मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळपाव आता पोलिसांच्या ताब्यात! :)

विसोबा खेचर ·

मैत्र 05/07/2008 - 18:51
नीलकांत चं अभिनंदन... तुमच्या प्रयत्नांचं चीज झालं... पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा!

आजानुकर्ण 05/07/2008 - 18:51
प्रिय नीलकांत, तुझ्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा आपला (शुभचिंतक) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

केशवसुमार 06/07/2008 - 06:59
निलकांतशेठ, हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा आपला (शुभचिंतक) केशवसुमार स्वगतः शेठ पोलिसात भरती झाले समजले की सगळे चोर B) कसे ओळख ठेवा म्हणायला लागले ... :O :W

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर 06/07/2008 - 08:08
स्वगतः शेठ पोलिसात भरती झाले समजले की सगळे चोर कसे ओळख ठेवा म्हणायला लागले ... हे स्वगत बाकी लै भारी! :)

संजीव नाईक 05/07/2008 - 19:07
सो. नीलकांत हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी विसोबा खेचर यांना तुझा सारखे एक खेचर दे बाबा! नाही तर तात्याश्रीची मि.पा वर खैर नाही. संजीव

In reply to by संजीव नाईक

विसोबा खेचर 05/07/2008 - 23:25
आणि पुढील वाटचालीसाठी विसोबा खेचर यांना तुझा सारखे एक खेचर दे बाबा नाही तर तात्याश्रीची मि.पा वर खैर नाही. संजीव, कुणाला खेचर म्हणतो आहेस? नीलकांताला? काय म्हणून अन् कुठल्या अधिकाराने?? ही काय फालतूगिरी आहे? माझी खैर आहे की नाही याची फिकीर तू का करतोस? आणि काय रे? स्वत:ला काय खूप शहाणा समजतोस? माझा उल्लेख केल्याशिवाय एकही प्रतिसाद तुला लिहिता येत नाही?? प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रतिसदात माझी काहीतरी भंकस केल्याशिवाय चैन पडत नाही तुला?? तात्या.

एकलव्य 05/07/2008 - 19:12
वा! वा!! वा!!! नीलकांतरावांचे मनापासून अभिनंदन. पुढील वाटचालीस शुभेच्छा!

In reply to by यशोधरा

प्राजु 07/07/2008 - 01:06
निलकांत, अरे आजच आले की रे इकडे अमेरिकेला... नाहीतर एक जोरदार पार्टी घेतली असती तुझ्याकडून. असो.... पुढच्यावेळी आले ना की नक्की करू मस्त पार्टी. जोरदार अभिनंदन तुझं... आणि हो.. माझी ही तेवढी ओळख ठेव बरं का! ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अभिज्ञ 05/07/2008 - 19:30
नीलकांतजी, मनःपुर्वक अभिनंदन. आपल्यासारख्या तज्ञ लोकांची खरोखरच तिथे गरज आहे. आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. अभिज्ञ.

हेरंब 05/07/2008 - 19:37
अभिनंदन, तात्यांनी सुचवलेल्या सचोटीच्या मार्गावरुन चालाल ही शुभेच्छा!!

विकास 05/07/2008 - 19:51
नमस्कार नीलकांत, मनःपूर्वक अभिनंदन ! आपल्याला उदंड यश तर महाराष्ट्राला आणि भारताला एक सच्चा पोलीस अधिकारी लाभोत अशी मनापासून सदीच्छा! तात्या: ही चांगली बातमी आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल आभार!

आमच्या ही शुभेच्छा. शिर्षक वाचुन थोडीशी भिती वाट्ली होती, पण शेवटी चांगली बातमी मिळाली. सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

ऋषिकेश 05/07/2008 - 20:24
वा! बातमी वाचून बरं वाटलं. नीलकांतराव, पुढील वाटचालीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा! तात्या, छान बातमी दिलीत. आभार! -('मिसळ'लेला शुभेच्छुक) ऋषिकेश

झकासराव 05/07/2008 - 20:34
नीलकांत अभिनंदन अभिनंदन अभिनंदन! चला म्हणजे विश्वास नांगरे पाटिल यांच्या मागोमाग तुमचही नाव गाजेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

रामराम नील्कांतराव! आनी आम्च्याकडून पन "कांग्रेस्-लोशन"!! गरिबाची वळख ठेवा हां सायेब! येकदम "तडीपारी" लावू नगा आमाला!!!:) बा़की एक कॉम्प्युटरतज्ञ पोलिसात जाणार ही पोलीसखात्याच्या दृष्टीने स्वागतार्ह घटना आहे!! आमच्या शुभेच्छा!! -डांबिसकाका

अविनाश ओगले 05/07/2008 - 21:09
नीलकांतजी, खूप मनापासून अभिनंदन... खाकी आणि खादी ही दोन बदनाम खाती. तुमच्यासारख्या उच्चशिक्षित, सुसंस्कृत मंडळींमुळे त्यांची प्रतिमा उजळो या शुभेच्छा.

मा. पोलिस उपनिरिक्षक साहेब, नीलकांतजी.........आपले मनपुर्वक अभिनंदन !!! यशाची बातमी कळवल्याबद्दल तात्यासाहेबांचे आभार !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिन॑दन नीलका॑त! पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा! (एकेकाळी पोलिस अधिकारी होण्याची स्वप्ने पाहिलेला) प्रसाद

भाग्यश्री 05/07/2008 - 23:22
शिर्षक पाहून आत काय असेल याचा अंदाज येईना.. पण फारच छान बातमी कळली!! अभिनंदन नीलकांत!! तात्यांची प्रार्थना तुम्ही जरूर मनापासून पूरी कराल याची खात्री.. :) http://bhagyashreee.blogspot.com/

कोलबेर 05/07/2008 - 23:48
निलकांतरावांसारखे प्रगल्भ विचारसरणीचे लोक शासकीय सेवेत जात आहेत हे पाहून खूप आनंद झाला. पोलिस खात्यात अधिकाधीक असे लोक येवोत. अभिनंदन !!

In reply to by कोलबेर

छोटा डॉन 06/07/2008 - 14:30
असेच म्हणतो ... खुप चांगली गोष्ट आहे की असे हुशार लोक शासकीय सेवेत जात आहेत. जनतेला नक्की फायदा होईल .... *** निलकांतचे हार्दीक अभिनंदन *** छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

चतुरंग 06/07/2008 - 00:08
'मिपा'सारखी साईट तयार करणार्‍या संगणकतज्ञाकडून पोलीसखात्याला नवीन 'फोरसाइट' मिळेल अशी आशा आहे!:) पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा!! चतुरंग

विकि 06/07/2008 - 00:17
सर्वप्रथम तुझे अभिनंदन आणि तुला पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा ! आपला कॉ.विकि

धनंजय 06/07/2008 - 01:34
एक विचारी आणि कर्तबगार अधिकारी महाराष्ट्र पोलिसांना लाभतो आहे.

ओहो... खूप छान खबर.. फार आनंद झाला... अभिनंदन नीलकांत ... आणि पुढील कारकीर्दीस शुभेच्छा.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मनिष 06/07/2008 - 09:24
यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !! :) तुझ्यातील विचारी, समंजस आणि सहिष्णू माणसाला पोलिसात जप. - मनिष

प्रगती 06/07/2008 - 11:11
आपल्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून हार्दीक शुभेच्छा! लहानपणापासून माझं पण पी. एस. आय. व्हायचं स्वप्न होतं पण मी जेव्हा परीक्षा दिली तेव्हाच पेपरफुटीचा गोंधळ होउन तीन ते चार वर्ष हे प्रकरण रखडलं होतं म्हणून नाइलाजाने मी हा नाद सोडून दिला. :( असो मात्र आमची पण ओळख ठेवा. ;;)

II राजे II 06/07/2008 - 11:48
निलकांतशेठ, हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा !!!!!!!!!!! राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

नीलकांत, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन, नाशिकच्या पोलिस प्रशिक्षणसंस्थेत रूजू होत असल्याचे वर्तमान समजताच खूप आनंद झाला. हार्दिक अभिनंदन. नीलकांतांसारख्या, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि आद्य क्रियायोगी गाडगे महाराज यांच्या शिकवणूकीवर दृढ विश्वास असणार्‍या उद्यमी, महाजाल विद्वानास महाराष्ट्राच्या शासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळणे हा मी समस्त प्रामाणिक मराठी नागरिकांचा सन्मान समजतो. नीलकांतजी, आपली संस्कृती आणि परंपरांचा ध्वज तुम्ही कायम फडकता ठेवाल ह्यात मुळीच संशय नाही. मात्र त्यादरम्यान तुम्हाला कधीही आवश्यकता भासली तर आम्ही सारेच पाठीशी आहोत असा विश्वास बाळगा. आमच्याही अपेक्षांना मूर्त स्वरूप देण्याची उमेद बाळगा. उद्याचा महाराष्ट्र सशक्त घडवा. तुम्हाला पुन्हा एकदा मन:पूर्वक शुभेच्छा!

नीलकांत .. हार्दिक अभिनंदन ! ' सद रक्षणाय....' ह्या पोलिसांच्या ब्रीदवाक्याप्रमाणे तुमच्या प्रामाणिक वाटचालीस अनेक शुभेच्छा ! -------------------------- www.atakmatak.blogspot.com --------------------------

रिमझिम 07/07/2008 - 10:38
नीलकांतचे मनःपूर्वक अभिनंदन! ! आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा !! :)

मनस्वी 07/07/2008 - 10:41
नीलकांत, एम्. पी. एस्. सी. उत्तीर्ण झाल्याबद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी आणि प्रशिक्षणासाठी शुभेच्छा. :) मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

सागर 07/07/2008 - 15:10
नीलकांत, तुमचे मनापासून अभिनंदन ... आमची वळख ठेवा राव.... पुढेमागे कशी भेट होईल काय सांगता येत नाय... (कर्तव्यदक्ष पोलिसांचा चाहता...) सागर

वरदा 07/07/2008 - 18:27
मस्तच बातमी नीलकांत, मनःपूर्वक अभिनंदन ! आपल्याला उदंड यश तर महाराष्ट्राला आणि भारताला एक सच्चा पोलीस अधिकारी लाभोत अशी मनापासून सदीच्छा! तात्या: ही चांगली बातमी आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल आभार! हेच म्हणते... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

सर्वसाक्षी 08/07/2008 - 00:16
सुयशाबद्दल नीलकांतचे आणि असे व्यक्तिमत्व 'खात्याला' लाभल्याबद्दल पोलिसखात्याचेही अभिनंदन. देव करो आणि सरकारला अशा पात्र उमेदवारास संगणकिय गुन्हेगारी हे कार्यक्षेत्र देण्याची सुबुद्धि मिळो.

लिखाळ 10/07/2008 - 15:58
नीलकांत, फार उत्तम ! आपले हार्दीक अभिनंदन ! पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा ! --लिखाळ.

चावटमेला 10/07/2008 - 16:09
फौजदार साहेबांचे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा ! http://chilmibaba.blogspot.com

अवलिया 10/07/2008 - 16:16
नीलकांत, फार उत्तम ! आपले हार्दीक अभिनंदन ! पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा ! नाना

प्रिय नीलकांत, मनःपूर्वक अभिनंदन. आणि पुढील वाटचालीस (डीवायएसपी, आयएएस वगैरे) हार्दिक शुभेच्छा! नाशिकला गेल्यावर तिथल्या संस्थेचेही चांगलेसे संकेतस्थळ बनवून टाक.

कलंत्री 11/07/2008 - 19:00
तात्याचे शीर्षक वाचून घाबरत घाबरतच लेख उघडला, पण धक्का बसलाच पण गोड धक्का होता इतकेच. नीलकांत आता आपली जबाबदारी वाढली हेही खरे. मराठी मध्ये बर्‍याच ठिकाणी पाट्या नसतात हे आपल्या अखत्यारीत येत असेल तर बारीक लक्ष ठेवा. बाकी शीर्षक असे हवे होते,"पोलिसखाते मिसलपावाच्या हातात." परत एकदा नीलकांत आपले अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा.

५० फक्त 06/01/2011 - 21:49
निलकांत, अतिशय अभिनंदन, पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. माझे भावजी नाशिकच्याच पोलिस ट्रेनिंग अ‍ॅकॅडमीचे पास आउट आहेत. काही मदत लागली तर त्यांना विचारेन. हर्षद.

ग्रेट !! मूळ धागा तब्बल दोन वर्षापूर्वीचा असल्याने व मी २०१० च्या मध्यास इथला सदस्य झालो असल्याने [त्यातही श्री.नीलकांत यांच्याकडे ज्या आठवड्यात श्री.तात्यांनी मिपाची सूत्रे दिल्याचे जाहीर केले, त्याच आठवड्यात...] नीलच्या प्रत्यक्षातील करीअरविषयी काहीच माहिती नव्हते. पुढे त्यांच्यासमवेत ज्या ज्या वेळी इथे खरडीतून वा अन्यत्र प्रतिसादातून विचाराची देवाणघेवाण झाली त्यावेळीही माझी समजूत अशी झाली की ते आय.टी. क्षेत्राशी निगडीत आहेत. पण आज अचानक या धाग्याचे पुनर्रज्जीवन झाल्याने श्री.नीलकांत हे पोलिस दलात आपले कर्तृत्व दाखवित आहे. आनंद झाला. या क्षेत्रात तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !! इन्द्रा

मैत्र 05/07/2008 - 18:51
नीलकांत चं अभिनंदन... तुमच्या प्रयत्नांचं चीज झालं... पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा!

आजानुकर्ण 05/07/2008 - 18:51
प्रिय नीलकांत, तुझ्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा आपला (शुभचिंतक) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

केशवसुमार 06/07/2008 - 06:59
निलकांतशेठ, हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा आपला (शुभचिंतक) केशवसुमार स्वगतः शेठ पोलिसात भरती झाले समजले की सगळे चोर B) कसे ओळख ठेवा म्हणायला लागले ... :O :W

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर 06/07/2008 - 08:08
स्वगतः शेठ पोलिसात भरती झाले समजले की सगळे चोर कसे ओळख ठेवा म्हणायला लागले ... हे स्वगत बाकी लै भारी! :)

संजीव नाईक 05/07/2008 - 19:07
सो. नीलकांत हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी विसोबा खेचर यांना तुझा सारखे एक खेचर दे बाबा! नाही तर तात्याश्रीची मि.पा वर खैर नाही. संजीव

In reply to by संजीव नाईक

विसोबा खेचर 05/07/2008 - 23:25
आणि पुढील वाटचालीसाठी विसोबा खेचर यांना तुझा सारखे एक खेचर दे बाबा नाही तर तात्याश्रीची मि.पा वर खैर नाही. संजीव, कुणाला खेचर म्हणतो आहेस? नीलकांताला? काय म्हणून अन् कुठल्या अधिकाराने?? ही काय फालतूगिरी आहे? माझी खैर आहे की नाही याची फिकीर तू का करतोस? आणि काय रे? स्वत:ला काय खूप शहाणा समजतोस? माझा उल्लेख केल्याशिवाय एकही प्रतिसाद तुला लिहिता येत नाही?? प्रत्येक वेळेस प्रत्येक प्रतिसदात माझी काहीतरी भंकस केल्याशिवाय चैन पडत नाही तुला?? तात्या.

एकलव्य 05/07/2008 - 19:12
वा! वा!! वा!!! नीलकांतरावांचे मनापासून अभिनंदन. पुढील वाटचालीस शुभेच्छा!

In reply to by यशोधरा

प्राजु 07/07/2008 - 01:06
निलकांत, अरे आजच आले की रे इकडे अमेरिकेला... नाहीतर एक जोरदार पार्टी घेतली असती तुझ्याकडून. असो.... पुढच्यावेळी आले ना की नक्की करू मस्त पार्टी. जोरदार अभिनंदन तुझं... आणि हो.. माझी ही तेवढी ओळख ठेव बरं का! ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अभिज्ञ 05/07/2008 - 19:30
नीलकांतजी, मनःपुर्वक अभिनंदन. आपल्यासारख्या तज्ञ लोकांची खरोखरच तिथे गरज आहे. आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. अभिज्ञ.

