात्र इतर संकेतस्थळावर खुप पुर्वीपासून वावरत आहेत.

कवितेच्या झाडावर...

अशोक गोडबोले ·

बेसनलाडू 09/07/2008 - 10:13
शुद्ध,सात्त्विक,प्रसन्नचित्त कविता आवडली. (प्रसन्न)बेसनलाडू

चेतन 09/07/2008 - 10:19
सगळ्या ओळि आवडल्या (सुदंर उपमा) त्यात अचल स्वरांच्या तीरामधुनी वाहे स्वरसरिता कवितेची लागते किनारी नाव भावगीता खासच्... काव्यप्रेमी चेतन

शितल 09/07/2008 - 16:57
खुप छान काव्य रचना झाली आहे. सगळीच कविता आवडली. :)

धनंजय 09/07/2008 - 20:02
पुन्हा तुमच्या कविता येथे वाचायला मिळत आहेत, आनंद वाटतो.

विसोबा खेचर 10/07/2008 - 00:02
गोडबोले मास्तर, सगळीच कविता सुंदर, परंतु कवितेच्या झाडावर बसती शब्दांचे पक्षी पानोपानी कोरित जाती सात सुरांची नक्षी या ओळी सर्वाधिक आवडल्या... तात्या. अवांतर - मिपाकरहो, सध्या पनवेलमधील रामदास-मारुती मंदिरात रोज सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळात गीतेच्या १२व्या अध्यायावर गोडबोले सरांचं प्रवचन सुरू आहे. अतिशय प्रासादिक भाषा, गीतेवर, संस्कृतवर अफाट प्तभूत्व, प्रवचनादरम्यान ज्ञानोबा तुकोबांचे असंख्य दाखले, साधी सोपी व्यावहारिक उदाहरणं, या सर्व गोष्टी सरांच्या प्रवचनात अगदी पुरेपूर असतात. अतिशय श्रवणीय प्रवचन. इच्छुकांनी अवश्य हजेरी लावावी... तात्या.

बेसनलाडू 09/07/2008 - 10:13
शुद्ध,सात्त्विक,प्रसन्नचित्त कविता आवडली. (प्रसन्न)बेसनलाडू

चेतन 09/07/2008 - 10:19
सगळ्या ओळि आवडल्या (सुदंर उपमा) त्यात अचल स्वरांच्या तीरामधुनी वाहे स्वरसरिता कवितेची लागते किनारी नाव भावगीता खासच्... काव्यप्रेमी चेतन

शितल 09/07/2008 - 16:57
खुप छान काव्य रचना झाली आहे. सगळीच कविता आवडली. :)

धनंजय 09/07/2008 - 20:02
पुन्हा तुमच्या कविता येथे वाचायला मिळत आहेत, आनंद वाटतो.

विसोबा खेचर 10/07/2008 - 00:02
गोडबोले मास्तर, सगळीच कविता सुंदर, परंतु कवितेच्या झाडावर बसती शब्दांचे पक्षी पानोपानी कोरित जाती सात सुरांची नक्षी या ओळी सर्वाधिक आवडल्या... तात्या. अवांतर - मिपाकरहो, सध्या पनवेलमधील रामदास-मारुती मंदिरात रोज सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळात गीतेच्या १२व्या अध्यायावर गोडबोले सरांचं प्रवचन सुरू आहे. अतिशय प्रासादिक भाषा, गीतेवर, संस्कृतवर अफाट प्तभूत्व, प्रवचनादरम्यान ज्ञानोबा तुकोबांचे असंख्य दाखले, साधी सोपी व्यावहारिक उदाहरणं, या सर्व गोष्टी सरांच्या प्रवचनात अगदी पुरेपूर असतात. अतिशय श्रवणीय प्रवचन. इच्छुकांनी अवश्य हजेरी लावावी... तात्या.
कवितेच्या झाडावर बसती शब्दांचे पक्षी पानोपानी कोरित जाती सात सुरांची नक्षी गणमात्रांच्या नाजूक वेली वेढीतात तिजला यमकांची चरणात पैंजणे छंद मधुर मेखला भव्य कल्पनाविलासापुढे नीलांबर ठेंगणे काव्यफुले फुलल्यावर लाजे पुनवेचे चांदणे सुधारसाशी पैज लाविती नवरस अभिमाने विश्वात्मक हा विशाल हृदये वसतो प्रेमाने षड्ज लावुनी मोर नाचती प्रीती गती संगम कोकिळकंठामधुनी निघतो नभचुंबी पंचम अचल स्वरांच्या तीरामधुनी वाहे स्वरसरिता कवितेची लागते किनारी नाव भावगीता --अशोक गोडबोले, पनवेल.

शर्यत

अरुण मनोहर ·

शितल 09/07/2008 - 07:07
सारेच मुसाफीर एका अगम्य घाईत कोणाकडेच वेळ नाही ना पडलेल्याला सावरायला ना कोणाकडे बघायला समोरचा नारींगी सुर्यास्त बघायला वेळ नाही वाटेत उमलल्या फुलांचा सुगंध जाणवत नाही सर्वातून वाट काढत पुढे पळणारे असंख्य मुसाफीर हे मस्तच रचले आहे

यशोधरा 09/07/2008 - 07:36
मस्तच! एकला वेडा, तोडूनी बेडी, मारली उडी अशी वेडी..... मारलेली उडी सफल होवो!! निदान उडी मारली ती चूक झाली, असे न वाटो....

विसोबा खेचर 10/07/2008 - 09:26
धावणारे, धापा टाकणारे, पाय ओढीत चालणारे, विजयोन्माद करीत सुसाटणारे, धक्काबुक्की करीत माजणारे, स्वत: पडून रस्ता अडवणारे, दुसर्‍याला पाडून रस्ता मिळवणारे, सारेच मुसाफीर एका अगम्य घाईत वा! भन्नाट लिहिलं आहे! तात्या.

In reply to by आनंदयात्री

अरुण मनोहर 10/07/2008 - 12:04
सही पहचाना आपने. ही पद्य कविता म्हणूनच लिहीली होती. पण वाचकांना गोंधळ नको म्हणून, लेख वगैरे प्रकारात टाकली!

अरुण मनोहर 10/07/2008 - 11:59
शितल, यशोधरा, तात्या, आनंदयात्री, प्रोत्साहनासाठी धन्यवाद. तसेच सर्व वाचकांचे पण आभार.

वरदा 10/07/2008 - 17:27
चढता चढता अचानक उतरंड, पुन्हा चढ... कुठे वळणावर अचानक सुर्योदय दिसतो कधी दरड कोसळून रस्ता तुंबतो कुठे पाय घसरणार, कुठे ठेचाळणार कधी मृगजळ दिसणार, कधी अंधार दाटणार काही चिकटवत, काही झटकत, अरूंद रस्त्यावर अगणीत मुसाफीर भळाभळा वाहत. ह्या ओळी जास्त आवडल्या. "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

शितल 09/07/2008 - 07:07
सारेच मुसाफीर एका अगम्य घाईत कोणाकडेच वेळ नाही ना पडलेल्याला सावरायला ना कोणाकडे बघायला समोरचा नारींगी सुर्यास्त बघायला वेळ नाही वाटेत उमलल्या फुलांचा सुगंध जाणवत नाही सर्वातून वाट काढत पुढे पळणारे असंख्य मुसाफीर हे मस्तच रचले आहे

यशोधरा 09/07/2008 - 07:36
मस्तच! एकला वेडा, तोडूनी बेडी, मारली उडी अशी वेडी..... मारलेली उडी सफल होवो!! निदान उडी मारली ती चूक झाली, असे न वाटो....

