मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास

बॅटमॅन ·

प्रचेतस Sat, 07/19/2014 - 14:24
जबरी रे. 'पुलकित' लेखन आवडत नसल्याने हे पुस्तक वाचलेले नव्हते. आता मात्र वेगळ्या विषयामुळे हे वाचावे लागणार असे दिसत आहे. हे मुकुंदराज कवी बहुधा देवगिरीच्या यादवांचे दरबारी होते ना? सिंघण का कृष्णदेव यादव?

In reply to by प्रचेतस

मृगनयनी Sat, 07/19/2014 - 14:45
मस्त!!.. बॅटमन... थॅंन्क्स... काही गोष्टींच्या आपण शोधात असतो.. नन्तर विसरूनही जातो.. पण "अश्या" अचानक त्या समोर येतात... आणि आनन्द होतो... :) शेवटचा टाकलेला 'पॅरा' 'लय भारी'!!... :) .. :)

आतिवास Sat, 07/19/2014 - 15:09
माझं आवडतं पुस्तक. विडंबन करायचं तर केवढा अभ्यास लागतो याची जाणीव करून देणारं पुस्तक! हल्लीच्या अस्मिता नाजूक झालेल्या काळात पुल असं पुस्तक लिहू शकले नसते, त्यांना कदाचित हे पुस्तक मागे घ्यावं लागलं असतं ही जाणीव दु:खद आहे खरी. त्यातला माझी आवडती वाक्यं: 'दासबोध' हा समर्थांचा फार प्रसिद्ध ग्रंथ. व्याख्यानाच्या पूर्वतयारीला ह्या ग्रंथासारखा ग्रंथ नाही. 'यत्न तो देव जाणावा', 'सामर्थ्य आहे चळवळीचे', 'धटासी असावे धट' असे खूप तुकडे श्रोत्यांवर फेकण्यासाठी मिळण्याची इथे सोय आहे. ह्या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इतर लेखक समासाची जागा कोरी सोडतात; दासबोधात समास लिहून इतर जागा कोरी सोडली आहे. म्हणून दासबोधातील समास म्हणजे लिहिलेला भाग. पुष्कळ लोक दासबोध वाचून कोरे राहतात ह्याचे हेही कारण असेल.

In reply to by आतिवास

दासबोधातली मूर्खाची इतकी लक्षणं वाचल्यावर, नक्की शहाणा कुणाला म्हणायचं हा प्रश्न पडतो!

In reply to by संजय क्षीरसागर

प्रामाणिकपणे मागे वळून पाहिले तर प्रत्येकाला या जगात सर्वकाळ / सर्ववेळ शहाणा असा कोणीच नाही हेच दिसेल... ;)

In reply to by संजय क्षीरसागर

वरचं मत माझं स्वतःचं आहे :) आणि "मागे वळून पाहताना" म्हणजे "स्वतःच्या भूतकाळाकडे प्रामाणिकपणे पाहताना" असा साधा सरळ अर्थ आहे... काहीही गर्भित नाही. :D

In reply to by आतिवास

धन्या Mon, 07/21/2014 - 17:10
लोक ऊठता बसता "दासबोधाच्या अमक्या दशकाच्या तमक्या समासात असं असं म्हटले आहे" असं का म्हणतात याचे कारण आता कळले. घरी असलेली दासबोधाची प्रत अधून मधून वाचायला हवी.

स्वाती दिनेश Sat, 07/19/2014 - 15:15
विडंबन करायचं तर केवढा अभ्यास लागतो याची जाणीव करून देणारं पुस्तक! असेच म्हणते, स्वाती

लेख आणि दुव्यांसाठी धन्यवाद ! मराठीचा अभिमान असणार्‍यांकडूनही कळत नकळत मराठीकडे दुर्लक्ष होत असते हे या लेखावरून अधोरेखित होते हे नक्की. मात्र मराठीला केवळ राजभाषा (राज्यापुरती) म्हणून नव्हे तर अर्थकारणाची (भाषेच्या वापराने / अभ्यासाने बर्‍यापैकी सुखसमाधानाने राहण्याइतपत तरी अर्थार्जन होऊ शकेल अशी) भाषा म्हणून महत्व आल्याशिवाय तिच्यावर पुरेसे लक्ष केंद्रित होणार नाही हेही तितकेच नक्की. असो. "मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास" कुठे मिळू शकेल का ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रचेतस Sat, 07/19/2014 - 17:53
हे पुस्तक अप्पा बळवंत चौकातील दुकानांत, कुठल्याही मराठी पुस्तक प्रदर्शनात किंवा बुकगंगावर मिळू शकेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मनीषा Sat, 07/19/2014 - 18:21
तुम्ही पुण्यात असाल तर , अत्रे हॉल जवळ 'अक्षरधारा' , किंवा डेक्कन जिमखन्यावर 'पॉप्युलर' इथे मिळू शकेल कदाचित

मनीषा Sat, 07/19/2014 - 17:39
गाळीव इतिहास वाचलेलं आहेच . त्या काळात असलेली सांस्कृतिक आणि साहित्यिक सहिष्णुता हल्ली कमी झाली आहे असे वाटते. तुम्ही दिलेल्या दुव्यांबद्दल आभार . @ आतिवास विडंबन करायचं तर केवढा अभ्यास लागतो याची जाणीव करून देणारं पुस्तक! +१

प्यारे१ Sat, 07/19/2014 - 18:13
वाचलंय. मुखपृष्ठावर वसंत सरवटेंचं चित्र आहे. पुलंचा सशाचे दात दाखवणारा मोठा चेहरा नि मागे बरीच पुस्तकं... असं काही! नीटसं आठवत नाही. नामदेव महाराजांच्या फॅमिलीबद्दल पण एक लेख आहे मोस्टलि. पुलंचं एक छान पुस्तक.

पुलंच्या सुप्परडुप्पर खेळीतली ही एक खेळी आहे. हा (खास पु.ल.श्टाइल) विडंबनाचा फॉर्मॅट इतका जब्बरदस्त आहे..की मूळ ग्रंथ वाचलेले नसतांन्नाही विडंबनातील प्रभावी उपहास आणि त्यातून पु.ल.काळातल्या साहित्य विश्वाला मारलेले मर्मभेदक बाण.. अशक्य कोट्या.. यामुळे आपण हसून हसून घायाळ होतो.(कै कै जणांची तर अत्यंत खतरनाक खांडोळी केलेली आहे! =)) ) माझ्यामते गद्य विडंबनातलं,हे एक श्रेष्ठतम स्वरुपाचं विडंबन आहे. माझ्यादृष्टीनी यातली उदाहरण/वेचे देणं, हा प्रकार ग्रंथाची ओळख सांगण्यासाठी ठीक.पण ओळख होण्यासाठी ते पुस्तक वाचण्याशिवाय दुसरा तरणोपायच नाही.त्याचा दुसरा भाग(क्रमशः र्‍हायलेला..! :( ) मला वाटतं-पुरचुंडी किंवा उरलं-सुरलं या पुस्तकात आलेला आहे. तो ही तेव्हढाच परिणाम कारक! पुलंचे साथिदार-वसंत सरवटे यांनी मुखपृष्ठावर काढलेलं व्यंगचित्र म्हणजे तर अशक्य..अफाट आहे! आत काय आणि कसल्या कडक दर्जाचं वाचायला मिळणार आहे,याचा ट्रेलरच आहे तो! http://www.bookganga.com/eBooks/Content/images/books/02ed3e7c227b4804a0697c4ffefc9848.jpg चित्र फोटो:- बुकगंगा..साभार!

चलत मुसाफिर Sun, 07/20/2014 - 00:31
१. लीळाचरित्राबद्दल लिहिताना पु. ल. म्हणतातः "सध्या विद्यापीठांत पी एच डी मिळवण्यासाठी चालणाय्रा लीळांच्या तुलनेत या चरित्रातील लीळा सपक आहेत." --- २. एलिचपूरच्या एका पोथीत ब्राह्मण-नापित संवाद आहे. ब्राह्मण, अशुद्ध मराठीत - "नापिता, क्षौर करावे एवं ईप्सा" नापित, शुद्ध मराठीत - "काय म्हंतोस रं बामना" ब्राह्मण(अभिनये वर्तवीत) - "क्षौर रे, नापिता !" नापित - "हात्त्याच्या! डुई करायची म्हना की भटजीबुवा, तिच्यायला..." (यापुढील शब्द आपल्याला लागत नाहीत. पण ब्राह्मणाला लागल्याशिवाय राहिले नसतील.)

किसन शिंदे Sun, 07/20/2014 - 00:40
पुलंचे पुस्तक वाचले नाही पण त्यातले काही उतारे वाचल्याचं आठवतंय. नवनीतबद्दल मागे दिड-दोन वर्षांपूर्वी तुझ्याशी बोलण्याच्या ओघात ऎकलं होतं तेव्हाच डाऊनलोड करून वाचलं होतं. अत्यंत सुंदर संग्रह आहे मराठीतल्या आद्यकवींचा. रच्याकने, हे असलं काही फार छान लिहितो रे तू!

अर्धवटराव Sun, 07/20/2014 - 00:47
अनेक वर्षे झाली हे पुस्तक वाचुन. मराठेशाहिचं श्राद्ध उरकुन मोतिचुराच्या ढिगावर तुटुन पडणारा ब्रह्मवृंद याच पुस्तकातला का ? आता नीट आठवत नाहि.

बॅटमॅन Sun, 07/20/2014 - 01:19
सर्वप्रथम, सर्व गाळीव चाहत्यांना एक 'हाय फाईव्ह'!!! स्पेसिफिकली हे पुस्तक आवडणारे बरेच लोक आहेत हे पाहून लय आनंद झाला लोकहो, बहुत धन्यवाद! वल्ली-हे एक पुस्तक तरी तू वाचलेच पाहिजेस. नाय हसून फुटलास तर ब्याटपॉड सोडीन. बाकी मुकुंदराज नक्की कुणाच्या पदरी होता हे ठाऊक नाही. पण त्याने ग्रंथरचनेबद्दल प्रेरणा व फंडिंग यासंबंधी उल्लेख केलेला आहे तो म्हणजे - नृसिंहाचा बल्लाळू | तेयाचा कुमरू जयंतपाळू | तेणे करविला हा रोळू | ग्रंथरचनेचा ||. मॄगनयनी- धन्यवाद! टवाळ कार्टा, साती, स्पा, प्रशांत आवले, स्वाती दिनेश, वाडीचे सावंत, इस्पीकचा एक्का- धन्यवाद! आतिवास- अतिशय सहमत. प्रचंड अभ्यास आणि तितकीच बिंदुगामी बुद्धी असल्याशिवाय इतकं अफाट पुस्तक केवळ अशक्य आहे. अलीकडच्या अस्मितागळवी काळात मात्र हे जमणं शक्यच नव्हतं. बरं झालं पुलंनी हे अगोदरच लिहून ठेवलं ते. मनीषा- अगदी अगदी. तरी बरंय, किमान तेवढं तरी पदरात पडलं ते! अत्रुप्त आत्मा- खंप्लीट सहमत! सरवट्यांची चित्रे इतकी समर्पक आहेत की चित्रे आणि मजकूर दोन्हीही एकत्रच लक्षात राहतो. मग ती नामदेव कॉटेज इंडस्ट्री असेल नैतर तिसर्‍या अगर चौथ्या अगर नवव्या शतकातील शिलालेख नैतर मुक्तेश्वर आणि त्यांच्या गुरूंचा सुखसंवाद, त्याला तोड नाही. ब्रजवासी मिष्टान्नभांडारवाले वामनपंडित, घंगाळभर शाई रोज वापरणारे शायर दासोपंत, नुसत्या एका श्लोकाने कुणाचाही बोर्‍या वाजवणारा कवी भास्करभट्ट बोरीकर, यादवकालीन शुद्ध मराठी, भोपळ्याची 'फोड', अवजड आर्येकडून न होणारी पाकनिष्पत्तन, वामनपंडितांचे यमक फिटिंग, बाल राक्षसी, इ.इ.इ. काउंटलेस उल्लेख डोळ्यांसमोर उभे राहतात. पुलंनी या एका चिंधी पुस्तकात विनोदाचे जे चौकार षट्कार मारलेत त्याला तोड नाही. प्रत्येक बॉलवर सिक्सर आहे. म्याच अन हायलाईट यांत फरकच नाही. विजुभौ- ते एक चित्र मजेशीर आहे खरं =)) तर आता माझा अजूनेक आवडता उतारा: बाल राक्षसी च्या पहिल्या भागातला धडा: काका उठा जबडा उघडा हा रामा आला त्याचा फडशा पाडा फडशा, नरडे, टांग, गटागटा, इ. शब्द मराठीत राक्षसी भाषेकडून आले असावेत, तर इनाम, मानधन , वशिला, इ. शब्द 'पैशाची' भाषेतून आले असावेत. आज मागधी , शौरसेनी, इ. कुणॉ बोलत नाही, पण पैशाची भाषा मात्र सगळ्यांना समजते. यात 'पैशाची' वरची अप्रतीम कोटी पुलंच करू जाणे. चलत मुसाफिरः धन्यवाद! यादवकालीन शुद्ध मराठीचे उदा. लैच भन्नाट आहे ;) त्या संवादात पुढचे वाक्य असे- "च्यायला सरळ बोलायला काय होतं रे *ड*च्या" ;) किसनः धन्स रे. :) नवनीत वाचलेस हे उत्तम, आता जमेल तसे सारस्वतही वाच बघू. अर्धवटरावः भन्नाट पुस्तक खरेच. बाकी तो ब्रह्मवृंद यातला नव्हे. अलुपिष्टन साहेबाबद्दल आणि युनियन जॅक शनिवारवाड्यावर फडकावला त्याबद्दल एकदम औपरोधिक आणि मस्त लिहिले आहे, पण काही लाडू इ. उल्लेख असल्याचं आठवत नाही.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस Tue, 07/22/2014 - 11:20
बाकी मुकुंदराज नक्की कुणाच्या पदरी होता हे ठाऊक नाही.
मुकुंदराजासंबंधी मराठी विश्वकोशातील माहिती रोचक आहे.
नृसिंहाचा बल्लाळू | तेयाचा कुमरू जयंतपाळू | तेणे करविला हा रोळू | ग्रंथरचनेचा ||.
बाकी हा नृसिंह बल्लाळ म्हणजे वाररंगळच्या काकतीय रूद्राचा पराक्रमी सेनापती का? हा काकतीय असेल तर मुकुंदराजाला ह्याने निधी देणे शक्य वाटत नाही. जैत्रपाळाचा पण उल्लेख आहे मला वाटतं. आता यादवांकडे जैत्रपाळ दोन. पाचव्या भिल्लमाचा सेनापती जैत्रपाळ हा होयसाळांबरोबरच्या युद्धात मारला गेला तर अजून एक जैत्रपाळ म्हणजे जैतुगी हा यादवसम्राट होता. महापराक्रमी सिंघणदेवाचा हा पिता.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Tue, 07/22/2014 - 12:21
धन्स रे. त्यासंबंधी वादच फार आहेत. अन हा बल्लाळ काकतीयच असेल असेही नाही. दुसराही कोणी असेल. हा कदाचित सेनापतीही असू शकेल.

यशोधरा Sun, 07/20/2014 - 01:43
इतका समृद्ध कच्चा माल, आणि त्यातून पुलंसारखे विनोदसम्राट! मग गाळीव इतिहासाला बहर येणार हे काय वेगळे सांगायला पाहिजे?
खरंय म्हाराजा!

प्रभाकर पेठकर Sun, 07/20/2014 - 01:50
मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास हे पुस्तक संग्रही आहे. आणि वाचलेले ही आहे. पुलंच्या कोट्या, विनोद बुद्धी, अभ्यास, आणि कोपरखळ्या ह्यांचा ठासून भरणा आहे. प्रत्येक पान अन पान वाचनानंद देऊन जाते. आता पुन्हा ते हुडकुन वाचायला घेतले पाहिजे. पुनर्वाचनानंतर अधिक भर घालू शकेन.

In reply to by प्रभाकर पेठकर

पाषाणभेद Mon, 07/21/2014 - 03:01
मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास हे पुस्तक माझ्याही संग्रही आहे. वेळोवेळी त्याचे वाचन केले आहे. प्रत्येक वेळी वाचतांना पुन:प्रत्ययाचा आनंद मिळतो. पुलंना तोड नाही.

वर दिलेल्या लिंकवर तर मोठा खजिनाच ठेवलेला आहे. बरेच उत्खनन करावे लागणार आहे. या साठी ब्याटम्यान यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. बाकी पु.लं. बद्दल काय लिहावे. प्रचंड बुध्दीमान आणि तेवढाच खट्याळ मनुष्य होता तो. या धाग्या निमित्त गाळीव इतिहास परत एकदा वाचायला घेतो. पैजारबुवा,

In reply to by मुक्त विहारि

खटपट्या Mon, 07/21/2014 - 01:37
हेच म्हणतो !! फार्फार वर्षापूर्वी वाचले होते. परत वाचावे लागेल. बाकी वसंत सरवटे खास पुलसाठीच तयार झालेत अशी चित्रे आहेत.

चित्रगुप्त Sun, 07/20/2014 - 15:57
वा ब्याम्याराव. महाराष्ट्र सारस्वत आणि नवनीतचा उत्तम परिचय करून दिलात. हे दोन्ही ग्रंथ अमूल्य आहेत, आणि आता नवीन-जुन्या पिढीने हे पुन्हा पुन्हा वाचले पाहिजेत. हे आता जालावर उपलब्ध आहेत हे छान झाले. या प्रकारच्या काव्यांवर आणखी कोणते ग्रंथ आहेत? खरेतर आता पुन्हा पंत-संत स्टाईलची फ्याशन यायला हवी, म्हणजे मंडळी वाचतील. 'गाळीव इतिहास' फार पूर्वी वाचल्याचे आठवते, पण त्यातले उतारे वगैरे सर्व विसरलो. चिं. वि. जोशी यांचा 'मुशियन वांग्मयाचा परिचय' देखील वाचनीय आहे. (वांन्ग्मय ? वांग्मय ? नेमके कसे टंकायचे कुणी सांगेल का?)

अजया Sun, 07/20/2014 - 16:25
कोण्कोणते उतारे टंकु? बॅटमॅना, तुझ्यामुळे परत वाचुन काढले ! उतारा आहे ,देवदास ,शिवराम्,जयराम वगैरे कवी हे कवी वामन पं च्या मागून राहायला आले असावे आणि पोटमाळे' कणग्या साफ करता करता त्यांना वामन पंडित अणि मंडळींने जमवलेले यमकांचे गट्ठे हाती लागले असावे. कारण यातल्या पंडित कवीच्या कवितेतली ओळ अशी आहे: हंसा मुंगसा वासा तरसा रिसा फणसा सिरसा सारसा सरसा अनारसा!( पहा : महाराष्ट्र सारस्वत, पृ ३९३)

अजया Sun, 07/20/2014 - 17:12
फादर गॅस्पार द मायगेलवर लिहिताना पुलं त्यांच्या ष्टायलीत अक्षरशः सुटले आहेत, तशीच नामदेव कॉटेज इंडस्ट्री !! याचे उतारे देण्यात मजा नाही राव!! ते वाचाच.

बॅटमॅन Sun, 07/20/2014 - 18:13
पैजारबुवा आणि मुवि- बहुत धन्यवाद! चित्रगुप्तः या प्रकारचे अजून काही ग्रंथ आहेत, उदा. मोरोपंतांचे एक ६०० पानी चरित्र १९०७ साली लिहिले गेले ते जालावर उपलब्ध आहे, पण त्याची लिंक मिळेना. पाहून सांगतो. बाकी वाङ्मय=vAGmay. अजया: गास्पार द मायगेलचं नीट आठवेना, जमल्यास एखादा उतारा टंका ना. बाकी वामन पंडित यमके कशी फिट करीत ते सरवट्यांनी काढलेले चित्रही एक नंबर जबराट आहे!

अजया Sun, 07/20/2014 - 20:36
गस्पार द माय्गेल ह्या फादरला कोकणीचा फार अभिमान.त्या ताणात त्याने कोकणीचे व्याकरण लिहिले.त्यामुळे " अँ! हँ कितँ रे " म्हणून बरेचसी गोयकार क्र्स्तांव परत हिंदु झाले.ते पाहून त्याचा वरिष्ठ फादर स्टीफन्स ह्याने गास्पारबाबाची दाढी खेचली.इगर्जीत व्याकरण शिकवतात हे ऐकुन पळापल सुरू झाली. व्याकरणामुळे झालेल्या ख्रिस्ती धर्माच्या नुकसानीची शिक्षा म्हणून फादर गास्पारला पुन्हा त्याच्या मदरकडे पाठवीन ,अशी धमकी दिल्यावर फादर गास्पार शुद्धीवर आला ... मग त्याने पोर्तुगीज इण्टू कोन्कणी शब्दकोश लिहिला.आकाशवाणीच्या कोकणी कार्यवळीत तोच वापरीत असत. ती सतराव्या शतकातली कोंकणी असल्याने फक्त पोर्तुगीजांना कळत असे. कारण रात्रीचे पावणे नऊ वाजले आणि ट्याँ ट टीट्याँ हे संगीत वाजपी वाजवू लागले की लिस्बनला सालाझार वगैरे कोकणी इण्टू पोर्तूगीज शब्दकोश उघडून बसत.पण हे कोकणी गोंयच्या क्रिस्तावांना आणि हिंदूंना कळत नसे.पोर्तुगीज गेल्यावर नवी कोकणी सुरू झाली,ही मात्र मराठी लोकांनाच कळते!गोयकार क्रिस्ताव्, हिंदू आणि पोर्तुगीज ह्या तिघांनाही कळत नाही.... टीकाकाराला 'फाफडून उडौपी किंवा वैमानिकाला 'उडपी' वगैरे शब्द ऐकुन आमच्या मित्राची हा कार्यक्रम अश्लील असतो अशी समजूत झाली होती.पण कोकणीत ,आजन्म अविवाहित राहाण्याची प्रतिज्ञा करणार्‍याला "फादर" म्हणतात्,त्यामुळे इथे अश्लीलतेला जागाच उरत नाही ,हे सांगुन त्याला गप्प केले...

आदिजोशी Mon, 07/21/2014 - 13:38
पुलंच्या माझ्या लिस्ट मधील टॉपच्या कलाकॄतींमधे हे पुस्तक आहे. हे आणि अघळ पघळ ची पारायणं झाली आहेत. दर वेळी तितकीच मजा येते :)

धमाल मुलगा Mon, 07/21/2014 - 15:43
काय काय म्हणून लिहावं? कायच्या काय सुटलेयत पी.येल. गाळीव इतिहासात. पण मला गाळीव इतिहास म्हणलं की पहिल्यांदा डोळ्यापुढं येतात ती सरवट्यांची अशक्य भारी चित्रं. :) पु.लं.नी लिहावं, आणि सरवट्यांनी त्याला चित्राची खमंग फोडणी द्यावी असा झक्क बेत जमून आलेला आहे. :) बाकी, तत्कालीन लोक आजच्या काळातल्यासारखे हगल्यापादल्या गोष्टींनी भावना दुखावण्याइतके बेअक्कल नव्हते हे आपलं नशीबच म्हणायचं.