हेरंब 05/07/2008 - 19:37
अभिनंदन, तात्यांनी सुचवलेल्या सचोटीच्या मार्गावरुन चालाल ही शुभेच्छा!!

विकास 05/07/2008 - 19:51
नमस्कार नीलकांत, मनःपूर्वक अभिनंदन ! आपल्याला उदंड यश तर महाराष्ट्राला आणि भारताला एक सच्चा पोलीस अधिकारी लाभोत अशी मनापासून सदीच्छा! तात्या: ही चांगली बातमी आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल आभार!

आमच्या ही शुभेच्छा. शिर्षक वाचुन थोडीशी भिती वाट्ली होती, पण शेवटी चांगली बातमी मिळाली. सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

ऋषिकेश 05/07/2008 - 20:24
वा! बातमी वाचून बरं वाटलं. नीलकांतराव, पुढील वाटचालीसाठी अनेकोत्तम शुभेच्छा! तात्या, छान बातमी दिलीत. आभार! -('मिसळ'लेला शुभेच्छुक) ऋषिकेश

झकासराव 05/07/2008 - 20:34
नीलकांत अभिनंदन अभिनंदन अभिनंदन! चला म्हणजे विश्वास नांगरे पाटिल यांच्या मागोमाग तुमचही नाव गाजेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

रामराम नील्कांतराव! आनी आम्च्याकडून पन "कांग्रेस्-लोशन"!! गरिबाची वळख ठेवा हां सायेब! येकदम "तडीपारी" लावू नगा आमाला!!!:) बा़की एक कॉम्प्युटरतज्ञ पोलिसात जाणार ही पोलीसखात्याच्या दृष्टीने स्वागतार्ह घटना आहे!! आमच्या शुभेच्छा!! -डांबिसकाका

अविनाश ओगले 05/07/2008 - 21:09
नीलकांतजी, खूप मनापासून अभिनंदन... खाकी आणि खादी ही दोन बदनाम खाती. तुमच्यासारख्या उच्चशिक्षित, सुसंस्कृत मंडळींमुळे त्यांची प्रतिमा उजळो या शुभेच्छा.

मा. पोलिस उपनिरिक्षक साहेब, नीलकांतजी.........आपले मनपुर्वक अभिनंदन !!! यशाची बातमी कळवल्याबद्दल तात्यासाहेबांचे आभार !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिन॑दन नीलका॑त! पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा! (एकेकाळी पोलिस अधिकारी होण्याची स्वप्ने पाहिलेला) प्रसाद

भाग्यश्री 05/07/2008 - 23:22
शिर्षक पाहून आत काय असेल याचा अंदाज येईना.. पण फारच छान बातमी कळली!! अभिनंदन नीलकांत!! तात्यांची प्रार्थना तुम्ही जरूर मनापासून पूरी कराल याची खात्री.. :) http://bhagyashreee.blogspot.com/

कोलबेर 05/07/2008 - 23:48
निलकांतरावांसारखे प्रगल्भ विचारसरणीचे लोक शासकीय सेवेत जात आहेत हे पाहून खूप आनंद झाला. पोलिस खात्यात अधिकाधीक असे लोक येवोत. अभिनंदन !!

In reply to by कोलबेर

छोटा डॉन 06/07/2008 - 14:30
असेच म्हणतो ... खुप चांगली गोष्ट आहे की असे हुशार लोक शासकीय सेवेत जात आहेत. जनतेला नक्की फायदा होईल .... *** निलकांतचे हार्दीक अभिनंदन *** छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

चतुरंग 06/07/2008 - 00:08
'मिपा'सारखी साईट तयार करणार्‍या संगणकतज्ञाकडून पोलीसखात्याला नवीन 'फोरसाइट' मिळेल अशी आशा आहे!:) पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा!! चतुरंग

विकि 06/07/2008 - 00:17
सर्वप्रथम तुझे अभिनंदन आणि तुला पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा ! आपला कॉ.विकि

धनंजय 06/07/2008 - 01:34
एक विचारी आणि कर्तबगार अधिकारी महाराष्ट्र पोलिसांना लाभतो आहे.

ओहो... खूप छान खबर.. फार आनंद झाला... अभिनंदन नीलकांत ... आणि पुढील कारकीर्दीस शुभेच्छा.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मनिष 06/07/2008 - 09:24
यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !! :) तुझ्यातील विचारी, समंजस आणि सहिष्णू माणसाला पोलिसात जप. - मनिष

प्रगती 06/07/2008 - 11:11
आपल्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून हार्दीक शुभेच्छा! लहानपणापासून माझं पण पी. एस. आय. व्हायचं स्वप्न होतं पण मी जेव्हा परीक्षा दिली तेव्हाच पेपरफुटीचा गोंधळ होउन तीन ते चार वर्ष हे प्रकरण रखडलं होतं म्हणून नाइलाजाने मी हा नाद सोडून दिला. :( असो मात्र आमची पण ओळख ठेवा. ;;)

II राजे II 06/07/2008 - 11:48
निलकांतशेठ, हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा !!!!!!!!!!! राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

नीलकांत, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन, नाशिकच्या पोलिस प्रशिक्षणसंस्थेत रूजू होत असल्याचे वर्तमान समजताच खूप आनंद झाला. हार्दिक अभिनंदन. नीलकांतांसारख्या, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि आद्य क्रियायोगी गाडगे महाराज यांच्या शिकवणूकीवर दृढ विश्वास असणार्‍या उद्यमी, महाजाल विद्वानास महाराष्ट्राच्या शासकीय सेवेत काम करण्याची संधी मिळणे हा मी समस्त प्रामाणिक मराठी नागरिकांचा सन्मान समजतो. नीलकांतजी, आपली संस्कृती आणि परंपरांचा ध्वज तुम्ही कायम फडकता ठेवाल ह्यात मुळीच संशय नाही. मात्र त्यादरम्यान तुम्हाला कधीही आवश्यकता भासली तर आम्ही सारेच पाठीशी आहोत असा विश्वास बाळगा. आमच्याही अपेक्षांना मूर्त स्वरूप देण्याची उमेद बाळगा. उद्याचा महाराष्ट्र सशक्त घडवा. तुम्हाला पुन्हा एकदा मन:पूर्वक शुभेच्छा!

नीलकांत .. हार्दिक अभिनंदन ! ' सद रक्षणाय....' ह्या पोलिसांच्या ब्रीदवाक्याप्रमाणे तुमच्या प्रामाणिक वाटचालीस अनेक शुभेच्छा ! -------------------------- www.atakmatak.blogspot.com --------------------------

रिमझिम 07/07/2008 - 10:38
नीलकांतचे मनःपूर्वक अभिनंदन! ! आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा !! :)

मनस्वी 07/07/2008 - 10:41
नीलकांत, एम्. पी. एस्. सी. उत्तीर्ण झाल्याबद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी आणि प्रशिक्षणासाठी शुभेच्छा. :) मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

सागर 07/07/2008 - 15:10
नीलकांत, तुमचे मनापासून अभिनंदन ... आमची वळख ठेवा राव.... पुढेमागे कशी भेट होईल काय सांगता येत नाय... (कर्तव्यदक्ष पोलिसांचा चाहता...) सागर

वरदा 07/07/2008 - 18:27
मस्तच बातमी नीलकांत, मनःपूर्वक अभिनंदन ! आपल्याला उदंड यश तर महाराष्ट्राला आणि भारताला एक सच्चा पोलीस अधिकारी लाभोत अशी मनापासून सदीच्छा! तात्या: ही चांगली बातमी आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल आभार! हेच म्हणते... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

सर्वसाक्षी 08/07/2008 - 00:16
सुयशाबद्दल नीलकांतचे आणि असे व्यक्तिमत्व 'खात्याला' लाभल्याबद्दल पोलिसखात्याचेही अभिनंदन. देव करो आणि सरकारला अशा पात्र उमेदवारास संगणकिय गुन्हेगारी हे कार्यक्षेत्र देण्याची सुबुद्धि मिळो.

लिखाळ 10/07/2008 - 15:58
नीलकांत, फार उत्तम ! आपले हार्दीक अभिनंदन ! पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा ! --लिखाळ.

चावटमेला 10/07/2008 - 16:09
फौजदार साहेबांचे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा ! http://chilmibaba.blogspot.com

अवलिया 10/07/2008 - 16:16
नीलकांत, फार उत्तम ! आपले हार्दीक अभिनंदन ! पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा ! नाना

प्रिय नीलकांत, मनःपूर्वक अभिनंदन. आणि पुढील वाटचालीस (डीवायएसपी, आयएएस वगैरे) हार्दिक शुभेच्छा! नाशिकला गेल्यावर तिथल्या संस्थेचेही चांगलेसे संकेतस्थळ बनवून टाक.

कलंत्री 11/07/2008 - 19:00
तात्याचे शीर्षक वाचून घाबरत घाबरतच लेख उघडला, पण धक्का बसलाच पण गोड धक्का होता इतकेच. नीलकांत आता आपली जबाबदारी वाढली हेही खरे. मराठी मध्ये बर्‍याच ठिकाणी पाट्या नसतात हे आपल्या अखत्यारीत येत असेल तर बारीक लक्ष ठेवा. बाकी शीर्षक असे हवे होते,"पोलिसखाते मिसलपावाच्या हातात." परत एकदा नीलकांत आपले अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा.

५० फक्त 06/01/2011 - 21:49
निलकांत, अतिशय अभिनंदन, पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. माझे भावजी नाशिकच्याच पोलिस ट्रेनिंग अ‍ॅकॅडमीचे पास आउट आहेत. काही मदत लागली तर त्यांना विचारेन. हर्षद.

ग्रेट !! मूळ धागा तब्बल दोन वर्षापूर्वीचा असल्याने व मी २०१० च्या मध्यास इथला सदस्य झालो असल्याने [त्यातही श्री.नीलकांत यांच्याकडे ज्या आठवड्यात श्री.तात्यांनी मिपाची सूत्रे दिल्याचे जाहीर केले, त्याच आठवड्यात...] नीलच्या प्रत्यक्षातील करीअरविषयी काहीच माहिती नव्हते. पुढे त्यांच्यासमवेत ज्या ज्या वेळी इथे खरडीतून वा अन्यत्र प्रतिसादातून विचाराची देवाणघेवाण झाली त्यावेळीही माझी समजूत अशी झाली की ते आय.टी. क्षेत्राशी निगडीत आहेत. पण आज अचानक या धाग्याचे पुनर्रज्जीवन झाल्याने श्री.नीलकांत हे पोलिस दलात आपले कर्तृत्व दाखवित आहे. आनंद झाला. या क्षेत्रात तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !! इन्द्रा
राम राम मंडळी, आता येथे जरा जपून लेखन करा बरं! कारंण आपलं मिसळपाव आता महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात गेलं आहे! :) अतिशय कष्टाने व जीव लावून मिसळपाव हे संकेतस्थळ उभारणारे मिसळपावचे तांत्रिक सल्लागार नीलकांतराव हे एम पी एस सी ची परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची पोलिस उप-निरिक्षक (PSI) या पदाकरता निवड झाली आहे.

द्विधा मनाचि

namdev narkar ·
सा॑गु कसे तुला मी माझ्या मनातले ओठा॑त शब्द येन्या आधीच था॑बले ह्या मुक भावना असत्या तुला कळाल्या नसत्या का मग सरीता सागरास मिळाल्या ती नजरा नजर अन चोरुन पाहणे कावरे बावरे होउन गर्दीत मज शोधणे मग कळले मलाही सम भावना तुलाही मग कशास तिश्ठणॅ हे मन का देत नाही ग्वाही

पावसा!

ऋषिकेश ·

धनंजय 05/07/2008 - 17:36
सुपीक काफिया आहे - प्रत्येक शेरातली कल्पना मस्त आहे.

मदनबाण 05/07/2008 - 20:21
फारच सुंदर कविता.. वाटतो विश्वास सार्‍या निश्चयाचा मेरू मी अंतरीच्या बालकाला रडवून जा रे पावसा हे फार आवडल.. (ये रे ये रे पावसा )हे गाण गुणगुणारा.. मदनबाण.....

In reply to by मदनबाण

प्राजु 07/07/2008 - 01:09
हृषिकेश, खूप दिवसांनी तुझी गझल वाचली. अप्रतिम झाली आहे. खास करून शेवटचा शेर खूप आवडला.... अभिनंदन! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ऋषिकेश 06/07/2008 - 22:33
धनंजय, तात्या, अभिज्ञ, मदनबाण आणि फुलवा, सार्‍यांचे प्रोत्साहनाबद्दल अन प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार! :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

बेसनलाडू 08/07/2008 - 01:45
नांदतो रुसवा जसा की डाग तो चंद्रावरी पाहण्या गाली खळी हसवून जा रे पावसा हाकतो होडी कुणी, भिजवतो-भिजतो कुणी बाळगोपाळांस सार्‍या जमवून जा रे पावसा वावावावा! फार आवडले. (बालक)बेसनलाडू

ऋषिकेश 09/07/2008 - 18:47
प्राजु, बेला, चतुरंग, चित्रा, शितल आणि कौस्तुभ सार्‍यांचे आभार! :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

धनंजय 05/07/2008 - 17:36
सुपीक काफिया आहे - प्रत्येक शेरातली कल्पना मस्त आहे.

मदनबाण 05/07/2008 - 20:21
फारच सुंदर कविता.. वाटतो विश्वास सार्‍या निश्चयाचा मेरू मी अंतरीच्या बालकाला रडवून जा रे पावसा हे फार आवडल.. (ये रे ये रे पावसा )हे गाण गुणगुणारा.. मदनबाण.....

In reply to by मदनबाण

प्राजु 07/07/2008 - 01:09
हृषिकेश, खूप दिवसांनी तुझी गझल वाचली. अप्रतिम झाली आहे. खास करून शेवटचा शेर खूप आवडला.... अभिनंदन! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ऋषिकेश 06/07/2008 - 22:33
धनंजय, तात्या, अभिज्ञ, मदनबाण आणि फुलवा, सार्‍यांचे प्रोत्साहनाबद्दल अन प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार! :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

बेसनलाडू 08/07/2008 - 01:45
नांदतो रुसवा जसा की डाग तो चंद्रावरी पाहण्या गाली खळी हसवून जा रे पावसा हाकतो होडी कुणी, भिजवतो-भिजतो कुणी बाळगोपाळांस सार्‍या जमवून जा रे पावसा वावावावा! फार आवडले. (बालक)बेसनलाडू

ऋषिकेश 09/07/2008 - 18:47
प्राजु, बेला, चतुरंग, चित्रा, शितल आणि कौस्तुभ सार्‍यांचे आभार! :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश
कोरड्या हृदयात माझ्या बरसून जा रे पावसा एकट्या वाटेत माझ्या हरवून जा रे पावसा वाटतो विश्वास सार्‍या निश्चयाचा मेरू मी अंतरीच्या बालकाला रडवून जा रे पावसा नांदतो रुसवा जसा की डाग तो चंद्रावरी पाहण्या गाली खळी हसवून जा रे पावसा हासतो फसवा अन मी मनातच रडतो किती शुष्क या वैराण नयना भिजवून जा रे पावसा हाकतो होडी कुणी, भिजवतो-भिजतो कुणी बाळगोपाळांस सार्‍या जमवून जा रे पावसा वाटतो तु मित्र कोणा, कोणास तुची देव रे सार्‍यांस सारे देउनीही कमवून जा रे पावसा चिंब हे करसी असे प्रत्येक तु या मानसी भिजण्यास परतूनी यायचे ठरवून जा रे पावसा -ऋषिकेश

सेकंड इनिंग - ( रवि शास्त्री )