विसोबा खेचर 10/07/2008 - 09:26
धावणारे, धापा टाकणारे, पाय ओढीत चालणारे, विजयोन्माद करीत सुसाटणारे, धक्काबुक्की करीत माजणारे, स्वत: पडून रस्ता अडवणारे, दुसर्‍याला पाडून रस्ता मिळवणारे, सारेच मुसाफीर एका अगम्य घाईत वा! भन्नाट लिहिलं आहे! तात्या.

In reply to by आनंदयात्री

अरुण मनोहर 10/07/2008 - 12:04
सही पहचाना आपने. ही पद्य कविता म्हणूनच लिहीली होती. पण वाचकांना गोंधळ नको म्हणून, लेख वगैरे प्रकारात टाकली!

अरुण मनोहर 10/07/2008 - 11:59
शितल, यशोधरा, तात्या, आनंदयात्री, प्रोत्साहनासाठी धन्यवाद. तसेच सर्व वाचकांचे पण आभार.

वरदा 10/07/2008 - 17:27
चढता चढता अचानक उतरंड, पुन्हा चढ... कुठे वळणावर अचानक सुर्योदय दिसतो कधी दरड कोसळून रस्ता तुंबतो कुठे पाय घसरणार, कुठे ठेचाळणार कधी मृगजळ दिसणार, कधी अंधार दाटणार काही चिकटवत, काही झटकत, अरूंद रस्त्यावर अगणीत मुसाफीर भळाभळा वाहत. ह्या ओळी जास्त आवडल्या. "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
डोंगराला वळसे घालत जाणारा नागमोडी रस्ता चढता चढता अचानक उतरंड, पुन्हा चढ... कुठे वळणावर अचानक सुर्योदय दिसतो कधी दरड कोसळून रस्ता तुंबतो कुठे पाय घसरणार, कुठे ठेचाळणार कधी मृगजळ दिसणार, कधी अंधार दाटणार काही चिकटवत, काही झटकत, अरूंद रस्त्यावर अगणीत मुसाफीर भळाभळा वाहत. धावणारे, धापा टाकणारे, पाय ओढीत चालणारे, विजयोन्माद करीत सुसाटणारे, धक्काबुक्की करीत माजणारे, स्वत: पडून रस्ता अडवणारे, दुसर्‍याला पाडून रस्ता मिळवणारे, सारेच मुसाफीर एका अगम्य घाईत कोणाकडेच वेळ नाही ना पडलेल्याला सावरायला ना कोणाकडे बघायला समोरचा नारींगी सुर्यास्त बघायला वेळ नाही वाटेत उमलल्या फुलांचा सुगंध जाणवत नाही सर्वातून

रविकर

धनंजय ·

सहज 13/07/2008 - 08:04
शेवटच्या ४ ओळी वाचुन पोरं व्हायच्या अगोदरचे दिवस आठवले. गेले ते दिन गेले :-( कवितेते तो शब्द वापरायला मिळावा म्हणुन त्या लेखाचा खटाटोप होय. :-) कमाल आहे, परवा बेलाने पावसाचे प्रताप काव्यले आज इथे सुर्याचे असे वागणे. चलो लेट्स स्क्रु द नेचर इटसेल्फ. गो ग्लोबलवार्मींग!!! बाय द वे जरा पडदे नीट लावले असते तर ह्या कविते पासुन वाचलो असतो ना राव. जा आता तुझं घर उन्हात.. कृ. ह. घ्या.

विसोबा खेचर 13/07/2008 - 08:56
तुझ्या कमरेवर टेकतो, नाही राहात तिथेच रेंगाळत माझ्या मिठीसारखा. डौलदार ढुंगण वस्सकन लख्ख करतो हा उजेड - अरसिक, मख्ख. तुझ्या मांड्या, पोटर्‍या, पाय पादाक्रांत करणार काय हा चक्रवर्ती सूर्यनारायण? ओहोहो! धन्याशेठ, साला कविता अंगावर आली हो! जोरदारच लिहिलं आहे तिच्यायला! जियो....! डौलदार ढुंगण, मांड्या, पोटर्‍या, पाय पादाक्रांत करायची कल्पना लै भारी! बाकी तिची आकृती पाठमोरी असल्यामुळे सुडौल स्तनांचा उल्लेख miss झाला नायतर चक्रवर्ती धनंजयने तिथेही काहितरी पराक्रम करून ठेवला असता! :) असो, एक अतिशय उच्च दर्जा असलेली कविता वाचायचा आनंद मात्र निश्चित मिळाला! आपला, तात्यानारायण.

सर्किट 13/07/2008 - 09:15
कुणी ( अगदी मालकही) काहीही म्हणॉत, धनंजय, ह्या कवितेचा दर्जा कोसळलाय, ढासळलाय. सुरुवात छान झालीय. परंतु नंतर उगाच काहितरी कोंबायचे म्हणून कोंबल्यासारखे वाटतेय. दुसरे क्डवे बघ. "तो कवडसा".... जान कुर्बान करावेसे वाटणारे. आणि तिसरे कडवे फक्त मिसळपावासाठी बनवलेले वाटणारे. (म्हणजे हे फक्त येथेच चालते, म्हणून खास येथेच ..) ढुंगण, वस्सकन आणि डौलदार ह्यांची जोडी (तिडी) कशी व्हायची ? उजेड, माड्या , पोटर्‍या ह्यांचाही काहीच परस्पर संबंध लागत नाही. त्याच्याच शेवटी सर्वस्व जिंकणे आणि उपभोगशून्य स्वामी ह्या सुंदर संकल्पना अगदीच विरून जातात. हे कडवे म्हणजे, ओंकारनाथ ठाकुरांच्या तराण्या आधी हिम्मेश रेशमियाला त्याचा तथाकथित आलाप म्हणायला लावले, असे आहे. का ? तर म्हणे इथल्या लोकांन हली तेच आवडते. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 13/07/2008 - 09:40
ओंकारनाथ ठाकुरांच्या तराण्या आधी हिम्मेश रेशमियाला त्याचा तथाकथित आलाप म्हणायला लावले, ओंकारनाथांच्या तराण्यापेक्षा हिमेशचा आलाप अधिक बरा! अर्थात, हे माझं व्यक्तिगत मत आणि व्यक्तिगत आवड! बाकी चालू द्या... आपला, (ओंकारनाथांचं गाणं मुळीच आवडत नसलेला) तात्या.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय 13/07/2008 - 19:41
सुरुवातीपासून शेवटपर्यंत सूर्यप्रकाशाबद्दल भावना बदलत गेलेल्या आहेत. खाली घाटपांड्यांनी घेतलेला अर्थ मला अभिप्रेत होता. > कवडसा म्हंता म्हंता त्यो भाद्दर सुर्य क्वाँची क्वॉंची आंग भाजुन काढतोय! "अवखळ -> अलगद -> घाई -> बेमुर्वत -> वस्सकन -> अरसिक -> लख्ख/मख्ख -> पादाक्रांत -> उपभोगशून्य" हे त्या बदलत्या भावनांतले टप्पे आहेत. शरिराच्या अवयवांची नावे मात्र सर्वच त्या वासनामय वातावरणात कामवर्धक आहेत. त्या मनःस्थितीत ढुंगण, मांड्या, पोटर्‍या, पाय या कल्पनाही माझ्यासाठी सुंदर/डौलदार आहेत. शारिर शृंगाराच्या प्रसंगात त्यांचा उल्लेख नैसर्गिक विचारांचा उल्लेख आहे. माझ्या मनात तरी ते शब्द कुरळे केस आणि खरपूस कांतीइतकेच वासनालोलुप आहेत, वासना-विरक्त करणारे नाहीत. (प्रकाशाबद्दलच्या भावनांच्या अवरोहातील 'वस्सकन', 'अरसिक', 'मख्ख', - इतकेच काय 'लख्ख'सुद्धा - हे सर्व या वासनेच्या तंबोर्‍याशी विसंवादी आहेत, पण तोच तणाव अभिप्रेत आहे.) सकाळी उठता उठता "वासना" आणि "चला उठू रोजच्या कामाला लागू" या दोन्ही भावना एकत्र आणि विसंगत उद्भवणे - हा अगदी दररोजचा अनुभव नसला तरी बर्‍यापैकी सामान्य असावा (मला आणि लोकांनाही). त्यामुळे हा उत्कट-विसंवादी अनुभव साहित्याचा विषय असण्यास काहीच हरकत नसावी. पण याची शैली काय असावी याबद्दल मी अजून शोधाशोधच करतो आहे. त्यामुळे तुमचे समीक्षक विचार हवेहवेसे आहेत, हे सांगणे नलगे.