In reply to by धमाल मुलगा

हाडक्या Mon, 07/21/2014 - 16:55
'हगल्या-मुतल्या' गोष्टींनी असा वाक्प्रचार असताना 'हगल्यापादल्या गोष्टींनी' असे लिहून आमच्या भावना दुखावल्याबद्दल 'विशुद्ध मराठी अस्मिता' संघटनेतर्फे तुमचा सार्वजनिक निषेध!!

In reply to by हाडक्या

धमाल मुलगा Mon, 07/21/2014 - 17:39
मराठी भाषेतली बोली दर बारा कोसांवर बदलते असं जाणकार सांगतात. तस्मात, सदरहु मुद्दा आणि त्या अनुशंगाने निषेध कोलल्या गेला आहे. ;)

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ गुरुवार, 07/24/2014 - 00:35
दर बारा कोसांवर बदलते
त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे बारामतीत हा अस्साच निसर्ग क्रम असतो म्हणे...... ;) तेथे गोष्टी याच क्रमाने येतात म्हणे

बॅटमॅन Mon, 07/21/2014 - 16:00
ररागुर्जी- धन्स! धमुशेठ- पूर्ण प्रतिसादाशी सहमत, त्यातही शेवटच्या वाक्याशी तर अजूनच जास्ती सहमत! या अस्मितांची टच्च भरलेली गळवे टाचणी लावून फोडली तर बर्राच मोठ्ठा पू वाहून समाजाचे आरोग्य बर्‍यापैकी जास्ती सुधारेल यात संशय नाही. मदनबाणः वाचा ओ लौक्करात लौक्कर वाचा. पुलंचे 'सुटणे' म्हणजे काय असते त्याचा सर्वोत्तम नमुना!

In reply to by बॅटमॅन

@ तर बर्राच मोठ्ठा पू वाहून समाजाचे आरोग्य बर्‍यापैकी जास्ती सुधारेल यात संशय नाही.>>> +++++++++++++++++++११११११११११११११११११११११११११११११

विटेकर Tue, 07/22/2014 - 14:20
त्यातला " आलोडन " हा शब्द लै मन्जे लै च आवडला होता. येथे मिपावर कधीतरी वापरलाही होता. बाकी ब्याट्मन साहेबानी हे लिखाण हाती घ्यावे हे स्वाभाविकच ! ट्वाळा आवडे विनोद ! दुसरे काय ? ( संक्षी..आली बर का समर्थ ओवी .. खूष का ?)

पैसा Sat, 08/02/2014 - 23:22
हे पुस्तक कित्तीदा वाचले आहे! मात्र नमुने कोणते द्यावेत आणि कोणते मागे ठेवावेत, हेच समजत नाही!

प्रचेतस Sat, 07/19/2014 - 14:24
जबरी रे. 'पुलकित' लेखन आवडत नसल्याने हे पुस्तक वाचलेले नव्हते. आता मात्र वेगळ्या विषयामुळे हे वाचावे लागणार असे दिसत आहे. हे मुकुंदराज कवी बहुधा देवगिरीच्या यादवांचे दरबारी होते ना? सिंघण का कृष्णदेव यादव?

In reply to by प्रचेतस

मृगनयनी Sat, 07/19/2014 - 14:45
मस्त!!.. बॅटमन... थॅंन्क्स... काही गोष्टींच्या आपण शोधात असतो.. नन्तर विसरूनही जातो.. पण "अश्या" अचानक त्या समोर येतात... आणि आनन्द होतो... :) शेवटचा टाकलेला 'पॅरा' 'लय भारी'!!... :) .. :)

आतिवास Sat, 07/19/2014 - 15:09
माझं आवडतं पुस्तक. विडंबन करायचं तर केवढा अभ्यास लागतो याची जाणीव करून देणारं पुस्तक! हल्लीच्या अस्मिता नाजूक झालेल्या काळात पुल असं पुस्तक लिहू शकले नसते, त्यांना कदाचित हे पुस्तक मागे घ्यावं लागलं असतं ही जाणीव दु:खद आहे खरी. त्यातला माझी आवडती वाक्यं: 'दासबोध' हा समर्थांचा फार प्रसिद्ध ग्रंथ. व्याख्यानाच्या पूर्वतयारीला ह्या ग्रंथासारखा ग्रंथ नाही. 'यत्न तो देव जाणावा', 'सामर्थ्य आहे चळवळीचे', 'धटासी असावे धट' असे खूप तुकडे श्रोत्यांवर फेकण्यासाठी मिळण्याची इथे सोय आहे. ह्या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इतर लेखक समासाची जागा कोरी सोडतात; दासबोधात समास लिहून इतर जागा कोरी सोडली आहे. म्हणून दासबोधातील समास म्हणजे लिहिलेला भाग. पुष्कळ लोक दासबोध वाचून कोरे राहतात ह्याचे हेही कारण असेल.

In reply to by आतिवास

दासबोधातली मूर्खाची इतकी लक्षणं वाचल्यावर, नक्की शहाणा कुणाला म्हणायचं हा प्रश्न पडतो!

In reply to by संजय क्षीरसागर

प्रामाणिकपणे मागे वळून पाहिले तर प्रत्येकाला या जगात सर्वकाळ / सर्ववेळ शहाणा असा कोणीच नाही हेच दिसेल... ;)

In reply to by संजय क्षीरसागर

वरचं मत माझं स्वतःचं आहे :) आणि "मागे वळून पाहताना" म्हणजे "स्वतःच्या भूतकाळाकडे प्रामाणिकपणे पाहताना" असा साधा सरळ अर्थ आहे... काहीही गर्भित नाही. :D

In reply to by आतिवास

धन्या Mon, 07/21/2014 - 17:10
लोक ऊठता बसता "दासबोधाच्या अमक्या दशकाच्या तमक्या समासात असं असं म्हटले आहे" असं का म्हणतात याचे कारण आता कळले. घरी असलेली दासबोधाची प्रत अधून मधून वाचायला हवी.

स्वाती दिनेश Sat, 07/19/2014 - 15:15
विडंबन करायचं तर केवढा अभ्यास लागतो याची जाणीव करून देणारं पुस्तक! असेच म्हणते, स्वाती

लेख आणि दुव्यांसाठी धन्यवाद ! मराठीचा अभिमान असणार्‍यांकडूनही कळत नकळत मराठीकडे दुर्लक्ष होत असते हे या लेखावरून अधोरेखित होते हे नक्की. मात्र मराठीला केवळ राजभाषा (राज्यापुरती) म्हणून नव्हे तर अर्थकारणाची (भाषेच्या वापराने / अभ्यासाने बर्‍यापैकी सुखसमाधानाने राहण्याइतपत तरी अर्थार्जन होऊ शकेल अशी) भाषा म्हणून महत्व आल्याशिवाय तिच्यावर पुरेसे लक्ष केंद्रित होणार नाही हेही तितकेच नक्की. असो. "मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास" कुठे मिळू शकेल का ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

प्रचेतस Sat, 07/19/2014 - 17:53
हे पुस्तक अप्पा बळवंत चौकातील दुकानांत, कुठल्याही मराठी पुस्तक प्रदर्शनात किंवा बुकगंगावर मिळू शकेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मनीषा Sat, 07/19/2014 - 18:21
तुम्ही पुण्यात असाल तर , अत्रे हॉल जवळ 'अक्षरधारा' , किंवा डेक्कन जिमखन्यावर 'पॉप्युलर' इथे मिळू शकेल कदाचित

मनीषा Sat, 07/19/2014 - 17:39
गाळीव इतिहास वाचलेलं आहेच . त्या काळात असलेली सांस्कृतिक आणि साहित्यिक सहिष्णुता हल्ली कमी झाली आहे असे वाटते. तुम्ही दिलेल्या दुव्यांबद्दल आभार . @ आतिवास विडंबन करायचं तर केवढा अभ्यास लागतो याची जाणीव करून देणारं पुस्तक! +१

प्यारे१ Sat, 07/19/2014 - 18:13
वाचलंय. मुखपृष्ठावर वसंत सरवटेंचं चित्र आहे. पुलंचा सशाचे दात दाखवणारा मोठा चेहरा नि मागे बरीच पुस्तकं... असं काही! नीटसं आठवत नाही. नामदेव महाराजांच्या फॅमिलीबद्दल पण एक लेख आहे मोस्टलि. पुलंचं एक छान पुस्तक.

पुलंच्या सुप्परडुप्पर खेळीतली ही एक खेळी आहे. हा (खास पु.ल.श्टाइल) विडंबनाचा फॉर्मॅट इतका जब्बरदस्त आहे..की मूळ ग्रंथ वाचलेले नसतांन्नाही विडंबनातील प्रभावी उपहास आणि त्यातून पु.ल.काळातल्या साहित्य विश्वाला मारलेले मर्मभेदक बाण.. अशक्य कोट्या.. यामुळे आपण हसून हसून घायाळ होतो.(कै कै जणांची तर अत्यंत खतरनाक खांडोळी केलेली आहे! =)) ) माझ्यामते गद्य विडंबनातलं,हे एक श्रेष्ठतम स्वरुपाचं विडंबन आहे. माझ्यादृष्टीनी यातली उदाहरण/वेचे देणं, हा प्रकार ग्रंथाची ओळख सांगण्यासाठी ठीक.पण ओळख होण्यासाठी ते पुस्तक वाचण्याशिवाय दुसरा तरणोपायच नाही.त्याचा दुसरा भाग(क्रमशः र्‍हायलेला..! :( ) मला वाटतं-पुरचुंडी किंवा उरलं-सुरलं या पुस्तकात आलेला आहे. तो ही तेव्हढाच परिणाम कारक! पुलंचे साथिदार-वसंत सरवटे यांनी मुखपृष्ठावर काढलेलं व्यंगचित्र म्हणजे तर अशक्य..अफाट आहे! आत काय आणि कसल्या कडक दर्जाचं वाचायला मिळणार आहे,याचा ट्रेलरच आहे तो! http://www.bookganga.com/eBooks/Content/images/books/02ed3e7c227b4804a0697c4ffefc9848.jpg चित्र फोटो:- बुकगंगा..साभार!

चलत मुसाफिर Sun, 07/20/2014 - 00:31
१. लीळाचरित्राबद्दल लिहिताना पु. ल. म्हणतातः "सध्या विद्यापीठांत पी एच डी मिळवण्यासाठी चालणाय्रा लीळांच्या तुलनेत या चरित्रातील लीळा सपक आहेत." --- २. एलिचपूरच्या एका पोथीत ब्राह्मण-नापित संवाद आहे. ब्राह्मण, अशुद्ध मराठीत - "नापिता, क्षौर करावे एवं ईप्सा" नापित, शुद्ध मराठीत - "काय म्हंतोस रं बामना" ब्राह्मण(अभिनये वर्तवीत) - "क्षौर रे, नापिता !" नापित - "हात्त्याच्या! डुई करायची म्हना की भटजीबुवा, तिच्यायला..." (यापुढील शब्द आपल्याला लागत नाहीत. पण ब्राह्मणाला लागल्याशिवाय राहिले नसतील.)

किसन शिंदे Sun, 07/20/2014 - 00:40
पुलंचे पुस्तक वाचले नाही पण त्यातले काही उतारे वाचल्याचं आठवतंय. नवनीतबद्दल मागे दिड-दोन वर्षांपूर्वी तुझ्याशी बोलण्याच्या ओघात ऎकलं होतं तेव्हाच डाऊनलोड करून वाचलं होतं. अत्यंत सुंदर संग्रह आहे मराठीतल्या आद्यकवींचा. रच्याकने, हे असलं काही फार छान लिहितो रे तू!

अर्धवटराव Sun, 07/20/2014 - 00:47
अनेक वर्षे झाली हे पुस्तक वाचुन. मराठेशाहिचं श्राद्ध उरकुन मोतिचुराच्या ढिगावर तुटुन पडणारा ब्रह्मवृंद याच पुस्तकातला का ? आता नीट आठवत नाहि.

बॅटमॅन Sun, 07/20/2014 - 01:19
सर्वप्रथम, सर्व गाळीव चाहत्यांना एक 'हाय फाईव्ह'!!! स्पेसिफिकली हे पुस्तक आवडणारे बरेच लोक आहेत हे पाहून लय आनंद झाला लोकहो, बहुत धन्यवाद! वल्ली-हे एक पुस्तक तरी तू वाचलेच पाहिजेस. नाय हसून फुटलास तर ब्याटपॉड सोडीन. बाकी मुकुंदराज नक्की कुणाच्या पदरी होता हे ठाऊक नाही. पण त्याने ग्रंथरचनेबद्दल प्रेरणा व फंडिंग यासंबंधी उल्लेख केलेला आहे तो म्हणजे - नृसिंहाचा बल्लाळू | तेयाचा कुमरू जयंतपाळू | तेणे करविला हा रोळू | ग्रंथरचनेचा ||. मॄगनयनी- धन्यवाद! टवाळ कार्टा, साती, स्पा, प्रशांत आवले, स्वाती दिनेश, वाडीचे सावंत, इस्पीकचा एक्का- धन्यवाद! आतिवास- अतिशय सहमत. प्रचंड अभ्यास आणि तितकीच बिंदुगामी बुद्धी असल्याशिवाय इतकं अफाट पुस्तक केवळ अशक्य आहे. अलीकडच्या अस्मितागळवी काळात मात्र हे जमणं शक्यच नव्हतं. बरं झालं पुलंनी हे अगोदरच लिहून ठेवलं ते. मनीषा- अगदी अगदी. तरी बरंय, किमान तेवढं तरी पदरात पडलं ते! अत्रुप्त आत्मा- खंप्लीट सहमत! सरवट्यांची चित्रे इतकी समर्पक आहेत की चित्रे आणि मजकूर दोन्हीही एकत्रच लक्षात राहतो. मग ती नामदेव कॉटेज इंडस्ट्री असेल नैतर तिसर्‍या अगर चौथ्या अगर नवव्या शतकातील शिलालेख नैतर मुक्तेश्वर आणि त्यांच्या गुरूंचा सुखसंवाद, त्याला तोड नाही. ब्रजवासी मिष्टान्नभांडारवाले वामनपंडित, घंगाळभर शाई रोज वापरणारे शायर दासोपंत, नुसत्या एका श्लोकाने कुणाचाही बोर्‍या वाजवणारा कवी भास्करभट्ट बोरीकर, यादवकालीन शुद्ध मराठी, भोपळ्याची 'फोड', अवजड आर्येकडून न होणारी पाकनिष्पत्तन, वामनपंडितांचे यमक फिटिंग, बाल राक्षसी, इ.इ.इ. काउंटलेस उल्लेख डोळ्यांसमोर उभे राहतात. पुलंनी या एका चिंधी पुस्तकात विनोदाचे जे चौकार षट्कार मारलेत त्याला तोड नाही. प्रत्येक बॉलवर सिक्सर आहे. म्याच अन हायलाईट यांत फरकच नाही. विजुभौ- ते एक चित्र मजेशीर आहे खरं =)) तर आता माझा अजूनेक आवडता उतारा: बाल राक्षसी च्या पहिल्या भागातला धडा: काका उठा जबडा उघडा हा रामा आला त्याचा फडशा पाडा फडशा, नरडे, टांग, गटागटा, इ. शब्द मराठीत राक्षसी भाषेकडून आले असावेत, तर इनाम, मानधन , वशिला, इ. शब्द 'पैशाची' भाषेतून आले असावेत. आज मागधी , शौरसेनी, इ. कुणॉ बोलत नाही, पण पैशाची भाषा मात्र सगळ्यांना समजते. यात 'पैशाची' वरची अप्रतीम कोटी पुलंच करू जाणे. चलत मुसाफिरः धन्यवाद! यादवकालीन शुद्ध मराठीचे उदा. लैच भन्नाट आहे ;) त्या संवादात पुढचे वाक्य असे- "च्यायला सरळ बोलायला काय होतं रे *ड*च्या" ;) किसनः धन्स रे. :) नवनीत वाचलेस हे उत्तम, आता जमेल तसे सारस्वतही वाच बघू. अर्धवटरावः भन्नाट पुस्तक खरेच. बाकी तो ब्रह्मवृंद यातला नव्हे. अलुपिष्टन साहेबाबद्दल आणि युनियन जॅक शनिवारवाड्यावर फडकावला त्याबद्दल एकदम औपरोधिक आणि मस्त लिहिले आहे, पण काही लाडू इ. उल्लेख असल्याचं आठवत नाही.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस Tue, 07/22/2014 - 11:20
बाकी मुकुंदराज नक्की कुणाच्या पदरी होता हे ठाऊक नाही.
मुकुंदराजासंबंधी मराठी विश्वकोशातील माहिती रोचक आहे.
नृसिंहाचा बल्लाळू | तेयाचा कुमरू जयंतपाळू | तेणे करविला हा रोळू | ग्रंथरचनेचा ||.
बाकी हा नृसिंह बल्लाळ म्हणजे वाररंगळच्या काकतीय रूद्राचा पराक्रमी सेनापती का? हा काकतीय असेल तर मुकुंदराजाला ह्याने निधी देणे शक्य वाटत नाही. जैत्रपाळाचा पण उल्लेख आहे मला वाटतं. आता यादवांकडे जैत्रपाळ दोन. पाचव्या भिल्लमाचा सेनापती जैत्रपाळ हा होयसाळांबरोबरच्या युद्धात मारला गेला तर अजून एक जैत्रपाळ म्हणजे जैतुगी हा यादवसम्राट होता. महापराक्रमी सिंघणदेवाचा हा पिता.

In reply to by प्रचेतस

बॅटमॅन Tue, 07/22/2014 - 12:21
धन्स रे. त्यासंबंधी वादच फार आहेत. अन हा बल्लाळ काकतीयच असेल असेही नाही. दुसराही कोणी असेल. हा कदाचित सेनापतीही असू शकेल.

यशोधरा Sun, 07/20/2014 - 01:43
इतका समृद्ध कच्चा माल, आणि त्यातून पुलंसारखे विनोदसम्राट! मग गाळीव इतिहासाला बहर येणार हे काय वेगळे सांगायला पाहिजे?
खरंय म्हाराजा!

प्रभाकर पेठकर Sun, 07/20/2014 - 01:50
मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास हे पुस्तक संग्रही आहे. आणि वाचलेले ही आहे. पुलंच्या कोट्या, विनोद बुद्धी, अभ्यास, आणि कोपरखळ्या ह्यांचा ठासून भरणा आहे. प्रत्येक पान अन पान वाचनानंद देऊन जाते. आता पुन्हा ते हुडकुन वाचायला घेतले पाहिजे. पुनर्वाचनानंतर अधिक भर घालू शकेन.

In reply to by प्रभाकर पेठकर

पाषाणभेद Mon, 07/21/2014 - 03:01
मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास हे पुस्तक माझ्याही संग्रही आहे. वेळोवेळी त्याचे वाचन केले आहे. प्रत्येक वेळी वाचतांना पुन:प्रत्ययाचा आनंद मिळतो. पुलंना तोड नाही.

वर दिलेल्या लिंकवर तर मोठा खजिनाच ठेवलेला आहे. बरेच उत्खनन करावे लागणार आहे. या साठी ब्याटम्यान यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. बाकी पु.लं. बद्दल काय लिहावे. प्रचंड बुध्दीमान आणि तेवढाच खट्याळ मनुष्य होता तो. या धाग्या निमित्त गाळीव इतिहास परत एकदा वाचायला घेतो. पैजारबुवा,

In reply to by मुक्त विहारि

खटपट्या Mon, 07/21/2014 - 01:37
हेच म्हणतो !! फार्फार वर्षापूर्वी वाचले होते. परत वाचावे लागेल. बाकी वसंत सरवटे खास पुलसाठीच तयार झालेत अशी चित्रे आहेत.

चित्रगुप्त Sun, 07/20/2014 - 15:57
वा ब्याम्याराव. महाराष्ट्र सारस्वत आणि नवनीतचा उत्तम परिचय करून दिलात. हे दोन्ही ग्रंथ अमूल्य आहेत, आणि आता नवीन-जुन्या पिढीने हे पुन्हा पुन्हा वाचले पाहिजेत. हे आता जालावर उपलब्ध आहेत हे छान झाले. या प्रकारच्या काव्यांवर आणखी कोणते ग्रंथ आहेत? खरेतर आता पुन्हा पंत-संत स्टाईलची फ्याशन यायला हवी, म्हणजे मंडळी वाचतील. 'गाळीव इतिहास' फार पूर्वी वाचल्याचे आठवते, पण त्यातले उतारे वगैरे सर्व विसरलो. चिं. वि. जोशी यांचा 'मुशियन वांग्मयाचा परिचय' देखील वाचनीय आहे. (वांन्ग्मय ? वांग्मय ? नेमके कसे टंकायचे कुणी सांगेल का?)

अजया Sun, 07/20/2014 - 16:25
कोण्कोणते उतारे टंकु? बॅटमॅना, तुझ्यामुळे परत वाचुन काढले ! उतारा आहे ,देवदास ,शिवराम्,जयराम वगैरे कवी हे कवी वामन पं च्या मागून राहायला आले असावे आणि पोटमाळे' कणग्या साफ करता करता त्यांना वामन पंडित अणि मंडळींने जमवलेले यमकांचे गट्ठे हाती लागले असावे. कारण यातल्या पंडित कवीच्या कवितेतली ओळ अशी आहे: हंसा मुंगसा वासा तरसा रिसा फणसा सिरसा सारसा सरसा अनारसा!( पहा : महाराष्ट्र सारस्वत, पृ ३९३)

अजया Sun, 07/20/2014 - 17:12
फादर गॅस्पार द मायगेलवर लिहिताना पुलं त्यांच्या ष्टायलीत अक्षरशः सुटले आहेत, तशीच नामदेव कॉटेज इंडस्ट्री !! याचे उतारे देण्यात मजा नाही राव!! ते वाचाच.

बॅटमॅन Sun, 07/20/2014 - 18:13
पैजारबुवा आणि मुवि- बहुत धन्यवाद! चित्रगुप्तः या प्रकारचे अजून काही ग्रंथ आहेत, उदा. मोरोपंतांचे एक ६०० पानी चरित्र १९०७ साली लिहिले गेले ते जालावर उपलब्ध आहे, पण त्याची लिंक मिळेना. पाहून सांगतो. बाकी वाङ्मय=vAGmay. अजया: गास्पार द मायगेलचं नीट आठवेना, जमल्यास एखादा उतारा टंका ना. बाकी वामन पंडित यमके कशी फिट करीत ते सरवट्यांनी काढलेले चित्रही एक नंबर जबराट आहे!