अमोल केळकर ·

सुचेल तसं 05/07/2008 - 11:26
अजुन काही माहिती: १) एका रणजी सामन्यात शास्त्रीने बडोद्याच्या तिलक राज नावाच्या गोलंदाजाला सहा चेंडुत सहा षटकार ठोकले. २) रवी शास्त्रीचे वडिल मुळचे मॅंगलोरचे. व्यवसायाने डॉक्टर. पण रवीचा जन्म आणि शिक्षण मुंबईत झालं. ३) रवी मुंबईकडुन जेव्हा त्याच्या कारकिर्दीतला पहिला सामना खेळला; तेव्हा तो मुंबईकडुन खेळणारा सर्वात लहान वयाचा खेळाडु ठरला (वयः १७ वर्षे आणि २९२ दिवस). ४) १९ वयाखालील संघ जेव्हा १९८०-८१ मधे पाकिस्तानच्या दौर्‍याला निघाला तेव्हा शास्त्रीचा अगदी शेवटच्या क्षणी संघात समावेश करण्यात आला. आश्चर्य म्हणजे नंतर त्याला संघाचं नेतृत्व देखील बहाल करण्यात आलं. पण हा दौरा अचानक रद्द झाला. ५) शास्त्री त्याचा कारकिर्दीत पहिल्या क्रमांकाच्या स्थानापासुन ते थेट दहाव्या स्थानापर्यंत खेळला आहे. ६) १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेतील बहुतेक सामन्यांत त्याचा समावेश करण्यात आलेला नव्हता. ७) इंग्लड विरुद्धच्या एका कसोटी सामन्यात त्याने ३५७ चेंडुत १११ धावा केल्या; तसेच दुसर्‍या डावात देखील सलामी फलंदाज म्हणुन गेला. अशा रितीने तो सामन्यातील पाचही दिवस फलंदाजी करणारा एक खेळाडु ठरला. ८) ऑस्ट्रेलियातील 'दि वर्ल्ड चॅंपियनशिप ऑफ क्रिकेट' ह्या स्पर्धेत तो मालिकेचा मानकरी ठरला. त्याबद्दल त्याला ऑडी-१०० ही गाडी बक्षिस मिळाली. ९) १९८७ मधे त्याची १५ मिनिटांची दूरदर्शन वर एक मालिका ('दॅट्स क्रिकेट') दाखवली जायची. १०) १९९० मधे त्याचं रितु सिंगशी लग्न झालं. मार्च १९९५ पासुन त्याने समालोचनाला सुरुवात केली. -ह्रषिकेश http://sucheltas.blogspot.com

देवदत्त 05/07/2008 - 12:11
चांगले आहे. त्याची कॉमेंट्री ऐकत सामना बघायला एक वेगळीच मजा येते. सहमत. कित्येक वेळा सामना बघताना कंटाळा आला तर रवी शास्त्री, सुनील गावसकर, टोनी ग्रेग (आणि एक कोण ते? नाव विसरलो :( ) ह्यांचे समालोचनच मी ऐकत बसायचो. रवी शास्त्रींच्या कारकिर्दीतील क्रिकेट मी जास्त पाहिले नसेल किंवा मग ते आता आठवत नाही आणि सध्या तर क्रिकेट बघणे सोडून दिले त्यामुळे त्याबाबतीतही काही जास्त लिहिणे नाही.

चांगली सुरुवात.... रमीज राजा अन् नवज्योत सिद्धु येउ देत आता! पुलेशु! - (हर्षा भोगलेचा चाहता) टिंग्या

उत्तम सीरीज... छान विषय.. (रवी शास्त्रीच्या कॉमेंट्रीचा चाहता...) मास्तर अवांतर : या अमृता सिंगमध्ये कमावण्यासारखं आणि गमावण्यासारखं आहे काय?? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

टारझन 05/07/2008 - 15:08
>>>>अवांतर : या अमृता सिंगमध्ये कमावण्यासारखं आणि गमावण्यासारखं आहे काय?? खरंय मास्तर... मला तर त्ये बाय नायं.... बायमाणूस वाट्टय.... खंड्या अम्रुतराव सिंग =))
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

टारझन 05/07/2008 - 14:59
तसा रवी शास्त्री पण ठीक आहे, पण तो बोर करतो आधी-मधी... पण "बिनज्योत बूद्धू" आणि "लोणी ग्रेट" यांसारखा कोणी नाही... समालोचन करताना प्रसंगी बोंबा मारून हे दोघे काय रोमांच ऊभा करतात....."the boll has gone the sky high ... it will kiss the air hostess in the aeroplane" व्वा बूद्धूसाब वा !! अवांतर : आता समालोचकांचा विषयंच निघालाय तर थोडे मन मोकळे करावे वाट्टे काही वर्षांपुर्वी मनिंदर-अरूण लाल हिंदी समालोचन करायचे ... "जीं हा अरूण -मनिंदर " आणि "मै बिल्कूल सहमत हूं आपसे -अरूण" काय दोघे गोदडी फाडायचे .. समालोचन कमी आणि टीकाच् जास्त... आणि नुस्त एकमेकांच कौतूक .. आता अरूण आंग्लभाषेत समालोचन ऊत्तम करतात .. आणि तो सगळ्या जगाला नावं ठेवनारा मन्नी कुठे गांजा/ड्रग्स का काय हुंगत फिरतो म्हणे.... नस बिस कापून घेतली होती बिचार्‍याने .... समालोचकांचा समालोचक कुबड्या खविस
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

In reply to by टारझन

सुचेल तसं 05/07/2008 - 15:30
कुबड्या खवीस, माझ्या मते शास्त्री (आणि टोनी ग्रेग सुद्धा) हा एक उत्कृष्ट समालोचक आहे. पण सिद्धु कित्येक वेळा अगदी डोक्यात जातो. त्याचा आणि जडेजा एका वाहिनीवर मतं व्यक्त करत असतात. त्यात हा बाबा ना जडेजाला काही बोलू देत, ना त्या कार्यक्रमाच्या होस्टला. http://sucheltas.blogspot.com

In reply to by विसोबा खेचर

रवी शास्त्री त्याच्या कारकीर्दीच्या शेवटी ( निदान वन डेत तरी) अगदी संथ आणि डोक्यात जाणारा खेळ करायचा... ( खुद्द मुंबईत त्याच्या पोस्टर्सना चपलांचा हार खावा लागला होता)... ... पण त्याच्या टेस्टमधला खेळ मला अधिक आवडत असे...तो उत्तम कप्तान होता.. त्याने एकच टेस्टमध्ये भारताची कप्तानी केली... १९८८ मद्रास टेस्ट ..विरुद्ध वेस्ट इन्डीज...आणि ती जिंकली.. १००% रिझल्ट...तीच हिरवाणीची १६ विकेटवाली टेस्ट... अवांतर : आपल्याला मांजरेकर आवडतो... २००६ पकिस्तान दौर्‍यात एक जाणीव झाली की त्याच्या इंग्रजी समालोचनात प्रचंड सुधारणा झालेली आहे..टेन स्पोर्ट्स वरती तो इम्रान खान बरोबर काय अप्रतिम समालोचन करत असे... ( मांजरेकर हल्ली सचिनविरोधी सारखी वक्तव्यं करतो तरीही आवडतो... त्यात थोडंफार तथ्य असतंच...आणि तो विश्वचषक विजयाच्या २५ व्या वर्धापनदिनाचीसुद्धा खूप मस्त खिल्ली उडवत होता...हे मस्तच) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

विसोबा खेचर 06/07/2008 - 08:19
मांजरेकर हल्ली सचिनविरोधी सारखी वक्तव्यं करतो तरीही आवडतो... हल्ली सचिनविरुद्ध वक्यव्ये करायची ष्टाईलच झाली आहे. मला फक्त त्या मंडळींना एवढंच सांगावसं वाटतं की लेको सचिनच्या जेवढ्या सेंच्युर्‍या आहेत तेवढी अजून तुमची वयंही झालेली नाहीत! आधी स्वत:ची लायकी ओळखा, आपण स्वत: मैदानावर काय दिवे लावले ते पाहा आणि मगच सचिनबद्दल बोला! सचिनबद्दल काही कॉमेन्टस करायचा अधिकार फक्त डॉन ब्रॅडमनचा होता आणि आता ब्रायन लाराचा आहे असं माझं मत आहे! आपला, (सचिनप्रेमी) तात्या. -- आमच्या किशोरीताई नेहमी म्हणतात की संगीत समिक्षकांनी दोन तंबोरे लावून १०० लोकांसमोर किमान १० मिनिटं तरी गाऊन दाखवावं आणि मगच समिक्षा वगैरे करावी! :)

सुचेल तसं 05/07/2008 - 11:26
अजुन काही माहिती: १) एका रणजी सामन्यात शास्त्रीने बडोद्याच्या तिलक राज नावाच्या गोलंदाजाला सहा चेंडुत सहा षटकार ठोकले. २) रवी शास्त्रीचे वडिल मुळचे मॅंगलोरचे. व्यवसायाने डॉक्टर. पण रवीचा जन्म आणि शिक्षण मुंबईत झालं. ३) रवी मुंबईकडुन जेव्हा त्याच्या कारकिर्दीतला पहिला सामना खेळला; तेव्हा तो मुंबईकडुन खेळणारा सर्वात लहान वयाचा खेळाडु ठरला (वयः १७ वर्षे आणि २९२ दिवस). ४) १९ वयाखालील संघ जेव्हा १९८०-८१ मधे पाकिस्तानच्या दौर्‍याला निघाला तेव्हा शास्त्रीचा अगदी शेवटच्या क्षणी संघात समावेश करण्यात आला. आश्चर्य म्हणजे नंतर त्याला संघाचं नेतृत्व देखील बहाल करण्यात आलं. पण हा दौरा अचानक रद्द झाला. ५) शास्त्री त्याचा कारकिर्दीत पहिल्या क्रमांकाच्या स्थानापासुन ते थेट दहाव्या स्थानापर्यंत खेळला आहे. ६) १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेतील बहुतेक सामन्यांत त्याचा समावेश करण्यात आलेला नव्हता. ७) इंग्लड विरुद्धच्या एका कसोटी सामन्यात त्याने ३५७ चेंडुत १११ धावा केल्या; तसेच दुसर्‍या डावात देखील सलामी फलंदाज म्हणुन गेला. अशा रितीने तो सामन्यातील पाचही दिवस फलंदाजी करणारा एक खेळाडु ठरला. ८) ऑस्ट्रेलियातील 'दि वर्ल्ड चॅंपियनशिप ऑफ क्रिकेट' ह्या स्पर्धेत तो मालिकेचा मानकरी ठरला. त्याबद्दल त्याला ऑडी-१०० ही गाडी बक्षिस मिळाली. ९) १९८७ मधे त्याची १५ मिनिटांची दूरदर्शन वर एक मालिका ('दॅट्स क्रिकेट') दाखवली जायची. १०) १९९० मधे त्याचं रितु सिंगशी लग्न झालं. मार्च १९९५ पासुन त्याने समालोचनाला सुरुवात केली. -ह्रषिकेश http://sucheltas.blogspot.com

देवदत्त 05/07/2008 - 12:11
चांगले आहे. त्याची कॉमेंट्री ऐकत सामना बघायला एक वेगळीच मजा येते. सहमत. कित्येक वेळा सामना बघताना कंटाळा आला तर रवी शास्त्री, सुनील गावसकर, टोनी ग्रेग (आणि एक कोण ते? नाव विसरलो :( ) ह्यांचे समालोचनच मी ऐकत बसायचो. रवी शास्त्रींच्या कारकिर्दीतील क्रिकेट मी जास्त पाहिले नसेल किंवा मग ते आता आठवत नाही आणि सध्या तर क्रिकेट बघणे सोडून दिले त्यामुळे त्याबाबतीतही काही जास्त लिहिणे नाही.

चांगली सुरुवात.... रमीज राजा अन् नवज्योत सिद्धु येउ देत आता! पुलेशु! - (हर्षा भोगलेचा चाहता) टिंग्या

उत्तम सीरीज... छान विषय.. (रवी शास्त्रीच्या कॉमेंट्रीचा चाहता...) मास्तर अवांतर : या अमृता सिंगमध्ये कमावण्यासारखं आणि गमावण्यासारखं आहे काय?? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

टारझन 05/07/2008 - 15:08
>>>>अवांतर : या अमृता सिंगमध्ये कमावण्यासारखं आणि गमावण्यासारखं आहे काय?? खरंय मास्तर... मला तर त्ये बाय नायं.... बायमाणूस वाट्टय.... खंड्या अम्रुतराव सिंग =))
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

टारझन 05/07/2008 - 14:59
तसा रवी शास्त्री पण ठीक आहे, पण तो बोर करतो आधी-मधी... पण "बिनज्योत बूद्धू" आणि "लोणी ग्रेट" यांसारखा कोणी नाही... समालोचन करताना प्रसंगी बोंबा मारून हे दोघे काय रोमांच ऊभा करतात....."the boll has gone the sky high ... it will kiss the air hostess in the aeroplane" व्वा बूद्धूसाब वा !! अवांतर : आता समालोचकांचा विषयंच निघालाय तर थोडे मन मोकळे करावे वाट्टे काही वर्षांपुर्वी मनिंदर-अरूण लाल हिंदी समालोचन करायचे ... "जीं हा अरूण -मनिंदर " आणि "मै बिल्कूल सहमत हूं आपसे -अरूण" काय दोघे गोदडी फाडायचे .. समालोचन कमी आणि टीकाच् जास्त... आणि नुस्त एकमेकांच कौतूक .. आता अरूण आंग्लभाषेत समालोचन ऊत्तम करतात .. आणि तो सगळ्या जगाला नावं ठेवनारा मन्नी कुठे गांजा/ड्रग्स का काय हुंगत फिरतो म्हणे.... नस बिस कापून घेतली होती बिचार्‍याने .... समालोचकांचा समालोचक कुबड्या खविस
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

In reply to by टारझन

सुचेल तसं 05/07/2008 - 15:30
कुबड्या खवीस, माझ्या मते शास्त्री (आणि टोनी ग्रेग सुद्धा) हा एक उत्कृष्ट समालोचक आहे. पण सिद्धु कित्येक वेळा अगदी डोक्यात जातो. त्याचा आणि जडेजा एका वाहिनीवर मतं व्यक्त करत असतात. त्यात हा बाबा ना जडेजाला काही बोलू देत, ना त्या कार्यक्रमाच्या होस्टला. http://sucheltas.blogspot.com

In reply to by विसोबा खेचर

रवी शास्त्री त्याच्या कारकीर्दीच्या शेवटी ( निदान वन डेत तरी) अगदी संथ आणि डोक्यात जाणारा खेळ करायचा... ( खुद्द मुंबईत त्याच्या पोस्टर्सना चपलांचा हार खावा लागला होता)... ... पण त्याच्या टेस्टमधला खेळ मला अधिक आवडत असे...तो उत्तम कप्तान होता.. त्याने एकच टेस्टमध्ये भारताची कप्तानी केली... १९८८ मद्रास टेस्ट ..विरुद्ध वेस्ट इन्डीज...आणि ती जिंकली.. १००% रिझल्ट...तीच हिरवाणीची १६ विकेटवाली टेस्ट... अवांतर : आपल्याला मांजरेकर आवडतो... २००६ पकिस्तान दौर्‍यात एक जाणीव झाली की त्याच्या इंग्रजी समालोचनात प्रचंड सुधारणा झालेली आहे..टेन स्पोर्ट्स वरती तो इम्रान खान बरोबर काय अप्रतिम समालोचन करत असे... ( मांजरेकर हल्ली सचिनविरोधी सारखी वक्तव्यं करतो तरीही आवडतो... त्यात थोडंफार तथ्य असतंच...आणि तो विश्वचषक विजयाच्या २५ व्या वर्धापनदिनाचीसुद्धा खूप मस्त खिल्ली उडवत होता...हे मस्तच) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

विसोबा खेचर 06/07/2008 - 08:19
मांजरेकर हल्ली सचिनविरोधी सारखी वक्तव्यं करतो तरीही आवडतो... हल्ली सचिनविरुद्ध वक्यव्ये करायची ष्टाईलच झाली आहे. मला फक्त त्या मंडळींना एवढंच सांगावसं वाटतं की लेको सचिनच्या जेवढ्या सेंच्युर्‍या आहेत तेवढी अजून तुमची वयंही झालेली नाहीत! आधी स्वत:ची लायकी ओळखा, आपण स्वत: मैदानावर काय दिवे लावले ते पाहा आणि मगच सचिनबद्दल बोला! सचिनबद्दल काही कॉमेन्टस करायचा अधिकार फक्त डॉन ब्रॅडमनचा होता आणि आता ब्रायन लाराचा आहे असं माझं मत आहे! आपला, (सचिनप्रेमी) तात्या. -- आमच्या किशोरीताई नेहमी म्हणतात की संगीत समिक्षकांनी दोन तंबोरे लावून १०० लोकांसमोर किमान १० मिनिटं तरी गाऊन दाखवावं आणि मगच समिक्षा वगैरे करावी! :)
सेकंड इनिंग - आज काल बरेच क्रिकेटर, क्रिकेटची आपली पहिली इनिंग संपल्यावर समालोचन करणे चालु करतात. बर्‍याच खेळाडुंचे समालोचन ऐकताना( काही अपवाद वगळता ) वाटते की हा जो आत्ता सल्ले देत आहे ते, तो स्वतः खेळत असताना का नाही आचरणात अणायचा? म्हणजे 'दुसर्‍या सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण' असे काहीसे. असो.