डॉ.धनंजय, कविता आवडली, म्हणजे कवडसाही तिच्या एखाद्या अवखळ प्रेअसीच्या सहवासासाठी जरा चावटपणा करतो असे वाटते. तिच्या अंगाखांद्यावरवर मुद्दाम रेंगाळतो. अर्थात तो कवडसा आपल्याच नादात आणि आनंदात गर्क आहे. बाकी मलाही वाटलं डौलदार ढुंगण, मांड्या, पोटर्‍या, कवडस्याने हे सर्व पादाक्रांत करण्यासाठी त्याला अशा विविध आकार, उकाराची गरज असेल का नसेल कोणास ठाऊक ? पण त्यांना वगळूनही रविकिरणाने ते सर्व उपभोगले असते असे वाटते. आणि कविता अधिक गडद आणि तितकीच सुंदर झाली असती असेही वाटले. डौलदार... पासून ते पोट-या पाय पर्यंत कविता शब्दातून निसटली असे वाटले, कोणास तिथून खरी कवितेत जान आली असेही वाटू शकेल. :) असो, कविता छान आहे. -प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (मुक्तछंदाचा चाहता )

कोलबेर 13/07/2008 - 10:39
कविता आवडली. 'उजेड' हा भावनाशून्य आणि गद्य असल्याने कमरेवरती न रेंगाळता तो खाली गेल्यावर 'वस्सकनच ढुंगण उघडे करणार', ही शब्द रचना आवडली. कवितेची सुरूवात - कलाटणी - शेवट ही कल्पना नाविन्यपूर्ण वाटली. सुंदर कविता!
रात्री जोखड म्हणून झटकलेले पांघरूण पुन्हा घेऊया ओढून. वाढवू दिवसाच्या मोंगलाईतून स्वराज्य क्षणाचे काळोखलेले.
हे तर सहीच. - कोलबेर

ऋषिकेश 13/07/2008 - 10:44
कल्पना-संकल्पना आवडली बाकी कविता ठिक! किंचित लांबली आहे व थोडी शब्दबंबाळ वाटली (वैयक्तीक मत) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

बेसनलाडू 13/07/2008 - 11:28
धनंजय,कविता फारच आवडली.कविता शारीर वाटली,तरीही उपभोगशून्य जगन्नारयाणानेही घेतलेला उपभोग पाहिल्यावर वास्तविक उपभोगी,उपभोगण्यात माहीर व्यक्तीचा जो सात्विक किंवा जो काही संतापबिंताप,उद्विग्नता वगैरे जे काही होईल,तो/ते छानच मांडलाय/मांडलंय.आणि कविता शारीर असल्यानेही काहीशी शब्दबंबाळ झाली/वाटली असण्याची शक्यता आहे.असो. कवितेचा एकूण प्रणयी आणि सौंदर्याविष्कारी बाज लक्षात घेता ढुंगण हा शब्द अप्रस्तुत वाटतो.त्या ठिकाणी नितंबासारखा पर्यायी शब्द अधिक चपखल बसला असता,असे वाटते.संदर्भ आणि लेखनाचा एकूण बाज/मूड यांवर आधारीत शब्दयोजना असावी,तर कविता अधिक भिडेल/भिडते हे माझे मत.त्यामुळे ढुंगण,नितंब,बूड आणि गांड हे शब्द संदर्भ आणि मूडनुसारच योजले जावेत,अन्यथा त्यांचा आस्वाद घेता येत नाही तर आउट ऑफ प्लेस/कॉन्टेक्स्ट वाटल्याने ते खुपतात.तात्यांनी म्हटल्याप्रमाणे एखादा शब्दही काही वेळा पूर्ण कविता/संबंधित कडवे अंगावर आल्यासारखे वाटण्यास कारणीभूत ठरू शकतो. तात्यांनी सूचित केलेल्या सौंदर्यविशेषांकडेही दुर्लक्ष झाल्याचा मुद्दा एकूण कवितेच्या,मूडच्या संदर्भात विचार करण्याजोगा असाच आहे.आणि तुमच्यासारख्या प्रतिभावंत कवीच्या लेखनातून अशा बारीकसारीक गोष्टींची,चपखल शब्दयोजनेची अपेक्षा केली गेली,तर त्यात नवल वाटू नये. असो. हे एक कवी आणि वाचक/आस्वादक म्हणून माझे मत.बाकी पसंद अपनी अपनी,खयाल अपना अपना. (मुद्देसूद)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

कोलबेर 13/07/2008 - 12:28
प्रकाशाचा अरसिक मख्खपणा 'ढुंगण' ह्याच शब्दातुन अचूक प्रतित होतो असे मला तरी वाटले. प्रियकराला दिसतात ते आकर्षक नितंब, भावनाशून्य अरसिक उजेडाल दिसले ते ते 'ढुंगण'. चपखल शब्दयोजना वाटली.