अजया Sun, 07/20/2014 - 20:36
गस्पार द माय्गेल ह्या फादरला कोकणीचा फार अभिमान.त्या ताणात त्याने कोकणीचे व्याकरण लिहिले.त्यामुळे " अँ! हँ कितँ रे " म्हणून बरेचसी गोयकार क्र्स्तांव परत हिंदु झाले.ते पाहून त्याचा वरिष्ठ फादर स्टीफन्स ह्याने गास्पारबाबाची दाढी खेचली.इगर्जीत व्याकरण शिकवतात हे ऐकुन पळापल सुरू झाली. व्याकरणामुळे झालेल्या ख्रिस्ती धर्माच्या नुकसानीची शिक्षा म्हणून फादर गास्पारला पुन्हा त्याच्या मदरकडे पाठवीन ,अशी धमकी दिल्यावर फादर गास्पार शुद्धीवर आला ... मग त्याने पोर्तुगीज इण्टू कोन्कणी शब्दकोश लिहिला.आकाशवाणीच्या कोकणी कार्यवळीत तोच वापरीत असत. ती सतराव्या शतकातली कोंकणी असल्याने फक्त पोर्तुगीजांना कळत असे. कारण रात्रीचे पावणे नऊ वाजले आणि ट्याँ ट टीट्याँ हे संगीत वाजपी वाजवू लागले की लिस्बनला सालाझार वगैरे कोकणी इण्टू पोर्तूगीज शब्दकोश उघडून बसत.पण हे कोकणी गोंयच्या क्रिस्तावांना आणि हिंदूंना कळत नसे.पोर्तुगीज गेल्यावर नवी कोकणी सुरू झाली,ही मात्र मराठी लोकांनाच कळते!गोयकार क्रिस्ताव्, हिंदू आणि पोर्तुगीज ह्या तिघांनाही कळत नाही.... टीकाकाराला 'फाफडून उडौपी किंवा वैमानिकाला 'उडपी' वगैरे शब्द ऐकुन आमच्या मित्राची हा कार्यक्रम अश्लील असतो अशी समजूत झाली होती.पण कोकणीत ,आजन्म अविवाहित राहाण्याची प्रतिज्ञा करणार्‍याला "फादर" म्हणतात्,त्यामुळे इथे अश्लीलतेला जागाच उरत नाही ,हे सांगुन त्याला गप्प केले...

आदिजोशी Mon, 07/21/2014 - 13:38
पुलंच्या माझ्या लिस्ट मधील टॉपच्या कलाकॄतींमधे हे पुस्तक आहे. हे आणि अघळ पघळ ची पारायणं झाली आहेत. दर वेळी तितकीच मजा येते :)

धमाल मुलगा Mon, 07/21/2014 - 15:43
काय काय म्हणून लिहावं? कायच्या काय सुटलेयत पी.येल. गाळीव इतिहासात. पण मला गाळीव इतिहास म्हणलं की पहिल्यांदा डोळ्यापुढं येतात ती सरवट्यांची अशक्य भारी चित्रं. :) पु.लं.नी लिहावं, आणि सरवट्यांनी त्याला चित्राची खमंग फोडणी द्यावी असा झक्क बेत जमून आलेला आहे. :) बाकी, तत्कालीन लोक आजच्या काळातल्यासारखे हगल्यापादल्या गोष्टींनी भावना दुखावण्याइतके बेअक्कल नव्हते हे आपलं नशीबच म्हणायचं.

In reply to by धमाल मुलगा

हाडक्या Mon, 07/21/2014 - 16:55
'हगल्या-मुतल्या' गोष्टींनी असा वाक्प्रचार असताना 'हगल्यापादल्या गोष्टींनी' असे लिहून आमच्या भावना दुखावल्याबद्दल 'विशुद्ध मराठी अस्मिता' संघटनेतर्फे तुमचा सार्वजनिक निषेध!!

In reply to by हाडक्या

धमाल मुलगा Mon, 07/21/2014 - 17:39
मराठी भाषेतली बोली दर बारा कोसांवर बदलते असं जाणकार सांगतात. तस्मात, सदरहु मुद्दा आणि त्या अनुशंगाने निषेध कोलल्या गेला आहे. ;)

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ गुरुवार, 07/24/2014 - 00:35
दर बारा कोसांवर बदलते
त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे बारामतीत हा अस्साच निसर्ग क्रम असतो म्हणे...... ;) तेथे गोष्टी याच क्रमाने येतात म्हणे

बॅटमॅन Mon, 07/21/2014 - 16:00
ररागुर्जी- धन्स! धमुशेठ- पूर्ण प्रतिसादाशी सहमत, त्यातही शेवटच्या वाक्याशी तर अजूनच जास्ती सहमत! या अस्मितांची टच्च भरलेली गळवे टाचणी लावून फोडली तर बर्राच मोठ्ठा पू वाहून समाजाचे आरोग्य बर्‍यापैकी जास्ती सुधारेल यात संशय नाही. मदनबाणः वाचा ओ लौक्करात लौक्कर वाचा. पुलंचे 'सुटणे' म्हणजे काय असते त्याचा सर्वोत्तम नमुना!

In reply to by बॅटमॅन

@ तर बर्राच मोठ्ठा पू वाहून समाजाचे आरोग्य बर्‍यापैकी जास्ती सुधारेल यात संशय नाही.>>> +++++++++++++++++++११११११११११११११११११११११११११११११

विटेकर Tue, 07/22/2014 - 14:20
त्यातला " आलोडन " हा शब्द लै मन्जे लै च आवडला होता. येथे मिपावर कधीतरी वापरलाही होता. बाकी ब्याट्मन साहेबानी हे लिखाण हाती घ्यावे हे स्वाभाविकच ! ट्वाळा आवडे विनोद ! दुसरे काय ? ( संक्षी..आली बर का समर्थ ओवी .. खूष का ?)

पैसा Sat, 08/02/2014 - 23:22
हे पुस्तक कित्तीदा वाचले आहे! मात्र नमुने कोणते द्यावेत आणि कोणते मागे ठेवावेत, हेच समजत नाही!
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुलंची अनेक पुस्तके अनेकांनी वाचली असतील आणि त्यातील बरेच उतारे कैकांच्या लक्षात असतील. पण टिपिकल 'पु.ल. कॅनन' मध्ये 'मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास' या छोटेखानी परंतु अप्रतीम पुस्तकाचा समावेश होत नाही. तुलनेने या पुस्तकाचे वाचक कमी आहेत असे चर्चेवरून लक्षात आले. मिपाकरांपैकी बर्‍याच जणांना हे पुस्तक नक्की माहिती असेल यात शंका नाहीच, पण सामान्यतः या पुस्तकाबद्दल व्हावी तितकी चर्चा होताना दिसत नाही हेही तितकेच खरे. तस्मात हा धागा या पुस्तकाबद्दल चर्चा करण्यासाठी काढलेला आहे. या पुस्तकातील आवडते उतारे, याची प्रेरणास्थाने, इ.इ. सर्व प्रकारची चर्चा होणे इथे अपेक्षित आहे.

पहाटे येणारी नर्स

विवेकपटाईत ·

तुषार काळभोर Sat, 07/19/2014 - 15:41
नोबेल अन् सह्याद्री.... सगळं फुटकळ!! आयला....माणसानं असं र्‍हायला पायजे. ४ दिस झाले असतील नसतील आपरेशनला, यांच्या प्रतिभेला पाझर फुटायला लागले!!

पोस्टऑप पिरियडमध्येही तुमच्या प्रतिभेला धुमारे फुटत आहेत म्हणजे तुम्ही लवकरच खडखडीत बरे होणार असा प्रोग्नोसिस दिसत आहे ! शुभेच्छा !! ;) असेच लिहीत रहा आणि लवकर खडखडीत बरे व्हा ! :)

प्रभाकर पेठकर Sat, 07/19/2014 - 21:16
व्वा! पुन्हा 'कार्यरत' झाल्याचे वाचून आनंद झाला. >>>> या हॉस्पिटलमध्ये जवळपास सर्व नर्सेस भारत देशातील स्वर्ग म्हणून ओळखणार्या केरळ या राज्यातील होत्या. केरळी नर्सेस खुपच सेवाभावी असतात. त्या मानाने मराठी नर्सेस मध्ये एव्हढी सेवाभावी नर्स मिळणं नशिबाचा भाग असतो हा माझाही अनुभव आहे. मराठी मामा आणि मावश्या (दिनानाथ मंगेशकर रुग्णालय) बर्‍यापैकी उर्मटच भेटले. असो. तरीपण एकंदरीत रुग्णालयातलं वातावरण, आपण रुग्ण असताना, फारसं उत्साहवर्धक नसतच. त्यातून रात्री, गोळ्या घेऊनही, झोप येत नसेल आणि मिनिट मिनिट पहाट होण्याची वाट पाहावी लागत असेल तर होणारा मानसिक त्रास अवर्णनियच म्हणावा लागेल.

धन्या Sat, 07/19/2014 - 23:38
पृथ्वीवर अवतरली अमृतघट घेउनी अप्सरा शापित कुणी. रोगग्रस्त जीवांना पाजला रस चैतन्याचा जगण्याचा आनंद दिला
अतिशय हृदयस्पर्शी काव्य.

आशु जोग Sun, 07/20/2014 - 15:57
विवेकचूडामणी >> कोल्हटकरांचे पुस्तक का असो कुठेतरी एका लेखकानी लिहीलय... तो लिहीत असे पुढे लेखन त्याचे व्यसन बनले. त्याचा मुलगा दगावला. त्याला चितेवर पेटवलेले असतानाही त्याच्या मनात मात्र या सगळ्या अनुभवावर लिहायच्या लेखाची जुळवाजुळव चालू होती...

arunjoshi123 Sun, 07/20/2014 - 23:33
शुभेच्छा.
बाकी सर्व मनातले विचार आहेत.
अस्सं होय? आठवतं. आठवतं. आपले सुपुत्र आपलं मिपावरचं सारं लेखन वाचतात असं म्हणालेले. :)

रेवती Mon, 07/21/2014 - 06:13
सर्जरी झालीये (किंवा होणार आहे) हे माहित नव्हते. आता लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा! केरळी नर्सेस चांगल्या असतात हे मीही ऐकून आहे. जर रात्री झोप येत नसेल तर पेशंटला वाचनाची परवानगी नसते का?असेल ते असो, तुम्ही मात्र लवकर बरे व्हा!

तुषार काळभोर Sat, 07/19/2014 - 15:41
नोबेल अन् सह्याद्री.... सगळं फुटकळ!! आयला....माणसानं असं र्‍हायला पायजे. ४ दिस झाले असतील नसतील आपरेशनला, यांच्या प्रतिभेला पाझर फुटायला लागले!!

पोस्टऑप पिरियडमध्येही तुमच्या प्रतिभेला धुमारे फुटत आहेत म्हणजे तुम्ही लवकरच खडखडीत बरे होणार असा प्रोग्नोसिस दिसत आहे ! शुभेच्छा !! ;) असेच लिहीत रहा आणि लवकर खडखडीत बरे व्हा ! :)

प्रभाकर पेठकर Sat, 07/19/2014 - 21:16
व्वा! पुन्हा 'कार्यरत' झाल्याचे वाचून आनंद झाला. >>>> या हॉस्पिटलमध्ये जवळपास सर्व नर्सेस भारत देशातील स्वर्ग म्हणून ओळखणार्या केरळ या राज्यातील होत्या. केरळी नर्सेस खुपच सेवाभावी असतात. त्या मानाने मराठी नर्सेस मध्ये एव्हढी सेवाभावी नर्स मिळणं नशिबाचा भाग असतो हा माझाही अनुभव आहे. मराठी मामा आणि मावश्या (दिनानाथ मंगेशकर रुग्णालय) बर्‍यापैकी उर्मटच भेटले. असो. तरीपण एकंदरीत रुग्णालयातलं वातावरण, आपण रुग्ण असताना, फारसं उत्साहवर्धक नसतच. त्यातून रात्री, गोळ्या घेऊनही, झोप येत नसेल आणि मिनिट मिनिट पहाट होण्याची वाट पाहावी लागत असेल तर होणारा मानसिक त्रास अवर्णनियच म्हणावा लागेल.

धन्या Sat, 07/19/2014 - 23:38
पृथ्वीवर अवतरली अमृतघट घेउनी अप्सरा शापित कुणी. रोगग्रस्त जीवांना पाजला रस चैतन्याचा जगण्याचा आनंद दिला
अतिशय हृदयस्पर्शी काव्य.

आशु जोग Sun, 07/20/2014 - 15:57
विवेकचूडामणी >> कोल्हटकरांचे पुस्तक का असो कुठेतरी एका लेखकानी लिहीलय... तो लिहीत असे पुढे लेखन त्याचे व्यसन बनले. त्याचा मुलगा दगावला. त्याला चितेवर पेटवलेले असतानाही त्याच्या मनात मात्र या सगळ्या अनुभवावर लिहायच्या लेखाची जुळवाजुळव चालू होती...

arunjoshi123 Sun, 07/20/2014 - 23:33
शुभेच्छा.
बाकी सर्व मनातले विचार आहेत.
अस्सं होय? आठवतं. आठवतं. आपले सुपुत्र आपलं मिपावरचं सारं लेखन वाचतात असं म्हणालेले. :)

रेवती Mon, 07/21/2014 - 06:13
सर्जरी झालीये (किंवा होणार आहे) हे माहित नव्हते. आता लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा! केरळी नर्सेस चांगल्या असतात हे मीही ऐकून आहे. जर रात्री झोप येत नसेल तर पेशंटला वाचनाची परवानगी नसते का?असेल ते असो, तुम्ही मात्र लवकर बरे व्हा!
लेखनविषय:
लेखनप्रकार
हॉस्पिटल म्हंटले कि नर्सेस या आल्याच! या हॉस्पिटलमध्ये जवळपास सर्व नर्सेस भारत देशातील स्वर्ग म्हणून ओळखणार्या केरळ या राज्यातील होत्या. शिवाय म्हणतात न खुदा मेहरबान तो गधा पेहलवान, या धर्तीवर माझ्या रूम मध्ये येणाऱ्या सर्वच नर्सेस पंचविसिच्या आतल्या आणि सुंदरच होत्या. भल्या पहाटे पाच सव्वा-पाचच्या सुमारास येणारी नर्सच्या बाबतीत काय म्हणावं, तिचे मोठे काळे डोळे, लांब सडक केस, सरळ नाक, सुबक देहयष्टी व शिवाय उजळ रंग. जणू स्वर्गातील अप्सराच. बाय पास सर्जरी झालेली, छातीत लागलेय टाक्यांमुळे वेदना या होत्याच त्यात भर म्हणून साठी दोन्ही पायातून नासा काढल्या मुळे, पायांना ही टाके लागलेले.

खारवलेले शेँगदाणे

कंजूस ·

रेवती Sat, 07/19/2014 - 07:05
खारे दाणे नक्की कसे करतात हे माहित नव्हते ते समजले. धन्यवाद. फोटू दिला असतात तर बरे झाले असते. अवांतर- मी खारेदाणे तूनळीवरील कृतीप्रमाणे मावेमध्ये करते. तेही चाम्गले होतात.

कंजूस Sat, 07/19/2014 - 08:10
बाजारात मिळतात ते 'खारे 'दाणे करण्यासाठी खाऱ्या पाण्याने प्रथम दाणे एक दिवस भिजवून नंतर एका रोळीत (बांबूची करंडी )अथवा चाळणीत टाकून निथळवतात .एका लोखंडी कढ ईत मीठात(अथवा वाळूत) जलद फोडतात .एका तारेच्या झाऱ्यानेच जलद हलवतात .पटकन झाऱ्याने मीठ वेगळे करत बाजूला टाकतात .मीठ दाण्यांच्या आतमध्ये मुरलेले राहते .चणे फोडण्यासाठी हीच पध्दत वापरतात .महाबळेश्वरात पाहता येईल .या पध्दतीत दाणे दुप्पट मोठे होतात पण त्यांची मूळची चव थोडी बदलते (भुजनो खारा सिंग).चणे ,दाणे ,लाह्या फोडणाऱ्यांना भडभुंजे म्हणतात . वाण्यांकडून 'खवट' व्हायला आलेले दाणे हे भडभुंजे कधीकधी स्वस्तात घेऊन वापरतात . इथे थोडी पटकन होणारी कृती दिली आहे .पावसाळ्यात खारे दाणे खायची हुक्की आली तर तासाभरात गरमागरम तयार . सालंवाले काजूंचं जमल्यास त्या सालांचाही चिकटपणा जातो आणि चविष्ट लागतात .

कंजूस Sat, 07/19/2014 - 10:05
होय लै भारी.दाणे ,लाह्या वगैरे 'फुटतात' तेव्हा त्यात एक वेगळीच चव येते आणि ही क्रिया तापलेल्या वाळूत (=भट्टीत) उत्तम होते .परंतू वाळूचे कण आत राहीले की नकोसे वाटते .

त्यात दाणे भट्टीसारखे उत्तम भाजले जातात. मीठ-पाण्यात दाणे दिवसभर भिजवून, नंतर वाळवून, त्यात भाजायचे अशी कृती आहे. इंटरेस्टेड लोकांनी ते मशिन (`सकाळ' प्रदर्शन लागल्यावर) जरुर पाहावे, अशी शिफारस करतो.

प्रभाकर पेठकर Sat, 07/19/2014 - 21:25
सूचनांच्या सूचीत अ, ब, आणि ड सूचना आहेत. (क) सूचना लपविली आहे. ते कांही व्यावसायिक रहस्य आहे का? असो. माझी बायको मिठ विरघळविलेले पाणी हाताशी ठेवते आणि शेंगदाणे भाजल्यावर कढईतच ते पाणी टाकून परतते. चांगले होतात. वरीलप्रमाणे कृती करून पाहीन.

In reply to by प्रभाकर पेठकर

कंजूस Sun, 07/20/2014 - 15:18
(क) चे रहस्य .दाणे फुटल्यानंतर ची तीन चार मिनीटे महत्त्वाची आहेत .झटकन ते लाला होतात आणि जळतात . असे होऊन ते वाया जाण्यापेक्षा आपण ते जरा लवकर काढतो आणि मीठाच्या पाण्यात घोळवल्यावर लक्षात येते की जरा मऊ राहिले आहेत .अशावेळी ते पुन्हा कढईतल्या गरम मीठात ठेवून एका वर्तमानपत्राने झाकून ठेवले की कुरकुरीत होतील . मी खारे दाण्यांवर बरेच प्रयोग केले त्यातली ही कृती खात्रीशिर आहे .भाजतांनाच मीठाचे पाणी मारतांना गरम कढईवर उडून भोके पडतात .काळजीपूर्वक करावे लागते .

In reply to by कंजूस

प्रभाकर पेठकर Sun, 07/20/2014 - 15:58
ह्म्म्म! (क) चे रहस्य उघड केल्याबद्दल धन्यवाद. खारे शेंगदाणे मी कधी केले नाहीत. पण वरील एका प्रतिसादात म्हंटल्याप्रमाणे माझी सौ. ते बनविते. आणि विश्वास ठेवा गेल्या ३० वर्षात कधी कढई बदलण्याची वेळ नाही आली.

पुण्यात मंडईच्या मागे बुरुड आळीत घरून नेलेले दाणे आणि धान्य (लाह्या) भाजून देणार्‍यांची दुकाने आहेत. काळ्या वाळूवर मोठमोठ्या घमेल्यांमध्ये मस्त भाजून मिळतात. अनिल अवचटांच्या "पुण्याची अपुर्वाई" या पुस्तकामध्ये पण यावर एक लेख आहे.

कंजूस Sun, 07/20/2014 - 22:57
आमची धाव शेंगदाण्यापर्यँतच आणि श्रावण जवळच आलाय ना . मी खारे दाणेच म्हणायचो परंतू आमच्या एका वर्धाच्या मित्राने सांगितले याला खारवलेले म्हणा . लहानपणी मामाच्या गावाला (सांगलीजवळ ,साठ पासष्ट साली )जायचो तेव्हा गावात दहा बारा चणे -फुटाणे -मुरमुरे-बत्ताशे-चिक्कीची दुकाने होती .मुलांचा खाऊ हाच होता .ऐंशी सालात ती सर्व दुकाने जाऊन तिथे मेडिकलची आली .निरोगी राहण्याचे गुपित याच चणेफुटाण्यांत दडलं होतं का ?आता गावागावांत मधुमेह पसरलेला दिसतो आहे .संध्याकाळी गल्ल्यावरून उदबत्ती फिरवतांना हा मेडिकलवाला देवाजवळ मनोभावे रोज काय बरं मागत असेल ?(---सहज सुचलं म्हणून ) .

रेवती Sat, 07/19/2014 - 07:05
खारे दाणे नक्की कसे करतात हे माहित नव्हते ते समजले. धन्यवाद. फोटू दिला असतात तर बरे झाले असते. अवांतर- मी खारेदाणे तूनळीवरील कृतीप्रमाणे मावेमध्ये करते. तेही चाम्गले होतात.

कंजूस Sat, 07/19/2014 - 08:10
बाजारात मिळतात ते 'खारे 'दाणे करण्यासाठी खाऱ्या पाण्याने प्रथम दाणे एक दिवस भिजवून नंतर एका रोळीत (बांबूची करंडी )अथवा चाळणीत टाकून निथळवतात .एका लोखंडी कढ ईत मीठात(अथवा वाळूत) जलद फोडतात .एका तारेच्या झाऱ्यानेच जलद हलवतात .पटकन झाऱ्याने मीठ वेगळे करत बाजूला टाकतात .मीठ दाण्यांच्या आतमध्ये मुरलेले राहते .चणे फोडण्यासाठी हीच पध्दत वापरतात .महाबळेश्वरात पाहता येईल .या पध्दतीत दाणे दुप्पट मोठे होतात पण त्यांची मूळची चव थोडी बदलते (भुजनो खारा सिंग).चणे ,दाणे ,लाह्या फोडणाऱ्यांना भडभुंजे म्हणतात . वाण्यांकडून 'खवट' व्हायला आलेले दाणे हे भडभुंजे कधीकधी स्वस्तात घेऊन वापरतात . इथे थोडी पटकन होणारी कृती दिली आहे .पावसाळ्यात खारे दाणे खायची हुक्की आली तर तासाभरात गरमागरम तयार . सालंवाले काजूंचं जमल्यास त्या सालांचाही चिकटपणा जातो आणि चविष्ट लागतात .

कंजूस Sat, 07/19/2014 - 10:05
होय लै भारी.दाणे ,लाह्या वगैरे 'फुटतात' तेव्हा त्यात एक वेगळीच चव येते आणि ही क्रिया तापलेल्या वाळूत (=भट्टीत) उत्तम होते .परंतू वाळूचे कण आत राहीले की नकोसे वाटते .

त्यात दाणे भट्टीसारखे उत्तम भाजले जातात. मीठ-पाण्यात दाणे दिवसभर भिजवून, नंतर वाळवून, त्यात भाजायचे अशी कृती आहे. इंटरेस्टेड लोकांनी ते मशिन (`सकाळ' प्रदर्शन लागल्यावर) जरुर पाहावे, अशी शिफारस करतो.