जीवनाचे अंतिम उद्दिष्ठ काय?

Rupesh ·

II राजे II 05/07/2008 - 10:44
जीवनाचे अंतिम उद्दिष्ठ हा प्रश्न व पर्याय दोन्ही पण चुकीचे आहेत असे वाटतं.... आपल्या पैकी कीतीजण ह्या बद्द्ल विचार करत असतील..... मी तर नाही ! हा काही स्टेप्स आहेत ज्या मी ठरवल्या आहेत... त्यातील प्रत्येक पायरी जेव्हा मी चढतो तेव्हा परत नवीन पायरी चढ्ण्याची तयारी करतो... हाच जिवनाचा माझा मुलमंत्र आहे... बाकि तुमचे विचार वाचणे आवडेल ! राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

अवलिया 05/07/2008 - 16:42
उपभोग घेवुन मुक्ति का नाही? (भोगी व योगी) नाना वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

विसोबा खेचर 05/07/2008 - 18:20
मी 'उपभोग घेणे' ला मत दिले आहे. परंतु नुसते 'उपभोग घेणे' असे नव्हे, तर आयुष्याचे सगळे भोग भोगत उपभोग घेणे हे मला अधिक संयुक्तिक वाटते! असो... नानांचं उत्तर पटलं! आपला, (भोगी आणि योगी) तात्या.

धनंजय 06/07/2008 - 01:45
तशी मला ही तिहेरी मतचाचणी पटलेली नाही. वर सर्वांनी याबद्दल स्पष्ट सांगितलेच आहे. तरी जगत राहाणेचा अर्थ मी "मन लावून जगत राहाणे" असा घेतला आहे. " अर्थातच मनापासून जगण्याची शक्ती, अनुभव घेण्यासाठी संवेदना, या सर्व गोष्टी जन्माला आलो म्हणूनच माझ्यापाशी आलेल्या आहेत. "आलिया भोगासी [जणू काही जन्माला आलो ही मोठी कटकट आहे] म्हणून जीवन कंठणे" हा अर्थ मला मान्य नाही. आनंदमय अनुभव समोर असताना जीवनात त्याला मनापासून जागा करणे म्हणजेच भोग घेणे. विरक्त विचार जीवनात येताना त्यांना मनापासून विचारात घेणे, हेही "मनापासून जगणे".

एक 06/07/2008 - 21:54
निदान इंजिनियरिंग मधे जो पर्यंत ती माझ्या वर्गात होती तो पर्यंत तरी.. ;) जोक्स अपार्ट खरं ध्येयही हेच आहे.. -(फ्री युवर माईंडवाला) एक.

जीवनाचे अंतिम उद्दिष्ठ काय? असं विचारून त्या खाली जी उद्दिष्ठ आपण दिली आहेत त्याच्या बाहेर जाऊन जर माझ्या मनाला वाटतं ते उद्दिष्ठ देण्यास आपण परवानगी दिलीत,मुभा दिलीत, तर मी म्हणेन, "जीवनात अंतिम उद्दिष्ठ असावं यशस्वी होणं" म्हणजे काय? तर हंसत राहणं खूप प्रेम करणं विद्वानाकडून आदर प्राप्त करणं लहानांकडून प्रेम संपादन करणं प्रामाणिक माणसाकडून शाबासकी घेणं. खोट्या मैत्रीतून झालेला गैरविश्वास सहन करणं सौंदऱ्याची स्तुती करणं. इतरा मधलं चांगलं तेव्हडंच पहाणं. "मीपणा" सोडून देणं उत्साही राहून हंसणं,गाणं , खिदळणं आणि शेवटी आपल्यामुळे जगातला एक प्राणी सुखाने श्वास घेऊ शकला याची जाणीव होणं म्हणजेच माझ्या मते यशस्वी होणं आणि यशस्वी होण्याचं उद्दिष्ठ साध्य करणं www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

विकास 07/07/2008 - 02:23
मला एकदम भा.ब. बोरकरांच्या कवितेतील सुरवातीच्या ओळी आठवल्या: तो स्वर्ग नको, सुरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा ती तृप्ती नको, ती मुक्ती नको, मज येथील हर्ष नी शोक हवा...

मदनबाण 07/07/2008 - 02:56
आलोय जन्माला म्हणून जग् त राहणे याला दुसरा पर्याय आहे का कोणाकडे?जो पर्यंत मृत्यु येत नाही तो पर्यंत जगण्याशिवाय दुसरं काय करणार ? ऊपभोग घेणे याचा अर्थ मी आयुष्याचा पुरेपुर आनंद घेणे असा घेतला आहे .. मुक्ति मिळवणे मृत्यु हेच अंतीम सत्य असल्याने मुक्ति मिळवणे हे टारगेट (अंतिम उद्दिष्ठ) असावे.. मायेचा खेळ ज्याने ओळखला व ज्याला सर्व गोष्टींतला मोह सोडला आला त्याला मुक्ति मिळवणे अवघड नाही. मदनबाण..... The Soul is Eternal, Steady and Ever Existing. Weapons cannot destroy him nor can fire burn him; Water cannot wet him nor can air dry him up. The Soul is Immortal. -------- Lord Krishna From The Bhagwadgita

मनात खरोख्ररीची माणुसकी ठेवून माणसासारखे वागणे ,निदान जास्तीत जास्त वागण्याचा प्रयत्न करणे हेच माझ्यामते जीवनाचे उद्दिष्ट असावे.मुक्ति वगैरे नंतर.माणूस म्हणून जगणे महत्त्वाचे.

दनिलेश 28/07/2008 - 06:23
तुम्ही कितिही उद्दिष्ठ ठरवा, कितिही प्रयत्न करा......... पण शेवटी काय? ............. " होनी तो होकेही रहेगी" .......... so do whatever u want........ do by ur heart and Njoy ur creations...........

II राजे II 05/07/2008 - 10:44
जीवनाचे अंतिम उद्दिष्ठ हा प्रश्न व पर्याय दोन्ही पण चुकीचे आहेत असे वाटतं.... आपल्या पैकी कीतीजण ह्या बद्द्ल विचार करत असतील..... मी तर नाही ! हा काही स्टेप्स आहेत ज्या मी ठरवल्या आहेत... त्यातील प्रत्येक पायरी जेव्हा मी चढतो तेव्हा परत नवीन पायरी चढ्ण्याची तयारी करतो... हाच जिवनाचा माझा मुलमंत्र आहे... बाकि तुमचे विचार वाचणे आवडेल ! राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

अवलिया 05/07/2008 - 16:42
उपभोग घेवुन मुक्ति का नाही? (भोगी व योगी) नाना वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

विसोबा खेचर 05/07/2008 - 18:20
मी 'उपभोग घेणे' ला मत दिले आहे. परंतु नुसते 'उपभोग घेणे' असे नव्हे, तर आयुष्याचे सगळे भोग भोगत उपभोग घेणे हे मला अधिक संयुक्तिक वाटते! असो... नानांचं उत्तर पटलं! आपला, (भोगी आणि योगी) तात्या.

धनंजय 06/07/2008 - 01:45
तशी मला ही तिहेरी मतचाचणी पटलेली नाही. वर सर्वांनी याबद्दल स्पष्ट सांगितलेच आहे. तरी जगत राहाणेचा अर्थ मी "मन लावून जगत राहाणे" असा घेतला आहे. " अर्थातच मनापासून जगण्याची शक्ती, अनुभव घेण्यासाठी संवेदना, या सर्व गोष्टी जन्माला आलो म्हणूनच माझ्यापाशी आलेल्या आहेत. "आलिया भोगासी [जणू काही जन्माला आलो ही मोठी कटकट आहे] म्हणून जीवन कंठणे" हा अर्थ मला मान्य नाही. आनंदमय अनुभव समोर असताना जीवनात त्याला मनापासून जागा करणे म्हणजेच भोग घेणे. विरक्त विचार जीवनात येताना त्यांना मनापासून विचारात घेणे, हेही "मनापासून जगणे".

एक 06/07/2008 - 21:54
निदान इंजिनियरिंग मधे जो पर्यंत ती माझ्या वर्गात होती तो पर्यंत तरी.. ;) जोक्स अपार्ट खरं ध्येयही हेच आहे.. -(फ्री युवर माईंडवाला) एक.

जीवनाचे अंतिम उद्दिष्ठ काय? असं विचारून त्या खाली जी उद्दिष्ठ आपण दिली आहेत त्याच्या बाहेर जाऊन जर माझ्या मनाला वाटतं ते उद्दिष्ठ देण्यास आपण परवानगी दिलीत,मुभा दिलीत, तर मी म्हणेन, "जीवनात अंतिम उद्दिष्ठ असावं यशस्वी होणं" म्हणजे काय? तर हंसत राहणं खूप प्रेम करणं विद्वानाकडून आदर प्राप्त करणं लहानांकडून प्रेम संपादन करणं प्रामाणिक माणसाकडून शाबासकी घेणं. खोट्या मैत्रीतून झालेला गैरविश्वास सहन करणं सौंदऱ्याची स्तुती करणं. इतरा मधलं चांगलं तेव्हडंच पहाणं. "मीपणा" सोडून देणं उत्साही राहून हंसणं,गाणं , खिदळणं आणि शेवटी आपल्यामुळे जगातला एक प्राणी सुखाने श्वास घेऊ शकला याची जाणीव होणं म्हणजेच माझ्या मते यशस्वी होणं आणि यशस्वी होण्याचं उद्दिष्ठ साध्य करणं www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

विकास 07/07/2008 - 02:23
मला एकदम भा.ब. बोरकरांच्या कवितेतील सुरवातीच्या ओळी आठवल्या: तो स्वर्ग नको, सुरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा ती तृप्ती नको, ती मुक्ती नको, मज येथील हर्ष नी शोक हवा...

मदनबाण 07/07/2008 - 02:56
आलोय जन्माला म्हणून जग् त राहणे याला दुसरा पर्याय आहे का कोणाकडे?जो पर्यंत मृत्यु येत नाही तो पर्यंत जगण्याशिवाय दुसरं काय करणार ? ऊपभोग घेणे याचा अर्थ मी आयुष्याचा पुरेपुर आनंद घेणे असा घेतला आहे .. मुक्ति मिळवणे मृत्यु हेच अंतीम सत्य असल्याने मुक्ति मिळवणे हे टारगेट (अंतिम उद्दिष्ठ) असावे.. मायेचा खेळ ज्याने ओळखला व ज्याला सर्व गोष्टींतला मोह सोडला आला त्याला मुक्ति मिळवणे अवघड नाही. मदनबाण..... The Soul is Eternal, Steady and Ever Existing. Weapons cannot destroy him nor can fire burn him; Water cannot wet him nor can air dry him up. The Soul is Immortal. -------- Lord Krishna From The Bhagwadgita

मनात खरोख्ररीची माणुसकी ठेवून माणसासारखे वागणे ,निदान जास्तीत जास्त वागण्याचा प्रयत्न करणे हेच माझ्यामते जीवनाचे उद्दिष्ट असावे.मुक्ति वगैरे नंतर.माणूस म्हणून जगणे महत्त्वाचे.

दनिलेश 28/07/2008 - 06:23
तुम्ही कितिही उद्दिष्ठ ठरवा, कितिही प्रयत्न करा......... पण शेवटी काय? ............. " होनी तो होकेही रहेगी" .......... so do whatever u want........ do by ur heart and Njoy ur creations...........

सोने

सुवर्णमयी ·

यशोधरा 05/07/2008 - 07:46
चकाकणारे सारे खरेच नसते येथे सोने अंधार्‍या रात्री एकाकी हळूच रडले सोने स्पर्श लाभता सार्थक होई अवघ्या आयुष्याचे - कोंदणात मग हिरा वसवण्या बघ धडपडले सोने हे छान :)

मदनबाण 05/07/2008 - 20:25
स्पर्श लाभता सार्थक होई अवघ्या आयुष्याचे - कोंदणात मग हिरा वसवण्या बघ धडपडले सोने व्वा सुंदर.. (५० तोला चा भाव काय होईल) या विचारात पडलेला मदनबाण.....

ऋषिकेश 05/07/2008 - 20:33
स्पर्श लाभता सार्थक होई अवघ्या आयुष्याचे - कोंदणात मग हिरा वसवण्या बघ धडपडले सोने हे फार आवडलं :) बाकी रुपके मस्ता या धनंजय यांच्या विचारांशी सहमत -('मिसळ'लेला) ऋषिकेश

यशोधरा 05/07/2008 - 07:46
चकाकणारे सारे खरेच नसते येथे सोने अंधार्‍या रात्री एकाकी हळूच रडले सोने स्पर्श लाभता सार्थक होई अवघ्या आयुष्याचे - कोंदणात मग हिरा वसवण्या बघ धडपडले सोने हे छान :)

मदनबाण 05/07/2008 - 20:25
स्पर्श लाभता सार्थक होई अवघ्या आयुष्याचे - कोंदणात मग हिरा वसवण्या बघ धडपडले सोने व्वा सुंदर.. (५० तोला चा भाव काय होईल) या विचारात पडलेला मदनबाण.....

ऋषिकेश 05/07/2008 - 20:33
स्पर्श लाभता सार्थक होई अवघ्या आयुष्याचे - कोंदणात मग हिरा वसवण्या बघ धडपडले सोने हे फार आवडलं :) बाकी रुपके मस्ता या धनंजय यांच्या विचारांशी सहमत -('मिसळ'लेला) ऋषिकेश
सोने अघटित घडले त्या बाजारी जेव्हा पडले सोने शेती फुलले , जमिनीमध्ये आहे दडले सोने! जरी भाजले तरी राहते कसे बरे हे तसेच सोने? कळेल का मज असे कोणत्या मुशीत घडले सोने? निघून गेली कष्टामध्ये सगळी वर्षे आणिक- आयुष्याच्या संध्याकाळी मग सापडले सोने! (नॉर्थ ड्कोटा येथे एका वृद्ध जोडप्याच्या मागील अंगणात खनिज तेल सापडले:) आणि ते कोट्याधीश झाले या बातमीवर आधारित) चकाकणारे सारे खरेच नसते येथे सोने अंधार्‍या रात्री एकाकी हळूच रडले सोने स्पर्श लाभता सार्थक होई अवघ्या आयुष्याचे - कोंदणात मग हिरा वसवण्या बघ धडपडले सोने

माझी कविता

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

चतुरंग 05/07/2008 - 04:23
अथक भरुन आलेल्या आभाळाने स्वत:चेच वजन असह्य होऊन बेधुंद कोसळणार्‍या पावसाच्या रुपाने जमिनीवर धाव घ्यावी तशी, बिरुटे साहेबांच्या काव्य प्रतिभेने मिपावर धाव घेतली!! :) छान मुक्तछंद साधलाय प्रा.डॉ. अजून कविता येऊदेत. चतुरंग

डॉ.दिलीपजी, वैचारिक मनस्ताप जेव्हा अहंकाराला डिवचतो त्याच वेळी अश्या कवितेची निर्मीती होते. स्वानुभव www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

अरुण मनोहर 05/07/2008 - 08:14
कविता आपोआपच झरते. झरते तेव्हा एकाकीच असते. त्या झर्‍याचा झुळझुळ आवाज ऐकून पांथस्थ येतात आणि तृप्त होऊन जातात.

विसोबा खेचर 05/07/2008 - 08:24
बिरुटेसाहेब, लै भारी कविता केली आहे राव तुम्ही! आशय जबर्‍या आहे... कविता खूप आवडली. अजूनही लिहा बिरुटेशेठ! अगदी भरभरून...! आपला, (प्राध्यापक बिरुट्यांचा विद्यार्थी) तात्या.