In reply to by कोलबेर

बेसनलाडू 13/07/2008 - 23:31
असहमत.कविता ही भावनाशून्य उजेडाने म्हटली/लिहिली नसून कवीने स्वतः लिहिली/म्हटली आहे.भावनाशून्य उजेडाला ढुंगण दिसले तरी भावूक/संवेदनशील कवीला नितंबच दिसावे.उजेडाचे भावनाशून्य असणे दाखवण्यासाठी 'वस्सकन्' पुरेसे आहे,ढुंगणाची गरज नाही. (असहमत)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

कोलबेर 14/07/2008 - 02:11
भावनाशून्य उजेडाला ढुंगण दिसले तरी भावूक/संवेदनशील कवीला नितंबच दिसावे.
कविता रुक्ष उजेडाच्या पर्स्पेक्टीव्ह मधून लिहिलेली असल्याने तसेच कवीला त्याच्या मनातील 'चीड चीड' ही भावना दाखवायाची अस्ल्याने 'ढुंगण' हाच शब्द चपखल बसतो. जर 'वस्सकन' हा शब्द इथे खटकत नसेल तर 'ढुंगण' हा का खटकावा ते समजले नाही. ढुंगण हा बाथरुम वर्ड/ खाजगी शब्द आहे ह्या एकमेव कारणामुळे तो खटकला असे वाटते पण कवीतेतील मूड आणि कवीची प्रतिभा पाहता कवीला इतकी मुभा असावी असे वाटते.

In reply to by कोलबेर

बेसनलाडू 14/07/2008 - 03:33
तुमच्या मते ज्या भावनेतून ढुंगण हा शब्द योजला आहे,त्या भावनेचा विचार केल्यास ढुंगणाला इतर (चपखल बसणारे) समानार्थी शब्दही आहेतच.मात्र भावनाप्रधान/सौंदर्यप्रधान कामुकता आणि वखवखलेली वासना यांपैकी उजेडाच्या वासनावृत्तीचा किंवा रुक्ष उपभोगाचा विचार केला तर ढुंगण हा शब्द मला योग्य वाटत/ला नाही. एखाद्या मातकट विजारीवर जसा किरमिजी बुशकोट जात नाही,तसा वस्सकन् बरोबर ढुंगण हा शब्द जात नाही हेच खरे.कोणता जातो,हे आतापर्यंत कळले असेलच :) त्यामुळे ढुंगण येथे चपखल वाटत नाही. (सूचक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

धनंजय 14/07/2008 - 05:51
कोलबेर आणि बेसनलाडू दोघांची मते माझ्यासाठी मौल्यवान आहेत. "ढुंगण" हा शब्द निवडावा की नाही, हा निर्णय मला सर्वात कठिण होता याची प्रांजळ कबुली मीच देतो. इथे मलाच ही निवड करणे कठिण जात आहे, तर एका वाचकाला एक, दुसर्‍याला दुसरा पर्याय योग्य वाटणे साहजिकच आहे. ओळ रचताना त्याच्याबद्दल आलेले साधकबाधक विचार मी खाली एका प्रतिसात दिलेले आहेत. "ढुंगण" शब्द वापरावा की नाही याबद्दल मी मिसळपावावरच एक चर्चाविषय टाकला होता. त्यात असेही दिसून आले, की नितंब शब्द नेमक्या अर्थाने मराठी बोलणार्‍यांत मृतप्राय आहे - इरावती कर्वेंना कॉलेजात पोचेपर्यंत अर्थ माहीत नव्हता (पण त्यांना ढुंगण शब्दाचा अर्थ माहीत होता). अर्थ ठाऊक नसल्याने कित्येक अभावित विनोद झाल्याची उदाहरणे त्या चर्चेच्या प्रतिसादात लोकांनी दिली. त्यामुळे माझ्या वैयक्तिक विचारांत अगदी हळुवार प्रेमप्रसंगांतही नैसर्गिकपणे "नितंब" शब्द येत नाही, "ढुंगण" शब्दच येतो. याबद्दल मला शब्ददारिद्र्याची विशेष लाज वाटत नाही. म्हणजे "ढुंगण" हा शब्द माझ्यासाठी तरी बाथरूमवर्ड आणि ब्यूटिफुल-ऍस या दोन्ही संदर्भांत आहे. माझ्यासाठी मोठा प्रश्न आहे तो "ढ"काराच्या ओबडधोबड ध्वनीने होणार्‍या रसभंगाबाबत. नितंब : माझ्या वापरातील शब्दाशी अप्रामाणिक पण संस्कृत कवींनी काव्यमय केलेला, उच्चारास गोड ढुंगण : ओबडधोबड पण सध्याच्या मराठीत, आणि रोजच्या विचारांत सामान्यपणे येणारा शब्द यातली बरोबर निवड मी केली की नाही याबाबत मी अजूनही साशंकच आहे.

कवडसा म्हंता म्हंता त्यो भाद्दर सुर्य क्वाँची क्वॉंची आंग भाजुन काढतोय! त्येच्या पेक्षा तो भिजवनारा पाउस बरा! अंगे भिजली जलधारांनी ऐशा ललना स्वये येउनी आलिंगन देती तेचि पुरुष भाग्याचे (अभागी) प्रकाश घाटपांडे

प्रमोद देव 13/07/2008 - 20:03
हे काव्य पाडगावकर आणि ढसाळांनी मिळून लिहिलेले वाटतेय. त्यामुळे फसगत झालेय. कुणाची तरी एकाची शैली वापरली असती तर त्या पद्धतीने आस्वाद घेता आला असता. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