प्रभाकर पेठकर Sat, 07/19/2014 - 21:25
सूचनांच्या सूचीत अ, ब, आणि ड सूचना आहेत. (क) सूचना लपविली आहे. ते कांही व्यावसायिक रहस्य आहे का? असो. माझी बायको मिठ विरघळविलेले पाणी हाताशी ठेवते आणि शेंगदाणे भाजल्यावर कढईतच ते पाणी टाकून परतते. चांगले होतात. वरीलप्रमाणे कृती करून पाहीन.

In reply to by प्रभाकर पेठकर

कंजूस Sun, 07/20/2014 - 15:18
(क) चे रहस्य .दाणे फुटल्यानंतर ची तीन चार मिनीटे महत्त्वाची आहेत .झटकन ते लाला होतात आणि जळतात . असे होऊन ते वाया जाण्यापेक्षा आपण ते जरा लवकर काढतो आणि मीठाच्या पाण्यात घोळवल्यावर लक्षात येते की जरा मऊ राहिले आहेत .अशावेळी ते पुन्हा कढईतल्या गरम मीठात ठेवून एका वर्तमानपत्राने झाकून ठेवले की कुरकुरीत होतील . मी खारे दाण्यांवर बरेच प्रयोग केले त्यातली ही कृती खात्रीशिर आहे .भाजतांनाच मीठाचे पाणी मारतांना गरम कढईवर उडून भोके पडतात .काळजीपूर्वक करावे लागते .

In reply to by कंजूस

प्रभाकर पेठकर Sun, 07/20/2014 - 15:58
ह्म्म्म! (क) चे रहस्य उघड केल्याबद्दल धन्यवाद. खारे शेंगदाणे मी कधी केले नाहीत. पण वरील एका प्रतिसादात म्हंटल्याप्रमाणे माझी सौ. ते बनविते. आणि विश्वास ठेवा गेल्या ३० वर्षात कधी कढई बदलण्याची वेळ नाही आली.

पुण्यात मंडईच्या मागे बुरुड आळीत घरून नेलेले दाणे आणि धान्य (लाह्या) भाजून देणार्‍यांची दुकाने आहेत. काळ्या वाळूवर मोठमोठ्या घमेल्यांमध्ये मस्त भाजून मिळतात. अनिल अवचटांच्या "पुण्याची अपुर्वाई" या पुस्तकामध्ये पण यावर एक लेख आहे.

कंजूस Sun, 07/20/2014 - 22:57
आमची धाव शेंगदाण्यापर्यँतच आणि श्रावण जवळच आलाय ना . मी खारे दाणेच म्हणायचो परंतू आमच्या एका वर्धाच्या मित्राने सांगितले याला खारवलेले म्हणा . लहानपणी मामाच्या गावाला (सांगलीजवळ ,साठ पासष्ट साली )जायचो तेव्हा गावात दहा बारा चणे -फुटाणे -मुरमुरे-बत्ताशे-चिक्कीची दुकाने होती .मुलांचा खाऊ हाच होता .ऐंशी सालात ती सर्व दुकाने जाऊन तिथे मेडिकलची आली .निरोगी राहण्याचे गुपित याच चणेफुटाण्यांत दडलं होतं का ?आता गावागावांत मधुमेह पसरलेला दिसतो आहे .संध्याकाळी गल्ल्यावरून उदबत्ती फिरवतांना हा मेडिकलवाला देवाजवळ मनोभावे रोज काय बरं मागत असेल ?(---सहज सुचलं म्हणून ) .
खारवलेले शेंगदाणे साहित्य: शेंगदाणे ,मीठ (+अर्धीवाटी भाजण्यासाठी) .स्टीलची चाळण ,जुनी अॅल्यु०ची कढई इ० कृती : (१)वाटीभर दाणे बोलमध्ये घेऊन एक छोटा चमचाभर पाणी टाका .मिसळून अर्धाएक तास ठेवल्यावर सर्व पाणी शोषले जाईल .ओलसरपणा गेला पाहिजे . (२)दोन चमचे पाण्यात चमचाभर मीठ टाकून विरघळवा .थोडे तसेच राहील .हे एक चमचा पाणी एका मोठ्या थाळ्यात टाकून बाजूला ठेवा .

गवार फाँड्यु.... एक कधीच न केलेली पा.क्रु.....

मुक्त विहारि ·

रामपुरी Fri, 07/18/2014 - 22:42
अरेरेरे! पडवळ, दोडका, दुधी आणले नाहीत? पुढच्या वेळी नक्की खाऊन बघा आणि (जगला वाचलात तर) आम्हालाही सांगा कसे लागते.

रामपुरी Fri, 07/18/2014 - 22:45
हा कोबीच्या खिरीवर उतारा दिसतोय. आता बियर-भात वगैरे येऊ द्या

In reply to by रामपुरी

मुक्त विहारि Fri, 07/18/2014 - 22:53
एकदा एका मित्राने त्याची बियर चिकन-बिर्याणीत सांडली. आणि मग वडीलांचे कष्ट असे वाया जायला नकोत म्हणून, म्हणून ती बियर-चिकन-बिर्याणी ओरपली.अगदी भुरके मारत मारत. पण शिवाय काही लोक टोस्ट पण विस्कीत बडवून मग एक-मेकांना टोस्ट करतात, असे ऐकिवात आहे.

आयुर्हित Fri, 07/18/2014 - 23:10
आरोग्यदायी व वर्ल्ड डेंटिस्ट असोशियन अवार्ड विनींग पाकॄ लिहिल्याबद्दल मनापासुन अभिनंदन! आत्ताच अतिंद्रिय शक्ती लेख वाचता वाचताच मला ते सर्व दिवस डोळ्यासमोर दिसत आहेत, १)कारलीफाँड्यु ला अमेरिकन डायबेटिक असोशियनचा पुरस्कार घेतांना मुवी, २)गवार फाँड्यु अवार्ड विनींग "मोस्ट बिझिनेस गिविंग पाकॄ फॉर वर्ल्ड डेंटिस्ट असोशियन" २)मुवी आणि शेफ विकास खन्ना पार्टनरशिपमध्ये Twist of Taste TV channel सुरु करत आहात आणि फोक्स ट्रॅव्हलरचे मालक रडत आहेत.

ह्या पाकृमध्ये कुठल्या प्राण्याच्या तंगड्या ठेचुन घालाव्यात याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे. :)

फर्मास पाक्रु ! ही पाक्रू स्विस लोक चीज घालून बिघडवून टाकतात ! पण त्यांचा मार्केटींगमध्ये हातखंडा असल्यानेच केवळ त्यांचे फोंड्यू जगप्रसिद्ध आहे आणि आपले (मुवि आपलेच आहेत त्यामुळे त्यांच्या फोंड्यूवर हक्क सांगणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच ;) ) गवार फोंड्यू गवार... आपले गावठी समजले जाते आहे आणि तिचे चीज होत नाही. याबद्दल सगळ्या विश्वाचा टीव्र णीषेढ करून मी माझ्या चार ओळी संपवितो :) ता क : रशिया गवार-फोंड्यू व्होडकात बुडवून खाण्याच्या कृतीचे पेटंट घेण्याच्या प्रयत्नात आहे. तो प्रयत्न हाणून पाडायला जगाच्या केंद्रभागी असलेल्या डोंबोलीपासून एक अखिलवैश्विक चळवळ काढणे अत्यावश्यक आहे असे सुचवित आहे.

मुविकाकांच्या पुढच्या कट्ट्याचा बेत - गवार फाँड्यु आणि मुविकाका स्पेशल कुठल्यातरी वड्या आणि मध्यवर्ती डोंबोलीत मिळणारे (पण इतर ठिकाणांहून आयात केलेले) अजून काही खाद्यपदार्थ. तेव्हा पुढच्या कट्ट्याचा वृत्तांत आणि गवार फाँड्युचे फोटो असे एकत्र येतील अशी आशा करते. :)

दिपक.कुवेत Sun, 07/20/2014 - 14:23
मुविंनी हि पाकृ लिहिण्याचेच धाडस केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन....बोला मुवि तुम्हाला काय बक्षीस देउ? (गवार कधीच न आवडणारा) दिपक

रामपुरी Fri, 07/18/2014 - 22:42
अरेरेरे! पडवळ, दोडका, दुधी आणले नाहीत? पुढच्या वेळी नक्की खाऊन बघा आणि (जगला वाचलात तर) आम्हालाही सांगा कसे लागते.

रामपुरी Fri, 07/18/2014 - 22:45
हा कोबीच्या खिरीवर उतारा दिसतोय. आता बियर-भात वगैरे येऊ द्या

In reply to by रामपुरी

मुक्त विहारि Fri, 07/18/2014 - 22:53
एकदा एका मित्राने त्याची बियर चिकन-बिर्याणीत सांडली. आणि मग वडीलांचे कष्ट असे वाया जायला नकोत म्हणून, म्हणून ती बियर-चिकन-बिर्याणी ओरपली.अगदी भुरके मारत मारत. पण शिवाय काही लोक टोस्ट पण विस्कीत बडवून मग एक-मेकांना टोस्ट करतात, असे ऐकिवात आहे.

आयुर्हित Fri, 07/18/2014 - 23:10
आरोग्यदायी व वर्ल्ड डेंटिस्ट असोशियन अवार्ड विनींग पाकॄ लिहिल्याबद्दल मनापासुन अभिनंदन! आत्ताच अतिंद्रिय शक्ती लेख वाचता वाचताच मला ते सर्व दिवस डोळ्यासमोर दिसत आहेत, १)कारलीफाँड्यु ला अमेरिकन डायबेटिक असोशियनचा पुरस्कार घेतांना मुवी, २)गवार फाँड्यु अवार्ड विनींग "मोस्ट बिझिनेस गिविंग पाकॄ फॉर वर्ल्ड डेंटिस्ट असोशियन" २)मुवी आणि शेफ विकास खन्ना पार्टनरशिपमध्ये Twist of Taste TV channel सुरु करत आहात आणि फोक्स ट्रॅव्हलरचे मालक रडत आहेत.

ह्या पाकृमध्ये कुठल्या प्राण्याच्या तंगड्या ठेचुन घालाव्यात याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे. :)

फर्मास पाक्रु ! ही पाक्रू स्विस लोक चीज घालून बिघडवून टाकतात ! पण त्यांचा मार्केटींगमध्ये हातखंडा असल्यानेच केवळ त्यांचे फोंड्यू जगप्रसिद्ध आहे आणि आपले (मुवि आपलेच आहेत त्यामुळे त्यांच्या फोंड्यूवर हक्क सांगणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच ;) ) गवार फोंड्यू गवार... आपले गावठी समजले जाते आहे आणि तिचे चीज होत नाही. याबद्दल सगळ्या विश्वाचा टीव्र णीषेढ करून मी माझ्या चार ओळी संपवितो :) ता क : रशिया गवार-फोंड्यू व्होडकात बुडवून खाण्याच्या कृतीचे पेटंट घेण्याच्या प्रयत्नात आहे. तो प्रयत्न हाणून पाडायला जगाच्या केंद्रभागी असलेल्या डोंबोलीपासून एक अखिलवैश्विक चळवळ काढणे अत्यावश्यक आहे असे सुचवित आहे.

मुविकाकांच्या पुढच्या कट्ट्याचा बेत - गवार फाँड्यु आणि मुविकाका स्पेशल कुठल्यातरी वड्या आणि मध्यवर्ती डोंबोलीत मिळणारे (पण इतर ठिकाणांहून आयात केलेले) अजून काही खाद्यपदार्थ. तेव्हा पुढच्या कट्ट्याचा वृत्तांत आणि गवार फाँड्युचे फोटो असे एकत्र येतील अशी आशा करते. :)

दिपक.कुवेत Sun, 07/20/2014 - 14:23
मुविंनी हि पाकृ लिहिण्याचेच धाडस केल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन....बोला मुवि तुम्हाला काय बक्षीस देउ? (गवार कधीच न आवडणारा) दिपक
आज पर्यंत मिपाच्या आयुष्यात बर्‍याच पा.क्रु. आल्या. काही भाव खात अधून मधून येत राहिल्या, तर काही अतुल बेदाडे सारख्या एक-दोन डाव खेळून बाद झाल्या.पण त्या कुणीतरी करून बघीतल्या होत्या हे निश्चित.ही आजची पा.क्रु. मात्र फार अनवट आहे. कधी-कधी मिपावर बिना फोटोच्या पा.क्रु.

कोबीची खीर

भिंगरी ·

In reply to by भिंगरी

मुक्त विहारि Fri, 07/18/2014 - 17:12
सॉरी कशाबद्दल.. आम्ही कोबीचा आणि गाजराचा उपयोग फक्त सॅलड साठी करतो. आता आम्हाला हे पदार्थ आवडत नाहीत, ह्याचा अर्थ असा नाही की, इतर कुणालाच ते पदार्थ आवडू नयेत. आणि एका वेगळ्या चवीची पा.क्रु. दिल्याबद्दल धन्यवाद...

कोबीला अंगचा दर्प असतो त्यामुळे (तो परतला तरी) खीरीची वाट लागत असेल. शिवाय कोबीच्या कुरकुरीतपणाची मजा कोशिंबीरीसारख्या पदार्थातच आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

मुक्त विहारि Fri, 07/18/2014 - 17:24
कोशिंबीरीसारख्या पदार्थातच आहे. +१ एक नंबर...(आपल्या पुणेकरांच्या भाषेत) चलो इ बातपे एक बियर हो जाय...

भिंगरी Fri, 07/18/2014 - 17:28
प्रत्येकाची आवड निराळी.मी स्वतः ही खीर विशेष आवडीने खात नाही,पण वेगळी पाकृ म्हणून दिली. न आवडणार्यांचा साई सुट्ट्यो 00000000000000

प्यारे१ Fri, 07/18/2014 - 17:28
मिपा धोरणानुसार नवीन होतकरु लेखक लेखिकांना प्रोत्साहन देणे ह्या सदराखाली कोबीची खीर ह्या पाककृतीस छान असा शेरा देण्यात येत आहे. धन्यवाद! फोटो टाकल्यास 'वा!' असा शेरा वाढवला जाईल. (भोपळ्याच्या खीरीपेक्षा फार काही वेगळी लागायची नाही. पण कोबीचा उग्र वास कसा घालवणार म्हणे?) बाकी गाजराची खीर ही एक अत्यंत छान होणारी खीर आहे. गाजर उकडून त्याचा मध्यातला हिरवट भाग हळूवार काढून टाकायचा नि लालसर गुलाबी/ ऑरेंज भाग घेऊन दुधामध्ये मॅश करुन घालावा. बाकी नॉर्मल खीर करतात तशी. माहीत नसल्यास मांजरास विचारणे. :)

In reply to by मुक्त विहारि

प्यारे१ Fri, 07/18/2014 - 17:34
थोडी जास्त नाही, खूप जास्त उकळावी लागेल. तसेच त्या खीरीस सातत्याने ढवळत रहावे लागेल. तरी ह्या होणार्‍या पदार्थाला हलवा म्हणता येईल की गाजर खवा ह्या प्रश्नात आहे. (गाजर खीरीत दुधात गाजर घालतात, हलव्यात गाजरात दूध घालतात. )

In reply to by प्यारे१

...तरी ह्या होणार्‍या पदार्थाला हलवा म्हणता येईल की गाजर खवा ह्या प्रश्नात आहे. हा पदार्थ शिजवताना सतत हलवत रहावे लागतो... तेव्हा तोपर्यंत त्याला "हलवा" म्हणावे आणि नंतर चांगला झाला की तो खावासा वाटेल तेव्हा त्याला "खवा" म्हणावे असा तोडगा सुचवतो ;) :) (तोडगातज्ञ) इए

रेवती Fri, 07/18/2014 - 17:50
भिंग्रीतै, तुम्ही चेष्टा करताय असे धरून चालते. कालच गाजराची खीर केली होती. हलव्यापेक्षा थोडी वेगळी चव लागते पण जिन्नस साधारण तेच असल्याने थोडी तशीच लागते. एकूणच छान लागते. ;)

दिपक.कुवेत Fri, 07/18/2014 - 20:02
अशी गत येईल ओ भिंगरितै एखाद दिवशी....फोटो नसतील तर का उगाच नुसत्या पाकृ देउन आपला वेळ वाया घालवताय. प्रतिसादांचं कसं अवांतर होतेय ते बघताय ना? ईथे अगदि निष्णात / सजवलेले / जळावु फोटो हवेतच असा काहि नियम नाहिये. जो पदार्थ केलाय तो निदान दिसतो तरी कसा ह्याची पुसटशी कल्पना देणारा किमान एक तरी फोटो टाकलात तरी पुरे. फोटो काढुन तो फ्लिकर किंवा पिकासा तर्फे ईथे कसा अपलोड करायचा हे विचारलत तर जाणकार मंडळी नक्किच मार्गदर्शन करतील. सबब अधीक काहि बोलत नाहि आणि हो कोबी हा फक्त सॅलेड, भाजी, कोशींबीर ह्या स्वरुपातच आवडतो. अगदि खवा घालुन जरी त्याची खीर दिलीत तरी आपला पास.....

नव प्रयोगाला नवनाम द्या हो.. कोबिची खीर म्हणण्याऐवजी जरा खिरीतला कोबी म्हणून पहा बरं! कोबिचा एकंदर स्व भाव धर्म पहाता,हे नाम अधिक सयुक्तिक वाटतं.

भिंगरी Sat, 07/19/2014 - 14:34
खेड्यातून महाविद्यालयात,आलेला, नवखेपणाने बुजलेला, कावरा बावरा झालेला, नवख्या वातावरणात,गोंधळलेला, आधुनिक तंत्रज्ञान थोडफार माहित असलं तरी त्यात तरबेज नसल्याने सगळ्यांच्या कुचेष्टेचा विषय झाल्याने बावरलेला आणि तरीही स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणारा विद्यार्थ्याची जी अवस्था होते तशी अवस्था माझी झाली आहे. मिपावाल्यांनो फोटोसाठी क्षमस्व! मात्र ते तंत्रज्ञान शिकल्यानंतर फोटो नक्कीच टाकेन. बाकी आपल्या पाकृची दाखल घेतली जात आहे हे ही नसे थोडके.

In reply to by भिंगरी

मुक्त विहारि Sat, 07/19/2014 - 14:44
हां, थोडी फार चेष्टा-मस्करी जरूर होते आणि ती चांगल्यापैकी खेळी-मेळीत होते. आणि ती त्या तेव्हढ्या लेखापुरतीच असते. थोडे दिवस थांबा, एखादी नवी पा.क्रु. किंवा एखादा उत्तम लेख टाका... इथलीच माणसे, तुमच्या त्या लेखाला अथवा पा.क्रु.ला नक्कीच नावाजतील.

भिंगरी Sat, 07/19/2014 - 15:49
उच्च पातळीवरचे लेख आणि त्यावर तेव्हड्याच ताकतीने दिलेल्या प्रतिक्रिया पाहूनच मिपावर आकर्षित झाले. आणि थट्टा मस्करी ही तर असायलाच हवी. म्हणूनच एक नवी रेसिपी,पण हिचा फोटो मात्र तंत्रज्ञान शिकले तरी काढता येणार नाही. खास सोमंबुगुशुशरवारी साडेबत्तेचाळीस वाजता करावी. पाकृला हवे ते नाव द्या. (किंवा हवी तेवढी नावे ठेवा.) पोकळ खेकड्यात दही भरून त्यांच्या पाठीवर फ्राय केलेली कारली ठेवावी. आणि खेकड्याला हळू हळू कोबीच्या खिरीत सोडावा सजावटीसाठी बटर (चहात बुडवतात ते) वापरावे.

मनीषा Sat, 07/19/2014 - 18:31
वा ! मस्तं पाकृ या ़ खिरी बरोबर वांग्याच्या पुर्या चांगल्या कि तोंडलीच्या पुर्या बर्या लागतील ?

मदनबाण Sat, 07/19/2014 - 23:05
च्यामारी हे काय नविनच ! आत्ता पर्यंत कोबीचा वापर उपम्यात पाहिला होता,पण खीर हा प्रकार आजच समजला हो ! *SCRATCH* बाकी फोटो टाका ना... हे असे हटके प्रकार फोटोतुन कसे दिसतात ते तरी कळेल ना. मदनबाण..... आत्ताची बदलेली सही :- Tune Maari Entriyaan... :- GUNDAY

राही Mon, 07/21/2014 - 16:09
अहो ही खीर खरंच करतात. पाकशास्त्राच्या इतिहासाच्या उलथापालथीत काही खास चीजा हाती लागल्या. पूर्वी 'कालनिर्णय'वाले पा.कृं.च्या स्पर्धा जाहीर करीत आणि विजेत्या रेसिपीज़ त्या वर्षीच्या कालनिर्णयमध्ये छापीत. अशा खूपश्या विजेत्या पा.कृंचे त्यांनी एक पुस्तक छापले. बहुधा ही पा. कृ. त्या पुस्तकात वाचलेली आहे. ती तिच्या 'पानगोभीची लच्छेदार खीर' अशा काहीश्या हिंदी वळणाच्या शीर्षकामुळे लक्षात राहिली. लेखिकाताई बहुतेक इंदौरच्या होत्या. त्यात अशी सूचनासुद्धा दिलेली आठवते की गोभी अगदी कोवळा आणि घट्ट गाभ्याचा घ्यावा, बाहेरची हिरवी पाने काढून टाकावी म्हणजे त्याचा कीस शेवयांसारखा बारीक पडतो. आणि तो तुपावर मंद आणि खमंग परतून घ्यावा म्हणजे त्याला वास येत नाही. किसाच्या मानाने दूध जास्त असावे. आटवताना काही वेळाने किसाभोवती दुधाचे लच्छे तयार होतात.... वगैरेवगैरे.

In reply to by भिंगरी

मुक्त विहारि Fri, 07/18/2014 - 17:12
सॉरी कशाबद्दल.. आम्ही कोबीचा आणि गाजराचा उपयोग फक्त सॅलड साठी करतो. आता आम्हाला हे पदार्थ आवडत नाहीत, ह्याचा अर्थ असा नाही की, इतर कुणालाच ते पदार्थ आवडू नयेत. आणि एका वेगळ्या चवीची पा.क्रु. दिल्याबद्दल धन्यवाद...

कोबीला अंगचा दर्प असतो त्यामुळे (तो परतला तरी) खीरीची वाट लागत असेल. शिवाय कोबीच्या कुरकुरीतपणाची मजा कोशिंबीरीसारख्या पदार्थातच आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

मुक्त विहारि Fri, 07/18/2014 - 17:24
कोशिंबीरीसारख्या पदार्थातच आहे. +१ एक नंबर...(आपल्या पुणेकरांच्या भाषेत) चलो इ बातपे एक बियर हो जाय...

