मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बर्लिन भिंतीच्या पतनाचा रौप्यमहोत्सव

बोका-ए-आझम ·

In reply to by पिवळा डांबिस

एस 09/11/2014 - 10:40
२५ वर्षांपूर्वीही केले होते, आता मिपाच्या व्यासपीठावरून पुनरेकवार करतोय. :-)

बोका-ए-आझम 09/11/2014 - 09:28
या घटनेच्या एक वर्ष आधी रीगन आणि गोर्बाचेव यांची बर्लिनमध्येच बैठक झाली होती तेव्हा रीगनने अंबुजा सिमेंट स्टायलीत " मि. गोर्बाचेव, ही भिंत तोडून टाका ," असं विधान केलं होतं! ;)

बोका-ए-आझम 09/11/2014 - 12:35
हाराल्ड ज‌ॅगर हा पूर्व जर्मन गुप्तपोलिस संघटना ' स्टासी ' मध्ये लेफ्टनंट कर्नल होता आणि बर्लिन भिंतीवरच्या पहा-याची आणि सुरक्षेची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याने त्यावेळची लोकांची मन:स्थिती या लेखात वर्णन केली आहे. http://m.timesofindia.com/world/europe/The-man-who-opened-the-Berlin-Wall-25-years-ago/articleshow/45056591.cms

क्लिंटन 09/11/2014 - 20:27
बर्लिनची भिंत पाडली जाणे ही जगाच्या इतिहासातील सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. शेवटी कितीही काहीही झाले तरी आर्थिक समतेच्या गोंडस नावाखाली हुकुमशाहीचा वरवंटा चालविणाऱ्या, वैयक्तिक स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या आणि जगात सर्वाधिक रक्तपात घडवून आणणाऱ्या कम्युनिझम नावाच्या राक्षसाच्या अंताची सुरवात व्हायला ही घटना निमित्त नक्कीच झाली.बर्लिनची भिंत पडल्यानंतर अवघ्या दोन वर्षात सोव्हिएट युनियनसकट पूर्व युरोपातील कम्युनिझमचा अंत झाला!! माझ्यासारख्या उजव्याला या घटनेचे प्रचंड महत्व वाटते. बर्लिन भिंतीवर स्वामीनाथन अय्यर यांचा टाईम्स ऑफ इंडियातील हा लेख वाचनीय आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांनी या लेखात शेवटी नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आहे. तो कोणाला आवडेल कोणाला आवडणार नाही.पण तरीही लेख नक्कीच वाचनीय आहे.

In reply to by क्लिंटन

बोका-ए-आझम 09/11/2014 - 23:10
अगदी बरोबर. आणि सर्वात मजा म्हणजे आपल्या इथल्या कम्युनिस्टांनी अगदी बाप मेल्यासारखे सोविएत युनियनच्या मढ्यावर आपले अश्रू ढाळले.

In reply to by पिवळा डांबिस

एस 09/11/2014 - 10:40
२५ वर्षांपूर्वीही केले होते, आता मिपाच्या व्यासपीठावरून पुनरेकवार करतोय. :-)

बोका-ए-आझम 09/11/2014 - 09:28
या घटनेच्या एक वर्ष आधी रीगन आणि गोर्बाचेव यांची बर्लिनमध्येच बैठक झाली होती तेव्हा रीगनने अंबुजा सिमेंट स्टायलीत " मि. गोर्बाचेव, ही भिंत तोडून टाका ," असं विधान केलं होतं! ;)

बोका-ए-आझम 09/11/2014 - 12:35
हाराल्ड ज‌ॅगर हा पूर्व जर्मन गुप्तपोलिस संघटना ' स्टासी ' मध्ये लेफ्टनंट कर्नल होता आणि बर्लिन भिंतीवरच्या पहा-याची आणि सुरक्षेची जबाबदारी त्याच्यावर होती. त्याने त्यावेळची लोकांची मन:स्थिती या लेखात वर्णन केली आहे. http://m.timesofindia.com/world/europe/The-man-who-opened-the-Berlin-Wall-25-years-ago/articleshow/45056591.cms

क्लिंटन 09/11/2014 - 20:27
बर्लिनची भिंत पाडली जाणे ही जगाच्या इतिहासातील सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. शेवटी कितीही काहीही झाले तरी आर्थिक समतेच्या गोंडस नावाखाली हुकुमशाहीचा वरवंटा चालविणाऱ्या, वैयक्तिक स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या आणि जगात सर्वाधिक रक्तपात घडवून आणणाऱ्या कम्युनिझम नावाच्या राक्षसाच्या अंताची सुरवात व्हायला ही घटना निमित्त नक्कीच झाली.बर्लिनची भिंत पडल्यानंतर अवघ्या दोन वर्षात सोव्हिएट युनियनसकट पूर्व युरोपातील कम्युनिझमचा अंत झाला!! माझ्यासारख्या उजव्याला या घटनेचे प्रचंड महत्व वाटते. बर्लिन भिंतीवर स्वामीनाथन अय्यर यांचा टाईम्स ऑफ इंडियातील हा लेख वाचनीय आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांनी या लेखात शेवटी नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आहे. तो कोणाला आवडेल कोणाला आवडणार नाही.पण तरीही लेख नक्कीच वाचनीय आहे.