धनंजय 13/07/2008 - 23:35
हा विषय हाताळणारी ही कविता माझ्यासाठी खूप प्रायोगिक आहे. त्यामुळे सर्वांनी केलेले मार्गदर्शन मला हवेच होते. या विषयावर माझे मराठीत वाचन फार कमी आहे, त्यामुळे मनावर कुठले शैली-संस्कार झालेले नाहीत. प्रमोद देव म्हणतात तसे - एकाच वेळी मनात पाडगावकर आणि ढसाळ यावेत अशा खर्‍याखरच्या भावना, म्हणजे एकाच वेळी हळुवार आणि राकट प्रेमवासना, आपल्यात उठू शकतात. शिवाय दिवस भराभर उगवल्यामुळे शारिर वासना आणि कोमल भावना दोन्ही गवसणीत गुंडाळाव्या लागणार त्याबद्दल चीड, हीसुद्धा सांगायची आहे. तेव्हा शैली कुठली वापरावी हे कोडेच आहे. कवितेची "कथा" पाठमोर्‍या आकृतीपर्यंत सीमित ठेवली आहे हे तात्यांचे निरीक्षण १००% खरे आहे. (म्हणजे ही कविता बे एरिया मराठी लिटरेचर कन्व्हेन्शन मध्ये वाचण्यास हरकत नसावी.) यातला सोवळेपणा 'भंपक' नाही, पण कथावस्तूला धरून आहे. समोरून आकृती दिसत असती, तर साखरझोपेतल्या त्या चेहर्‍यावरच्या भावात मी अडकणे क्रमप्राप्तच होते (नाहीतर ती माझ्या आयुष्यातली सत्य घटना आहे यावर माझाच विश्वास बसला नसता) - आणि इथे फक्त "मी"च्या मनातली घालमेल सांगायची आहे. बिरुटेसर, तुमचे म्हणणे बरोबर आहे, (सहज हेसुद्धा म्हणतात) कवडसा किंवा पाऊस कधीकधी असा मस्त काही उपभोग घेऊन जातात - दिल खुश. याबद्दल बेसनलाडू यांची कविता काय बहारदार उतरली आहे (छचोर). मात्र कधीमधी आपल्याला असा प्रसंग येतो - पहाटे उठल्या-उठल्या कोवळ्या प्रकाशात कामदेव करणी करतो, पण अगदी पाच मिनिटात लख्ख प्रकाश पडतो आणि गुरासारखे हाकायला लागतो - "चल उठ! नीघ ऑफिसला!" तेव्हा त्या जुलमी अरसिक उजेडाचा असा राग येतो! या कवितेत पांघरूण ओढायची गोष्ट असली, तरी ९९% "उठून-ऑफिस" हाच घटनाक्रम जिंकतो. "डौलदार...पोटर्‍या" हा भाग सर्वात बोचरा आहे खरे. बेसनलाडू म्हणतात त्याप्रमाणे "'नितंब" शब्द वापरावा की नाही याबद्दल खूपच मागेपुढे-मागेपुढे करत होतो. संस्कृत शब्द वापरण्यास माझी ना नाही. मागे एका सुनीतात सरळसरळ संभोगाच्या घटनाक्रमाचे वर्णन होते तिथे भाषा थोडी संस्कृतप्रचुर वापरली होती, रूपकेच रूपके वापरली होती. (उद्या सकाळी : संभोगाच्या आणि मलमूत्राच्या बाबतीत मला थोडासा सामाजिक संकोच आहे...). पण असे उगाच वाटत होते - की ती कविता नैतिकबोधाची असल्यामुळे तिच्यातला संभोगही फारच "थियोरेटिकल" वाटत होता. इथे मला रोजव्यवहारात मन हेलकावणारा रतिविचार सांगायचा होता. ढुंगण, मांड्या, पोटर्‍या (म्हणजे टठडढणची कठोर बाराखडीच) हे अवयव माझ्या रोजच्या रतिसुखाबद्दलच्या सौंदर्यविचारात येतात. मी रोज विचार करताना केवळ उच्चार मऊ करण्यासाठी "नितंब", "रंभोरू" वगैरे मनातही आणत नाही. मनात आपले रोखठोक मराठी शब्दच येतात (किंवा इंग्रजी शब्द - पण तेही रोजचेच ओबडधोबड बट-थाइज-काव्ह्ज, खास गुबगुबीत लॅटिन शब्द नाहीत). रोजचा विचार करताना या शब्दांत लालसा भरलेली आहे, लिहिताना मात्र या शब्दांना ओबडधोबड म्हणायचे - काहीतरी अप्रामाणिकपणा खटकत होता. पण तरी टोचणारे टठडढण ध्वनी वापरून मी रसभंग केला का? याबाबत माझे मत सारखे उलटसुलट होत आहे. या विषयाबद्दल उत्तम कवींचे कवन वाचून मनाची मशागत केल्याशिवाय उपाय नाही. सर्किट (वर उत्तर दिलेले आहे), ऋषिकेश, कोलबेर, घाटपांडे यांना मनापासून धन्यवाद. दिवसाच्या रहाटगाडग्याबाबत, आधी कोवळा असला तरी शेवटी प्रेम/वासना भाजून काढणार्‍या सूर्याच्या बाबत तक्रार करायची आहे, हाच अर्थ मला अभिप्रेत आहे.

चित्रा 14/07/2008 - 09:26
"उपभोगशून्य स्वामी" ही कल्पना आवडली. मी आधी म्हटल्याप्रमाणे कविता शब्दांच्या वापरामुळे बोल्ड वाटली, माझ्यापुरते विचारल्यास. बर्‍याचदा शब्द साधे वापरल्यास पचायला जास्त अवजड जातात, आणि कवितेपेक्षा आपल्याला कसल्या भावना या शब्दांच्या वापरामुळे झाल्या, अशा विचारात माणूस पडतो. हे होऊ द्यायचे नसल्यास कवितेत प्रचलित, अंगावर न येणारे शब्द वापरता येतात पण मग कविता 'गुळगुळीत' होते. त्यामुळे यातील काय पर्याय वापरायचा ह्याचा तुमचा निर्णय मला योग्य वाटला. बाकी कवितेचा माझा अभ्यास कमी असल्याने जास्त काही लिहीत नाही. फक्त बोरकरांच्या "पाठमोरी पौर्णिमा"ची आठवण झाली, सुदैवाने पुस्तक जवळ आहे, त्यामुळे ती कविता लगेच मिळाली. त्यात "कुंतल, कटी" असे काहीसे अवघड शब्द वापरले आहेत, पण तरी कवी आपल्या भावना पोचवण्यात यशस्वी झाला आहे आणि कविता शांत शृंगाररसातली म्हणता यावी अशी आहे. तुमच्या कवितेतील आशय त्याचप्रकारे पोचतो आहे, फक्त तो थेट आहे.

धोंडोपंत 20/07/2008 - 06:55
बेसनलाडवाच्या मुख्य अभिप्रायाशी सहमत. कविता छान आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. आपला, (वाचक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

सहज 13/07/2008 - 08:04
शेवटच्या ४ ओळी वाचुन पोरं व्हायच्या अगोदरचे दिवस आठवले. गेले ते दिन गेले :-( कवितेते तो शब्द वापरायला मिळावा म्हणुन त्या लेखाचा खटाटोप होय. :-) कमाल आहे, परवा बेलाने पावसाचे प्रताप काव्यले आज इथे सुर्याचे असे वागणे. चलो लेट्स स्क्रु द नेचर इटसेल्फ. गो ग्लोबलवार्मींग!!! बाय द वे जरा पडदे नीट लावले असते तर ह्या कविते पासुन वाचलो असतो ना राव. जा आता तुझं घर उन्हात.. कृ. ह. घ्या.

विसोबा खेचर 13/07/2008 - 08:56
तुझ्या कमरेवर टेकतो, नाही राहात तिथेच रेंगाळत माझ्या मिठीसारखा. डौलदार ढुंगण वस्सकन लख्ख करतो हा उजेड - अरसिक, मख्ख. तुझ्या मांड्या, पोटर्‍या, पाय पादाक्रांत करणार काय हा चक्रवर्ती सूर्यनारायण? ओहोहो! धन्याशेठ, साला कविता अंगावर आली हो! जोरदारच लिहिलं आहे तिच्यायला! जियो....! डौलदार ढुंगण, मांड्या, पोटर्‍या, पाय पादाक्रांत करायची कल्पना लै भारी! बाकी तिची आकृती पाठमोरी असल्यामुळे सुडौल स्तनांचा उल्लेख miss झाला नायतर चक्रवर्ती धनंजयने तिथेही काहितरी पराक्रम करून ठेवला असता! :) असो, एक अतिशय उच्च दर्जा असलेली कविता वाचायचा आनंद मात्र निश्चित मिळाला! आपला, तात्यानारायण.