सहज 05/07/2008 - 08:45
प्रयत्नही करुनही समजत नाही कविता तेव्हा होणारा निर्मळ आनंद माझ्या आयुष्याला सुखावतो. ही मंगलता बहरत जाते, अनंत काळापर्यंत. सुखाने लपेटलेल्या आयुष्यातुन कवितेला लाथाडून चालतांना एकदा तरी विचार घोळुन जातोच ह्या गुदमरवणार्‍या कविंचे काय करायचे? अजुन सुख गोळा करुन आल्यावर मीच मला समजावतो रंजले, गांजले, रोगी पिडीत, पछाडीत व इतर सगळ्यांची काळजी घेणारेय वेलूचे मनोगत, तात्याबाचा मिपा तु लेका निवांत रहा..

In reply to by सहज

सहजा, असा बदला घेतला तर :) प्रयत्नही करुनही समजत नाही कविता तेव्हा होणारा निर्मळ आनंद माझ्या आयुष्याला सुखावतो. ही मंगलता बहरत जाते, अनंत काळापर्यंत. अरे, मग काय कवींनी कविताच करु नये. कोणी कविता करुन सुख मिळवतो कोणी अलिप्त राहुन !!! सुखाने लपेटलेल्या आयुष्यातुन कवितेला लाथाडून चालतांना एकदा तरी विचार घोळुन जातोच ह्या गुदमरवणार्‍या कविंचे काय करायचे? कविंना माफ कर !!! अजुन सुख गोळा करुन आल्यावर मीच मला समजावतो रंजले, गांजले, रोगी पिडीत, पछाडीत व इतर सगळ्यांची काळजी घेणारेय वेलूचे मनोगत, तात्याबाचा मिपा तु लेका निवांत रहा.. दोस्ता एकवेळ निवांत राहता येईल, वेदनेपासून अलिप्त नाही !!!

एकलव्य 05/07/2008 - 09:37
अहो सर - अर्थ पोहचला... पण मला विचाराल तर तुम्ही साधे सरळ लिहिता तेव्हा शब्द आणि गोडी मनात तासनतास गुणगुणत राहते. (अकव्य)लव्य

II राजे II 05/07/2008 - 10:41
काय लिहू !! मस्त वेदना व्यक्त झाल्या आहेत... छान कविता.... स्वगतः राजे आपले एक एक मित्र ह्या कवितारोगामुळे अस्वस्थ आहेत... त्यां सर्वांना लवकर आराम मिळो अशी प्रार्थना करावयास हवी आपल्याला ! बेचारी काल यशो ह्या रोगाची बळी होती... आज सर देखील ..... वाईट वाटतं .. असे मोठ मोठे लेखक अचानक चार ओळीच्या कविता करतात तेव्हा ;) राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

विसुनाना 05/07/2008 - 11:44
निर्वासित वेदनांच्या गोंगाटात दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत, माझी कविता एकाकी असते. या ओळी खास आहेत.

धनंजय 05/07/2008 - 16:59
झपाटणारी कल्पना आहे, पण तिला मूर्त करायला समर्थ शब्द नाहीत. अशी घालमेल चितारली आहे बिरुटेसरंनी. त्या अस्वस्थतेतून आणखी स्फुरण येत राहो!

नारदाचार्य 05/07/2008 - 23:06
... करून जाणारी रचना... अभिनंदन... बर्‍याच काळानं मुक्तछंदात काही चांगलं वाचायला मिळालं... अधिक मागणी करीत नाही. कारण हा मागणी तसा पुरवठा यातला प्रकार नाही.

निर्वासित वेदनांच्या गोंगाटात दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत, माझी कविता एकाकी असते. क्या बात है!!! मस्त!!!!

बेसनलाडू 07/07/2008 - 11:04
ऐनिलिसिस करता येत नाही गुदमरलेल्या श्वासांचा. आभाळ भरुन आल्यावर मी डोकावून पाहतो, निर्वासित वेदनांच्या गोंगाटात दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत, माझी कविता एकाकी असते. फारच छान. खूप आवडले. (एकाकी)बेसनलाडू

निशांत_खाडे 24/02/2016 - 22:48
वर्तमानपत्री लेखकांची मराठी भाषेत खूपच गर्दी झालेली आहे धुक्यात लपेटलेल्या रस्त्यावरुन कवितेला बिलगुन चालतांना कोणताच विचार मला सुचत नाही. ऐनिलिसिस करता येत नाही गुदमरलेल्या श्वासांचा. हेहेहे... फक्त यमक आणि अर्थ नसलेली कडवी एकत्र करून कविता होत नाही महाशय!

चतुरंग 05/07/2008 - 04:23
अथक भरुन आलेल्या आभाळाने स्वत:चेच वजन असह्य होऊन बेधुंद कोसळणार्‍या पावसाच्या रुपाने जमिनीवर धाव घ्यावी तशी, बिरुटे साहेबांच्या काव्य प्रतिभेने मिपावर धाव घेतली!! :) छान मुक्तछंद साधलाय प्रा.डॉ. अजून कविता येऊदेत. चतुरंग

डॉ.दिलीपजी, वैचारिक मनस्ताप जेव्हा अहंकाराला डिवचतो त्याच वेळी अश्या कवितेची निर्मीती होते. स्वानुभव www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

अरुण मनोहर 05/07/2008 - 08:14
कविता आपोआपच झरते. झरते तेव्हा एकाकीच असते. त्या झर्‍याचा झुळझुळ आवाज ऐकून पांथस्थ येतात आणि तृप्त होऊन जातात.

विसोबा खेचर 05/07/2008 - 08:24
बिरुटेसाहेब, लै भारी कविता केली आहे राव तुम्ही! आशय जबर्‍या आहे... कविता खूप आवडली. अजूनही लिहा बिरुटेशेठ! अगदी भरभरून...! आपला, (प्राध्यापक बिरुट्यांचा विद्यार्थी) तात्या.

सहज 05/07/2008 - 08:45
प्रयत्नही करुनही समजत नाही कविता तेव्हा होणारा निर्मळ आनंद माझ्या आयुष्याला सुखावतो. ही मंगलता बहरत जाते, अनंत काळापर्यंत. सुखाने लपेटलेल्या आयुष्यातुन कवितेला लाथाडून चालतांना एकदा तरी विचार घोळुन जातोच ह्या गुदमरवणार्‍या कविंचे काय करायचे? अजुन सुख गोळा करुन आल्यावर मीच मला समजावतो रंजले, गांजले, रोगी पिडीत, पछाडीत व इतर सगळ्यांची काळजी घेणारेय वेलूचे मनोगत, तात्याबाचा मिपा तु लेका निवांत रहा..

In reply to by सहज

सहजा, असा बदला घेतला तर :) प्रयत्नही करुनही समजत नाही कविता तेव्हा होणारा निर्मळ आनंद माझ्या आयुष्याला सुखावतो. ही मंगलता बहरत जाते, अनंत काळापर्यंत. अरे, मग काय कवींनी कविताच करु नये. कोणी कविता करुन सुख मिळवतो कोणी अलिप्त राहुन !!! सुखाने लपेटलेल्या आयुष्यातुन कवितेला लाथाडून चालतांना एकदा तरी विचार घोळुन जातोच ह्या गुदमरवणार्‍या कविंचे काय करायचे? कविंना माफ कर !!! अजुन सुख गोळा करुन आल्यावर मीच मला समजावतो रंजले, गांजले, रोगी पिडीत, पछाडीत व इतर सगळ्यांची काळजी घेणारेय वेलूचे मनोगत, तात्याबाचा मिपा तु लेका निवांत रहा.. दोस्ता एकवेळ निवांत राहता येईल, वेदनेपासून अलिप्त नाही !!!

एकलव्य 05/07/2008 - 09:37
अहो सर - अर्थ पोहचला... पण मला विचाराल तर तुम्ही साधे सरळ लिहिता तेव्हा शब्द आणि गोडी मनात तासनतास गुणगुणत राहते. (अकव्य)लव्य

II राजे II 05/07/2008 - 10:41
काय लिहू !! मस्त वेदना व्यक्त झाल्या आहेत... छान कविता.... स्वगतः राजे आपले एक एक मित्र ह्या कवितारोगामुळे अस्वस्थ आहेत... त्यां सर्वांना लवकर आराम मिळो अशी प्रार्थना करावयास हवी आपल्याला ! बेचारी काल यशो ह्या रोगाची बळी होती... आज सर देखील ..... वाईट वाटतं .. असे मोठ मोठे लेखक अचानक चार ओळीच्या कविता करतात तेव्हा ;) राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

विसुनाना 05/07/2008 - 11:44
निर्वासित वेदनांच्या गोंगाटात दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत, माझी कविता एकाकी असते. या ओळी खास आहेत.

धनंजय 05/07/2008 - 16:59
झपाटणारी कल्पना आहे, पण तिला मूर्त करायला समर्थ शब्द नाहीत. अशी घालमेल चितारली आहे बिरुटेसरंनी. त्या अस्वस्थतेतून आणखी स्फुरण येत राहो!

नारदाचार्य 05/07/2008 - 23:06
... करून जाणारी रचना... अभिनंदन... बर्‍याच काळानं मुक्तछंदात काही चांगलं वाचायला मिळालं... अधिक मागणी करीत नाही. कारण हा मागणी तसा पुरवठा यातला प्रकार नाही.

निर्वासित वेदनांच्या गोंगाटात दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत, माझी कविता एकाकी असते. क्या बात है!!! मस्त!!!!

बेसनलाडू 07/07/2008 - 11:04
ऐनिलिसिस करता येत नाही गुदमरलेल्या श्वासांचा. आभाळ भरुन आल्यावर मी डोकावून पाहतो, निर्वासित वेदनांच्या गोंगाटात दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत, माझी कविता एकाकी असते. फारच छान. खूप आवडले. (एकाकी)बेसनलाडू

निशांत_खाडे 24/02/2016 - 22:48
वर्तमानपत्री लेखकांची मराठी भाषेत खूपच गर्दी झालेली आहे धुक्यात लपेटलेल्या रस्त्यावरुन कवितेला बिलगुन चालतांना कोणताच विचार मला सुचत नाही. ऐनिलिसिस करता येत नाही गुदमरलेल्या श्वासांचा. हेहेहे... फक्त यमक आणि अर्थ नसलेली कडवी एकत्र करून कविता होत नाही महाशय!
प्रयत्नही करुनही जमत नाही कविता तेव्हा होणारा वैचारिक मनस्ताप माझ्या अहंकाराला डिवचतो. ही अस्वस्थता कोसळत जाते, तिन्ही सांजेला. धुक्यात लपेटलेल्या रस्त्यावरुन कवितेला बिलगुन चालतांना कोणताच विचार मला सुचत नाही. ऐनिलिसिस करता येत नाही गुदमरलेल्या श्वासांचा. आभाळ भरुन आल्यावर मी डोकावून पाहतो, निर्वासित वेदनांच्या गोंगाटात दारावरुन परत फिरलेल्या शब्दांसहीत, माझी कविता एकाकी असते.

मैत्री

अनंतसागर ·

खूपच वेगळ्या पद्धतीने मैत्रीची कल्पना मांडलीयेत. खोक्याबाहेर विचार करणं म्हणतात ते असं : ) ... अभिनंदन ! -------------------------- www.atakmatak.blogspot.com --------------------------

मदनबाण 05/07/2008 - 20:13
छान्...मजेदार आहे.. (सायी शिवाय दुध पिणारा) मदनबाण.....

खूपच वेगळ्या पद्धतीने मैत्रीची कल्पना मांडलीयेत. खोक्याबाहेर विचार करणं म्हणतात ते असं : ) ... अभिनंदन ! -------------------------- www.atakmatak.blogspot.com --------------------------

मदनबाण 05/07/2008 - 20:13
छान्...मजेदार आहे.. (सायी शिवाय दुध पिणारा) मदनबाण.....
गवळ्याने दुधात पाणी घातलं होतं, ते दुध माईनं चुलीवर ठेवलं होतं. इकडे पातेल्यात मात्र निराळीच काहानी होती, दुध आणि पाण्याची मैत्री झाली होती. पातेल्याची गर्मी वाढू लागली, तशी दुधातल्या पाण्याची वाफ होऊ लागली. हे पाहून दुध दु:खी झाला, त्याने पाण्याला अटकाव केला. सायीचा थर त्याने दिला ठेऊन, पाणी बिचारं त्यात बसलं अड्कून. इच्छा असताना त्याला दुधात राहता येईना, सायीच्या भिंतीने बाहेर जाता येईना. शेवटी कंटाळून दुधाला म्हणालं पाणी, "जाऊ दे मला नाही तर नष्ट होऊ आपण दोन्ही." पाण्याचे शब्द ऐकून दुध त्याला म्हणाला, "मरणाची भीती नाही आपल्या मैत्रीला." पाण्याने दुधाला खुप समजावलं, पण दुधने त्याचं एक

मराठी नाटक बंगालीत ..

अभिरत भिरभि-या ·

यशोधरा 04/07/2008 - 22:20
अजिबात कृत्रिम वाटला नाही अनुवाद. नाटकाचा गोषवारा लिहिणं छान जमलं आहे. हे मित्र नाटक, डॉ. लागू अन् ज्योती चांदेकर यांच्या भूमिका असलेलंच ना?

उत्तम माहिती... मराठी नाटकाच्या बंगाली अनुवादाची माहिती छान... आता मी ऐकलेली थोडी अवांतर माहिती... २००५ च्या अल्फा पारितोषिकांसाठी या नाटकाची सर्वोत्कृष्ट लेखनासाठी विजेता म्हणून निवड झाली... गंमत पुढेच आहे... पुरस्कारानंतर नंतर परीक्षण-समितीवरचे हेमु अधिकारी (बहुतेक तेच ) यांना अशी माहिती समजली की हे नाटक एका अमेरिकन कथेवर आधारित अरुण हरकारे लिखित " काळे आणि गोरे " कादंबरीतील अनेक घटनांवर आधारित आहे... मग त्यांनी ती कादंबरी हातात घेऊन हे नाटक पुन्हा पाहिले तेव्हा त्यांना त्यात एखादे वाक्य नाही तर परिच्छेदच्या परिच्छेद त्या कादंबरीतील आढळले... ( अर्थात लेखकाचा असा दावा होता की हे नाटक पूर्ण स्वतःच्या कल्पनेवर आधारित आहे...).. त्यानंतर हेमु अधिकारींनी स्वखर्चाने पेपरात अशा अर्थाची जहिरात दिली की "आमच्या अज्ञानामुळे परीक्षक म्हणून माझी मोठी चूक झाली आहे ".... ही दोन वर्षांपूर्वी ऐकलेली माहिती असल्याने तपशीलात थोडा गोंधळ असू शकतो ... चु. भू.द्या. घ्या. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

धनंजय 07/07/2008 - 23:02
ही कथावस्तू फारच प्रभावी आहे. त्यामुळे वाङ्मयचौर्य असल्यास वाईट वाटते. वाङ्मयातून स्फूर्ती मिळून लिहिल्याचा अनुभव आपल्या सर्वांना येतो. स्फूर्तिस्थानाचा ऋणनिर्देश केला तर काय कमीपणा येऊ शकतो? नाटककाराने तसे आभार सांगायला हवे होते. (मध्ये "काय द्याचे बोला" नावाचा विनोदी चित्रपट बघितला, आणि तो आवडला. मग पुढे कळले की "माय कझिन व्हिनी" नावाचा इंग्रजी चित्रपट अगदी तीच कथा घेऊन बनवलेला आहे. वाईट वाटले.) मृतप्राय वर्णद्वेषी गोरा माणूस आणि त्याचा काळा परिचारक (नर्स) अशी दोन पात्रे असलेले एक नाटकुले मी काही वर्षांपूर्वी बघितले (३एक प्रवेश, एकूण १५एक मिनिटे). त्यात तो माणूस शेवटी मरतो. पण काही समजून-उमजून मरतो. विशेष म्हणजे नर्स-बुवाही बदलतो. सुरुवातीला तो कर्तव्यबुद्धीला जागून चोख काम करत होता, पण रुग्णाबद्दल त्याच्या मनात संताप होता. तो वर्णद्वेषी माणूस पूर्वी सरकारी अधिकारी होता, आणि त्याने केलेल्या अंमलाला पश्चात्तापाचाही काही उपयोग होणार नाही, असे परिचारकाचे ठाम मत होते - आणि इथे तर सुरुवातीला हा रुग्ण पहिल्यासारखाच वर्णद्वेषी होता, म्हणजे किती संतापजन्य! पण शेवटी अगदी मनापासून मायाळूपणे तो रुग्णाचा हात हातात धरून त्याला निरोप देतो. (अशी काही ती कथा मला अंधुक आठवते आहे.) ("रुग्ण आणि सेवादात्यांमधला संघर्ष" ही कथावस्तू कित्येक वेगवेगळ्या स्वतंत्र नाटकांना पुरून उरावी.)