In reply to by क्लिंटन

बोका-ए-आझम 09/11/2014 - 23:10
अगदी बरोबर. आणि सर्वात मजा म्हणजे आपल्या इथल्या कम्युनिस्टांनी अगदी बाप मेल्यासारखे सोविएत युनियनच्या मढ्यावर आपले अश्रू ढाळले.
बर्लिन भिंतीच्या पतनाचा रौप्यमहोत्सव आजच्याच दिवशी २५ वर्षांपूर्वी , ९ नोव्हेंबर १९८९ या दिवशी पूर्व जर्मन सरकारने बर्लिन भिंतीचे दरवाजे उघडून पूर्व बर्लिनच्या नागरिकांना पश्चिम बर्लिनमध्ये जायची परवानगी दिली. पुढे एक वर्षाच्या आत दोन्हीही जर्मन राष्ट्रे एकत्र आली.

केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र !

ओंकारा ·

खटपट्या 09/11/2014 - 07:45
सहमत शिवसेनेचे अजब तर्कट अजुनही संपलेले नाही. आभ्यासु सुरेश प्रभू यांना डावलून अनिल देसाईंचे नाव पुढे केले गेले आहे. प्रभू सेनेच्या संपर्कात नाहीत हे कारण दीले गेलेय. मागे जेव्हा प्रभू केन्द्र सरकारात होते तेव्हाही त्यांना तडकाफडकी राजीनामा देण्यास सांगण्यात आला. पैशाचं राजकारण केल्याशिवाय आणि मातोश्रीचे उम्बरठे झिजवल्याशिवाय शिवसेनेत मोठे होता येत नाही हेच खरे.

In reply to by खटपट्या

सतिश गावडे 09/11/2014 - 13:09
>> प्रभू सेनेच्या संपर्कात नाहीत हे कारण दीले गेलेय. सुरेश प्रभू आता कोणत्या पक्षाकडून खासदार आहेत याचा कुणी खुलासा करेल का? कालपासून त्यांच्यासंबंधी बातम्या वाचतोय मात्र ते कोणत्या पक्षाकडून खासदार आहेत हे कुठेच वाचायला मिळाले नाही.

In reply to by सतिश गावडे

प्रचेतस 09/11/2014 - 13:19
प्रभू खासदार नाहित. शिवसेनेचे असूनही सध्या पक्षात सक्रीय नाहित. पण माणूस अतिशय हुशार आहे, अनुभवी आहे, स्वच्छ प्रतिमेचा आहे. पर्रीकर, प्रभू यांची मंत्रीमंडळात निवड हे मोदींच्या निवडून आलेल्या खासदारांमध्ये पुरेसे ट्यालेण्ट, पुरेसा अनुभव नसल्याचे स्पष्ट उदाहरण आहे. त्याच बरोबर मंत्री मंडळात अत्यंत सुयोग्य माणसे मोदी नेमस्तपणे नेमत आहेत याबद्दल त्यांचे कौतुक करावेसे वाटते.

In reply to by प्रचेतस

सतिश गावडे 09/11/2014 - 13:57
पर्रीकर, प्रभू यांची मंत्रीमंडळात निवड हे मोदींच्या निवडून आलेल्या खासदारांमध्ये पुरेसे ट्यालेण्ट, पुरेसा अनुभव नसल्याचे स्पष्ट उदाहरण आहे.
देशभरात एव्हढे खासदार निवडून आले असताना देशाच्या संरंक्षणमंत्री पदासाठी एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला त्याच्या पदाचा राजीनामा देऊन त्याला राज्यसभेवर पाठवण्याची तयारी करुन देशाच्या संरंक्षणमंत्री पदावर नेमणूक करावी लागते ही आश्चर्याची गोष्ट आहे. अर्थात पर्रीकर देशाच्या संरंक्षणमंत्री पदाला न्याय देतील यात शंका नाही. आजच्या राजकारण्यांमध्ये उच्चशिक्षीत असूनही आपल्या साधेपणामुळे ते लक्षात येतात.

In reply to by सतिश गावडे

सहा महिन्यात एकही मंत्री चमकदार कामगिरी करु शकलेला नाही ,त्यामुळे पर्रीकरांना घेतले.महागाई वगैरे काँग्रेसच्या काळातले प्रश्न जैसे थे आहेत.

In reply to by सतिश गावडे

क्लिंटन 09/11/2014 - 22:27
देशभरात एव्हढे खासदार निवडून आले असताना देशाच्या संरंक्षणमंत्री पदासाठी एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला त्याच्या पदाचा राजीनामा देऊन त्याला राज्यसभेवर पाठवण्याची तयारी करुन देशाच्या संरंक्षणमंत्री पदावर नेमणूक करावी लागते ही आश्चर्याची गोष्ट आहे.
आश्चर्याची काय गोष्ट त्यात? मुख्यमंत्रीपदावरून केंद्रीय मंत्रीमंडळात जाणे आणि केंद्रीय मंत्रीमंडळातून राज्याच्या मुख्यमंत्रीपदी जायचे प्रकार कित्येक वेळा झाले आहेत. यशवंतराव चव्हाण १९६२ च्या चीन युध्दानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेले.तीच गोष्ट १९९१ मध्ये शरद पवारांची. १९८८ मध्ये शंकरराव चव्हाण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन केंद्रात अर्थमंत्री म्हणून गेले. २००० साली राजनाथसिंग असेच उत्तर प्रदेशात गेले. त्याच वर्षी नितीशकुमारही आपले औटघटकेचे मुख्यमंत्रीपद सांभाळायला बिहारमध्ये गेले होते. नारायणदत्त तिवारी, भजनलाल, अर्जुनसिंग, माधवसिंग सोळंकी या अनेक मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी राज्यातील पदांचे राजीनामे देऊन केंद्रात मंत्रीपद सांभाळले आहे. यात इतके आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे?