सर्किट 13/07/2008 - 09:15
कुणी ( अगदी मालकही) काहीही म्हणॉत, धनंजय, ह्या कवितेचा दर्जा कोसळलाय, ढासळलाय. सुरुवात छान झालीय. परंतु नंतर उगाच काहितरी कोंबायचे म्हणून कोंबल्यासारखे वाटतेय. दुसरे क्डवे बघ. "तो कवडसा".... जान कुर्बान करावेसे वाटणारे. आणि तिसरे कडवे फक्त मिसळपावासाठी बनवलेले वाटणारे. (म्हणजे हे फक्त येथेच चालते, म्हणून खास येथेच ..) ढुंगण, वस्सकन आणि डौलदार ह्यांची जोडी (तिडी) कशी व्हायची ? उजेड, माड्या , पोटर्‍या ह्यांचाही काहीच परस्पर संबंध लागत नाही. त्याच्याच शेवटी सर्वस्व जिंकणे आणि उपभोगशून्य स्वामी ह्या सुंदर संकल्पना अगदीच विरून जातात. हे कडवे म्हणजे, ओंकारनाथ ठाकुरांच्या तराण्या आधी हिम्मेश रेशमियाला त्याचा तथाकथित आलाप म्हणायला लावले, असे आहे. का ? तर म्हणे इथल्या लोकांन हली तेच आवडते. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर 13/07/2008 - 09:40
ओंकारनाथ ठाकुरांच्या तराण्या आधी हिम्मेश रेशमियाला त्याचा तथाकथित आलाप म्हणायला लावले, ओंकारनाथांच्या तराण्यापेक्षा हिमेशचा आलाप अधिक बरा! अर्थात, हे माझं व्यक्तिगत मत आणि व्यक्तिगत आवड! बाकी चालू द्या... आपला, (ओंकारनाथांचं गाणं मुळीच आवडत नसलेला) तात्या.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय 13/07/2008 - 19:41
सुरुवातीपासून शेवटपर्यंत सूर्यप्रकाशाबद्दल भावना बदलत गेलेल्या आहेत. खाली घाटपांड्यांनी घेतलेला अर्थ मला अभिप्रेत होता. > कवडसा म्हंता म्हंता त्यो भाद्दर सुर्य क्वाँची क्वॉंची आंग भाजुन काढतोय! "अवखळ -> अलगद -> घाई -> बेमुर्वत -> वस्सकन -> अरसिक -> लख्ख/मख्ख -> पादाक्रांत -> उपभोगशून्य" हे त्या बदलत्या भावनांतले टप्पे आहेत. शरिराच्या अवयवांची नावे मात्र सर्वच त्या वासनामय वातावरणात कामवर्धक आहेत. त्या मनःस्थितीत ढुंगण, मांड्या, पोटर्‍या, पाय या कल्पनाही माझ्यासाठी सुंदर/डौलदार आहेत. शारिर शृंगाराच्या प्रसंगात त्यांचा उल्लेख नैसर्गिक विचारांचा उल्लेख आहे. माझ्या मनात तरी ते शब्द कुरळे केस आणि खरपूस कांतीइतकेच वासनालोलुप आहेत, वासना-विरक्त करणारे नाहीत. (प्रकाशाबद्दलच्या भावनांच्या अवरोहातील 'वस्सकन', 'अरसिक', 'मख्ख', - इतकेच काय 'लख्ख'सुद्धा - हे सर्व या वासनेच्या तंबोर्‍याशी विसंवादी आहेत, पण तोच तणाव अभिप्रेत आहे.) सकाळी उठता उठता "वासना" आणि "चला उठू रोजच्या कामाला लागू" या दोन्ही भावना एकत्र आणि विसंगत उद्भवणे - हा अगदी दररोजचा अनुभव नसला तरी बर्‍यापैकी सामान्य असावा (मला आणि लोकांनाही). त्यामुळे हा उत्कट-विसंवादी अनुभव साहित्याचा विषय असण्यास काहीच हरकत नसावी. पण याची शैली काय असावी याबद्दल मी अजून शोधाशोधच करतो आहे. त्यामुळे तुमचे समीक्षक विचार हवेहवेसे आहेत, हे सांगणे नलगे.

डॉ.धनंजय, कविता आवडली, म्हणजे कवडसाही तिच्या एखाद्या अवखळ प्रेअसीच्या सहवासासाठी जरा चावटपणा करतो असे वाटते. तिच्या अंगाखांद्यावरवर मुद्दाम रेंगाळतो. अर्थात तो कवडसा आपल्याच नादात आणि आनंदात गर्क आहे. बाकी मलाही वाटलं डौलदार ढुंगण, मांड्या, पोटर्‍या, कवडस्याने हे सर्व पादाक्रांत करण्यासाठी त्याला अशा विविध आकार, उकाराची गरज असेल का नसेल कोणास ठाऊक ? पण त्यांना वगळूनही रविकिरणाने ते सर्व उपभोगले असते असे वाटते. आणि कविता अधिक गडद आणि तितकीच सुंदर झाली असती असेही वाटले. डौलदार... पासून ते पोट-या पाय पर्यंत कविता शब्दातून निसटली असे वाटले, कोणास तिथून खरी कवितेत जान आली असेही वाटू शकेल. :) असो, कविता छान आहे. -प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (मुक्तछंदाचा चाहता )

कोलबेर 13/07/2008 - 10:39
कविता आवडली. 'उजेड' हा भावनाशून्य आणि गद्य असल्याने कमरेवरती न रेंगाळता तो खाली गेल्यावर 'वस्सकनच ढुंगण उघडे करणार', ही शब्द रचना आवडली. कवितेची सुरूवात - कलाटणी - शेवट ही कल्पना नाविन्यपूर्ण वाटली. सुंदर कविता!
रात्री जोखड म्हणून झटकलेले पांघरूण पुन्हा घेऊया ओढून. वाढवू दिवसाच्या मोंगलाईतून स्वराज्य क्षणाचे काळोखलेले.
हे तर सहीच. - कोलबेर

ऋषिकेश 13/07/2008 - 10:44
कल्पना-संकल्पना आवडली बाकी कविता ठिक! किंचित लांबली आहे व थोडी शब्दबंबाळ वाटली (वैयक्तीक मत) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

बेसनलाडू 13/07/2008 - 11:28
धनंजय,कविता फारच आवडली.कविता शारीर वाटली,तरीही उपभोगशून्य जगन्नारयाणानेही घेतलेला उपभोग पाहिल्यावर वास्तविक उपभोगी,उपभोगण्यात माहीर व्यक्तीचा जो सात्विक किंवा जो काही संतापबिंताप,उद्विग्नता वगैरे जे काही होईल,तो/ते छानच मांडलाय/मांडलंय.आणि कविता शारीर असल्यानेही काहीशी शब्दबंबाळ झाली/वाटली असण्याची शक्यता आहे.असो. कवितेचा एकूण प्रणयी आणि सौंदर्याविष्कारी बाज लक्षात घेता ढुंगण हा शब्द अप्रस्तुत वाटतो.त्या ठिकाणी नितंबासारखा पर्यायी शब्द अधिक चपखल बसला असता,असे वाटते.संदर्भ आणि लेखनाचा एकूण बाज/मूड यांवर आधारीत शब्दयोजना असावी,तर कविता अधिक भिडेल/भिडते हे माझे मत.त्यामुळे ढुंगण,नितंब,बूड आणि गांड हे शब्द संदर्भ आणि मूडनुसारच योजले जावेत,अन्यथा त्यांचा आस्वाद घेता येत नाही तर आउट ऑफ प्लेस/कॉन्टेक्स्ट वाटल्याने ते खुपतात.तात्यांनी म्हटल्याप्रमाणे एखादा शब्दही काही वेळा पूर्ण कविता/संबंधित कडवे अंगावर आल्यासारखे वाटण्यास कारणीभूत ठरू शकतो. तात्यांनी सूचित केलेल्या सौंदर्यविशेषांकडेही दुर्लक्ष झाल्याचा मुद्दा एकूण कवितेच्या,मूडच्या संदर्भात विचार करण्याजोगा असाच आहे.आणि तुमच्यासारख्या प्रतिभावंत कवीच्या लेखनातून अशा बारीकसारीक गोष्टींची,चपखल शब्दयोजनेची अपेक्षा केली गेली,तर त्यात नवल वाटू नये. असो. हे एक कवी आणि वाचक/आस्वादक म्हणून माझे मत.बाकी पसंद अपनी अपनी,खयाल अपना अपना. (मुद्देसूद)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