भिंगरी Fri, 07/18/2014 - 17:28
प्रत्येकाची आवड निराळी.मी स्वतः ही खीर विशेष आवडीने खात नाही,पण वेगळी पाकृ म्हणून दिली. न आवडणार्यांचा साई सुट्ट्यो 00000000000000

प्यारे१ Fri, 07/18/2014 - 17:28
मिपा धोरणानुसार नवीन होतकरु लेखक लेखिकांना प्रोत्साहन देणे ह्या सदराखाली कोबीची खीर ह्या पाककृतीस छान असा शेरा देण्यात येत आहे. धन्यवाद! फोटो टाकल्यास 'वा!' असा शेरा वाढवला जाईल. (भोपळ्याच्या खीरीपेक्षा फार काही वेगळी लागायची नाही. पण कोबीचा उग्र वास कसा घालवणार म्हणे?) बाकी गाजराची खीर ही एक अत्यंत छान होणारी खीर आहे. गाजर उकडून त्याचा मध्यातला हिरवट भाग हळूवार काढून टाकायचा नि लालसर गुलाबी/ ऑरेंज भाग घेऊन दुधामध्ये मॅश करुन घालावा. बाकी नॉर्मल खीर करतात तशी. माहीत नसल्यास मांजरास विचारणे. :)

In reply to by मुक्त विहारि

प्यारे१ Fri, 07/18/2014 - 17:34
थोडी जास्त नाही, खूप जास्त उकळावी लागेल. तसेच त्या खीरीस सातत्याने ढवळत रहावे लागेल. तरी ह्या होणार्‍या पदार्थाला हलवा म्हणता येईल की गाजर खवा ह्या प्रश्नात आहे. (गाजर खीरीत दुधात गाजर घालतात, हलव्यात गाजरात दूध घालतात. )

In reply to by प्यारे१

...तरी ह्या होणार्‍या पदार्थाला हलवा म्हणता येईल की गाजर खवा ह्या प्रश्नात आहे. हा पदार्थ शिजवताना सतत हलवत रहावे लागतो... तेव्हा तोपर्यंत त्याला "हलवा" म्हणावे आणि नंतर चांगला झाला की तो खावासा वाटेल तेव्हा त्याला "खवा" म्हणावे असा तोडगा सुचवतो ;) :) (तोडगातज्ञ) इए

रेवती Fri, 07/18/2014 - 17:50
भिंग्रीतै, तुम्ही चेष्टा करताय असे धरून चालते. कालच गाजराची खीर केली होती. हलव्यापेक्षा थोडी वेगळी चव लागते पण जिन्नस साधारण तेच असल्याने थोडी तशीच लागते. एकूणच छान लागते. ;)

दिपक.कुवेत Fri, 07/18/2014 - 20:02
अशी गत येईल ओ भिंगरितै एखाद दिवशी....फोटो नसतील तर का उगाच नुसत्या पाकृ देउन आपला वेळ वाया घालवताय. प्रतिसादांचं कसं अवांतर होतेय ते बघताय ना? ईथे अगदि निष्णात / सजवलेले / जळावु फोटो हवेतच असा काहि नियम नाहिये. जो पदार्थ केलाय तो निदान दिसतो तरी कसा ह्याची पुसटशी कल्पना देणारा किमान एक तरी फोटो टाकलात तरी पुरे. फोटो काढुन तो फ्लिकर किंवा पिकासा तर्फे ईथे कसा अपलोड करायचा हे विचारलत तर जाणकार मंडळी नक्किच मार्गदर्शन करतील. सबब अधीक काहि बोलत नाहि आणि हो कोबी हा फक्त सॅलेड, भाजी, कोशींबीर ह्या स्वरुपातच आवडतो. अगदि खवा घालुन जरी त्याची खीर दिलीत तरी आपला पास.....

नव प्रयोगाला नवनाम द्या हो.. कोबिची खीर म्हणण्याऐवजी जरा खिरीतला कोबी म्हणून पहा बरं! कोबिचा एकंदर स्व भाव धर्म पहाता,हे नाम अधिक सयुक्तिक वाटतं.

भिंगरी Sat, 07/19/2014 - 14:34
खेड्यातून महाविद्यालयात,आलेला, नवखेपणाने बुजलेला, कावरा बावरा झालेला, नवख्या वातावरणात,गोंधळलेला, आधुनिक तंत्रज्ञान थोडफार माहित असलं तरी त्यात तरबेज नसल्याने सगळ्यांच्या कुचेष्टेचा विषय झाल्याने बावरलेला आणि तरीही स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणारा विद्यार्थ्याची जी अवस्था होते तशी अवस्था माझी झाली आहे. मिपावाल्यांनो फोटोसाठी क्षमस्व! मात्र ते तंत्रज्ञान शिकल्यानंतर फोटो नक्कीच टाकेन. बाकी आपल्या पाकृची दाखल घेतली जात आहे हे ही नसे थोडके.

In reply to by भिंगरी

मुक्त विहारि Sat, 07/19/2014 - 14:44
हां, थोडी फार चेष्टा-मस्करी जरूर होते आणि ती चांगल्यापैकी खेळी-मेळीत होते. आणि ती त्या तेव्हढ्या लेखापुरतीच असते. थोडे दिवस थांबा, एखादी नवी पा.क्रु. किंवा एखादा उत्तम लेख टाका... इथलीच माणसे, तुमच्या त्या लेखाला अथवा पा.क्रु.ला नक्कीच नावाजतील.

भिंगरी Sat, 07/19/2014 - 15:49
उच्च पातळीवरचे लेख आणि त्यावर तेव्हड्याच ताकतीने दिलेल्या प्रतिक्रिया पाहूनच मिपावर आकर्षित झाले. आणि थट्टा मस्करी ही तर असायलाच हवी. म्हणूनच एक नवी रेसिपी,पण हिचा फोटो मात्र तंत्रज्ञान शिकले तरी काढता येणार नाही. खास सोमंबुगुशुशरवारी साडेबत्तेचाळीस वाजता करावी. पाकृला हवे ते नाव द्या. (किंवा हवी तेवढी नावे ठेवा.) पोकळ खेकड्यात दही भरून त्यांच्या पाठीवर फ्राय केलेली कारली ठेवावी. आणि खेकड्याला हळू हळू कोबीच्या खिरीत सोडावा सजावटीसाठी बटर (चहात बुडवतात ते) वापरावे.

मनीषा Sat, 07/19/2014 - 18:31
वा ! मस्तं पाकृ या ़ खिरी बरोबर वांग्याच्या पुर्या चांगल्या कि तोंडलीच्या पुर्या बर्या लागतील ?

मदनबाण Sat, 07/19/2014 - 23:05
च्यामारी हे काय नविनच ! आत्ता पर्यंत कोबीचा वापर उपम्यात पाहिला होता,पण खीर हा प्रकार आजच समजला हो ! *SCRATCH* बाकी फोटो टाका ना... हे असे हटके प्रकार फोटोतुन कसे दिसतात ते तरी कळेल ना. मदनबाण..... आत्ताची बदलेली सही :- Tune Maari Entriyaan... :- GUNDAY

राही Mon, 07/21/2014 - 16:09
अहो ही खीर खरंच करतात. पाकशास्त्राच्या इतिहासाच्या उलथापालथीत काही खास चीजा हाती लागल्या. पूर्वी 'कालनिर्णय'वाले पा.कृं.च्या स्पर्धा जाहीर करीत आणि विजेत्या रेसिपीज़ त्या वर्षीच्या कालनिर्णयमध्ये छापीत. अशा खूपश्या विजेत्या पा.कृंचे त्यांनी एक पुस्तक छापले. बहुधा ही पा. कृ. त्या पुस्तकात वाचलेली आहे. ती तिच्या 'पानगोभीची लच्छेदार खीर' अशा काहीश्या हिंदी वळणाच्या शीर्षकामुळे लक्षात राहिली. लेखिकाताई बहुतेक इंदौरच्या होत्या. त्यात अशी सूचनासुद्धा दिलेली आठवते की गोभी अगदी कोवळा आणि घट्ट गाभ्याचा घ्यावा, बाहेरची हिरवी पाने काढून टाकावी म्हणजे त्याचा कीस शेवयांसारखा बारीक पडतो. आणि तो तुपावर मंद आणि खमंग परतून घ्यावा म्हणजे त्याला वास येत नाही. किसाच्या मानाने दूध जास्त असावे. आटवताना काही वेळाने किसाभोवती दुधाचे लच्छे तयार होतात.... वगैरेवगैरे.
कोबीची खीर साहित्य --------- किसलेला कोबी १ वाटी दुध अर्धा लिटर साखर पाउण वाटी सोललेले वेलची दाणे ४ वेलची पूड १ लहान चमचा. साजूक तूप २ चमचे बदाम पिस्ते बारीक चिरलेले दोन लहान चमचे. कृती--------------- कोबी धुवून किसणीवर किसून घ्यावा. पिळून त्यातील पाणी काढून टाकावे भांडे गरम करून त्यात तूप टाकावे, तूप तापल्यावर त्यात वेलचीचे सोललेले दाणे टाकावे दाणे .तडतडले कि त्यात कोबीचा कीस टाकून चांगला परतून .घ्यावा. मग त्यात दुध टाकून किस शिजून द्यावा. कोबी शिजला की साखर टाकून एक उकळी काढावी. साखर विरघळली की भांडे खाली उतरवून त्यात वेलची पावडर,बदाम,पिस्ते टाकावे.

मराठी चित्रपटांची/मालिकांची मुलगा-सून द्वेष्टी मानसिकता !!!

निमिष सोनार ·

चित्रगुप्त Fri, 07/18/2014 - 14:57
विचारप्रवर्तक लेख. बाकी कोणतीच मालिका आणि अशी कथानके असलेले चित्रपट बघत नसल्याने त्याबद्दल काही सांगू शकत नाही. धागाकर्त्याने 'ज्यात सून-मुलगा यांची चांगली बाजू मांडली आहे' अशी एक कथा लिहून मिपावर प्रसिद्ध करावी. कदाचित निघेलही त्यावर चित्रपट.

In reply to by चित्रगुप्त

निमिष सोनार Sat, 07/19/2014 - 11:32
आणि ती कुणी चित्रपट निर्मात्याने घेतली नाही घेतली तरी फरक पडत नाही पण माझे विचार काही लोकांपर्यंत पोहेचाले तरी बास झाले....

मुक्त विहारि Fri, 07/18/2014 - 15:05
तुमच्या कडे भरपूर वेळ दिसत आहे... मज्जा आहे बुवा... मला तर, फावल्या वेळात पुस्तके वाचायला किंवा छान छान ब्लॉग वाचता वाचता, फावला वेळ कसा जातो, ते पण समजत नाही. असो, कुणी फावल्या वेळात वाचन करतो तर कुणी वेड्या मुलाचे चाळे बघत बसतो. आपल्याला काय? पुस्तके वाचायला मिळाली, बस्स झाले.

In reply to by मुक्त विहारि

जिन्क्स Fri, 07/18/2014 - 16:02
फावल्या वेळात पुस्तके वाचायला किंवा छान छान ब्लॉग वाचता वाचता, फावला वेळ कसा जातो, ते पण समजत नाही. छान छान ब्लॉगच्या लिन्क्स द्या की...

शिद Fri, 07/18/2014 - 16:20
माझे आई-वडील ह्यांना देखील या अतिशय भिकार, टुकार व रटाळ अश्या मराठी मालिका फारच आवडतात. येथे येउन सुद्धा न चुकता यु-ट्युब वर प्रत्येक भाग अगदी चवीनं बघतात. पण त्यांना आवडत असल्याकारणाने मग काही बोलता येत नाही. 'असं कसं, अस कसं' बोलणारी सविता प्रभुणे असली डोक्यात जाते ना कि विचारता सोय नाही. स्वःतच्या मुलीच्या संसारात ढवळाढवळ करण्याव्यतिरीक्त ह्या बाईला संपुर्ण दिवसात काहीच कामं करताना दाखवत नाही. हिचा उद्देश फक्त एकच कि लेकीला व जावयाला येनकेन प्रकरणाने कायमचं माहेरी रहायला आणायचं. च्यायला, सिरीयलच नाव पण म्हणे तर काय? 'जावई विकत घेणे आहे'. डोक्याची कटकट नुसती. हे असले भिकार*ट मालिका पाहून सासु-सासर्‍यांच्या(दोन्ही कडच्या) डोक्यात न असलेले विध्वंसक विचार यायला कितीसा वेळ लागणार आहे? 'सुपरफास्ट कॉमेडी एक्स्प्रेस' हाच तो काय एकमेव चांगला करमणुकीचा कार्यक्रम(मराठी) सध्या उरला आहे असं माझं वैयक्तिक मत आहे.

In reply to by शिद

रेवती Fri, 07/18/2014 - 16:33
मालिकांची नावं माहित नाहीत पण माझी आई अगदी चवीनं या मालिका बघत असते शिवाय डोळ्याला रुमाल लावलेला. ;)

In reply to by रेवती

निमिष सोनार Fri, 07/18/2014 - 18:53
परावृत्त करा त्याना अशा सिरीयल्स पासून... मुलांनो, सेन्सॉरशिप लावा पालकांना !!! नाहीतर या सासू सून कट कारस्थानी सिरीयल मधल्या घटना तुमच्या घरात घडायला वेळ लागणार नाही .... :-)

In reply to by निमिष सोनार

चित्रगुप्त Fri, 07/18/2014 - 21:27
मुलांनो, सेन्सॉरशिप लावा पालकांना !!!
छान. म्हणजे त्यांना आणखी एक तक्रार करायला विषयः मुलगा सून आम्हाला आवडणारे कार्यक्रमही बघू देत नाहीत... मुळातच आवड असावी लागते राव. आणि ते सिंह हरणाला मारतो वगैरे रोज रोज असंख्य वेळेला बघणंही पुढे पुढे नकोसं होतं...

एसमाळी Fri, 07/18/2014 - 19:40
हे सगळ बघण्यापेक्षा, fox life,discovery च्ये सगळे च्यॅनल,history,national geo,travel xp, ndtv good times,TLC, animal planet काही बघायला सांगा नक्कीच आवड बदलेल. कॉमेडी एक्सप्रेस सारखा बालीश प्रकार मी आजतागायत पाहिला नाही.

धन्या Fri, 07/18/2014 - 21:38
लेख सरकवून दमलो. माणूस जेव्हा इतके पोटतिडकीने लिहीतो तेव्हा त्याचा अर्थ त्याने ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अनुभवलेलं असतं. :)

भृशुंडी Sat, 07/19/2014 - 01:17
लेखनविषय राजकारण देण्याचं कारण समजलं नाही. मालिका बघून कुणी तसं वागण्यालाच "योग्य" समजत असेल तर कठीण आहे. निव्व्ळ घटकाभर करमणूक किंवा त्याहीपेक्षा टाईमपास - हेच कारण वाटतं अशा मालिका बघण्याचं. तेव्हा निमिषदादा, चिंता करू नका, आणि मालिकांना विरोध कायम ठेवा!

In reply to by भृशुंडी

यशोधरा Sat, 07/19/2014 - 04:15
ओ असं काय करता? टीव्ही मालिका आणि मराठी सिनेमा ह्यातलं मुलगा, सुनेला वैट्ट ठरवणारं कुटील राजकारण असं म्हणायचं असेल त्यांना. तुम्ही कुंचकुट्टोयम सारखी दुसरी जागा शोधून काढा पाहू. *good*

पियू परी Sat, 07/19/2014 - 11:30
निमिषजी काळजी करु नका. हे तुमच्याबाबतीत घडत असेल तर (ज्या पोटतिडकिने लिहिले आहे त्यावरुन तरी असेच वाटते) आईवडिलांसोबत चित्रपट मालिका बघायला जाऊच नका तुम्ही व मिसेस.. मुलगा सुन वाईट आणि लेक जावई चांगले हा त्यांचा ग्रह आपल्या समाजात आधीपासुन आहेच (रेफरः चिमणराव गुंड्याभाऊ). मालिकेने फक्त त्यांच्या हातात तुम्हाला व तुमच्या बायकोला टोमणे मारायला एक चान्स मिळवुन दिला. त्यामुळे त्यांच्यासोबत 'जुळुन येती रेशीमगाठी' हि एकच मालिका बघा आणि कल्टी मारा. तुम्ही 'जुळुन येती रेशीमगाठी' सारखी मालिका त्यांना दाखवा. आणि मध्ये मध्ये.. "बघा.. ते आपल्या सुनेशी कसे वागतात ते (नाहीतर तुम्ही)" असे टोमणे मारा मस्तपैकी.. अवांतरः बायको लकी आहे तुमची. तिची बाजुही समजुन घेताय त्याबद्दल. *good*

In reply to by पियू परी

निमिष सोनार Wed, 07/30/2014 - 17:27
धन्यवाद पियू परी ... अगदी मनातले ओळखलेत. पण ही समस्या (घरातली आणि चित्रपटातली) केवळ माझ्या एकट्याची नसून माझ्या ओळखीतल्या अनेक मित्र, चुलत मावस भाऊ यांची सुद्धा आहे. अनेकांशी दीर्घ चर्चा करून त्यावरून निष्कर्ष काढून मग मी ही चर्चा सुरु केली आही आणि त्या चर्चेला आपल्यासारखा प्रतिसाद मिळतो तेव्हा कुणीतरी आपले दु:ख समजावून घेतोय असे वाटते ...

In reply to by अप्पा जोगळेकर

प्यारे१ Sat, 07/19/2014 - 18:18
नैतर काय! एवढं नाव व्यवस्थित आहे, दूरदर्शन! घ्या की दुरुन दर्शन पण नाही. लोकांना अग्गदी जवळून दर्शन घ्यायची नि घरात विकतची दुखणी घ्यायची 'बाद' सवय असतेच.

निमिष सोनार Mon, 07/21/2014 - 13:07
इतर लोक बघून तेच खरे मानून चालतात.. त्याचा राग येतो. यात भर म्हणून सावधान इंडिया/क्राईम पेट्रोल सारख्या मालिका सुद्धा गुन्हेगारी दाखवतांना मी वर सांगितलेल्या नाण्याच्या एकाच बाजूचा विचार करणाऱ्या कथा निवडून निवडून दाखवतात असा अनुभव आहे. मी बघत नाही पण अंदाजाने,जाहीरातीने कळतेच.

कळीच्या मुद्द्याला हात घातला आहेस निमिषा.आपल्या चित्रपटांना,दिग्दर्शकांना नाविन्याचे जरा वावडेच असते.'माहेरची साडी' आमच्यातल्या काहीजणींनी ५ वेळा पाहिला होता.९२ साली बहुतेक.

निमिष सोनार Wed, 07/30/2014 - 17:32
फक्त वाचन न करता वाचणार्या प्रत्येकाने आपले मत सुद्धा व्यक्त करावे अशी अपेक्षा आहे. ही एक चळवळ व्हावी...

रेवती Wed, 07/30/2014 - 18:52
अहो निमिषजी, आमच्याकडे या किंवा कुठल्याच मालिका बघत नाहीत, इतकेच काय टीव्ही नावाचे खोके चालू करून महिने लोटलेत. माझ्या साबासाबूंनी मराठी मालिका बघणे सोडून दिले आहे किंवा त्यांनी कधी बघितल्या नसाव्यात, हिंदी त्यांना फारसे समजत नाही त्यामुळे ते कार्यक्रम बघण्याचा प्रश्न येत नाही. माझ्या माहितीप्रमाणे पूर्वी ते लहान मुलांचे सा रे ग म प लागायचे तेंव्हा मात्र सगळेजण न चुकता बघायचे. माझे बाबा एकंदरीतच बातम्या सोडता टीव्हीवर काही बघत नाहीत. फक्त आई तिच्या अश्रूढाळू मालिका बघते. ती इतकी भित्री आहे की असलं काही बघून सुनांना काय त्रास देणार? त्यामुळे आमचे मत काही नाहीये. अनेक वर्षांपूर्वी मी चुकून एका मालिकेचा एक एपि. बघितला तर त्यातून अजून सावरले नाहीये. ;) त्यात एक बाई दुसरीला "का गं असं करतेस?, सांग ना असं कसं करवलं तुझ्याच्याने, बोल ना!" वगैरे ऐकून मीच मनातल्या मनात "अगं बये बोल काहीतरी नैतर ती दुसरी प्रश्न विचारतच राहील" असे म्हटले होते. शिवाय घरातल्या घरात असणारा व्हिलन बुवा ;) ढँटॅढँ असे वाजवून तीन तीन अँगलातून दाखवतात ते मला अनेक वर्षे पुरले. आता नको. तुमच्याकडे किंवा मित्रमंडळींकडे खरच इतका गंभीर प्रश्न आहे काय? टीव्ही बिघडला म्हणून बंद करून ठेवा की! सोप्पे आहे. नैतरी टीव्हीवर तसेही फार जीवनावश्यक काही नसते. नेमक्या त्या मालिकांच्यावेळी घरातील सगळेजण योगासने शिकायला जावा म्हणजे बरे वाटेल. चळवळ सुरु करण्याइतके महत्व देण्याचे कारण वाटत नाही.

In reply to by रेवती

बॅटमॅन Wed, 07/30/2014 - 19:04
चळवळ सुरु करण्याइतके महत्व देण्याचे कारण वाटत नाही.
नाही ओ, कारण आहे. इतकी लोकं अलीकडे पाहतात की काय सांगू नका. सॉरॉनने रिंग देऊन भुलवलेल्या रिंगरेथ ऊर्फ नाझगुलांसारखे अगदी हुच्चभ्रू पुरुषही इकडे वळालेत. बायकांची मक्तेदारी त्यांनी इथे कधीच मोडीत काढलेली आहे.

In reply to by रेवती

धन्या Wed, 07/30/2014 - 20:35
टीव्ही बिघडला म्हणून बंद करून ठेवा की! सोप्पे आहे. नैतरी टीव्हीवर तसेही फार जीवनावश्यक काही नसते. नेमक्या त्या मालिकांच्यावेळी घरातील सगळेजण योगासने शिकायला जावा म्हणजे बरे वाटेल. चळवळ सुरु करण्याइतके महत्व देण्याचे कारण वाटत नाही.
टीव्ही बंद करुन ठेवला तर मालिका कशा पाहणार? आणि मालिका पाहील्या नाहीत तर मग मालिका समाजाला कशा चुकीच्या दिशेने नेत आहेत यावर मिपावर काथ्या कसा कुटणार? लोक एकुणात टीव्ही आणि काही चॅनेल यांच्या नावाने गळे काढत राहतात मात्र टीव्ही बंद ठेवायचा किंवा चॅनल बदलायचा खुप सोपा उपाय आपल्या हातात असतो हे सोयिस्कर विसरतात. :)

चित्रगुप्त Fri, 07/18/2014 - 14:57
विचारप्रवर्तक लेख. बाकी कोणतीच मालिका आणि अशी कथानके असलेले चित्रपट बघत नसल्याने त्याबद्दल काही सांगू शकत नाही. धागाकर्त्याने 'ज्यात सून-मुलगा यांची चांगली बाजू मांडली आहे' अशी एक कथा लिहून मिपावर प्रसिद्ध करावी. कदाचित निघेलही त्यावर चित्रपट.

In reply to by चित्रगुप्त

निमिष सोनार Sat, 07/19/2014 - 11:32
आणि ती कुणी चित्रपट निर्मात्याने घेतली नाही घेतली तरी फरक पडत नाही पण माझे विचार काही लोकांपर्यंत पोहेचाले तरी बास झाले....