In reply to by क्लिंटन

सतिश गावडे 09/11/2014 - 22:56
आमचा तुमच्या एव्हढया अभ्यास नाही हो राजे. मात्र आमच्या आश्चर्याच्या निमिताने तुम्ही हा प्रतिसाद दिला आणि चार गोष्टी अजून कळल्या. :)

In reply to by क्लिंटन

बोका-ए-आझम 10/11/2014 - 15:37
ममता बॅनर्जी रेल्वे मंत्रालय सोडून बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून गेल्याच की. पृथ्वीबाबा पण पीएमओ मधूनच राज्यात आले होते.

In reply to by प्रचेतस

चौकटराजा 09/11/2014 - 20:27
नरेंद्र मोदीना सरकार चालविण्याचे पुरेसे गांभीर्य आहे. आजही झालेल्या यादीत उच्च शिक्षित माणसे आहेत. सुरेश प्रभू याना निवडणे हे एक चांगले पाउल आहे. भाजपा पार्टी विथ डिफरन्स नसेलही पण मोदी लीडर विथ डिफरन्स दिसू लागले आहेत. सेनेने एमायएम चे खुसपट काढून हिंदुत्व सांभाळणार असल्याची नवीच अट भाजप साठी शोधून काढली आहे. सेना काय किंवा मनसे काय यांच्या डी एन ए तच विकासाचे राजकारण दिसत नाही.

In reply to by यश राज

सतिश गावडे 09/11/2014 - 21:43
माध्यमांमधल्या बातम्या वाचून/ऐकून पॉवर* गेम चालू आहे हे लक्षात येतंय. मात्र नक्की कोण कुणाला खेळवतंय काही कळत नाही. *इथे श्लेष अभिप्रेत नाही. हा शब्द "पॉवर" असाच वाचावा. :)

In reply to by चौकटराजा

क्लिंटन 09/11/2014 - 22:19
सुरेश प्रभू याना निवडणे हे एक चांगले पाउल आहे. सुरेश प्रभूंना मंत्रीपदी नेमून मोदींनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. पूर्वी वाजपेयी सरकारमध्येही त्यांनी चांगले काम केले होते.ते वाजपेयींचे मर्जीतले मंत्री होते.तरीही बाळासाहेबांच्या हट्टाखातर सुरेश प्रभूंना राजीनामा द्यावा लागला.ते मंत्रीमंडळातून गेले हे स्वत: वाजपेयींना फार आवडलेले नव्हते ही गोष्ट स्पष्टच होती. नंतरच्या काळात सुरेश प्रभू कागदोपत्री शिवसेनेचे सदस्य असले तरी पक्षात फारसे सक्रीय नव्हते.मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी सुरेश प्रभूंना जी-२० परिषदेसाठी महत्वाची जबाबदारी दिली.आणि आता सरळ त्यांना भाजपमध्ये सामील करून घेऊन उध्दव ठाकरेंच्या नाकावर टिच्चून मंत्रीच करून घेतले. एकतर सुरेश प्रभू हा एक चांगला माणूस मंत्रीपदी आला हे चांगले झालेच. आणि दुसरे म्हणजे उध्दव ठाकरेंना आपण फारसे महत्व देत नाही हा पण एक सिग्नल मोदींनी दिलाच. सेना-भाजप युती तुटून दीड महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला. मोदींना अफझलखान, अमित शहांना आदिलशहा-कुतुबशहा वगैरे म्हणूनही झाले.तरीही अनंत गीते मंत्रीपदी कायम आहेतच.उध्दव ठाकरेंना न जुमानता सुरेश प्रभूंना मंत्री केले तरीही अनंत गीतेंना राजीनामा द्यायला उध्दव ठाकरे अजूनही सांगितलेले नाही.सत्तेचे लोणी उध्दव ठाकरेंनाही खरे तर मनातून हवे आहे.पण प्रचंड इगो आडवा येत आहे म्हणून काहीतरी करून एखादे ’फेस-सेव्हर’ त्यांना हवे आहे.शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी आम्हाला ताठ मानेने जगायला शिकविले, आम्ही सत्तेवर लाथ मारू वगैरे राणा भीमदेवी वल्गना करूनही अनंत गीतेंना राजीनामा द्यायला सांगितलेले नाही आणि अजूनही ’राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला तर’ हे शेपूट कायम ठेऊनच ’आम्ही विरोधी पक्षात बसू’ असे म्हणणे चालू आहे. राष्ट्रवादीचे काही होईल ते होऊ दे,आम्ही विरोधातच बसू, आम्हाला तुमच्याबरोबर सत्ता नको, हा घ्या गीतेंचा राजीनामा असे उध्दव ठाकरेंनी खणखणीतपणे म्हटले असते तर त्यांची विश्वासार्हता आणि मान टिकून राहिला असता. या वागण्यातून नक्की कोणत्या प्रकारचे संकेत उध्दव देत आहेत? शिवसेनेच्या वाघाचे मांजरच नाही तर ससा करायची योग्य वेळ आहे हे भाजप नेतृत्वाच्या लक्षात आले नसेल तर नवलच.

In reply to by क्लिंटन

hitesh 09/11/2014 - 22:40
राणा भीमदेवी थाट हा शब्दप्रयोग ऐकला आहे. पण हे राणा भीमदेवी म्हणजे नेमके कोण ?

In reply to by hitesh

बॅटमॅन 09/11/2014 - 22:54
कुठेशीक वाचले त्यानुसार राणा भीमदेव या नावाचे ते एक नाटक होते, बहुधा १९२० च्या आधीचे. त्यातले ड्वायलॉक्स इ. लै आदळआपट छाप बॉम्ब्यास्टिक असावेत कारण त्यावरूनच पुढे हा शब्दप्रयोग रूढ झाला.