कोलबेर 13/07/2008 - 12:28
प्रकाशाचा अरसिक मख्खपणा 'ढुंगण' ह्याच शब्दातुन अचूक प्रतित होतो असे मला तरी वाटले. प्रियकराला दिसतात ते आकर्षक नितंब, भावनाशून्य अरसिक उजेडाल दिसले ते ते 'ढुंगण'. चपखल शब्दयोजना वाटली.

In reply to by कोलबेर

बेसनलाडू 13/07/2008 - 23:31
असहमत.कविता ही भावनाशून्य उजेडाने म्हटली/लिहिली नसून कवीने स्वतः लिहिली/म्हटली आहे.भावनाशून्य उजेडाला ढुंगण दिसले तरी भावूक/संवेदनशील कवीला नितंबच दिसावे.उजेडाचे भावनाशून्य असणे दाखवण्यासाठी 'वस्सकन्' पुरेसे आहे,ढुंगणाची गरज नाही. (असहमत)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

कोलबेर 14/07/2008 - 02:11
भावनाशून्य उजेडाला ढुंगण दिसले तरी भावूक/संवेदनशील कवीला नितंबच दिसावे.
कविता रुक्ष उजेडाच्या पर्स्पेक्टीव्ह मधून लिहिलेली असल्याने तसेच कवीला त्याच्या मनातील 'चीड चीड' ही भावना दाखवायाची अस्ल्याने 'ढुंगण' हाच शब्द चपखल बसतो. जर 'वस्सकन' हा शब्द इथे खटकत नसेल तर 'ढुंगण' हा का खटकावा ते समजले नाही. ढुंगण हा बाथरुम वर्ड/ खाजगी शब्द आहे ह्या एकमेव कारणामुळे तो खटकला असे वाटते पण कवीतेतील मूड आणि कवीची प्रतिभा पाहता कवीला इतकी मुभा असावी असे वाटते.

In reply to by कोलबेर

बेसनलाडू 14/07/2008 - 03:33
तुमच्या मते ज्या भावनेतून ढुंगण हा शब्द योजला आहे,त्या भावनेचा विचार केल्यास ढुंगणाला इतर (चपखल बसणारे) समानार्थी शब्दही आहेतच.मात्र भावनाप्रधान/सौंदर्यप्रधान कामुकता आणि वखवखलेली वासना यांपैकी उजेडाच्या वासनावृत्तीचा किंवा रुक्ष उपभोगाचा विचार केला तर ढुंगण हा शब्द मला योग्य वाटत/ला नाही. एखाद्या मातकट विजारीवर जसा किरमिजी बुशकोट जात नाही,तसा वस्सकन् बरोबर ढुंगण हा शब्द जात नाही हेच खरे.कोणता जातो,हे आतापर्यंत कळले असेलच :) त्यामुळे ढुंगण येथे चपखल वाटत नाही. (सूचक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

धनंजय 14/07/2008 - 05:51
कोलबेर आणि बेसनलाडू दोघांची मते माझ्यासाठी मौल्यवान आहेत. "ढुंगण" हा शब्द निवडावा की नाही, हा निर्णय मला सर्वात कठिण होता याची प्रांजळ कबुली मीच देतो. इथे मलाच ही निवड करणे कठिण जात आहे, तर एका वाचकाला एक, दुसर्‍याला दुसरा पर्याय योग्य वाटणे साहजिकच आहे. ओळ रचताना त्याच्याबद्दल आलेले साधकबाधक विचार मी खाली एका प्रतिसात दिलेले आहेत. "ढुंगण" शब्द वापरावा की नाही याबद्दल मी मिसळपावावरच एक चर्चाविषय टाकला होता. त्यात असेही दिसून आले, की नितंब शब्द नेमक्या अर्थाने मराठी बोलणार्‍यांत मृतप्राय आहे - इरावती कर्वेंना कॉलेजात पोचेपर्यंत अर्थ माहीत नव्हता (पण त्यांना ढुंगण शब्दाचा अर्थ माहीत होता). अर्थ ठाऊक नसल्याने कित्येक अभावित विनोद झाल्याची उदाहरणे त्या चर्चेच्या प्रतिसादात लोकांनी दिली. त्यामुळे माझ्या वैयक्तिक विचारांत अगदी हळुवार प्रेमप्रसंगांतही नैसर्गिकपणे "नितंब" शब्द येत नाही, "ढुंगण" शब्दच येतो. याबद्दल मला शब्ददारिद्र्याची विशेष लाज वाटत नाही. म्हणजे "ढुंगण" हा शब्द माझ्यासाठी तरी बाथरूमवर्ड आणि ब्यूटिफुल-ऍस या दोन्ही संदर्भांत आहे. माझ्यासाठी मोठा प्रश्न आहे तो "ढ"काराच्या ओबडधोबड ध्वनीने होणार्‍या रसभंगाबाबत. नितंब : माझ्या वापरातील शब्दाशी अप्रामाणिक पण संस्कृत कवींनी काव्यमय केलेला, उच्चारास गोड ढुंगण : ओबडधोबड पण सध्याच्या मराठीत, आणि रोजच्या विचारांत सामान्यपणे येणारा शब्द यातली बरोबर निवड मी केली की नाही याबाबत मी अजूनही साशंकच आहे.

कवडसा म्हंता म्हंता त्यो भाद्दर सुर्य क्वाँची क्वॉंची आंग भाजुन काढतोय! त्येच्या पेक्षा तो भिजवनारा पाउस बरा! अंगे भिजली जलधारांनी ऐशा ललना स्वये येउनी आलिंगन देती तेचि पुरुष भाग्याचे (अभागी) प्रकाश घाटपांडे

प्रमोद देव 13/07/2008 - 20:03
हे काव्य पाडगावकर आणि ढसाळांनी मिळून लिहिलेले वाटतेय. त्यामुळे फसगत झालेय. कुणाची तरी एकाची शैली वापरली असती तर त्या पद्धतीने आस्वाद घेता आला असता. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