यशोधरा 04/07/2008 - 22:20
अजिबात कृत्रिम वाटला नाही अनुवाद. नाटकाचा गोषवारा लिहिणं छान जमलं आहे. हे मित्र नाटक, डॉ. लागू अन् ज्योती चांदेकर यांच्या भूमिका असलेलंच ना?

उत्तम माहिती... मराठी नाटकाच्या बंगाली अनुवादाची माहिती छान... आता मी ऐकलेली थोडी अवांतर माहिती... २००५ च्या अल्फा पारितोषिकांसाठी या नाटकाची सर्वोत्कृष्ट लेखनासाठी विजेता म्हणून निवड झाली... गंमत पुढेच आहे... पुरस्कारानंतर नंतर परीक्षण-समितीवरचे हेमु अधिकारी (बहुतेक तेच ) यांना अशी माहिती समजली की हे नाटक एका अमेरिकन कथेवर आधारित अरुण हरकारे लिखित " काळे आणि गोरे " कादंबरीतील अनेक घटनांवर आधारित आहे... मग त्यांनी ती कादंबरी हातात घेऊन हे नाटक पुन्हा पाहिले तेव्हा त्यांना त्यात एखादे वाक्य नाही तर परिच्छेदच्या परिच्छेद त्या कादंबरीतील आढळले... ( अर्थात लेखकाचा असा दावा होता की हे नाटक पूर्ण स्वतःच्या कल्पनेवर आधारित आहे...).. त्यानंतर हेमु अधिकारींनी स्वखर्चाने पेपरात अशा अर्थाची जहिरात दिली की "आमच्या अज्ञानामुळे परीक्षक म्हणून माझी मोठी चूक झाली आहे ".... ही दोन वर्षांपूर्वी ऐकलेली माहिती असल्याने तपशीलात थोडा गोंधळ असू शकतो ... चु. भू.द्या. घ्या. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

धनंजय 07/07/2008 - 23:02
ही कथावस्तू फारच प्रभावी आहे. त्यामुळे वाङ्मयचौर्य असल्यास वाईट वाटते. वाङ्मयातून स्फूर्ती मिळून लिहिल्याचा अनुभव आपल्या सर्वांना येतो. स्फूर्तिस्थानाचा ऋणनिर्देश केला तर काय कमीपणा येऊ शकतो? नाटककाराने तसे आभार सांगायला हवे होते. (मध्ये "काय द्याचे बोला" नावाचा विनोदी चित्रपट बघितला, आणि तो आवडला. मग पुढे कळले की "माय कझिन व्हिनी" नावाचा इंग्रजी चित्रपट अगदी तीच कथा घेऊन बनवलेला आहे. वाईट वाटले.) मृतप्राय वर्णद्वेषी गोरा माणूस आणि त्याचा काळा परिचारक (नर्स) अशी दोन पात्रे असलेले एक नाटकुले मी काही वर्षांपूर्वी बघितले (३एक प्रवेश, एकूण १५एक मिनिटे). त्यात तो माणूस शेवटी मरतो. पण काही समजून-उमजून मरतो. विशेष म्हणजे नर्स-बुवाही बदलतो. सुरुवातीला तो कर्तव्यबुद्धीला जागून चोख काम करत होता, पण रुग्णाबद्दल त्याच्या मनात संताप होता. तो वर्णद्वेषी माणूस पूर्वी सरकारी अधिकारी होता, आणि त्याने केलेल्या अंमलाला पश्चात्तापाचाही काही उपयोग होणार नाही, असे परिचारकाचे ठाम मत होते - आणि इथे तर सुरुवातीला हा रुग्ण पहिल्यासारखाच वर्णद्वेषी होता, म्हणजे किती संतापजन्य! पण शेवटी अगदी मनापासून मायाळूपणे तो रुग्णाचा हात हातात धरून त्याला निरोप देतो. (अशी काही ती कथा मला अंधुक आठवते आहे.) ("रुग्ण आणि सेवादात्यांमधला संघर्ष" ही कथावस्तू कित्येक वेगवेगळ्या स्वतंत्र नाटकांना पुरून उरावी.)
मराठी नाटक देश पातळीवर पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. आपल्या मराठी नाटकांचे अनुवाद, पुनर्प्रयोग इतर भाषांमधे ही होताना दिसतात.शिरिष आठवल्यांचे एक नाटक नुकतेच बंगाली रंगमंचावर सादर झाले. देश नामक एका आघाडीच्या बंगाली मासिकाने यावर नुकताच परिक्षणात्मक लेखही छापला.मि.पा. च्या वाचकांसाठी त्याचा गोषवारा मुळ लेखक: सुब्रतो घोष . मानुषेर समान मानुष बंगाली नाट्यविश्वात असे कित्येक 'दल' आहेत जे भलेही डामडौलात नसले तरी मोठ्या कष्टाने बंगाली नाटक जोपासताहेत.

आमची पन्नासावी लग्नगांठ

श्रीकृष्ण सामंत ·

प्राजु 04/07/2008 - 19:15
आयुष्याचा प्रवास अतिशय सुंदर लिहिला आहे. शब्दसामर्थ्य उत्तम. आपल्याला आणि आपल्या पत्निला उदंड आयुष्य लाभो आणि आपली ही पन्नास वर्षांची साथ आणखी पुष्कळ वर्षे अशीच टिकून राहूदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

लिखाळ 04/07/2008 - 20:55
फार छान मनोगत मांडले आहे. आपणा दोघांचे अभिनंदन आणि अनेकोत्तम शुभेच्छा !! --लिखाळ.

In reply to by लिखाळ

आपल्या ही शुभेच्छा आम्हा दोघाना लाख मोलाच्या आहेत www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

अर्धशतक पुर्ण केले. अभिनंदन !!!!!!!!!!!!! देव करो आणि तुम्ही पुर्ण शतक पुर्ण करो. आमच्या शुभेच्या. सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आम्हाला लाख मोलाच्या आहेत. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

अरुण मनोहर 05/07/2008 - 08:23
उत्तम लेख.
आज हा कालचा उद्दया होता.आणि हाच आज उद्दयाचा काल होईल.आणि असंच आज, काल, उद्दया होतच रहाणार आहेत. तेव्हां, "आता कशाला उद्दयाची बात
उद्याच्या पुढच्या अनेक उद्यांसाठी आज तर आजचीच बात करतो- सुखी वैहाविक जीवनाकरता लाखो शुभेच्छा. आमची होडी तुमच्या सतरा योजने मागे आहे. अरूण आणि चित्रा मनोहर.

In reply to by विसोबा खेचर

तात्याराव, "अविवाहीत" असून सुद्धा एका विवाहीत जोडप्याला आणि ते सुद्धा पन्नास वर्षं विवाहीत असलेल्या जोडप्याला आपण दिलेल्या शुभेच्छा खरंच लाख मोलाच्या आहेत. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

Rupesh 05/07/2008 - 09:09
तुम्ही दोघे म्हणजे भारतीय विवाह संस्कतीचे milestone आहात. ख्ररेच आजच्या तकलादु होडयाना तुमच्या होडीकडे बघुन सागर पार करयचि जिद्द येवो. तुम्हा दोघाचे सहजीवन असेच व्रुधिंगत होवो हि इश्वरा चरणी प्रार्थना. रुपेश आणि आश्विनी ( नाबाद १० वष्रे)

In reply to by Rupesh

आपल्या प्रशंसे बद्दल आभार. आपल्या उभयतांच्या शुभेच्छा आम्हाला लाख मोलाच्या आहेत. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

सुचेल तसं 05/07/2008 - 09:11
सामंत साहेब, आपण शब्दांत मांडलेलं सहजीवन छान आहे. पुढील प्रवासासाठी तुम्हां दोघांना मनापासुन शुभेच्छा!!! -ह्रषिकेश http://sucheltas.blogspot.com

In reply to by सुचेल तसं

हृषिकेशजी, आपल्या शुभेच्छे बद्दल मनःपुर्वक आम्हा दोघांकडून आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

हार्दिक अभिनंदन .. असं ऐकलंय की आयुष्य चाळिशीनंतर सुरू होतं आणि वैवाहिक आयुष्य पन्नाशीनंतर सुरू होतं. तेव्हाच तर जोडीदाराची खरी गरज असते दुसर्‍याला समजून घेण्यासाठी. भवताली झपाट्याने होणार्‍या बदलात साथ देण्यासाठी. तुम्ही तर लग्नाचीच पन्नासावी लग्नगाठ मारली ! मनःपूर्वक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा ! -------------------------- www.atakmatak.blogspot.com --------------------------

In reply to by संदीप चित्रे

आपलं म्हणणं अगदी खरं आहे.जोडीदाराच्या जरूरीची जाणीव आम्हाला प्रत्यक्ष होत आहे. आपल्या शुभेच्छा बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

अमोल केळकर 05/07/2008 - 09:31
पुढील आयुष्य सुखा समाधानाचे आणी आरोग्यदायी जावो . अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉं. दिलीपजी, आपल्या शुभेच्छा आम्हा दोघांना लाख मोलाच्या आहेत. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

II राजे II 05/07/2008 - 10:37
छान लिहिलं आहे, माझ्याकडूनही आपल्या दोघांना अनेकानेक शुभेच्छा....! पुढील आयुष्य सुखा समाधानाचे आणी आरोग्यदायी जावो !!!! राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

In reply to by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

राजेजी, आपलं ग्रिटींग किती सुंदर आणि समर्पक आहे. आपल्या शुभेच्छे बद्दल खूप आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

श्री. श्रीकृष्ण सामंत, आयुष्याचा पट आपण फार उत्कटतेने मांडला आहे आम्हा समोर. समाधानी जीवनासाठी एखाद्या आदर्शाची साथ फार फलदायी ठरते. तो मोलाचा आदर्श आपण आमच्या आयुष्यात आणला आहे. इतक्या वर्षांच्या सांसारिक जीवनात मनाला कुठलीही हताशा स्पर्शू न देता आजच्या संगणकिय जीवनातही हे नवे तंत्र आत्मसात करून आपण आपले विचार शब्दांकित करून आमच्या समोर मांडलेत हा ह्या वयातही आपल्या मनाचा रसरशीतपणा दर्शविणारा सबळ पुरावा आहे. परिपक्वता, रसरशीतपणा, नाविन्याची ओढ, भावनांचे बंध आणि शारीरिक म्हातारपणास ठामपणे दूर ठेवण्याची ताकद अशा बळकट पायावर आपल्या आयुष्याची बुलंद इमारत उभी आहे. आपले अभिनंदन करणारा मी कोण? आपले आशिर्वाद आमच्या पाठीशी असो द्यावेत. नमस्कार करतो. अवांतरः 'पन्नासावी लग्नगांठ' की 'लग्नगाठीचा पन्नासावा वर्धापन दिन'?.... दोन गोष्टींत खूप अंतर आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रभाकरपंत, आपण माझा लेख किती अभ्यासपुर्वक वाचला आहे हे आपल्या लेखनावरून मला दिसून आलं.एव्हडंच नव्हे तर माझ्याही लक्षात न आलेल्या गोष्टी आपण अतिशय अभ्यासू वृत्तीने आणि समर्पक शब्दांचा वापर करून मला त्याची माहिती करून दिलीत या बद्दल आपले आभार.खरंच आपण म्हणता तसंच माझं जीवन आहे.सकस अन्न,नियमीत व्यायाम,भरपूर विश्रांती,लेखन करून होणारा मानसिक व्यायाम आणि आपल्या पुढच्या पुढच्या पिढीचं बोट धरून त्यांच्या बरोबरीने जाणाच्या प्रयत्न, माझ्या पत्नीची साथ,आधूनिक टेकनॉलीजी बद्दल शिकण्याचा हव्यास, आणि आपणासर्वांकडून वाचायला मिळणारे अमोल विचार हेच माझं खुराक मला आपण लिहिता त्याप्रमाणे माझी "आयुष्याची बुलंद इमारत" अजून पर्यंत उभी ठेवत आली आहे.ह्याही वयावर मी जिना आधार न घेता चढतो,आणि उतरतो.वजन काबूत ठेवलं आहे.अजून मी माझ्या विस वर्षाच्या नातवाबरोबर पळू शकतो. हे सर्व लिहिण्याचा माझा उद्देश आत्मप्रौढी मुळीच नसून,आपल्या सारख्या तरूणाना एकच सांगण आहे की "नथिंग इज लेट" आपण किती जगावं-विथ क्वालिटी लाईफ- हे आपल्याच हातात असतं. आपल्या सारखे वाचक हेच माझे "मायबाप" आहेत आणि आपल्याकडून होणारे अभिनंदन हेच माझं "टॉनीक" आहे. "पन्नासावी लग्नगांठ' की 'लग्नगाठीचा पन्नासावा वर्धापन दिन'?.... हे आपलं एकच वाक्य सर्वार्थी आहे. आपणा सर्वांना आमचे सदैव आशिर्वाद. आणि आपल्या शुभेच्छा बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by श्रीकृष्ण सामंत

धन्यवाद श्री. श्रीकृष्ण सामंत, आपल्या सारख्या तरूणाना एकच सांगण आहे की "नथिंग इज लेट" आपण किती जगावं-विथ क्वालिटी लाईफ- हे आपल्याच हातात असतं. मी वय वर्षे ५४. आपल्यापेक्षा वयाने लहान पण आपल्यापेक्षा 'तरूण' म्हणावयास जीभ आणि मन धजावत नाही. असो. 'नथिंग इज लेट' हे मात्र पटले. शारीरीक आरोग्यासाठी काटेकोर वेळापत्रक आखणे गरजेचे आणि निकडीचे आहे. तसा प्रयत्न करतो आहेच. मनाचे स्वास्थ्य म्हणाल तर प्रिय आणि अप्रिय घटनांभोवती जास्त घोटाळत राहात नाही. सतत पुढे जात राहावे, शिकत राहावे आणि समाधानी राहावे ह्यावर विश्वास ठेवतो. असो. आपण मिपावर लिहीत राहावे, आम्हाला मार्गदर्शन करीत राहावे ही विनंती.