In reply to by बॅटमॅन

सुनील 10/11/2014 - 08:14
नाटक होते आणि त्यावरून शब्दप्रयोग आला, हे ठीक. पण राणा भीमदेव नावाची कुणी व्यक्ती भारतीय इतिहासात होऊन गेली होती काय? कुतुहल म्हणून विचारतोय.

In reply to by सुनील

बॅटमॅन 10/11/2014 - 12:07
असेलही. पाहिले पाहिजे, माझ्या ऐकण्यात तरी अशी कुणी व्यक्ती नाही, पण यू नेव्हर नो. मध्ययुगीन गुजरात-राजस्थानात असेलही एखादा मायनर राजा.

In reply to by सुनील

प्रदीप 10/11/2014 - 18:26
राणा भीमदेव ह्या नावाने गुगलून पहातां "Nationalism and Social Reform in in [sic] Colonial Situation" By Aravind Ganachari ह्या पुस्तकातील सदर नाटकाची माहिती देणारे पानच प्रस्तुत झाले. त्यानुसार, 'राणा भीमदेव' ह्या नावाचे नाटक, वासुदेव रंगनाथ शिरवळकर व विनायक त्र्यंबक मोडक ह्या द्वयीने १८९२ साली लिहीले होते. आणि थोडे गंमतीशीर अवांतरः गुगलने राजा भीमदेव ह्यांविषयी माहिती दिली, त्यानुसार सदर नावाचा मुळचा गुजराती राजा, मुंबईचा मूळ राजा होय, त्याने माहिम येथे शहर स्थापन केले होते, म्हणे-- ही माहिती विकीपेडियावर दिसली. अर्थात ह्याविषयी खरेखोटे माहिती नाही. अलिकडची मुंबई- गुजराती- अफझल खान--- ह्या आरोळ्यांनी दुमदुमलेल्या वातावरणात ही माहिती मनोरंजक वाटली!

In reply to by प्रदीप

hitesh 10/11/2014 - 19:22
भिमदेवाचं परकेपण काय घेऊन बसलात , खुद्द महाराजांचे पूर्वजही राजस्तानातुन आले... 'आधुनिक महाराजां'चे पूर्वजही मध्य प्रदेशातून आले.

In reply to by श्रीगुरुजी

जेपी 09/11/2014 - 19:34
ओ श्रीगुरुजी, नाना गेल्याचे कळाल नाही.असले कसले मित्र ओ तुमी *wink* चला एखादा श्रदांजली लेख लिहुन आदरांजली व्हावा. *biggrin*

In reply to by जेपी

श्रीगुरुजी 09/11/2014 - 19:52
नाना गेल्याचं मला खरंच समजलं नव्हतं. नक्की कोणत्या कारणाने ते गेले? त्यांचे बरेच डूआय आहेत. त्यामुळे ते अजरामर आहेत. प्रस्तुत लेखाच्या लेखकाचा जन्म केवळ १ दिवसांपूर्वी झालेला आहे. कदाचित नाना?

hitesh 09/11/2014 - 17:06
शिवाजी महाराजांनी संघटना बांधली ती मराठी माणसांची नाही, त्यांनी मराठी माणसाला हिंदू समजून संघटित करत ' हिंदवी स्वराज्य ' स्थापन केले..... ....... हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा त्याना स्वराज्य निर्माण करायचे होते. .......... हिंदवी हा शब्द महाराजांनी वापरला होता का? की तो नंतर कुणीतरी घातला ?

श्रीगुरुजी 09/11/2014 - 20:07
केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र | एकताचा पप्पा जितेंद्र, दोन बायकांचा दादला धर्मेंद्र | बॉलिवूडमध्ये विजयेंद्र, वसईत हितेंद्र | मराठी चित्रपटात गजेंद्र (अहिरे), ज्युबिलीस्टार राजेंद्र (कुमार) | क्रिकेटमध्ये वीरेंद्र, स्वर्गात देवाधिदेव इंद्र ||

hitesh 09/11/2014 - 21:02
काँग्रेस म्हणजे मरुन पडलेला साप असे उठाकरे बोल्ले होते. अआता यांची सेना धड मरतही नाही धड जगतही नाही.

चौकटराजा 10/11/2014 - 05:21
रात्री उशीरा भाजपाने असे स्पष्ट केले आहे की ज्याअर्थी राष्ट्रवादी च्या पाठिंब्या बाबत " तात्विक" मुद्दा सेनेने उकरून काढला आहे त्याअर्थी आता चर्चा फक्त तात्विकच होउन शकते. सत्तेच्या सारीपाटात सेनेला रस नाही असा संदेश जनतेला भाजपाने सेनेकडून दिला आहे. सबब भाजपा आता सांगून मोकळे होईल की आम्ही रा का चा पाठिंबा घेत नाही आता झाले तुमचे " तात्विक" समाधान ? चला आता देतो ती मंत्रीपदे घ्या नि गुमान लालदिवे मिरवा. राज व उद्धव ठाकरे ही मडकी राजकारणात किती कच्ची आहेत हे सगळ्याना दिसून आले आहे. मोदी शहा देवेंद्र या त्रिकूटाने मातोश्रीला चेकमेट दिला आहे.