धनंजय 13/07/2008 - 23:35
हा विषय हाताळणारी ही कविता माझ्यासाठी खूप प्रायोगिक आहे. त्यामुळे सर्वांनी केलेले मार्गदर्शन मला हवेच होते. या विषयावर माझे मराठीत वाचन फार कमी आहे, त्यामुळे मनावर कुठले शैली-संस्कार झालेले नाहीत. प्रमोद देव म्हणतात तसे - एकाच वेळी मनात पाडगावकर आणि ढसाळ यावेत अशा खर्‍याखरच्या भावना, म्हणजे एकाच वेळी हळुवार आणि राकट प्रेमवासना, आपल्यात उठू शकतात. शिवाय दिवस भराभर उगवल्यामुळे शारिर वासना आणि कोमल भावना दोन्ही गवसणीत गुंडाळाव्या लागणार त्याबद्दल चीड, हीसुद्धा सांगायची आहे. तेव्हा शैली कुठली वापरावी हे कोडेच आहे. कवितेची "कथा" पाठमोर्‍या आकृतीपर्यंत सीमित ठेवली आहे हे तात्यांचे निरीक्षण १००% खरे आहे. (म्हणजे ही कविता बे एरिया मराठी लिटरेचर कन्व्हेन्शन मध्ये वाचण्यास हरकत नसावी.) यातला सोवळेपणा 'भंपक' नाही, पण कथावस्तूला धरून आहे. समोरून आकृती दिसत असती, तर साखरझोपेतल्या त्या चेहर्‍यावरच्या भावात मी अडकणे क्रमप्राप्तच होते (नाहीतर ती माझ्या आयुष्यातली सत्य घटना आहे यावर माझाच विश्वास बसला नसता) - आणि इथे फक्त "मी"च्या मनातली घालमेल सांगायची आहे. बिरुटेसर, तुमचे म्हणणे बरोबर आहे, (सहज हेसुद्धा म्हणतात) कवडसा किंवा पाऊस कधीकधी असा मस्त काही उपभोग घेऊन जातात - दिल खुश. याबद्दल बेसनलाडू यांची कविता काय बहारदार उतरली आहे (छचोर). मात्र कधीमधी आपल्याला असा प्रसंग येतो - पहाटे उठल्या-उठल्या कोवळ्या प्रकाशात कामदेव करणी करतो, पण अगदी पाच मिनिटात लख्ख प्रकाश पडतो आणि गुरासारखे हाकायला लागतो - "चल उठ! नीघ ऑफिसला!" तेव्हा त्या जुलमी अरसिक उजेडाचा असा राग येतो! या कवितेत पांघरूण ओढायची गोष्ट असली, तरी ९९% "उठून-ऑफिस" हाच घटनाक्रम जिंकतो. "डौलदार...पोटर्‍या" हा भाग सर्वात बोचरा आहे खरे. बेसनलाडू म्हणतात त्याप्रमाणे "'नितंब" शब्द वापरावा की नाही याबद्दल खूपच मागेपुढे-मागेपुढे करत होतो. संस्कृत शब्द वापरण्यास माझी ना नाही. मागे एका सुनीतात सरळसरळ संभोगाच्या घटनाक्रमाचे वर्णन होते तिथे भाषा थोडी संस्कृतप्रचुर वापरली होती, रूपकेच रूपके वापरली होती. (उद्या सकाळी : संभोगाच्या आणि मलमूत्राच्या बाबतीत मला थोडासा सामाजिक संकोच आहे...). पण असे उगाच वाटत होते - की ती कविता नैतिकबोधाची असल्यामुळे तिच्यातला संभोगही फारच "थियोरेटिकल" वाटत होता. इथे मला रोजव्यवहारात मन हेलकावणारा रतिविचार सांगायचा होता. ढुंगण, मांड्या, पोटर्‍या (म्हणजे टठडढणची कठोर बाराखडीच) हे अवयव माझ्या रोजच्या रतिसुखाबद्दलच्या सौंदर्यविचारात येतात. मी रोज विचार करताना केवळ उच्चार मऊ करण्यासाठी "नितंब", "रंभोरू" वगैरे मनातही आणत नाही. मनात आपले रोखठोक मराठी शब्दच येतात (किंवा इंग्रजी शब्द - पण तेही रोजचेच ओबडधोबड बट-थाइज-काव्ह्ज, खास गुबगुबीत लॅटिन शब्द नाहीत). रोजचा विचार करताना या शब्दांत लालसा भरलेली आहे, लिहिताना मात्र या शब्दांना ओबडधोबड म्हणायचे - काहीतरी अप्रामाणिकपणा खटकत होता. पण तरी टोचणारे टठडढण ध्वनी वापरून मी रसभंग केला का? याबाबत माझे मत सारखे उलटसुलट होत आहे. या विषयाबद्दल उत्तम कवींचे कवन वाचून मनाची मशागत केल्याशिवाय उपाय नाही. सर्किट (वर उत्तर दिलेले आहे), ऋषिकेश, कोलबेर, घाटपांडे यांना मनापासून धन्यवाद. दिवसाच्या रहाटगाडग्याबाबत, आधी कोवळा असला तरी शेवटी प्रेम/वासना भाजून काढणार्‍या सूर्याच्या बाबत तक्रार करायची आहे, हाच अर्थ मला अभिप्रेत आहे.

चित्रा 14/07/2008 - 09:26
"उपभोगशून्य स्वामी" ही कल्पना आवडली. मी आधी म्हटल्याप्रमाणे कविता शब्दांच्या वापरामुळे बोल्ड वाटली, माझ्यापुरते विचारल्यास. बर्‍याचदा शब्द साधे वापरल्यास पचायला जास्त अवजड जातात, आणि कवितेपेक्षा आपल्याला कसल्या भावना या शब्दांच्या वापरामुळे झाल्या, अशा विचारात माणूस पडतो. हे होऊ द्यायचे नसल्यास कवितेत प्रचलित, अंगावर न येणारे शब्द वापरता येतात पण मग कविता 'गुळगुळीत' होते. त्यामुळे यातील काय पर्याय वापरायचा ह्याचा तुमचा निर्णय मला योग्य वाटला. बाकी कवितेचा माझा अभ्यास कमी असल्याने जास्त काही लिहीत नाही. फक्त बोरकरांच्या "पाठमोरी पौर्णिमा"ची आठवण झाली, सुदैवाने पुस्तक जवळ आहे, त्यामुळे ती कविता लगेच मिळाली. त्यात "कुंतल, कटी" असे काहीसे अवघड शब्द वापरले आहेत, पण तरी कवी आपल्या भावना पोचवण्यात यशस्वी झाला आहे आणि कविता शांत शृंगाररसातली म्हणता यावी अशी आहे. तुमच्या कवितेतील आशय त्याचप्रकारे पोचतो आहे, फक्त तो थेट आहे.

धोंडोपंत 20/07/2008 - 06:55
बेसनलाडवाच्या मुख्य अभिप्रायाशी सहमत. कविता छान आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. आपला, (वाचक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
सकाळी सकाळी खिडकीतून येणारी अवखळ तिरीप पापण्या चाळवते, आणि दाखवून तुझी पाठमोरी आकृती लगेच शिरते तुझ्या कुरळ्या केसांत. न गुंतता तिथेच माझ्या बोटांसारखी अलगद उतरते तुझ्या कानावरती. चकाकतो एक थेंब - शिंपल्यातला मोती. तो कवडसा जेमतेम गाल गोंजारतो आणि घाईत तुझ्या खांद्यावर उतरतो खरपूस कांतीवर माखतो वर्ख सोन्याचा बेमुर्वतपणे, होय!