In reply to by प्रभाकर पेठकर

तुमचे विचार चांगले आहेत तेव्हा काहीच काळजी नसावी मला तुम्हा सर्वाशी मिपा वर लिहायला व वाचायला आणि संपर्क ठेवायला आनंद होतो www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by प्रभाकर पेठकर

आजच्या संगणकिय जीवनातही हे नवे तंत्र आत्मसात करून आपण आपले विचार शब्दांकित करून आमच्या समोर मांडलेत हा ह्या वयातही आपल्या मनाचा रसरशीतपणा दर्शविणारा सबळ पुरावा आहे. परिपक्वता, रसरशीतपणा, नाविन्याची ओढ, भावनांचे बंध आणि शारीरिक म्हातारपणास ठामपणे दूर ठेवण्याची ताकद अशा बळकट पायावर आपल्या आयुष्याची बुलंद इमारत उभी आहे. हेच म्हणतो... सामंतकाका, तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे... आपल्याला पण आशीर्वाद हवा... आधी माझा विश्वासच बसला नाही (की आपण ७५ वर्षांचे आहात)असे मान्य करतो ... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

भडकमकरजी, प्रभाकर पेठकरानी खरोखरंच आपल्या लेखनाद्वारे मला अचंबीत केलं.त्यांच्या मनातला आशय त्यांनी शब्दांची उत्तम निवड करून अगदी मोजक्या शब्दात परिणाम करून दाखवायची त्यांची हातोटी दाखविली आहे. आपल्याला ही ते त्यांच लिहिणं भावलं. आमचे आपल्याला सदैव आशिर्वाद आहेत. मी माझ्या वीस वर्षाच्या नात आणि नातवाच्या सहवासात असतो.त्यामुळे माझं वय मी विसरून जातो. "म्यान इज नोन बाय द कंपनी ही किप्स" असंच काहीसं आहे वाटतं. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by भडकमकर मास्तर

ह्या वयात सुदधा सांमत साहेब संगणकावर टंकतात ते पाहुन विशेष वाटते. आम्ही सुदधा आता लग्नाची पन्नाशी पर्ण करुन मिपावर फोटो टाकायचा निर्णय घेतला आहे. सखाराम गटणे

In reply to by सखाराम_गटणे™

आपल्या मनोकामाना यशस्वी होवोत अशी आमची त्या दयाघना कडे सदैव प्रार्थना. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

येथे एक गोष्ट सांगायचा मोह टाळता येत नाही. ती अशी... भारतीय संस्कृतीत, पती-पत्नी एकमेकांची साथ सहसः सोडत नाहीत, परंतु, पाश्चात्य संस्कृतीत हे नेहमी घडत नाही. भारतात आलेल्य एका जर्मन जोडप्याने, आपल्या लग्नाच्या २५व्या वर्षगाठीच्या निमिताने पार्टी दिली. तेव्हां हजर असलेल्या एकाने विचारले, की आपले लग्न एवढा काळ कसे काय टिकले? तेव्हां दोघा पति-पत्नीने एकजात त्यांच्या कुत्र्या कडे बोट दाखवले व उत्तर दिले कि "ह्या कुत्रा मुळे"! त्याचे स्पष्टीकरण त्यांनी असे केलेकी... पती अथवा पत्नी एकमेकांवर चिडले की, आपसात न भांडता, त्या कुत्र्याला भरपूर शिव्या घालायच्या! प्रसंगी राग अनावर झाल तर, त्या कुत्र्याच्या पेकटात लाथ घालायची, परंतु एकमेकांना डार्लींग आणी हनी म्हणुनच हाक मारायची. कुत्रं खपल की दुसरे आणायचे, परंतु कुत्रं सतत घरात हवे! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by संजय अभ्यंकर

आपली गोष्ट वाचून करणूक झाली.माझ्या पत्नीलाही मी ती वाचून दाखवली. ती म्हणाली "पति परमेश्वर आणि पत्नी सती सावित्री" असले कंसेप्ट भारताच्या संस्कृती आहेत ते त्यांच्या संस्कृतीत नाहीत. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

मदनबाण 06/07/2008 - 02:34
काका अभिनंदन्,,, पुढील आयुष्य आनंदी,सुखसमाधानाचे आणि आरोग्यदायी जावो.. मदनबाण.....

In reply to by मदनबाण

आपल्या अभिनंदना बद्दल आणि शुभेच्छे बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

चतुरंग 06/07/2008 - 07:49
विवाहाचा सुवर्णमहोत्सव साजरा केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! ही घडी फार थोड्या भाग्यवान लोकांच्या आयुष्यात येते. वयाचा ७५ व्या वर्षीही तुमचे ताजेतवाने मन तुमच्या लेखनातून दिसते. काळाबरोबर चालण्याची नुसती इच्छा असणे आणि तसे प्रत्यक्ष करणे ह्यातले अंतर आपण पार केलेले आहे. आपले लेखन फारच भावपूर्ण आणि प्रत्ययकारी उतरले आहे. आपल्या मानाने मी अजून बराच लहान आहे त्यामुळे आपला आशीर्वाद पाठीशी रहावा ही इच्छा व्यक्त करतो! चतुरंग

In reply to by चतुरंग

आपल्या सारख्या गुणी मिपाच्या लेखकाना आणि वाचकाना आमचे सदैव आशिर्वाद आहेत आपल्या अभिनंदना बद्दल आणि शुभेच्छे बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

मुक्तसुनीत 06/07/2008 - 09:31
हळू हळू आता होडी वल्हवण्याचा पुर्वीचा जोर राहिला नाही.आणि ते स्वाभाविकच आहे.शिडांत हवा भरली तरी आता शिडाच्या शिवणीतून हवा बाहेर जावू लागली आहे.कारण आता शिडाची शिवण सुद्धा कोरम होत चालली आहे.त्या भयानक रात्रीच्या शांत समुद्रात भयभयीत व्हायला होतं.मागे वळून पाहिल्यावर त्या कीर्र काळोखात मुलांच्या आणि आजूबाजूच्या होड्यातले मिणमिणते दिवे बघून मनात धीर येतो.पन्नास वर्षांची सोबत, म्हणजेच सहाशे महिन्यांची सोबत, म्हणजेच अठरा हजार दिवसांची सोबत,हे पाहून मन शांत होतं. सामंतांना माझ्या अनेकानेक शुभेच्छा. वरील परिच्छेद वाचला आणि हेलावल्यासारखे झाले. इतका प्रदीर्घ सहवास. इतका दूरचा प्रवास. कदाचित इतर नौकांमधले काही समवयीन प्रवासी साथ सोडून गेले असतील. काहीजणांचा प्रवास एकट्यानेच चालू असेल. पन्नासाव्या वाढविवशी सगळे गोत आजी आजोबांच्या आजूबाजूला पुन्हा एकदा जमले असेल. आपली मनोगते लोकांनी मांडली असतील... "दु:ख ना आनंदहि, अंत ना आनंदहि" हे खरे नव्हे. दु:खे असतील, खूपसे सौख्याचे क्षणही असतीलच ! पण "नाव आहे चाललेली , कालही अन् आजही" हे मात्र परमसत्य ; असले काही वाचले की याची खात्री पटते :-)

In reply to by मुक्तसुनीत

"दु:ख ना आनंदहि, अंत ना आनंदहि" किती समर्पक वाक्य आपण लिहिलं आहे.ह्यातून बोध घेण्यासारखा आहे. आपल्या शुभेच्छा आम्हाला लाख मोलाच्या आहेत आपल्या अभिनंदना बद्दल धन्यवाद www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

स्वप्निल.. 06/07/2008 - 12:14
सामंतकाका, विवाहाचा सुवर्णमहोत्सव साजरा केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! आपल्या पुढील आयुष्यासाठी माझ्या शुभेछ्छा..!! स्वप्निल..

प्रमोद देव 06/07/2008 - 12:27
सामंतसाहेब आपल्या वैवाहिक नाबाद अर्धशतकाबद्दल आपल्या उभयतांचे मन:पूर्वक अभिनंदन! ह्यापुढेही असाच चौफेर खेळ सुरु राहू द्या. त्याबद्दल ५६ वर्षांच्या ह्या 'म्हातार्‍या'कडून आपल्यासारख्या चिरतरूण नाबाद जोडीस हार्दिक शुभेच्छा. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

आपण पण आपल्या भावी आयुष्यात चीरतरूण राहून नाबाद जोडीने रहावं अशी आमची त्या दयाघनाकडे प्रार्थना आपल्या अभिनंदना बद्दल आणि शुभेच्छे बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

कुंदन 06/07/2008 - 19:13
काका, तुम्हा दोघांचे अभिनंदन आणि यापुढील आरोग्यदायी वाटचाली साठी शुभेच्छा !!! आभार यासाठी ....की.... >>> प्रवासात उमेद आली.कष्ट पडत होते, अडचणी येत होत्या,भिती वाटायची,पण शांत समुद्रात कधी भविष्याची स्वप्न पडायची.सहप्रवासात कधी होड्याना होड्या लागायच्या,हंसत खेळत गुंता सोडवायचा.कधी थकवा यायचा पण भरंवसा प्रचंड असायचा. कधी कधी होडीत बाहेरून पाणी यायचं,सर्व मिळून त्याचा उपसा करायचा या तुमच्या शब्दांनी आमच्या सारख्यांनाही आयुष्यातील संघर्षाला सामोरे जायला बळ मिळेल...

In reply to by कुंदन

आपल्याला नक्कीच बळ मिळेल. आपल्या अभिनंदना बद्दल आणि शुभेच्छे बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

शेखर 07/07/2008 - 10:23
५० वर्षे सुखी वैवाहीक सहजीवना बद्दल अभिनंदन व उभायतांना सहस्त्र चंद्र दर्शन लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.... शेखर.

अनिल हटेला 07/07/2008 - 11:23
अगदी हेच म्हणतो..... ५० वर्षे सुखी वैवाहीक सहजीवना बद्दल अभिनंदन व उभायतांना सहस्त्र चंद्र दर्शन लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

वरदा 07/07/2008 - 21:37
आम्हाला... आज हा कालचा उद्दया होता.आणि हाच आज उद्दयाचा काल होईल.आणि असंच आज, काल, उद्दया होतच रहाणार आहेत. किती छान लिहिलय... हळू हळू आता होडी वल्हवण्याचा पुर्वीचा जोर राहिला नाही.आणि ते स्वाभाविकच आहे.शिडांत हवा भरली तरी आता शिडाच्या शिवणीतून हवा बाहेर जावू लागली आहे.कारण आता शिडाची शिवण सुद्धा कोरम होत चालली आहे.त्या भयानक रात्रीच्या शांत समुद्रात भयभयीत व्हायला होतं.मागे वळून पाहिल्यावर त्या कीर्र काळोखात मुलांच्या आणि आजूबाजूच्या होड्यातले मिणमिणते दिवे बघून मनात धीर येतो.पन्नास वर्षांची सोबत, म्हणजेच सहाशे महिन्यांची सोबत, म्हणजेच अठरा हजार दिवसांची सोबत,हे पाहून मन शांत होतं डोळ्यात पाणी आलं एकदम... तुम्हाला आणि आजींना ५० वर्ष सहजीवनाच्या खूप खूप शुभेच्छा! आणि तुमचं जीवन असंच आरोग्यदायी, आनंदी राहो ही इश्वरचरणी प्रार्थना.. आणि एक हट्ट सुद्धा...तुमच्या आयुष्यातले काही प्रसंग आणि तुम्ही शोधलेली उत्तरं आम्हालाही सांगा आम्हालाही मार्गदर्शन मिळेल. तुमचे आशिर्वाद आणि अनुभव आम्हालाही अशीच ५० वर्षाची साथ करायला शिकवतील! "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

In reply to by वरदा

वरदा , आपल्या शुभेच्छे बद्दल आम्हा दोघांचे आभार. आपल्याला आमचे नेहमीच आशिर्वाद. आपला हट्ट पुरवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

सर्वसाक्षी 08/07/2008 - 00:09
सामंतसाहेब, आपले हार्दिक अभिनंदन! दिड महिन्यापूर्वीच माझ्या आई-वडिलांच्या लग्नाला पन्नास वर्षे झाली.

प्राजु 04/07/2008 - 19:15
आयुष्याचा प्रवास अतिशय सुंदर लिहिला आहे. शब्दसामर्थ्य उत्तम. आपल्याला आणि आपल्या पत्निला उदंड आयुष्य लाभो आणि आपली ही पन्नास वर्षांची साथ आणखी पुष्कळ वर्षे अशीच टिकून राहूदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

लिखाळ 04/07/2008 - 20:55
फार छान मनोगत मांडले आहे. आपणा दोघांचे अभिनंदन आणि अनेकोत्तम शुभेच्छा !! --लिखाळ.

In reply to by लिखाळ

आपल्या ही शुभेच्छा आम्हा दोघाना लाख मोलाच्या आहेत www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

अर्धशतक पुर्ण केले. अभिनंदन !!!!!!!!!!!!! देव करो आणि तुम्ही पुर्ण शतक पुर्ण करो. आमच्या शुभेच्या. सखाराम गटणे (धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आम्हाला लाख मोलाच्या आहेत. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

अरुण मनोहर 05/07/2008 - 08:23
उत्तम लेख.
आज हा कालचा उद्दया होता.आणि हाच आज उद्दयाचा काल होईल.आणि असंच आज, काल, उद्दया होतच रहाणार आहेत. तेव्हां, "आता कशाला उद्दयाची बात
उद्याच्या पुढच्या अनेक उद्यांसाठी आज तर आजचीच बात करतो- सुखी वैहाविक जीवनाकरता लाखो शुभेच्छा. आमची होडी तुमच्या सतरा योजने मागे आहे. अरूण आणि चित्रा मनोहर.

In reply to by विसोबा खेचर

तात्याराव, "अविवाहीत" असून सुद्धा एका विवाहीत जोडप्याला आणि ते सुद्धा पन्नास वर्षं विवाहीत असलेल्या जोडप्याला आपण दिलेल्या शुभेच्छा खरंच लाख मोलाच्या आहेत. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

Rupesh 05/07/2008 - 09:09
तुम्ही दोघे म्हणजे भारतीय विवाह संस्कतीचे milestone आहात. ख्ररेच आजच्या तकलादु होडयाना तुमच्या होडीकडे बघुन सागर पार करयचि जिद्द येवो. तुम्हा दोघाचे सहजीवन असेच व्रुधिंगत होवो हि इश्वरा चरणी प्रार्थना. रुपेश आणि आश्विनी ( नाबाद १० वष्रे)

In reply to by Rupesh

आपल्या प्रशंसे बद्दल आभार. आपल्या उभयतांच्या शुभेच्छा आम्हाला लाख मोलाच्या आहेत. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

सुचेल तसं 05/07/2008 - 09:11
सामंत साहेब, आपण शब्दांत मांडलेलं सहजीवन छान आहे. पुढील प्रवासासाठी तुम्हां दोघांना मनापासुन शुभेच्छा!!! -ह्रषिकेश http://sucheltas.blogspot.com

In reply to by सुचेल तसं

हृषिकेशजी, आपल्या शुभेच्छे बद्दल मनःपुर्वक आम्हा दोघांकडून आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

हार्दिक अभिनंदन .. असं ऐकलंय की आयुष्य चाळिशीनंतर सुरू होतं आणि वैवाहिक आयुष्य पन्नाशीनंतर सुरू होतं. तेव्हाच तर जोडीदाराची खरी गरज असते दुसर्‍याला समजून घेण्यासाठी. भवताली झपाट्याने होणार्‍या बदलात साथ देण्यासाठी. तुम्ही तर लग्नाचीच पन्नासावी लग्नगाठ मारली ! मनःपूर्वक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा ! -------------------------- www.atakmatak.blogspot.com --------------------------

In reply to by संदीप चित्रे

आपलं म्हणणं अगदी खरं आहे.जोडीदाराच्या जरूरीची जाणीव आम्हाला प्रत्यक्ष होत आहे. आपल्या शुभेच्छा बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

अमोल केळकर 05/07/2008 - 09:31
पुढील आयुष्य सुखा समाधानाचे आणी आरोग्यदायी जावो . अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉं. दिलीपजी, आपल्या शुभेच्छा आम्हा दोघांना लाख मोलाच्या आहेत. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

II राजे II 05/07/2008 - 10:37
छान लिहिलं आहे, माझ्याकडूनही आपल्या दोघांना अनेकानेक शुभेच्छा....! पुढील आयुष्य सुखा समाधानाचे आणी आरोग्यदायी जावो !!!! राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

In reply to by II राजे II (verified= न पडताळणी केलेला)

राजेजी, आपलं ग्रिटींग किती सुंदर आणि समर्पक आहे. आपल्या शुभेच्छे बद्दल खूप आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