विजुभाऊ 10/11/2014 - 14:44
शिवाजी महाराजांनी संघटना बांधली ती मराठी माणसांची नाही, त्यांनी मराठी माणसाला हिंदू समजून संघटित करत ' हिंदवी स्वराज्य ' स्थापन केले. इतके मोठ्ठे विनोदी वाक्य आजतागायत वाचनात नाही. शिवजीमहाराजानी संगठीत केले ते केवळ कोण्या एका धर्माच्या जातीच्या लोकाना नाही तर परकीय आक्रमकाना मोडून काढून त्यांनी स्वराज्य स्थापन केले. त्यात परकीयाना साथ देत असलेया आडव्याजाण्यार्‍या हिंदुना सुद्धा त्यानी मोडूनच काढले. जेथे शौर्य दिसले त्याचे त्यानी कौतूकच केले. शिवाजी महाराजाम्च्या सैन्यात मुसलमान सैनीकदेखील होते. शिवाजी महाराजानी त्यांच्याबद्दल कधीच दुजाभाव दाखवला नाही. तेंव्हा शिवाजी महाराजानी केवळ हिंदू एकत्र केले असा सोयीस्कर अपप्रचार थांबवा. शिवाजी महाराजांवर "ते केवळ हिंदूंचे होते" असे म्हणून त्यांना संकुचीत करू नका

In reply to by विजुभाऊ

hitesh 10/11/2014 - 17:38
शिवाजी महाराजांचे नाव घेऊन भाजपा सेना गळ्यात गळा घालुन फिरले . सत्तेचे लोणी येताच सेनावाले कमळीणीला औरंगजेब म्हणु लागले. यांचे हे चाळे बघून , खुद्द महाराज चाङ्गले होते का आणि औरंगजेब खरोखरच वाइट होता का , ही शंका आता भेडसावु लागली आहे.

In reply to by विजुभाऊ

प्रदीप 10/11/2014 - 18:05
शिवाजी महाराजांनी संघटना बांधली ती मराठी माणसांची नाही, त्यांनी मराठी माणसाला हिंदू समजून संघटित करत ' हिंदवी स्वराज्य ' स्थापन केले. विजुभाऊ, तुम्हाला इतके साधे कसे समजत नाही? अनेक जुन्या धर्मग्रंथांचे जसे अनेकानेक अर्थ जाणकारांकडून लावले जातात, तसेच इथेही आहे ना? आता हे खर्‍या शिवाजी महाराजांच्या संदर्भात आज होत आहे. काही वर्षांनी 'साहेबांच्या' म्हणण्याचेही असेच अनेकपदरी अर्थ आपणांस सांगण्यात येतील. जे जे येते, ते सर्व ऐकून/ वाचून सहन करण्याची शक्ति हवी!!

विजुभाऊ 10/11/2014 - 14:50
सगळे फासे थोरल्या पवारांच्या अपेक्षेप्रमाणेच पडत आहेत. कोंग्रेसला विरोधीपक्षनेतेपद मिळाले नाही भाजप चे सरकार पडले नाही सेने च्या वाघाचा ससा झालाय. सेना विरोधात बसली की सरकारात बसली काहीच फरक पडणार नाही.भाजप चे बळ वाढणार अन सेना पक्ष म्हणून पुढील निवडणूकीत असेल की नाही याचीच आता शंका यायला लागलीय. थोरले पवार त्यांच्या भात्यातील अस्त्रे काढत नाहीत तोवर भाजपला पटावर योग्य दान पडलय असे वाटतय. पवारानी एकाच खेळीत भाजप , सेना , काँग्रेस आणि अजित पवार असे बरेचजण गारद केलेले आहेत.

In reply to by विजुभाऊ

कलंत्री 10/11/2014 - 15:02
शरद पवार साहेबांबद्दल कोणी काहीही म्हणोत, त्यांना परिस्थितीची यथार्थ अशी जाणिव आहे हे मान्य करावयालाच हवे. एकंदरीतच मतमोजणीचा कल पाहताच, सर्वच पक्षातील कटुता आणि अस्थिर राजकारणाच्या प्रवासाची शक्यता पाहता त्यांनी भाजपाला विनाशर्त पाठिंबा प्रकट केला. त्यामूळे सर्वच धुरीणांना काय करावे हेच समजेनासे झाले. त्यांचा त्यामागील दृष्टीकोन हा नक्कीच विधायक आणि परिपक्व असाच होता. निवडणूकीचा प्रचार आणि प्रत्यक्ष राज्य चालविणे या दोन वेगळ्या बाबी आहेत हे समजणारा हा पहिला असा नेता होता. राहिला भ्रष्टाचाराचा मूद्दा त्याला कितपत अर्थ आहे हे पूढील ५ वर्षात समजेलच. इतर पक्षाची नेतेमंडळी अजूनही प्रचारभ्रमातून बाहेर यायला तयार नाहीत अथवा राज्याच्या स्थैर्याच्या मूद्द्याशी त्यांना देणे घेणे नाही असेही असावे अशी शंका घ्यायला बराच वाव आहे. पवारांना विधायक दृष्टीकोनाचाच फायदा झाला असावा असे मला वाट्ते.

In reply to by कपिलमुनी

कलंत्री 11/11/2014 - 09:55
आजच्या काळात प्रत्यक्ष आपल्या सावलीचा सुद्धा भरोसा ठेवता येत नाही तेथे शरद पवारांच्या अश्या वर्तणूकीने भले भले हबकले आहेत. तरीपण शरदपवारांबद्दल आदर वाढला असे नमूद करावेसे वाटते.