मुक्त विहारि Fri, 07/18/2014 - 15:05
तुमच्या कडे भरपूर वेळ दिसत आहे... मज्जा आहे बुवा... मला तर, फावल्या वेळात पुस्तके वाचायला किंवा छान छान ब्लॉग वाचता वाचता, फावला वेळ कसा जातो, ते पण समजत नाही. असो, कुणी फावल्या वेळात वाचन करतो तर कुणी वेड्या मुलाचे चाळे बघत बसतो. आपल्याला काय? पुस्तके वाचायला मिळाली, बस्स झाले.

In reply to by मुक्त विहारि

जिन्क्स Fri, 07/18/2014 - 16:02
फावल्या वेळात पुस्तके वाचायला किंवा छान छान ब्लॉग वाचता वाचता, फावला वेळ कसा जातो, ते पण समजत नाही. छान छान ब्लॉगच्या लिन्क्स द्या की...

शिद Fri, 07/18/2014 - 16:20
माझे आई-वडील ह्यांना देखील या अतिशय भिकार, टुकार व रटाळ अश्या मराठी मालिका फारच आवडतात. येथे येउन सुद्धा न चुकता यु-ट्युब वर प्रत्येक भाग अगदी चवीनं बघतात. पण त्यांना आवडत असल्याकारणाने मग काही बोलता येत नाही. 'असं कसं, अस कसं' बोलणारी सविता प्रभुणे असली डोक्यात जाते ना कि विचारता सोय नाही. स्वःतच्या मुलीच्या संसारात ढवळाढवळ करण्याव्यतिरीक्त ह्या बाईला संपुर्ण दिवसात काहीच कामं करताना दाखवत नाही. हिचा उद्देश फक्त एकच कि लेकीला व जावयाला येनकेन प्रकरणाने कायमचं माहेरी रहायला आणायचं. च्यायला, सिरीयलच नाव पण म्हणे तर काय? 'जावई विकत घेणे आहे'. डोक्याची कटकट नुसती. हे असले भिकार*ट मालिका पाहून सासु-सासर्‍यांच्या(दोन्ही कडच्या) डोक्यात न असलेले विध्वंसक विचार यायला कितीसा वेळ लागणार आहे? 'सुपरफास्ट कॉमेडी एक्स्प्रेस' हाच तो काय एकमेव चांगला करमणुकीचा कार्यक्रम(मराठी) सध्या उरला आहे असं माझं वैयक्तिक मत आहे.

In reply to by शिद

रेवती Fri, 07/18/2014 - 16:33
मालिकांची नावं माहित नाहीत पण माझी आई अगदी चवीनं या मालिका बघत असते शिवाय डोळ्याला रुमाल लावलेला. ;)

In reply to by रेवती

निमिष सोनार Fri, 07/18/2014 - 18:53
परावृत्त करा त्याना अशा सिरीयल्स पासून... मुलांनो, सेन्सॉरशिप लावा पालकांना !!! नाहीतर या सासू सून कट कारस्थानी सिरीयल मधल्या घटना तुमच्या घरात घडायला वेळ लागणार नाही .... :-)

In reply to by निमिष सोनार

चित्रगुप्त Fri, 07/18/2014 - 21:27
मुलांनो, सेन्सॉरशिप लावा पालकांना !!!
छान. म्हणजे त्यांना आणखी एक तक्रार करायला विषयः मुलगा सून आम्हाला आवडणारे कार्यक्रमही बघू देत नाहीत... मुळातच आवड असावी लागते राव. आणि ते सिंह हरणाला मारतो वगैरे रोज रोज असंख्य वेळेला बघणंही पुढे पुढे नकोसं होतं...

एसमाळी Fri, 07/18/2014 - 19:40
हे सगळ बघण्यापेक्षा, fox life,discovery च्ये सगळे च्यॅनल,history,national geo,travel xp, ndtv good times,TLC, animal planet काही बघायला सांगा नक्कीच आवड बदलेल. कॉमेडी एक्सप्रेस सारखा बालीश प्रकार मी आजतागायत पाहिला नाही.

धन्या Fri, 07/18/2014 - 21:38
लेख सरकवून दमलो. माणूस जेव्हा इतके पोटतिडकीने लिहीतो तेव्हा त्याचा अर्थ त्याने ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अनुभवलेलं असतं. :)

भृशुंडी Sat, 07/19/2014 - 01:17
लेखनविषय राजकारण देण्याचं कारण समजलं नाही. मालिका बघून कुणी तसं वागण्यालाच "योग्य" समजत असेल तर कठीण आहे. निव्व्ळ घटकाभर करमणूक किंवा त्याहीपेक्षा टाईमपास - हेच कारण वाटतं अशा मालिका बघण्याचं. तेव्हा निमिषदादा, चिंता करू नका, आणि मालिकांना विरोध कायम ठेवा!

In reply to by भृशुंडी

यशोधरा Sat, 07/19/2014 - 04:15
ओ असं काय करता? टीव्ही मालिका आणि मराठी सिनेमा ह्यातलं मुलगा, सुनेला वैट्ट ठरवणारं कुटील राजकारण असं म्हणायचं असेल त्यांना. तुम्ही कुंचकुट्टोयम सारखी दुसरी जागा शोधून काढा पाहू. *good*

पियू परी Sat, 07/19/2014 - 11:30
निमिषजी काळजी करु नका. हे तुमच्याबाबतीत घडत असेल तर (ज्या पोटतिडकिने लिहिले आहे त्यावरुन तरी असेच वाटते) आईवडिलांसोबत चित्रपट मालिका बघायला जाऊच नका तुम्ही व मिसेस.. मुलगा सुन वाईट आणि लेक जावई चांगले हा त्यांचा ग्रह आपल्या समाजात आधीपासुन आहेच (रेफरः चिमणराव गुंड्याभाऊ). मालिकेने फक्त त्यांच्या हातात तुम्हाला व तुमच्या बायकोला टोमणे मारायला एक चान्स मिळवुन दिला. त्यामुळे त्यांच्यासोबत 'जुळुन येती रेशीमगाठी' हि एकच मालिका बघा आणि कल्टी मारा. तुम्ही 'जुळुन येती रेशीमगाठी' सारखी मालिका त्यांना दाखवा. आणि मध्ये मध्ये.. "बघा.. ते आपल्या सुनेशी कसे वागतात ते (नाहीतर तुम्ही)" असे टोमणे मारा मस्तपैकी.. अवांतरः बायको लकी आहे तुमची. तिची बाजुही समजुन घेताय त्याबद्दल. *good*

In reply to by पियू परी

निमिष सोनार Wed, 07/30/2014 - 17:27
धन्यवाद पियू परी ... अगदी मनातले ओळखलेत. पण ही समस्या (घरातली आणि चित्रपटातली) केवळ माझ्या एकट्याची नसून माझ्या ओळखीतल्या अनेक मित्र, चुलत मावस भाऊ यांची सुद्धा आहे. अनेकांशी दीर्घ चर्चा करून त्यावरून निष्कर्ष काढून मग मी ही चर्चा सुरु केली आही आणि त्या चर्चेला आपल्यासारखा प्रतिसाद मिळतो तेव्हा कुणीतरी आपले दु:ख समजावून घेतोय असे वाटते ...

In reply to by अप्पा जोगळेकर

प्यारे१ Sat, 07/19/2014 - 18:18
नैतर काय! एवढं नाव व्यवस्थित आहे, दूरदर्शन! घ्या की दुरुन दर्शन पण नाही. लोकांना अग्गदी जवळून दर्शन घ्यायची नि घरात विकतची दुखणी घ्यायची 'बाद' सवय असतेच.

निमिष सोनार Mon, 07/21/2014 - 13:07
इतर लोक बघून तेच खरे मानून चालतात.. त्याचा राग येतो. यात भर म्हणून सावधान इंडिया/क्राईम पेट्रोल सारख्या मालिका सुद्धा गुन्हेगारी दाखवतांना मी वर सांगितलेल्या नाण्याच्या एकाच बाजूचा विचार करणाऱ्या कथा निवडून निवडून दाखवतात असा अनुभव आहे. मी बघत नाही पण अंदाजाने,जाहीरातीने कळतेच.

कळीच्या मुद्द्याला हात घातला आहेस निमिषा.आपल्या चित्रपटांना,दिग्दर्शकांना नाविन्याचे जरा वावडेच असते.'माहेरची साडी' आमच्यातल्या काहीजणींनी ५ वेळा पाहिला होता.९२ साली बहुतेक.

निमिष सोनार Wed, 07/30/2014 - 17:32
फक्त वाचन न करता वाचणार्या प्रत्येकाने आपले मत सुद्धा व्यक्त करावे अशी अपेक्षा आहे. ही एक चळवळ व्हावी...

रेवती Wed, 07/30/2014 - 18:52
अहो निमिषजी, आमच्याकडे या किंवा कुठल्याच मालिका बघत नाहीत, इतकेच काय टीव्ही नावाचे खोके चालू करून महिने लोटलेत. माझ्या साबासाबूंनी मराठी मालिका बघणे सोडून दिले आहे किंवा त्यांनी कधी बघितल्या नसाव्यात, हिंदी त्यांना फारसे समजत नाही त्यामुळे ते कार्यक्रम बघण्याचा प्रश्न येत नाही. माझ्या माहितीप्रमाणे पूर्वी ते लहान मुलांचे सा रे ग म प लागायचे तेंव्हा मात्र सगळेजण न चुकता बघायचे. माझे बाबा एकंदरीतच बातम्या सोडता टीव्हीवर काही बघत नाहीत. फक्त आई तिच्या अश्रूढाळू मालिका बघते. ती इतकी भित्री आहे की असलं काही बघून सुनांना काय त्रास देणार? त्यामुळे आमचे मत काही नाहीये. अनेक वर्षांपूर्वी मी चुकून एका मालिकेचा एक एपि. बघितला तर त्यातून अजून सावरले नाहीये. ;) त्यात एक बाई दुसरीला "का गं असं करतेस?, सांग ना असं कसं करवलं तुझ्याच्याने, बोल ना!" वगैरे ऐकून मीच मनातल्या मनात "अगं बये बोल काहीतरी नैतर ती दुसरी प्रश्न विचारतच राहील" असे म्हटले होते. शिवाय घरातल्या घरात असणारा व्हिलन बुवा ;) ढँटॅढँ असे वाजवून तीन तीन अँगलातून दाखवतात ते मला अनेक वर्षे पुरले. आता नको. तुमच्याकडे किंवा मित्रमंडळींकडे खरच इतका गंभीर प्रश्न आहे काय? टीव्ही बिघडला म्हणून बंद करून ठेवा की! सोप्पे आहे. नैतरी टीव्हीवर तसेही फार जीवनावश्यक काही नसते. नेमक्या त्या मालिकांच्यावेळी घरातील सगळेजण योगासने शिकायला जावा म्हणजे बरे वाटेल. चळवळ सुरु करण्याइतके महत्व देण्याचे कारण वाटत नाही.

In reply to by रेवती

बॅटमॅन Wed, 07/30/2014 - 19:04
चळवळ सुरु करण्याइतके महत्व देण्याचे कारण वाटत नाही.
नाही ओ, कारण आहे. इतकी लोकं अलीकडे पाहतात की काय सांगू नका. सॉरॉनने रिंग देऊन भुलवलेल्या रिंगरेथ ऊर्फ नाझगुलांसारखे अगदी हुच्चभ्रू पुरुषही इकडे वळालेत. बायकांची मक्तेदारी त्यांनी इथे कधीच मोडीत काढलेली आहे.

In reply to by रेवती

धन्या Wed, 07/30/2014 - 20:35
टीव्ही बिघडला म्हणून बंद करून ठेवा की! सोप्पे आहे. नैतरी टीव्हीवर तसेही फार जीवनावश्यक काही नसते. नेमक्या त्या मालिकांच्यावेळी घरातील सगळेजण योगासने शिकायला जावा म्हणजे बरे वाटेल. चळवळ सुरु करण्याइतके महत्व देण्याचे कारण वाटत नाही.
टीव्ही बंद करुन ठेवला तर मालिका कशा पाहणार? आणि मालिका पाहील्या नाहीत तर मग मालिका समाजाला कशा चुकीच्या दिशेने नेत आहेत यावर मिपावर काथ्या कसा कुटणार? लोक एकुणात टीव्ही आणि काही चॅनेल यांच्या नावाने गळे काढत राहतात मात्र टीव्ही बंद ठेवायचा किंवा चॅनल बदलायचा खुप सोपा उपाय आपल्या हातात असतो हे सोयिस्कर विसरतात. :)
"सून-मुलगा अति नालायक आणि वाईट असतात पण आई-वडील-नणंद-जावई ही माणसे देवापेक्षाही श्रेष्ठ आणि आदर्श माणसं असतात" असा संदेश देणारे मराठी चित्रपट बंद होत आहेत आणि मराठी निर्माते-लेखक-दिग्दर्शक प्रगल्भ होत आहेत असे मला वाटायला लागले असतांनाच मध्यंतरी एक "स्वातंत्र्याची ऐशी तैशी" हा चित्रपट आला आणि वाटलं की कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहाणार म्हणजेच मराठी चित्रपट हे सून-मुलगा द्वेष्टेच राहाणार!! असे हे चित्रपट नाण्याच्या केवळ एकाच बाजू साठी बनवले जाणारे चित्रपट असतात. नाण्याला दुसरी बाजू असते हेच मुळी त्यांना मान्य नसतं.

बो, बॉब आणि आयफोन

हेमंत बेंडाळे ·

एस Fri, 07/18/2014 - 12:58
आणि म्या पयला हे मगाशीच टंकलं व्हुतं पन 'प्रकाशित करा' वर टिचकी मारली आणि मिपा बंद पडलं... ;-)

शिद Fri, 07/18/2014 - 15:25
बो, बॉब आणि लिंडाचा किस्सा एकदम धमाल आहे...तुम्ही सुद्धा मस्त खुलवून सांगितला आहे. बाकी तुमचा लेख वाचून ह्या म्हणीची आठवण झाली, पेरावे तसे उगवते. :)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

हेमंत बेंडाळे Fri, 07/18/2014 - 18:16
त्या साठीच तर E ५१ चा प्रपंच दिला ना खाली. गद्गदित झाल हो फार हरवलेला मोबाईल परत भेटला तेव्हा म्हटल चला बॉब ला देखील हा आनंद देऊया

पक्या Wed, 07/23/2014 - 11:10
मस्त किस्सा. नक्की काय चालू आहे ? आपण बॉब ला शोधतोय कि बो ला ? तेवढ्यात तो आयफोन वाजला, साक्षात लिंडा देवी प्रसन्न झाली होती हे पंचेस खास आवडएले.

एस Fri, 07/18/2014 - 12:58
आणि म्या पयला हे मगाशीच टंकलं व्हुतं पन 'प्रकाशित करा' वर टिचकी मारली आणि मिपा बंद पडलं... ;-)

शिद Fri, 07/18/2014 - 15:25
बो, बॉब आणि लिंडाचा किस्सा एकदम धमाल आहे...तुम्ही सुद्धा मस्त खुलवून सांगितला आहे. बाकी तुमचा लेख वाचून ह्या म्हणीची आठवण झाली, पेरावे तसे उगवते. :)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

हेमंत बेंडाळे Fri, 07/18/2014 - 18:16
त्या साठीच तर E ५१ चा प्रपंच दिला ना खाली. गद्गदित झाल हो फार हरवलेला मोबाईल परत भेटला तेव्हा म्हटल चला बॉब ला देखील हा आनंद देऊया

पक्या Wed, 07/23/2014 - 11:10
मस्त किस्सा. नक्की काय चालू आहे ? आपण बॉब ला शोधतोय कि बो ला ? तेवढ्यात तो आयफोन वाजला, साक्षात लिंडा देवी प्रसन्न झाली होती हे पंचेस खास आवडएले.
लेखनविषय:
लेखनप्रकार
दिवस: फेब्रुवारी २०१० २रा आठवडा (नक्की दिवस आठवत नाहीये पण सुट्टी होती त्यानंतर ) स्थळ: Superior ,CO वेळ: असेल रात्री ७, ८ वाजेची मी आणि माझा सहकारी योगेंद्र बस मधून उतरून lawn तुडवत शोर्टकट मारत माझ्या अपार्टमेंट वर चाललो होतो अचानक मला माझ्या पायाखाली काहीतरी तुडवल्यसारखे वाटले बर्फ होता पण त्याखाली काहीतरी होतं थोडा अंधार होता तिथे जे काही होता ते उचलला आणि पुढं जाऊन बघतो तर काय मी पायाखाली चक्क आयफोन तुडवत होतो. बापा जन्मात कधी आयफोन बघितला नवता आणि तो पायाखाली. मला वाटला गेला आता तो, पण बनावट चांगली आहे म्हणावा नाहीतर काय ७० किलो चा भर सहन केला त्याने आणि तरी चालू होता.

शब्द छटा - देणे - एक कला... भाग २

शशिकांत ओक ·

In reply to by रघुनाथ.केरकर

शशिकांत ओक Mon, 07/21/2014 - 11:04
काहींना कीस पाडून नसलेला अर्थ शोधायची कला अवगत असते. तर काहींनी किसवर अर्थपूर्ण शोध घ्यायची कला अनुभवाने साध्य केलेली असते.

In reply to by शशिकांत ओक

ज्यांना किसायचं आहे ,त्यांचे साठी ही खास सोय! *blum3* https://fbcdn-sphotos-c-a.akamaihd.net/hphotos-ak-xpa1/t1.0-9/10561656_672624222823867_7622691382338868651_n.jpg चांगली भली आणि मोठ्ठीही आहे! तेंव्हा किसा आता... वेंजॉय! *biggrin*

In reply to by रघुनाथ.केरकर

शशिकांत ओक Mon, 07/21/2014 - 11:04
काहींना कीस पाडून नसलेला अर्थ शोधायची कला अवगत असते. तर काहींनी किसवर अर्थपूर्ण शोध घ्यायची कला अनुभवाने साध्य केलेली असते.

In reply to by शशिकांत ओक

ज्यांना किसायचं आहे ,त्यांचे साठी ही खास सोय! *blum3* https://fbcdn-sphotos-c-a.akamaihd.net/hphotos-ak-xpa1/t1.0-9/10561656_672624222823867_7622691382338868651_n.jpg चांगली भली आणि मोठ्ठीही आहे! तेंव्हा किसा आता... वेंजॉय! *biggrin*
लेखनविषय:
लेखनप्रकार
*scratch_one-s_head*
मित्रांनो, टाईम पास चा हा विरंगुळा! घाला भर शब्दांची, अर्थ होऊ द्या खुळा!!
देणे - एक कला... अनेक गोष्टींच्या एकमेकातील व्यवहाराला एकत्रित नाव ‘देणे व दुसऱ्या बाजूने घेणे’ असे सामान्यपणे म्हणता येते. देणे ही एक कला म्हणून पाहू जाता - सल्ला प्रथम येतो. न मागता तो देणे ही घरच्यांची मेहेरबानी. तर सल्ला कला कला देता देता अशीलाचा खिसा रिता करायची कला वकील लोक जोपासतात. बायकोच्या भावाने दिलेला सल्ला मानभवीपणे ऐकून तो कटाक्षाने न पाळणे ही कला. सल्ल्याचे एक भाऊबंद - उपदेश.

शब्द छटा - खडा भाग १

शशिकांत ओक ·

In reply to by भिंगरी

शशिकांत ओक Sat, 09/27/2014 - 10:54
२५ वर्षांच्या यु(व)ती चे, ३-१३! खड्ड्यात जायला उत्सुक ४ही पक्ष महाराष्ट्रच्याा मुळावर उठले आहेत. भिंगरीने हे काम खडे उभे राहून निवडणुकातून खडसवावे ही विनंती...

शशिकांत ओक Mon, 07/21/2014 - 23:03
हातात हात गुंफून तळव्यावर उलट सुलट तळवे करत चकायला - खेळायला — सुरुवात झाली की कोणावर तरी खंडा करायचा याची तयारी होत असे.

In reply to by भिंगरी

शशिकांत ओक Sat, 09/27/2014 - 10:54
२५ वर्षांच्या यु(व)ती चे, ३-१३! खड्ड्यात जायला उत्सुक ४ही पक्ष महाराष्ट्रच्याा मुळावर उठले आहेत. भिंगरीने हे काम खडे उभे राहून निवडणुकातून खडसवावे ही विनंती...

शशिकांत ओक Mon, 07/21/2014 - 23:03
हातात हात गुंफून तळव्यावर उलट सुलट तळवे करत चकायला - खेळायला — सुरुवात झाली की कोणावर तरी खंडा करायचा याची तयारी होत असे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्रांनो, टाईम पास चा हा विरंगुळा! घाला भर शब्दांची, अर्थ होऊ द्या खुळा!! खडा भाताचा घास तोंडात जातो तोच गालावर हात ठेवून चेहरा रागिट झालेला पाहिला की समजावे, 'खडा' लागला आहे! कधी कधी तरूणींच्या डोळ्यांची फडफड पाहिली की तरुणांना 'खडा ' टाकायची हुक्की येते. ज्वेलरीच्या दुकानातून 'खडा' ऐटीत अंगठीत खुलताना दिसतो. दगडाचा छोटा कठीण तुकडा अनेक छटांनी सामोरा येतो.

मंत्रयोग - जपयोग

अनिल तापकीर ·

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/17/2014 - 17:24
अनिलराव एकदा वर लिहिलेले सर्व आत्मप्रचितीला उरतते का हे तपासुन पहा ! असो ! म्हणोनि जितुका भोळा भाव । तितुका अज्ञानाचा स्वभाव । अज्ञानें तरी देवाधिदेव । पाविजेल कैचा ॥ ११ ॥ अवांतर : ह्यावरुन एक जोक आठवला : परांजपे ह्या शब्दाची व्युत्पत्ती : परा + जपे अर्थात परावाणी मधे जप करणारे अशी आहे ... पण आमच्या एका बीग्रेडी मित्राने ती व्युत्पत्ती पर्+अन्न्+जपे म्हणजे दुसर्‍याच्या अन्नावर जगणारे अशी केली होती =))

In reply to by कवितानागेश

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/17/2014 - 17:45
बराच वेळ चिंतन केल्यावर ह्या प्रश्नाचा अर्थ उमगला ... फारच गहन आणि खोल प्रश्न विचारलात माऊली !!
तत्वें साक्षत्वें वोसरतीं| साक्षत्व नुरे आत्मप्रचिती |आत्मा असे आदिअंतीं| आपण कैंचा ||१४||
जिथे "आपण"ही नाही ... साक्षित्वच नाही ...तिथे आत्मप्रचिती कशी आणणार ! मनापासुन धन्यवाद :)

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या गुरुवार, 07/17/2014 - 17:52
तुम्ही ज्ञानेश्वरीचे पारायण करता का? ज्ञानदेवांनी नऊ हजार ओव्यांच्या ज्ञानेश्वरीत कोणत्या अध्यायात, कोणत्या ओवीत काय म्हटले आहे हे तुमच्या कसे लक्षांत राहते?