श्री. श्रीकृष्ण सामंत, आयुष्याचा पट आपण फार उत्कटतेने मांडला आहे आम्हा समोर. समाधानी जीवनासाठी एखाद्या आदर्शाची साथ फार फलदायी ठरते. तो मोलाचा आदर्श आपण आमच्या आयुष्यात आणला आहे. इतक्या वर्षांच्या सांसारिक जीवनात मनाला कुठलीही हताशा स्पर्शू न देता आजच्या संगणकिय जीवनातही हे नवे तंत्र आत्मसात करून आपण आपले विचार शब्दांकित करून आमच्या समोर मांडलेत हा ह्या वयातही आपल्या मनाचा रसरशीतपणा दर्शविणारा सबळ पुरावा आहे. परिपक्वता, रसरशीतपणा, नाविन्याची ओढ, भावनांचे बंध आणि शारीरिक म्हातारपणास ठामपणे दूर ठेवण्याची ताकद अशा बळकट पायावर आपल्या आयुष्याची बुलंद इमारत उभी आहे. आपले अभिनंदन करणारा मी कोण? आपले आशिर्वाद आमच्या पाठीशी असो द्यावेत. नमस्कार करतो. अवांतरः 'पन्नासावी लग्नगांठ' की 'लग्नगाठीचा पन्नासावा वर्धापन दिन'?.... दोन गोष्टींत खूप अंतर आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रभाकरपंत, आपण माझा लेख किती अभ्यासपुर्वक वाचला आहे हे आपल्या लेखनावरून मला दिसून आलं.एव्हडंच नव्हे तर माझ्याही लक्षात न आलेल्या गोष्टी आपण अतिशय अभ्यासू वृत्तीने आणि समर्पक शब्दांचा वापर करून मला त्याची माहिती करून दिलीत या बद्दल आपले आभार.खरंच आपण म्हणता तसंच माझं जीवन आहे.सकस अन्न,नियमीत व्यायाम,भरपूर विश्रांती,लेखन करून होणारा मानसिक व्यायाम आणि आपल्या पुढच्या पुढच्या पिढीचं बोट धरून त्यांच्या बरोबरीने जाणाच्या प्रयत्न, माझ्या पत्नीची साथ,आधूनिक टेकनॉलीजी बद्दल शिकण्याचा हव्यास, आणि आपणासर्वांकडून वाचायला मिळणारे अमोल विचार हेच माझं खुराक मला आपण लिहिता त्याप्रमाणे माझी "आयुष्याची बुलंद इमारत" अजून पर्यंत उभी ठेवत आली आहे.ह्याही वयावर मी जिना आधार न घेता चढतो,आणि उतरतो.वजन काबूत ठेवलं आहे.अजून मी माझ्या विस वर्षाच्या नातवाबरोबर पळू शकतो. हे सर्व लिहिण्याचा माझा उद्देश आत्मप्रौढी मुळीच नसून,आपल्या सारख्या तरूणाना एकच सांगण आहे की "नथिंग इज लेट" आपण किती जगावं-विथ क्वालिटी लाईफ- हे आपल्याच हातात असतं. आपल्या सारखे वाचक हेच माझे "मायबाप" आहेत आणि आपल्याकडून होणारे अभिनंदन हेच माझं "टॉनीक" आहे. "पन्नासावी लग्नगांठ' की 'लग्नगाठीचा पन्नासावा वर्धापन दिन'?.... हे आपलं एकच वाक्य सर्वार्थी आहे. आपणा सर्वांना आमचे सदैव आशिर्वाद. आणि आपल्या शुभेच्छा बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by श्रीकृष्ण सामंत

धन्यवाद श्री. श्रीकृष्ण सामंत, आपल्या सारख्या तरूणाना एकच सांगण आहे की "नथिंग इज लेट" आपण किती जगावं-विथ क्वालिटी लाईफ- हे आपल्याच हातात असतं. मी वय वर्षे ५४. आपल्यापेक्षा वयाने लहान पण आपल्यापेक्षा 'तरूण' म्हणावयास जीभ आणि मन धजावत नाही. असो. 'नथिंग इज लेट' हे मात्र पटले. शारीरीक आरोग्यासाठी काटेकोर वेळापत्रक आखणे गरजेचे आणि निकडीचे आहे. तसा प्रयत्न करतो आहेच. मनाचे स्वास्थ्य म्हणाल तर प्रिय आणि अप्रिय घटनांभोवती जास्त घोटाळत राहात नाही. सतत पुढे जात राहावे, शिकत राहावे आणि समाधानी राहावे ह्यावर विश्वास ठेवतो. असो. आपण मिपावर लिहीत राहावे, आम्हाला मार्गदर्शन करीत राहावे ही विनंती.

In reply to by प्रभाकर पेठकर

तुमचे विचार चांगले आहेत तेव्हा काहीच काळजी नसावी मला तुम्हा सर्वाशी मिपा वर लिहायला व वाचायला आणि संपर्क ठेवायला आनंद होतो www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by प्रभाकर पेठकर

आजच्या संगणकिय जीवनातही हे नवे तंत्र आत्मसात करून आपण आपले विचार शब्दांकित करून आमच्या समोर मांडलेत हा ह्या वयातही आपल्या मनाचा रसरशीतपणा दर्शविणारा सबळ पुरावा आहे. परिपक्वता, रसरशीतपणा, नाविन्याची ओढ, भावनांचे बंध आणि शारीरिक म्हातारपणास ठामपणे दूर ठेवण्याची ताकद अशा बळकट पायावर आपल्या आयुष्याची बुलंद इमारत उभी आहे. हेच म्हणतो... सामंतकाका, तुमच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे... आपल्याला पण आशीर्वाद हवा... आधी माझा विश्वासच बसला नाही (की आपण ७५ वर्षांचे आहात)असे मान्य करतो ... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

भडकमकरजी, प्रभाकर पेठकरानी खरोखरंच आपल्या लेखनाद्वारे मला अचंबीत केलं.त्यांच्या मनातला आशय त्यांनी शब्दांची उत्तम निवड करून अगदी मोजक्या शब्दात परिणाम करून दाखवायची त्यांची हातोटी दाखविली आहे. आपल्याला ही ते त्यांच लिहिणं भावलं. आमचे आपल्याला सदैव आशिर्वाद आहेत. मी माझ्या वीस वर्षाच्या नात आणि नातवाच्या सहवासात असतो.त्यामुळे माझं वय मी विसरून जातो. "म्यान इज नोन बाय द कंपनी ही किप्स" असंच काहीसं आहे वाटतं. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by भडकमकर मास्तर

ह्या वयात सुदधा सांमत साहेब संगणकावर टंकतात ते पाहुन विशेष वाटते. आम्ही सुदधा आता लग्नाची पन्नाशी पर्ण करुन मिपावर फोटो टाकायचा निर्णय घेतला आहे. सखाराम गटणे

In reply to by सखाराम_गटणे™

आपल्या मनोकामाना यशस्वी होवोत अशी आमची त्या दयाघना कडे सदैव प्रार्थना. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

येथे एक गोष्ट सांगायचा मोह टाळता येत नाही. ती अशी... भारतीय संस्कृतीत, पती-पत्नी एकमेकांची साथ सहसः सोडत नाहीत, परंतु, पाश्चात्य संस्कृतीत हे नेहमी घडत नाही. भारतात आलेल्य एका जर्मन जोडप्याने, आपल्या लग्नाच्या २५व्या वर्षगाठीच्या निमिताने पार्टी दिली. तेव्हां हजर असलेल्या एकाने विचारले, की आपले लग्न एवढा काळ कसे काय टिकले? तेव्हां दोघा पति-पत्नीने एकजात त्यांच्या कुत्र्या कडे बोट दाखवले व उत्तर दिले कि "ह्या कुत्रा मुळे"! त्याचे स्पष्टीकरण त्यांनी असे केलेकी... पती अथवा पत्नी एकमेकांवर चिडले की, आपसात न भांडता, त्या कुत्र्याला भरपूर शिव्या घालायच्या! प्रसंगी राग अनावर झाल तर, त्या कुत्र्याच्या पेकटात लाथ घालायची, परंतु एकमेकांना डार्लींग आणी हनी म्हणुनच हाक मारायची. कुत्रं खपल की दुसरे आणायचे, परंतु कुत्रं सतत घरात हवे! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by संजय अभ्यंकर

आपली गोष्ट वाचून करणूक झाली.माझ्या पत्नीलाही मी ती वाचून दाखवली. ती म्हणाली "पति परमेश्वर आणि पत्नी सती सावित्री" असले कंसेप्ट भारताच्या संस्कृती आहेत ते त्यांच्या संस्कृतीत नाहीत. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

मदनबाण 06/07/2008 - 02:34
काका अभिनंदन्,,, पुढील आयुष्य आनंदी,सुखसमाधानाचे आणि आरोग्यदायी जावो.. मदनबाण.....

In reply to by मदनबाण

आपल्या अभिनंदना बद्दल आणि शुभेच्छे बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

चतुरंग 06/07/2008 - 07:49
विवाहाचा सुवर्णमहोत्सव साजरा केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! ही घडी फार थोड्या भाग्यवान लोकांच्या आयुष्यात येते. वयाचा ७५ व्या वर्षीही तुमचे ताजेतवाने मन तुमच्या लेखनातून दिसते. काळाबरोबर चालण्याची नुसती इच्छा असणे आणि तसे प्रत्यक्ष करणे ह्यातले अंतर आपण पार केलेले आहे. आपले लेखन फारच भावपूर्ण आणि प्रत्ययकारी उतरले आहे. आपल्या मानाने मी अजून बराच लहान आहे त्यामुळे आपला आशीर्वाद पाठीशी रहावा ही इच्छा व्यक्त करतो! चतुरंग

In reply to by चतुरंग

आपल्या सारख्या गुणी मिपाच्या लेखकाना आणि वाचकाना आमचे सदैव आशिर्वाद आहेत आपल्या अभिनंदना बद्दल आणि शुभेच्छे बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

मुक्तसुनीत 06/07/2008 - 09:31
हळू हळू आता होडी वल्हवण्याचा पुर्वीचा जोर राहिला नाही.आणि ते स्वाभाविकच आहे.शिडांत हवा भरली तरी आता शिडाच्या शिवणीतून हवा बाहेर जावू लागली आहे.कारण आता शिडाची शिवण सुद्धा कोरम होत चालली आहे.त्या भयानक रात्रीच्या शांत समुद्रात भयभयीत व्हायला होतं.मागे वळून पाहिल्यावर त्या कीर्र काळोखात मुलांच्या आणि आजूबाजूच्या होड्यातले मिणमिणते दिवे बघून मनात धीर येतो.पन्नास वर्षांची सोबत, म्हणजेच सहाशे महिन्यांची सोबत, म्हणजेच अठरा हजार दिवसांची सोबत,हे पाहून मन शांत होतं. सामंतांना माझ्या अनेकानेक शुभेच्छा. वरील परिच्छेद वाचला आणि हेलावल्यासारखे झाले. इतका प्रदीर्घ सहवास. इतका दूरचा प्रवास. कदाचित इतर नौकांमधले काही समवयीन प्रवासी साथ सोडून गेले असतील. काहीजणांचा प्रवास एकट्यानेच चालू असेल. पन्नासाव्या वाढविवशी सगळे गोत आजी आजोबांच्या आजूबाजूला पुन्हा एकदा जमले असेल. आपली मनोगते लोकांनी मांडली असतील... "दु:ख ना आनंदहि, अंत ना आनंदहि" हे खरे नव्हे. दु:खे असतील, खूपसे सौख्याचे क्षणही असतीलच ! पण "नाव आहे चाललेली , कालही अन् आजही" हे मात्र परमसत्य ; असले काही वाचले की याची खात्री पटते :-)

In reply to by मुक्तसुनीत

"दु:ख ना आनंदहि, अंत ना आनंदहि" किती समर्पक वाक्य आपण लिहिलं आहे.ह्यातून बोध घेण्यासारखा आहे. आपल्या शुभेच्छा आम्हाला लाख मोलाच्या आहेत आपल्या अभिनंदना बद्दल धन्यवाद www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

स्वप्निल.. 06/07/2008 - 12:14
सामंतकाका, विवाहाचा सुवर्णमहोत्सव साजरा केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! आपल्या पुढील आयुष्यासाठी माझ्या शुभेछ्छा..!! स्वप्निल..

प्रमोद देव 06/07/2008 - 12:27
सामंतसाहेब आपल्या वैवाहिक नाबाद अर्धशतकाबद्दल आपल्या उभयतांचे मन:पूर्वक अभिनंदन! ह्यापुढेही असाच चौफेर खेळ सुरु राहू द्या. त्याबद्दल ५६ वर्षांच्या ह्या 'म्हातार्‍या'कडून आपल्यासारख्या चिरतरूण नाबाद जोडीस हार्दिक शुभेच्छा. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

आपण पण आपल्या भावी आयुष्यात चीरतरूण राहून नाबाद जोडीने रहावं अशी आमची त्या दयाघनाकडे प्रार्थना आपल्या अभिनंदना बद्दल आणि शुभेच्छे बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

कुंदन 06/07/2008 - 19:13
काका, तुम्हा दोघांचे अभिनंदन आणि यापुढील आरोग्यदायी वाटचाली साठी शुभेच्छा !!! आभार यासाठी ....की.... >>> प्रवासात उमेद आली.कष्ट पडत होते, अडचणी येत होत्या,भिती वाटायची,पण शांत समुद्रात कधी भविष्याची स्वप्न पडायची.सहप्रवासात कधी होड्याना होड्या लागायच्या,हंसत खेळत गुंता सोडवायचा.कधी थकवा यायचा पण भरंवसा प्रचंड असायचा. कधी कधी होडीत बाहेरून पाणी यायचं,सर्व मिळून त्याचा उपसा करायचा या तुमच्या शब्दांनी आमच्या सारख्यांनाही आयुष्यातील संघर्षाला सामोरे जायला बळ मिळेल...

In reply to by कुंदन

आपल्याला नक्कीच बळ मिळेल. आपल्या अभिनंदना बद्दल आणि शुभेच्छे बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

शेखर 07/07/2008 - 10:23
५० वर्षे सुखी वैवाहीक सहजीवना बद्दल अभिनंदन व उभायतांना सहस्त्र चंद्र दर्शन लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.... शेखर.

अनिल हटेला 07/07/2008 - 11:23
अगदी हेच म्हणतो..... ५० वर्षे सुखी वैवाहीक सहजीवना बद्दल अभिनंदन व उभायतांना सहस्त्र चंद्र दर्शन लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.... -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

वरदा 07/07/2008 - 21:37
आम्हाला... आज हा कालचा उद्दया होता.आणि हाच आज उद्दयाचा काल होईल.आणि असंच आज, काल, उद्दया होतच रहाणार आहेत. किती छान लिहिलय... हळू हळू आता होडी वल्हवण्याचा पुर्वीचा जोर राहिला नाही.आणि ते स्वाभाविकच आहे.शिडांत हवा भरली तरी आता शिडाच्या शिवणीतून हवा बाहेर जावू लागली आहे.कारण आता शिडाची शिवण सुद्धा कोरम होत चालली आहे.त्या भयानक रात्रीच्या शांत समुद्रात भयभयीत व्हायला होतं.मागे वळून पाहिल्यावर त्या कीर्र काळोखात मुलांच्या आणि आजूबाजूच्या होड्यातले मिणमिणते दिवे बघून मनात धीर येतो.पन्नास वर्षांची सोबत, म्हणजेच सहाशे महिन्यांची सोबत, म्हणजेच अठरा हजार दिवसांची सोबत,हे पाहून मन शांत होतं डोळ्यात पाणी आलं एकदम... तुम्हाला आणि आजींना ५० वर्ष सहजीवनाच्या खूप खूप शुभेच्छा! आणि तुमचं जीवन असंच आरोग्यदायी, आनंदी राहो ही इश्वरचरणी प्रार्थना.. आणि एक हट्ट सुद्धा...तुमच्या आयुष्यातले काही प्रसंग आणि तुम्ही शोधलेली उत्तरं आम्हालाही सांगा आम्हालाही मार्गदर्शन मिळेल. तुमचे आशिर्वाद आणि अनुभव आम्हालाही अशीच ५० वर्षाची साथ करायला शिकवतील! "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

In reply to by वरदा

वरदा , आपल्या शुभेच्छे बद्दल आम्हा दोघांचे आभार. आपल्याला आमचे नेहमीच आशिर्वाद. आपला हट्ट पुरवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

सर्वसाक्षी 08/07/2008 - 00:09
सामंतसाहेब, आपले हार्दिक अभिनंदन! दिड महिन्यापूर्वीच माझ्या आई-वडिलांच्या लग्नाला पन्नास वर्षे झाली.
आमची पन्नासावी लग्नगांठ "एव्हडी वर्ष लग्न टिकून रहाण्याचं एक कारण म्हणजे एकमेकाला वाढू देणं,बदलू देणं." "गेली पन्नास वर्ष एकाच व्यक्ति बरोबर प्रेमाने राहिलो" असे उद्गार तोंडून यावेत हिच मुळी लगन्नाच्या जीवनाची केव्हडी मोठी देणगी-म्हणजे गीफ्ट- असावी.