In reply to by विजुभाऊ

चौकटराजा 10/11/2014 - 15:09
पवाराना आता काँगेसशी सलगी करण्यात रस नाही. त्यान कळून चुकले आहे की काही झाले तरी राष्ट्रवादी देशव्यापी पक्ष आपल्या हयातीत होत नाही व त्याना असेही वाटतेय की भाजपा वर्धिष्णू राहील. सबब आपला शत्रू क्रमांक १ शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे हे पवारानी ठरवले आहे. संपवायचेच असेल तर भाजपा कॉंग्रेस या देशपातळीवरील पक्षाना संपविण्यापेक्षा शिवसेना संपविली पाहिजे म्हणजे प्रादेशिक पातळी वरील " स्पेस" आपल्याला मिळेल.

दुश्यन्त 10/11/2014 - 15:00
राज्यातले देवेंद्र हे 'पवारालंबी' असणार आहेत. (टीव्हीवर चर्चेत भाऊ तोरसेकर हा शब्द वापरत आहेत). राज्यात भाजप- राष्ट्रवादी हि छुपी युती लोकांसमोर आणणे यासाठीच उठा वेळकाढूपणा करत आहेत.सेना विरोधातच बसणार आहे. राज्यातले सरकार पवारांच्या मर्जीने तरणार आणि पवारांना पाहिजे तेव्हा मध्यावधी निवडणुका लागणार.

भाते 10/11/2014 - 20:18
अरे वा छान! मग त्या माईचे काय झाले? ती आहे का अजुन? सगळ्या मिपाकरांना अरे तुरे करणारी माई नानापेक्षा वयाने (अकलेने/बुद्धीने) जेष्ठ असणे अजिबात शक्य नाही! :) त्या (स्वातंत्र्यपुर्व काळातही) माईने आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या नानाशी लग्न केले! छान! :) मग हा नविन डूआयडी त्यांचा नातू कि पणतू? एकदा ह्या (नाना एकदाचा टपकला आहे असे गृहित धरून) माई आणि समस्त डूआयडी यांना एकत्र कट्टयाला बोलावुन सोक्षमोक्ष लावला पाहिजे!

In reply to by सिद्धेश महाजन

आदूबाळ 10/11/2014 - 21:46
एक तेवढे नाssssना, बाकी सब करिती दनाना... तनन तनन तनन दीम तरन दे रे ना... एक तेचि नाना. (अवांतरः नाना आणि नानवळ्यांसाठी "दादा दारवटकर" असा नवीन डुआयडी सुचवतो.)

In reply to by आदूबाळ

जेपी 11/11/2014 - 10:26
एक तेवढे नाssssना, बाकी सब करिती दनाना... तनन तनन तनन दीम तरन दे रे ना... एक तेचि नाना. *ROFL* (अवांतरः नाना आणि नानवळ्यांसाठी "दादा दारवटकर" असा नवीन डुआयडी सुचवतो.) मी घेऊ का ? *wink*

चौथा कोनाडा 10/11/2014 - 21:36
थोडक्यात भाजप- शाखा: महाराष्ट्र, हायजॅक करायचा मे. घड्याळजी आणी कंपनीचा फ्युचर रोडमॅप आहे. ( कॉंग्रेस, महाराष्ट्र शाखा हायजॅकचा बराच प्रयत्न झाला, पण फांदीच तुटली ना राव ! आता झाडही मुळापासून हलू लागलेय, दुसर्या झाडाला लटकणे क्रमप्राप्त आहे ) भाऊ तोरसेकरानी त्या कार्यक्रमात खुपच कळकळीने मत प्रतिपादन करत होते. सर्वान्मधे त्यानीच इम्प्रेस केले.

hitesh 12/11/2014 - 13:25
सेना विरोधी पक्षात बसणार. अभिनंदन

खटपट्या 09/11/2014 - 07:45
सहमत शिवसेनेचे अजब तर्कट अजुनही संपलेले नाही. आभ्यासु सुरेश प्रभू यांना डावलून अनिल देसाईंचे नाव पुढे केले गेले आहे. प्रभू सेनेच्या संपर्कात नाहीत हे कारण दीले गेलेय. मागे जेव्हा प्रभू केन्द्र सरकारात होते तेव्हाही त्यांना तडकाफडकी राजीनामा देण्यास सांगण्यात आला. पैशाचं राजकारण केल्याशिवाय आणि मातोश्रीचे उम्बरठे झिजवल्याशिवाय शिवसेनेत मोठे होता येत नाही हेच खरे.

In reply to by खटपट्या

सतिश गावडे 09/11/2014 - 13:09
>> प्रभू सेनेच्या संपर्कात नाहीत हे कारण दीले गेलेय. सुरेश प्रभू आता कोणत्या पक्षाकडून खासदार आहेत याचा कुणी खुलासा करेल का? कालपासून त्यांच्यासंबंधी बातम्या वाचतोय मात्र ते कोणत्या पक्षाकडून खासदार आहेत हे कुठेच वाचायला मिळाले नाही.

In reply to by सतिश गावडे

प्रचेतस 09/11/2014 - 13:19
प्रभू खासदार नाहित. शिवसेनेचे असूनही सध्या पक्षात सक्रीय नाहित. पण माणूस अतिशय हुशार आहे, अनुभवी आहे, स्वच्छ प्रतिमेचा आहे. पर्रीकर, प्रभू यांची मंत्रीमंडळात निवड हे मोदींच्या निवडून आलेल्या खासदारांमध्ये पुरेसे ट्यालेण्ट, पुरेसा अनुभव नसल्याचे स्पष्ट उदाहरण आहे. त्याच बरोबर मंत्री मंडळात अत्यंत सुयोग्य माणसे मोदी नेमस्तपणे नेमत आहेत याबद्दल त्यांचे कौतुक करावेसे वाटते.