In reply to by धन्या

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/17/2014 - 17:57
हे समर्थांनी म्हणले आहे ...ज्ञानेश्वरांनी नाही आणि लक्षात कसे रहाते हे समजण्यासाठी तुम्हाला आधी समष्टी व्हावी लागेल *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या गुरुवार, 07/17/2014 - 18:35
हे समर्थांनी म्हणले आहे ...ज्ञानेश्वरांनी नाही
यापुढे ओवीचा उल्लेख करताना तिचा संदर्भ देत जा राव. आमच्यासाठी ओवीपेक्षा ओवीचा संदर्भ जास्त महत्वाचा आहे. :)

In reply to by स्पा

मृगनयनी गुरुवार, 07/17/2014 - 18:45
अनिल'जी... खूपच उपयुक्त माहिती... :) मंत्रसामर्थ्य अगाध आहे. मंत्र व नामस्मरण या दोन्हीबद्दल आपण या आधीदेखील लेख लिहिले आहेत. प्रत्येक वेळी आपण जी विस्तृत स्वरूपात माहिती देता, त्यावरून देव, मंत्र या गोष्टींशी कमी संबंध असणार्‍या किम्बहुना काहीही सम्बन्ध नसणार्‍यांना सुद्धा उचित बोध मिळू शकतो...... तुम्हाला शुभेच्छा!!!! .. :) || जय मल्हार ||

जेपी गुरुवार, 07/17/2014 - 17:36
नीट आटवत नाय. पण अस कायतर आहे. युद्ध माझे बॅट्या करणार ........... धाग्यावर मंत्र बसणार निश्चीत. (जेपी फ्राम तामीळनाडु)

In reply to by जेपी

सूड गुरुवार, 07/17/2014 - 18:07
समर्थक प्रवचने देणार।विरोधक खोडून काढणार॥ व्यष्टी समष्टीची अंत्येष्टी होणार। राडा घडणार निश्चित॥ ;)

In reply to by सूड

धन्या गुरुवार, 07/17/2014 - 18:50
समष्टीच्या व्यामिष्रतेची आपणास कल्पना नसल्याने आपण सदर ओवी लिहिण्यास उद्युक्त झालात. वास्तविक पाहता समष्टीवर भाष्य करताना समष्टी आणि तिची व्यामिष्रता यांच्या जोडीनेच भ्रम (इल्यूजन), प्रमाद(चुका करण्याचा स्वभाव), करणापटव (लिमिटेशन्स), विप्रलिप्सा (लोभीपण), कूटार्थ, मनाची निर्वासन (वासनारहित) अवस्था, विचारांची क्लॅरिटी, भगवदतत्त्व, त्रैमूर्ती ज्या 'मोडस' मध्ये (अनुषंगाने) ती काम करते ते त्रिगुण तसेच ज्ञानरुपी तृतीय नेत्र इत्यादी बाबींचा साकल्याने विचार करावा लागतो.

कपिलमुनी गुरुवार, 07/17/2014 - 18:44
खेकडे, अमावस्या, दहीवडा नरकोंडम बेट, बाली,शाही ? अंडी..पोपट , जाम+ इ एम आय ई. ई. च्या प्रतीक्षेत

नानासाहेब नेफळे गुरुवार, 07/17/2014 - 18:50
मन एकाग्र करणे..... च्यायला ,पाचरुपयाची गायछाप आणि चूना डबीसुद्धा हे करु शकते, त्यासाठी एवढ्या देवांच्या नावाने कशाला शंख करत बसायचे....

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/17/2014 - 19:20
पाचरुपयाची गायछाप आणि चूना डबीसुद्धा हे करु शकते
हायला ५ रुपाय्ला झाली होय ? पुर्वी दीडरुपायला तबाकु आणि ५० पैशात चुना मिळायचा .... गेले ते दिवस !

In reply to by प्रसाद गोडबोले

नानासाहेब नेफळे गुरुवार, 07/17/2014 - 19:43
खरंय हो, पाच रुपयात चार मिनारचे पाकिट यायचे .आता पाच रुपयात फक्त एकच चैतन्यकांडी मिळते. गेले ते दिन गेले.

धन्या गुरुवार, 07/17/2014 - 19:03
मंत्रजपावरुन आठवले, सहस्त्रार्जूनाच्या नावाने कसलासा मंत्र आहे म्हणे. तो जपला की हरवलेली वस्तू मिळते असे म्हणतात. आमच्या एका मित्राचा परवा भीमाशंकर मंदीराच्या प्रांगणात भ्रमणध्वनी संच हरवला. मित्र मंत्रपठणाच्या क्षेत्रातील निष्णात असल्यामुळे त्याने तो मंत्र जपलासुद्धा मात्र भ्रमणध्वनी संच काही सापडला नाही. बहुतेक चपलांच्या स्टँडजवळ उभ्या असणार्‍या आजीबाईंना दहा रुपये न दिल्यामुळे त्यांनी दिलेला "देव पावंल तुमाला" हा शाप भोवला असावा. सहस्त्रार्जुनाच्या "हरवलेले सापडते" मंत्रापेक्षा आजीबाईंचा तळतळाट जास्त पावरफुल ठरला.

In reply to by सूड

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/17/2014 - 19:30
ह्या मंत्राच्या स्मरणाने तुमच्या त्या मित्राला समष्टी झाली आणि हरवलेली मनःशांती परत मिळाली असे ऐकीवात आहे ! म्हणजे कार्तवीर्यही जिंकला आणि आज्जी बाईही जिंकली असे अध्यात्मिक अनुमान काढतायेईल. पण हे कळण्यासाठी तुमचा कर्मविपाकाचा पुरेसा अभास असावा लागेल तरच तुम्हाला अध्यात्मिक आणि आधिभौतिक जगतातील व्यामिश्रतापुर्ण कार्यकारणभाव लक्षात येईल ! *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या गुरुवार, 07/17/2014 - 19:45
सध्या आम्हाला सर्दी झालेली असल्यामुळे आम्ही आलेपाक खात आहोत. सर्दी गेली की कर्मविपाकाचा अभ्यास करु. रच्याकने, आधिभौतिकला इंग्रजीत काय म्हणतात? पॅराफिजिकल? सुपरश्टीशीयस?

In reply to by शिद

धन्या गुरुवार, 07/17/2014 - 19:42
मला स्वतःला काही अनुभव नाही. या क्षेत्रातील जाणकारच काही सांगू शकतील. या क्षेत्रात स्वानुभव खुप महत्वाचा असतो.

चित्रगुप्त गुरुवार, 07/17/2014 - 19:38
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे.
१. हे नेमके कोणत्या शास्त्रात सांगितले आहे, मूळ श्लोक कोणता, हे जरा तपशीलात लिहावे, अशी विनंती करतो. २. 'जप' ही एक मानसिक क्रिया असल्याने तिचे परिणाम -- "साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होणे" वगैरे नेमके कसे घडून येतात, वगैरेंवर धागाकर्त्याने प्रकाश टाकावा. ३. धागाकर्त्याचा या बाबतीत स्वानुभव काय आहे ? कोणता, किती जप केला, त्याचा काय परिणाम घडून आला, वगैरेही विशद करावे. 'जप' या संकल्पनेच्या मोघम माहिती ऐवजी नेमकी आणि स्वानुभवाधिष्ठित माहिती मिळावी, या हेतूने ही विचारणा करत आहे.

In reply to by चित्रगुप्त

मराठे Sat, 07/19/2014 - 01:38
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे.
नेमकं हेच विचारायचं होतं, की नुसतं "ज" म्हणजे जन्माचं थांबणं आणि "प" म्हणजे पाप नष्ट होणं असं नक्की कुठे लिहीलं आहे? असे एकाक्षरी शब्दावरून एवढा सगळा अर्थ कसा काय होतो याचं खरंच कुतूहल आहे.

In reply to by मराठे

चित्रगुप्त Sat, 07/19/2014 - 03:41
'ज' म्हणिजे काय 'प' म्हणिजे काय 'जप' म्हणिजे काय मज निरोपावे .. 'ज' म्हणिजे जगणे 'प' म्हणिजे पाप करणे 'जप' म्हणिजे पाप करित जगणे ग्रंथांतरी बोलिले.

In reply to by चित्रगुप्त

धन्या Sat, 07/19/2014 - 14:43
नाम "जपाला" विशेष महत्व असणार्‍या एका निरुपद्रवी संप्रदायाच्या अनुयायाकडून "विश्वात ठसवलेला तो विठ्ठल" अशी विठ्ठल या शब्दाची फोड ऐकली होती. त्यामुळे अशा अतर्क्य शब्दार्थांचे हल्ली नवल वाटत नाही.

In reply to by चित्रगुप्त

प्रसाद१९७१ Mon, 07/21/2014 - 16:40
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे.
"ज" वरुन "जेवण" आणि "प" वरुन पाप असे का नाही?

नानासाहेब नेफळे गुरुवार, 07/17/2014 - 20:44
स्वानुभधिष्ठीत माहीती मिळावी
केलात ना घोळ! स्वानुभवाचा दाखला देऊन प वि सुक्ष्म देहाने मंगळावर जाऊन आले होते, ठेवणार आहात का विश्वास!!

In reply to by नानासाहेब नेफळे

चित्रगुप्त Fri, 07/18/2014 - 00:16
सूक्ष्म देहाने प्रवास काय, आम्ही सुद्धा करतो, पण मंत्र-जप वगैरे लई भारी दिसतंय, म्हणून विचारलंय. बघा आमच्या सूक्ष्मदेह-प्रवासाची हकिगतः पिंगळावेळ आणि आमचा आम्रविका खंडाचा सूक्ष्म - प्रवास http://www.misalpav.com/node/21492 आमचे मिपावरील लेखनः http://www.misalpav.com/user/9160/authored

भृशुंडी Fri, 07/18/2014 - 01:09
श्री तपकीर, तुम्हाला काही अनुभव आले असतील तर ते जरूर लिहा.

प्यारे१ Fri, 07/18/2014 - 03:27
||ॐ|| ||ॐ नमः शिवाय|| ||ॐ नमो भगवते वासुदेवाय|| ||श्रीराम जयराम जयजयराम||

मदनबाण Fri, 07/18/2014 - 05:56
@ अनिलराव माहिती आवडली. माझ्या माहिती प्रमाणे मंत्रांच्या उगम स्थानाचे ४ भाग आहेत. १}वैदिक २}उपनिषदातले ३}तांत्रिक ४}पौराणिक राम मंत्राचिया आवर्ती | घडती जयासी पुढतोपुढती | त्याचा जन्म धन्य ये क्षिती | सर्व कुळासी तारक ||१|| राम मंत्र आवडे जीवा | हाचि उद्धार सर्व जीवां | शिवासही विसावा | पार्वती सहित ||२|| रामकॄष्ण उच्चारे | तरती जड पामरें | ऐसें हें व्यासे निर्धारेम | नानाग्रंथी सांगितले ||३|| नामा जपे नाम मंत्र | आणिक नेणे नाना शास्त्र | राम नामे नित्य वक्त्र | हरी रंगें रंगले ||४|| इति :- श्री संत नामदेव. संदर्भ :- नाम महिमा अभंग १४६ नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी । कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥१॥ रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप । पापाचे कळप पळती पुढें ॥२॥ हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तयां मोक्ष ॥३॥ ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निजस्थान ॥४॥ संदर्भ :- श्री ज्ञानदेव हरिपाठ वासनेचे मूळ छेदिल्या वाचून । तरलोसे कोणी न म्हणावे ॥२३॥ न म्हणावे जाला पंडित वाचक । करो मंत्रघोष अक्षरांचा ॥२४॥ संत तुकाराम अभंग संदर्भ :- तुकाराम अभंगगाथा चला गणपती चे दिवस जवळ येत आहेत... आरती म्हणुन झाल्यावर मंत्रपुष्पांजली सर्व म्हणतातच नाही का ? ;) असो... वाचकांसाठी मंत्रपुष्पांजली चा अर्थ संदर्भ इकडुन घेतला आहे. जाता जाता :- माला तो कर में फिरे, जीभ फिरै मुख माहि । मनुवाँ तो चहुँ दिसि फिरै, यह तो सुमिरन नाहिं ॥ इति:- संत कबीर मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Malaysia jet crashes in east Ukraine conflict zone

In reply to by मदनबाण

मृगनयनी Fri, 07/18/2014 - 09:41
आssssssss हा .. मदनबाण...... क्या ब्बात कही है......... चोक्कस्स!!!...
चला गणपती चे दिवस जवळ येत आहेत... आरती म्हणुन झाल्यावर मंत्रपुष्पांजली सर्व म्हणतातच नाही का ?
व्हेरी गुड... एका दगडात बरे पक्षी.. हां..... ;)

In reply to by खटपट्या

मदनबाण Sat, 07/19/2014 - 07:55
मदणबाण बाबा की जय !!! हॅं.हँ.हँ... नारायण ! नारायण ! काय साहेब गरीबाची चेष्टा करताय ? ;) बाबा तर आपले गुगल आहेत हो... खाली त्यांच्या भक्तांची प्रतिभा तर पहा... कसे म्हणतात, तन्नो गुगल प्रचोदयात | आता मला देखील गुगल बाबांची महती विषद करावी वाटते... ;) एन्जॉय माडी... :) जाता जाता :- हा ८० वा प्रतिसाद... और सिर्फ २० रन चाहिये सेंन्चुरी के लिये. ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- ७ समुंदर पार... :- विश्वात्मा

In reply to by प्रसाद गोडबोले

सूड Fri, 07/18/2014 - 16:43
या देवि आंतर्जालेषु संस्थलरुपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

बॅटमॅन Fri, 07/18/2014 - 16:10
:) ===================================================== छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे..ढिशक्यांव् ढिशक्यांव् ढिशक्यांव्!!!!

In reply to by टवाळ कार्टा

धन्या Fri, 07/18/2014 - 17:40
हे काय????
छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे..ढिशक्यांव् ढिशक्यांव् ढिशक्यांव् असा नामजप.

In reply to by अधिराज

संस्कृत वाणी देवे केली | मग प्राकृत काय चोरांपासुनी झाली || असा सणसणीत प्रश्न व्हिचारुन ठेवलाय नाथांनी . धन्या , थांब रे थोडा जरा दम धर तुला रेफरन्स काढुन सांगतो *biggrin* तोवर ह्या मंत्राचा जप कर
" इन्टर्नेटाय विद्महे | सर्च इंजिनाय धीमही | तन्नो गुगल प्रचोदयात || "
*lol*

In reply to by प्रसाद गोडबोले

अधिराज Fri, 07/18/2014 - 18:53
इन्टर्नेटाय विद्महे | सर्च इंजिनाय धीमही | तन्नो गुगल प्रचोदयात ||
ये क्या मंत्र है, मै तो बोखला गया रे बाबा!

चित्रगुप्त Fri, 07/18/2014 - 17:47
आपले तापकीर साहेब एवढ्या कळकळीनं 'शहाणे करुन सोडावे, सकळ जन' या रास्त हेतूनं काही माहिती देत आहेत, तरी नुस्ती टवाळी चालवलीय शिंच्यांनी. पुढे एकाद्या धूर्त अमेरिकन प्रकाशकानं "सेव्हन एन्शियंट सीक्रेट्स ऑफ मान्ट्रा-जॅपा योगा" किंवा "अमेझिंग पॉवर ऑफ मान्ट्रा-जॅपा" किंवा " हौ टु बिकम वल्ड्ज मोस्ट पॉवर्फुल पर्सनः मिरॅकल ऑफ मान्ट्रा-जॅपा योगा" असे पुस्तक "बेस्ट सेलर" म्हणून बाजारात आणले, की त्यावर उड्या घ्याल, आणि स्तुतिपर धागे काढाल. अरे काही आहे की नाही?

श्रीगुरुजी Sun, 07/20/2014 - 13:24
>>> ४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो. पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते. यालाच "अजपाजप" असेही म्हणतात.

In reply to by श्रीगुरुजी

ते प्रथम सांगा.
चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते.
ग्रंथांचे दाखले ग्रंथात राहूं द्या आणि कोणाही संताला मधे आणू नका. अशी देणगी मिळालेली हयात व्यक्ती तुमच्या पाहण्यात आहे का?
यालाच "अजपाजप" असेही म्हणतात.
या स्टेजला गेलेली व्यक्ती पूर्णपणे भ्रमिष्ट झालेली असते! मनावरचं नियंत्रण संपूर्णपणे नाहीसं होणं म्हणजे अजपाजप. मनाची बडबड थांबवताच येत नाही. अश्या व्यक्तीचं संपूर्ण अवधान मनानं वेधून घेतलेलं असतं. स्वतःच्या जाणीवेचा रोख ती व्यक्ती हवा तसा वळवायला असमर्थ होते. तिला समोरच्या गोष्टीवर किंवा हाततल्या कामावर, फोकसच करता येत नाही. The person has gone completely mad. तुमच्या परिचयात अशी कोणी व्यक्ती असेल तर तिला फक्त स्वानुभवाची एक पोस्ट इथे लिहायला सांगा (किंवा तिचं अनुभव कथन तुम्ही लिहा) आणि बघा काय मजा येते ती.

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ Sun, 07/20/2014 - 14:57
>>> या स्टेजला गेलेली व्यक्ती पूर्णपणे भ्रमिष्ट झालेली असते! मनावरचं नियंत्रण संपूर्णपणे नाहीसं होणं म्हणजे अजपाजप. मनाची बडबड थांबवताच येत नाही. अश्या व्यक्तीचं संपूर्ण अवधान मनानं वेधून घेतलेलं असतं. स्वतःच्या जाणीवेचा रोख ती व्यक्ती हवा तसा वळवायला असमर्थ होते. तिला समोरच्या गोष्टीवर किंवा हाततल्या कामावर, फोकसच करता येत नाही. The person has gone completely mad. आपल्या ओळखीत वरील वर्णनाचं कुणी आहे वाटतंय. एवढ्या ठामपणं कसं काय म्हणू शकता?

In reply to by प्यारे१

अर्थात! तुम्हाला वैयक्तिक अनुभव घ्यायचा असेल तर करा सुरु साधना आणि अजपा सुरु झाला की कळवा. तुमची मुलाखत घेऊ!

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी Mon, 07/21/2014 - 21:27
>>> तुम्ही कोणत्या स्टेजला आहात ते प्रथम सांगा. ते तुम्हाला सांगायची गरज नाही आणि सांगून ते तुम्हाला कळणारही नाही. >>> ग्रंथांचे दाखले ग्रंथात राहूं द्या आणि कोणाही संताला मधे आणू नका. अशी देणगी मिळालेली हयात व्यक्ती तुमच्या पाहण्यात आहे का? तुमचा ग्रंथांवर विश्वास नाही आणि संतांवरही नाही. तुम्हाला स्वतःला शून्य अनुभव आहे आणि इतरांच्या अनुभवावर विश्वास ठेवायची तुमची तयारी नाही. तुम्ही स्वतः कधी अनुभव घ्यायचा प्रयत्न केलेला नाही. तरीदेखील अत्यंत ठामपणे तुम्ही जिलब्या पाडत आहात. बादवे, अशी देणगी मिळालेल्या अनेक व्यक्ती माझ्या पाहण्यात आहेत. >>> या स्टेजला गेलेली व्यक्ती पूर्णपणे भ्रमिष्ट झालेली असते! मनावरचं नियंत्रण संपूर्णपणे नाहीसं होणं म्हणजे अजपाजप. मनाची बडबड थांबवताच येत नाही. अश्या व्यक्तीचं संपूर्ण अवधान मनानं वेधून घेतलेलं असतं. स्वतःच्या जाणीवेचा रोख ती व्यक्ती हवा तसा वळवायला असमर्थ होते. तिला समोरच्या गोष्टीवर किंवा हाततल्या कामावर, फोकसच करता येत नाही. The person has gone completely mad. खरं सांगायचं तर तुम्ही स्वतःच भ्रमिष्ट झालेले दिसताय (कदाचित गेले वर्षभर अखंड केलेल्या "अरविंद" जपाचा परीणाम असावा व त्यातूनच भ्रामकता आली असावी). जप/नामस्मरण यांविषयी कणभरही माहिती किंवा अनुभव नसताना तुम्ही त्याविषयी अत्यंत चुकीच्या आणि भ्रामक कल्पना मनात घट्ट धरलेल्या आहेत आणि आपल्याच भ्रामक कल्पना हेच वैश्विक सत्य आहे अशी चुकीची समजूत करून घेऊन त्या भ्रामक कल्पना ठामपणे मांडत आहात. पोहण्याचा अनुभव घेण्याकरीता किंवा पोहणे शिकण्याकरीता स्वतः पाण्यात उतरावे लागते. निव्वळ जिलब्या पाडण्याऐवजी काही दिवस स्वतः अनुभव घेऊन बघा आणि मग भाष्य करा. तुमच्या परिचयात अशी कोणी व्यक्ती असेल तर तिला फक्त स्वानुभवाची एक पोस्ट इथे लिहायला सांगा (किंवा तिचं अनुभव कथन तुम्ही लिहा) आणि बघा काय मजा येते ती.

In reply to by श्रीगुरुजी

टवाळ कार्टा Tue, 07/22/2014 - 16:05
बादवे, अशी देणगी मिळालेल्या अनेक व्यक्ती माझ्या पाहण्यात आहेत.
नावे मिळतील का...एकदा चरणस्पर्श करुन येइन

In reply to by टवाळ कार्टा

कवितानागेश Tue, 07/22/2014 - 16:12
केवळ चरणस्पर्श केल्यानी तुम्ही पावन व्हाल ही तुमची अन्धश्रद्धा आहे कार्टासाहेब. ;) आणि खरोखरच स्पर्शानी काही होत असेल, तर तुमचा स्पर्श करुन घेउन उलट स्वतःच टवाळ होण्याचा धोका कोणता शहाणा माणूस पत्करेल? :P

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/17/2014 - 17:24
अनिलराव एकदा वर लिहिलेले सर्व आत्मप्रचितीला उरतते का हे तपासुन पहा ! असो ! म्हणोनि जितुका भोळा भाव । तितुका अज्ञानाचा स्वभाव । अज्ञानें तरी देवाधिदेव । पाविजेल कैचा ॥ ११ ॥ अवांतर : ह्यावरुन एक जोक आठवला : परांजपे ह्या शब्दाची व्युत्पत्ती : परा + जपे अर्थात परावाणी मधे जप करणारे अशी आहे ... पण आमच्या एका बीग्रेडी मित्राने ती व्युत्पत्ती पर्+अन्न्+जपे म्हणजे दुसर्‍याच्या अन्नावर जगणारे अशी केली होती =))

In reply to by कवितानागेश

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/17/2014 - 17:45
बराच वेळ चिंतन केल्यावर ह्या प्रश्नाचा अर्थ उमगला ... फारच गहन आणि खोल प्रश्न विचारलात माऊली !!
तत्वें साक्षत्वें वोसरतीं| साक्षत्व नुरे आत्मप्रचिती |आत्मा असे आदिअंतीं| आपण कैंचा ||१४||
जिथे "आपण"ही नाही ... साक्षित्वच नाही ...तिथे आत्मप्रचिती कशी आणणार ! मनापासुन धन्यवाद :)

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या गुरुवार, 07/17/2014 - 17:52
तुम्ही ज्ञानेश्वरीचे पारायण करता का? ज्ञानदेवांनी नऊ हजार ओव्यांच्या ज्ञानेश्वरीत कोणत्या अध्यायात, कोणत्या ओवीत काय म्हटले आहे हे तुमच्या कसे लक्षांत राहते?