In reply to by प्रचेतस

सतिश गावडे 09/11/2014 - 13:57
पर्रीकर, प्रभू यांची मंत्रीमंडळात निवड हे मोदींच्या निवडून आलेल्या खासदारांमध्ये पुरेसे ट्यालेण्ट, पुरेसा अनुभव नसल्याचे स्पष्ट उदाहरण आहे.
देशभरात एव्हढे खासदार निवडून आले असताना देशाच्या संरंक्षणमंत्री पदासाठी एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला त्याच्या पदाचा राजीनामा देऊन त्याला राज्यसभेवर पाठवण्याची तयारी करुन देशाच्या संरंक्षणमंत्री पदावर नेमणूक करावी लागते ही आश्चर्याची गोष्ट आहे. अर्थात पर्रीकर देशाच्या संरंक्षणमंत्री पदाला न्याय देतील यात शंका नाही. आजच्या राजकारण्यांमध्ये उच्चशिक्षीत असूनही आपल्या साधेपणामुळे ते लक्षात येतात.

In reply to by सतिश गावडे

सहा महिन्यात एकही मंत्री चमकदार कामगिरी करु शकलेला नाही ,त्यामुळे पर्रीकरांना घेतले.महागाई वगैरे काँग्रेसच्या काळातले प्रश्न जैसे थे आहेत.

In reply to by सतिश गावडे

क्लिंटन 09/11/2014 - 22:27
देशभरात एव्हढे खासदार निवडून आले असताना देशाच्या संरंक्षणमंत्री पदासाठी एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला त्याच्या पदाचा राजीनामा देऊन त्याला राज्यसभेवर पाठवण्याची तयारी करुन देशाच्या संरंक्षणमंत्री पदावर नेमणूक करावी लागते ही आश्चर्याची गोष्ट आहे.
आश्चर्याची काय गोष्ट त्यात? मुख्यमंत्रीपदावरून केंद्रीय मंत्रीमंडळात जाणे आणि केंद्रीय मंत्रीमंडळातून राज्याच्या मुख्यमंत्रीपदी जायचे प्रकार कित्येक वेळा झाले आहेत. यशवंतराव चव्हाण १९६२ च्या चीन युध्दानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेले.तीच गोष्ट १९९१ मध्ये शरद पवारांची. १९८८ मध्ये शंकरराव चव्हाण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन केंद्रात अर्थमंत्री म्हणून गेले. २००० साली राजनाथसिंग असेच उत्तर प्रदेशात गेले. त्याच वर्षी नितीशकुमारही आपले औटघटकेचे मुख्यमंत्रीपद सांभाळायला बिहारमध्ये गेले होते. नारायणदत्त तिवारी, भजनलाल, अर्जुनसिंग, माधवसिंग सोळंकी या अनेक मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी राज्यातील पदांचे राजीनामे देऊन केंद्रात मंत्रीपद सांभाळले आहे. यात इतके आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे?

In reply to by क्लिंटन

सतिश गावडे 09/11/2014 - 22:56
आमचा तुमच्या एव्हढया अभ्यास नाही हो राजे. मात्र आमच्या आश्चर्याच्या निमिताने तुम्ही हा प्रतिसाद दिला आणि चार गोष्टी अजून कळल्या. :)

In reply to by क्लिंटन

बोका-ए-आझम 10/11/2014 - 15:37
ममता बॅनर्जी रेल्वे मंत्रालय सोडून बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून गेल्याच की. पृथ्वीबाबा पण पीएमओ मधूनच राज्यात आले होते.

In reply to by प्रचेतस

चौकटराजा 09/11/2014 - 20:27
नरेंद्र मोदीना सरकार चालविण्याचे पुरेसे गांभीर्य आहे. आजही झालेल्या यादीत उच्च शिक्षित माणसे आहेत. सुरेश प्रभू याना निवडणे हे एक चांगले पाउल आहे. भाजपा पार्टी विथ डिफरन्स नसेलही पण मोदी लीडर विथ डिफरन्स दिसू लागले आहेत. सेनेने एमायएम चे खुसपट काढून हिंदुत्व सांभाळणार असल्याची नवीच अट भाजप साठी शोधून काढली आहे. सेना काय किंवा मनसे काय यांच्या डी एन ए तच विकासाचे राजकारण दिसत नाही.

In reply to by यश राज

सतिश गावडे 09/11/2014 - 21:43
माध्यमांमधल्या बातम्या वाचून/ऐकून पॉवर* गेम चालू आहे हे लक्षात येतंय. मात्र नक्की कोण कुणाला खेळवतंय काही कळत नाही. *इथे श्लेष अभिप्रेत नाही. हा शब्द "पॉवर" असाच वाचावा. :)