In reply to by धन्या

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/17/2014 - 17:57
हे समर्थांनी म्हणले आहे ...ज्ञानेश्वरांनी नाही आणि लक्षात कसे रहाते हे समजण्यासाठी तुम्हाला आधी समष्टी व्हावी लागेल *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या गुरुवार, 07/17/2014 - 18:35
हे समर्थांनी म्हणले आहे ...ज्ञानेश्वरांनी नाही
यापुढे ओवीचा उल्लेख करताना तिचा संदर्भ देत जा राव. आमच्यासाठी ओवीपेक्षा ओवीचा संदर्भ जास्त महत्वाचा आहे. :)

In reply to by स्पा

मृगनयनी गुरुवार, 07/17/2014 - 18:45
अनिल'जी... खूपच उपयुक्त माहिती... :) मंत्रसामर्थ्य अगाध आहे. मंत्र व नामस्मरण या दोन्हीबद्दल आपण या आधीदेखील लेख लिहिले आहेत. प्रत्येक वेळी आपण जी विस्तृत स्वरूपात माहिती देता, त्यावरून देव, मंत्र या गोष्टींशी कमी संबंध असणार्‍या किम्बहुना काहीही सम्बन्ध नसणार्‍यांना सुद्धा उचित बोध मिळू शकतो...... तुम्हाला शुभेच्छा!!!! .. :) || जय मल्हार ||

जेपी गुरुवार, 07/17/2014 - 17:36
नीट आटवत नाय. पण अस कायतर आहे. युद्ध माझे बॅट्या करणार ........... धाग्यावर मंत्र बसणार निश्चीत. (जेपी फ्राम तामीळनाडु)

In reply to by जेपी

सूड गुरुवार, 07/17/2014 - 18:07
समर्थक प्रवचने देणार।विरोधक खोडून काढणार॥ व्यष्टी समष्टीची अंत्येष्टी होणार। राडा घडणार निश्चित॥ ;)

In reply to by सूड

धन्या गुरुवार, 07/17/2014 - 18:50
समष्टीच्या व्यामिष्रतेची आपणास कल्पना नसल्याने आपण सदर ओवी लिहिण्यास उद्युक्त झालात. वास्तविक पाहता समष्टीवर भाष्य करताना समष्टी आणि तिची व्यामिष्रता यांच्या जोडीनेच भ्रम (इल्यूजन), प्रमाद(चुका करण्याचा स्वभाव), करणापटव (लिमिटेशन्स), विप्रलिप्सा (लोभीपण), कूटार्थ, मनाची निर्वासन (वासनारहित) अवस्था, विचारांची क्लॅरिटी, भगवदतत्त्व, त्रैमूर्ती ज्या 'मोडस' मध्ये (अनुषंगाने) ती काम करते ते त्रिगुण तसेच ज्ञानरुपी तृतीय नेत्र इत्यादी बाबींचा साकल्याने विचार करावा लागतो.

कपिलमुनी गुरुवार, 07/17/2014 - 18:44
खेकडे, अमावस्या, दहीवडा नरकोंडम बेट, बाली,शाही ? अंडी..पोपट , जाम+ इ एम आय ई. ई. च्या प्रतीक्षेत

नानासाहेब नेफळे गुरुवार, 07/17/2014 - 18:50
मन एकाग्र करणे..... च्यायला ,पाचरुपयाची गायछाप आणि चूना डबीसुद्धा हे करु शकते, त्यासाठी एवढ्या देवांच्या नावाने कशाला शंख करत बसायचे....

In reply to by नानासाहेब नेफळे

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/17/2014 - 19:20
पाचरुपयाची गायछाप आणि चूना डबीसुद्धा हे करु शकते
हायला ५ रुपाय्ला झाली होय ? पुर्वी दीडरुपायला तबाकु आणि ५० पैशात चुना मिळायचा .... गेले ते दिवस !

In reply to by प्रसाद गोडबोले

नानासाहेब नेफळे गुरुवार, 07/17/2014 - 19:43
खरंय हो, पाच रुपयात चार मिनारचे पाकिट यायचे .आता पाच रुपयात फक्त एकच चैतन्यकांडी मिळते. गेले ते दिन गेले.

धन्या गुरुवार, 07/17/2014 - 19:03
मंत्रजपावरुन आठवले, सहस्त्रार्जूनाच्या नावाने कसलासा मंत्र आहे म्हणे. तो जपला की हरवलेली वस्तू मिळते असे म्हणतात. आमच्या एका मित्राचा परवा भीमाशंकर मंदीराच्या प्रांगणात भ्रमणध्वनी संच हरवला. मित्र मंत्रपठणाच्या क्षेत्रातील निष्णात असल्यामुळे त्याने तो मंत्र जपलासुद्धा मात्र भ्रमणध्वनी संच काही सापडला नाही. बहुतेक चपलांच्या स्टँडजवळ उभ्या असणार्‍या आजीबाईंना दहा रुपये न दिल्यामुळे त्यांनी दिलेला "देव पावंल तुमाला" हा शाप भोवला असावा. सहस्त्रार्जुनाच्या "हरवलेले सापडते" मंत्रापेक्षा आजीबाईंचा तळतळाट जास्त पावरफुल ठरला.

In reply to by सूड

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/17/2014 - 19:30
ह्या मंत्राच्या स्मरणाने तुमच्या त्या मित्राला समष्टी झाली आणि हरवलेली मनःशांती परत मिळाली असे ऐकीवात आहे ! म्हणजे कार्तवीर्यही जिंकला आणि आज्जी बाईही जिंकली असे अध्यात्मिक अनुमान काढतायेईल. पण हे कळण्यासाठी तुमचा कर्मविपाकाचा पुरेसा अभास असावा लागेल तरच तुम्हाला अध्यात्मिक आणि आधिभौतिक जगतातील व्यामिश्रतापुर्ण कार्यकारणभाव लक्षात येईल ! *biggrin*

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्या गुरुवार, 07/17/2014 - 19:45
सध्या आम्हाला सर्दी झालेली असल्यामुळे आम्ही आलेपाक खात आहोत. सर्दी गेली की कर्मविपाकाचा अभ्यास करु. रच्याकने, आधिभौतिकला इंग्रजीत काय म्हणतात? पॅराफिजिकल? सुपरश्टीशीयस?

In reply to by शिद

धन्या गुरुवार, 07/17/2014 - 19:42
मला स्वतःला काही अनुभव नाही. या क्षेत्रातील जाणकारच काही सांगू शकतील. या क्षेत्रात स्वानुभव खुप महत्वाचा असतो.

चित्रगुप्त गुरुवार, 07/17/2014 - 19:38
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे.
१. हे नेमके कोणत्या शास्त्रात सांगितले आहे, मूळ श्लोक कोणता, हे जरा तपशीलात लिहावे, अशी विनंती करतो. २. 'जप' ही एक मानसिक क्रिया असल्याने तिचे परिणाम -- "साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होणे" वगैरे नेमके कसे घडून येतात, वगैरेंवर धागाकर्त्याने प्रकाश टाकावा. ३. धागाकर्त्याचा या बाबतीत स्वानुभव काय आहे ? कोणता, किती जप केला, त्याचा काय परिणाम घडून आला, वगैरेही विशद करावे. 'जप' या संकल्पनेच्या मोघम माहिती ऐवजी नेमकी आणि स्वानुभवाधिष्ठित माहिती मिळावी, या हेतूने ही विचारणा करत आहे.

In reply to by चित्रगुप्त

मराठे Sat, 07/19/2014 - 01:38
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे.
नेमकं हेच विचारायचं होतं, की नुसतं "ज" म्हणजे जन्माचं थांबणं आणि "प" म्हणजे पाप नष्ट होणं असं नक्की कुठे लिहीलं आहे? असे एकाक्षरी शब्दावरून एवढा सगळा अर्थ कसा काय होतो याचं खरंच कुतूहल आहे.

In reply to by मराठे

चित्रगुप्त Sat, 07/19/2014 - 03:41
'ज' म्हणिजे काय 'प' म्हणिजे काय 'जप' म्हणिजे काय मज निरोपावे .. 'ज' म्हणिजे जगणे 'प' म्हणिजे पाप करणे 'जप' म्हणिजे पाप करित जगणे ग्रंथांतरी बोलिले.

In reply to by चित्रगुप्त

धन्या Sat, 07/19/2014 - 14:43
नाम "जपाला" विशेष महत्व असणार्‍या एका निरुपद्रवी संप्रदायाच्या अनुयायाकडून "विश्वात ठसवलेला तो विठ्ठल" अशी विठ्ठल या शब्दाची फोड ऐकली होती. त्यामुळे अशा अतर्क्य शब्दार्थांचे हल्ली नवल वाटत नाही.

In reply to by चित्रगुप्त

प्रसाद१९७१ Mon, 07/21/2014 - 16:40
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे.
"ज" वरुन "जेवण" आणि "प" वरुन पाप असे का नाही?

नानासाहेब नेफळे गुरुवार, 07/17/2014 - 20:44
स्वानुभधिष्ठीत माहीती मिळावी
केलात ना घोळ! स्वानुभवाचा दाखला देऊन प वि सुक्ष्म देहाने मंगळावर जाऊन आले होते, ठेवणार आहात का विश्वास!!

In reply to by नानासाहेब नेफळे

चित्रगुप्त Fri, 07/18/2014 - 00:16
सूक्ष्म देहाने प्रवास काय, आम्ही सुद्धा करतो, पण मंत्र-जप वगैरे लई भारी दिसतंय, म्हणून विचारलंय. बघा आमच्या सूक्ष्मदेह-प्रवासाची हकिगतः पिंगळावेळ आणि आमचा आम्रविका खंडाचा सूक्ष्म - प्रवास http://www.misalpav.com/node/21492 आमचे मिपावरील लेखनः http://www.misalpav.com/user/9160/authored

भृशुंडी Fri, 07/18/2014 - 01:09
श्री तपकीर, तुम्हाला काही अनुभव आले असतील तर ते जरूर लिहा.

प्यारे१ Fri, 07/18/2014 - 03:27
||ॐ|| ||ॐ नमः शिवाय|| ||ॐ नमो भगवते वासुदेवाय|| ||श्रीराम जयराम जयजयराम||

मदनबाण Fri, 07/18/2014 - 05:56
@ अनिलराव माहिती आवडली. माझ्या माहिती प्रमाणे मंत्रांच्या उगम स्थानाचे ४ भाग आहेत. १}वैदिक २}उपनिषदातले ३}तांत्रिक ४}पौराणिक राम मंत्राचिया आवर्ती | घडती जयासी पुढतोपुढती | त्याचा जन्म धन्य ये क्षिती | सर्व कुळासी तारक ||१|| राम मंत्र आवडे जीवा | हाचि उद्धार सर्व जीवां | शिवासही विसावा | पार्वती सहित ||२|| रामकॄष्ण उच्चारे | तरती जड पामरें | ऐसें हें व्यासे निर्धारेम | नानाग्रंथी सांगितले ||३|| नामा जपे नाम मंत्र | आणिक नेणे नाना शास्त्र | राम नामे नित्य वक्त्र | हरी रंगें रंगले ||४|| इति :- श्री संत नामदेव. संदर्भ :- नाम महिमा अभंग १४६ नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी । कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥१॥ रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप । पापाचे कळप पळती पुढें ॥२॥ हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तयां मोक्ष ॥३॥ ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निजस्थान ॥४॥ संदर्भ :- श्री ज्ञानदेव हरिपाठ वासनेचे मूळ छेदिल्या वाचून । तरलोसे कोणी न म्हणावे ॥२३॥ न म्हणावे जाला पंडित वाचक । करो मंत्रघोष अक्षरांचा ॥२४॥ संत तुकाराम अभंग संदर्भ :- तुकाराम अभंगगाथा चला गणपती चे दिवस जवळ येत आहेत... आरती म्हणुन झाल्यावर मंत्रपुष्पांजली सर्व म्हणतातच नाही का ? ;) असो... वाचकांसाठी मंत्रपुष्पांजली चा अर्थ संदर्भ इकडुन घेतला आहे. जाता जाता :- माला तो कर में फिरे, जीभ फिरै मुख माहि । मनुवाँ तो चहुँ दिसि फिरै, यह तो सुमिरन नाहिं ॥ इति:- संत कबीर मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Malaysia jet crashes in east Ukraine conflict zone

In reply to by मदनबाण

मृगनयनी Fri, 07/18/2014 - 09:41
आssssssss हा .. मदनबाण...... क्या ब्बात कही है......... चोक्कस्स!!!...
चला गणपती चे दिवस जवळ येत आहेत... आरती म्हणुन झाल्यावर मंत्रपुष्पांजली सर्व म्हणतातच नाही का ?
व्हेरी गुड... एका दगडात बरे पक्षी.. हां..... ;)

In reply to by खटपट्या

मदनबाण Sat, 07/19/2014 - 07:55
मदणबाण बाबा की जय !!! हॅं.हँ.हँ... नारायण ! नारायण ! काय साहेब गरीबाची चेष्टा करताय ? ;) बाबा तर आपले गुगल आहेत हो... खाली त्यांच्या भक्तांची प्रतिभा तर पहा... कसे म्हणतात, तन्नो गुगल प्रचोदयात | आता मला देखील गुगल बाबांची महती विषद करावी वाटते... ;) एन्जॉय माडी... :) जाता जाता :- हा ८० वा प्रतिसाद... और सिर्फ २० रन चाहिये सेंन्चुरी के लिये. ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- ७ समुंदर पार... :- विश्वात्मा

In reply to by प्रसाद गोडबोले

सूड Fri, 07/18/2014 - 16:43
या देवि आंतर्जालेषु संस्थलरुपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

बॅटमॅन Fri, 07/18/2014 - 16:10
:) ===================================================== छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे..ढिशक्यांव् ढिशक्यांव् ढिशक्यांव्!!!!

In reply to by टवाळ कार्टा

धन्या Fri, 07/18/2014 - 17:40
हे काय????
छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे..ढिशक्यांव् ढिशक्यांव् ढिशक्यांव् असा नामजप.

In reply to by अधिराज

संस्कृत वाणी देवे केली | मग प्राकृत काय चोरांपासुनी झाली || असा सणसणीत प्रश्न व्हिचारुन ठेवलाय नाथांनी . धन्या , थांब रे थोडा जरा दम धर तुला रेफरन्स काढुन सांगतो *biggrin* तोवर ह्या मंत्राचा जप कर
" इन्टर्नेटाय विद्महे | सर्च इंजिनाय धीमही | तन्नो गुगल प्रचोदयात || "
*lol*

In reply to by प्रसाद गोडबोले

अधिराज Fri, 07/18/2014 - 18:53
इन्टर्नेटाय विद्महे | सर्च इंजिनाय धीमही | तन्नो गुगल प्रचोदयात ||
ये क्या मंत्र है, मै तो बोखला गया रे बाबा!

चित्रगुप्त Fri, 07/18/2014 - 17:47
आपले तापकीर साहेब एवढ्या कळकळीनं 'शहाणे करुन सोडावे, सकळ जन' या रास्त हेतूनं काही माहिती देत आहेत, तरी नुस्ती टवाळी चालवलीय शिंच्यांनी. पुढे एकाद्या धूर्त अमेरिकन प्रकाशकानं "सेव्हन एन्शियंट सीक्रेट्स ऑफ मान्ट्रा-जॅपा योगा" किंवा "अमेझिंग पॉवर ऑफ मान्ट्रा-जॅपा" किंवा " हौ टु बिकम वल्ड्ज मोस्ट पॉवर्फुल पर्सनः मिरॅकल ऑफ मान्ट्रा-जॅपा योगा" असे पुस्तक "बेस्ट सेलर" म्हणून बाजारात आणले, की त्यावर उड्या घ्याल, आणि स्तुतिपर धागे काढाल. अरे काही आहे की नाही?

श्रीगुरुजी Sun, 07/20/2014 - 13:24
>>> ४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो. पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते. यालाच "अजपाजप" असेही म्हणतात.

In reply to by श्रीगुरुजी

ते प्रथम सांगा.
चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते.
ग्रंथांचे दाखले ग्रंथात राहूं द्या आणि कोणाही संताला मधे आणू नका. अशी देणगी मिळालेली हयात व्यक्ती तुमच्या पाहण्यात आहे का?
यालाच "अजपाजप" असेही म्हणतात.
या स्टेजला गेलेली व्यक्ती पूर्णपणे भ्रमिष्ट झालेली असते! मनावरचं नियंत्रण संपूर्णपणे नाहीसं होणं म्हणजे अजपाजप. मनाची बडबड थांबवताच येत नाही. अश्या व्यक्तीचं संपूर्ण अवधान मनानं वेधून घेतलेलं असतं. स्वतःच्या जाणीवेचा रोख ती व्यक्ती हवा तसा वळवायला असमर्थ होते. तिला समोरच्या गोष्टीवर किंवा हाततल्या कामावर, फोकसच करता येत नाही. The person has gone completely mad. तुमच्या परिचयात अशी कोणी व्यक्ती असेल तर तिला फक्त स्वानुभवाची एक पोस्ट इथे लिहायला सांगा (किंवा तिचं अनुभव कथन तुम्ही लिहा) आणि बघा काय मजा येते ती.

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ Sun, 07/20/2014 - 14:57
>>> या स्टेजला गेलेली व्यक्ती पूर्णपणे भ्रमिष्ट झालेली असते! मनावरचं नियंत्रण संपूर्णपणे नाहीसं होणं म्हणजे अजपाजप. मनाची बडबड थांबवताच येत नाही. अश्या व्यक्तीचं संपूर्ण अवधान मनानं वेधून घेतलेलं असतं. स्वतःच्या जाणीवेचा रोख ती व्यक्ती हवा तसा वळवायला असमर्थ होते. तिला समोरच्या गोष्टीवर किंवा हाततल्या कामावर, फोकसच करता येत नाही. The person has gone completely mad. आपल्या ओळखीत वरील वर्णनाचं कुणी आहे वाटतंय. एवढ्या ठामपणं कसं काय म्हणू शकता?

In reply to by प्यारे१

अर्थात! तुम्हाला वैयक्तिक अनुभव घ्यायचा असेल तर करा सुरु साधना आणि अजपा सुरु झाला की कळवा. तुमची मुलाखत घेऊ!

In reply to by संजय क्षीरसागर

श्रीगुरुजी Mon, 07/21/2014 - 21:27
>>> तुम्ही कोणत्या स्टेजला आहात ते प्रथम सांगा. ते तुम्हाला सांगायची गरज नाही आणि सांगून ते तुम्हाला कळणारही नाही. >>> ग्रंथांचे दाखले ग्रंथात राहूं द्या आणि कोणाही संताला मधे आणू नका. अशी देणगी मिळालेली हयात व्यक्ती तुमच्या पाहण्यात आहे का? तुमचा ग्रंथांवर विश्वास नाही आणि संतांवरही नाही. तुम्हाला स्वतःला शून्य अनुभव आहे आणि इतरांच्या अनुभवावर विश्वास ठेवायची तुमची तयारी नाही. तुम्ही स्वतः कधी अनुभव घ्यायचा प्रयत्न केलेला नाही. तरीदेखील अत्यंत ठामपणे तुम्ही जिलब्या पाडत आहात. बादवे, अशी देणगी मिळालेल्या अनेक व्यक्ती माझ्या पाहण्यात आहेत. >>> या स्टेजला गेलेली व्यक्ती पूर्णपणे भ्रमिष्ट झालेली असते! मनावरचं नियंत्रण संपूर्णपणे नाहीसं होणं म्हणजे अजपाजप. मनाची बडबड थांबवताच येत नाही. अश्या व्यक्तीचं संपूर्ण अवधान मनानं वेधून घेतलेलं असतं. स्वतःच्या जाणीवेचा रोख ती व्यक्ती हवा तसा वळवायला असमर्थ होते. तिला समोरच्या गोष्टीवर किंवा हाततल्या कामावर, फोकसच करता येत नाही. The person has gone completely mad. खरं सांगायचं तर तुम्ही स्वतःच भ्रमिष्ट झालेले दिसताय (कदाचित गेले वर्षभर अखंड केलेल्या "अरविंद" जपाचा परीणाम असावा व त्यातूनच भ्रामकता आली असावी). जप/नामस्मरण यांविषयी कणभरही माहिती किंवा अनुभव नसताना तुम्ही त्याविषयी अत्यंत चुकीच्या आणि भ्रामक कल्पना मनात घट्ट धरलेल्या आहेत आणि आपल्याच भ्रामक कल्पना हेच वैश्विक सत्य आहे अशी चुकीची समजूत करून घेऊन त्या भ्रामक कल्पना ठामपणे मांडत आहात. पोहण्याचा अनुभव घेण्याकरीता किंवा पोहणे शिकण्याकरीता स्वतः पाण्यात उतरावे लागते. निव्वळ जिलब्या पाडण्याऐवजी काही दिवस स्वतः अनुभव घेऊन बघा आणि मग भाष्य करा. तुमच्या परिचयात अशी कोणी व्यक्ती असेल तर तिला फक्त स्वानुभवाची एक पोस्ट इथे लिहायला सांगा (किंवा तिचं अनुभव कथन तुम्ही लिहा) आणि बघा काय मजा येते ती.

In reply to by श्रीगुरुजी

टवाळ कार्टा Tue, 07/22/2014 - 16:05
बादवे, अशी देणगी मिळालेल्या अनेक व्यक्ती माझ्या पाहण्यात आहेत.
नावे मिळतील का...एकदा चरणस्पर्श करुन येइन

In reply to by टवाळ कार्टा

कवितानागेश Tue, 07/22/2014 - 16:12
केवळ चरणस्पर्श केल्यानी तुम्ही पावन व्हाल ही तुमची अन्धश्रद्धा आहे कार्टासाहेब. ;) आणि खरोखरच स्पर्शानी काही होत असेल, तर तुमचा स्पर्श करुन घेउन उलट स्वतःच टवाळ होण्याचा धोका कोणता शहाणा माणूस पत्करेल? :P
लेखनविषय:
लेखनप्रकार
मंत्रयोग - जपयोग शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात. याला मंत्रयोग देखील म्हटले जाते. मंत्राचा अर्थ आहे मनाला एका तंत्रात बांधणे. आणि ज्यावेळी मन एका तंत्रात एका नियमात बांधले जाते तेव्हा ती व्यक्ती मनाने खूप सामर्थ्यशाली बनते. कारण नेमाला खूप महत्व आहे माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे कि, ।। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ।। जपयोग हि साधना खूप पुरातन आहे. म्हणूनच सर्व धर्मामध्ये या योगाचे अनुसरण करतात. हा एक चमत्कारी योग आहे.