In reply to by चौकटराजा

क्लिंटन 09/11/2014 - 22:19
सुरेश प्रभू याना निवडणे हे एक चांगले पाउल आहे. सुरेश प्रभूंना मंत्रीपदी नेमून मोदींनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. पूर्वी वाजपेयी सरकारमध्येही त्यांनी चांगले काम केले होते.ते वाजपेयींचे मर्जीतले मंत्री होते.तरीही बाळासाहेबांच्या हट्टाखातर सुरेश प्रभूंना राजीनामा द्यावा लागला.ते मंत्रीमंडळातून गेले हे स्वत: वाजपेयींना फार आवडलेले नव्हते ही गोष्ट स्पष्टच होती. नंतरच्या काळात सुरेश प्रभू कागदोपत्री शिवसेनेचे सदस्य असले तरी पक्षात फारसे सक्रीय नव्हते.मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी सुरेश प्रभूंना जी-२० परिषदेसाठी महत्वाची जबाबदारी दिली.आणि आता सरळ त्यांना भाजपमध्ये सामील करून घेऊन उध्दव ठाकरेंच्या नाकावर टिच्चून मंत्रीच करून घेतले. एकतर सुरेश प्रभू हा एक चांगला माणूस मंत्रीपदी आला हे चांगले झालेच. आणि दुसरे म्हणजे उध्दव ठाकरेंना आपण फारसे महत्व देत नाही हा पण एक सिग्नल मोदींनी दिलाच. सेना-भाजप युती तुटून दीड महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला. मोदींना अफझलखान, अमित शहांना आदिलशहा-कुतुबशहा वगैरे म्हणूनही झाले.तरीही अनंत गीते मंत्रीपदी कायम आहेतच.उध्दव ठाकरेंना न जुमानता सुरेश प्रभूंना मंत्री केले तरीही अनंत गीतेंना राजीनामा द्यायला उध्दव ठाकरे अजूनही सांगितलेले नाही.सत्तेचे लोणी उध्दव ठाकरेंनाही खरे तर मनातून हवे आहे.पण प्रचंड इगो आडवा येत आहे म्हणून काहीतरी करून एखादे ’फेस-सेव्हर’ त्यांना हवे आहे.शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी आम्हाला ताठ मानेने जगायला शिकविले, आम्ही सत्तेवर लाथ मारू वगैरे राणा भीमदेवी वल्गना करूनही अनंत गीतेंना राजीनामा द्यायला सांगितलेले नाही आणि अजूनही ’राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला तर’ हे शेपूट कायम ठेऊनच ’आम्ही विरोधी पक्षात बसू’ असे म्हणणे चालू आहे. राष्ट्रवादीचे काही होईल ते होऊ दे,आम्ही विरोधातच बसू, आम्हाला तुमच्याबरोबर सत्ता नको, हा घ्या गीतेंचा राजीनामा असे उध्दव ठाकरेंनी खणखणीतपणे म्हटले असते तर त्यांची विश्वासार्हता आणि मान टिकून राहिला असता. या वागण्यातून नक्की कोणत्या प्रकारचे संकेत उध्दव देत आहेत? शिवसेनेच्या वाघाचे मांजरच नाही तर ससा करायची योग्य वेळ आहे हे भाजप नेतृत्वाच्या लक्षात आले नसेल तर नवलच.

In reply to by क्लिंटन

hitesh 09/11/2014 - 22:40
राणा भीमदेवी थाट हा शब्दप्रयोग ऐकला आहे. पण हे राणा भीमदेवी म्हणजे नेमके कोण ?

In reply to by hitesh

बॅटमॅन 09/11/2014 - 22:54
कुठेशीक वाचले त्यानुसार राणा भीमदेव या नावाचे ते एक नाटक होते, बहुधा १९२० च्या आधीचे. त्यातले ड्वायलॉक्स इ. लै आदळआपट छाप बॉम्ब्यास्टिक असावेत कारण त्यावरूनच पुढे हा शब्दप्रयोग रूढ झाला.

In reply to by बॅटमॅन

सुनील 10/11/2014 - 08:14
नाटक होते आणि त्यावरून शब्दप्रयोग आला, हे ठीक. पण राणा भीमदेव नावाची कुणी व्यक्ती भारतीय इतिहासात होऊन गेली होती काय? कुतुहल म्हणून विचारतोय.

In reply to by सुनील

बॅटमॅन 10/11/2014 - 12:07
असेलही. पाहिले पाहिजे, माझ्या ऐकण्यात तरी अशी कुणी व्यक्ती नाही, पण यू नेव्हर नो. मध्ययुगीन गुजरात-राजस्थानात असेलही एखादा मायनर राजा.

In reply to by सुनील

प्रदीप 10/11/2014 - 18:26
राणा भीमदेव ह्या नावाने गुगलून पहातां "Nationalism and Social Reform in in [sic] Colonial Situation" By Aravind Ganachari ह्या पुस्तकातील सदर नाटकाची माहिती देणारे पानच प्रस्तुत झाले. त्यानुसार, 'राणा भीमदेव' ह्या नावाचे नाटक, वासुदेव रंगनाथ शिरवळकर व विनायक त्र्यंबक मोडक ह्या द्वयीने १८९२ साली लिहीले होते. आणि थोडे गंमतीशीर अवांतरः गुगलने राजा भीमदेव ह्यांविषयी माहिती दिली, त्यानुसार सदर नावाचा मुळचा गुजराती राजा, मुंबईचा मूळ राजा होय, त्याने माहिम येथे शहर स्थापन केले होते, म्हणे-- ही माहिती विकीपेडियावर दिसली. अर्थात ह्याविषयी खरेखोटे माहिती नाही. अलिकडची मुंबई- गुजराती- अफझल खान--- ह्या आरोळ्यांनी दुमदुमलेल्या वातावरणात ही माहिती मनोरंजक वाटली!

In reply to by प्रदीप

hitesh 10/11/2014 - 19:22
भिमदेवाचं परकेपण काय घेऊन बसलात , खुद्द महाराजांचे पूर्वजही राजस्तानातुन आले... 'आधुनिक महाराजां'चे पूर्वजही मध्य प्रदेशातून आले.

In reply to by श्रीगुरुजी

जेपी 09/11/2014 - 19:34
ओ श्रीगुरुजी, नाना गेल्याचे कळाल नाही.असले कसले मित्र ओ तुमी *wink* चला एखादा श्रदांजली लेख लिहुन आदरांजली व्हावा. *biggrin*

In reply to by जेपी

श्रीगुरुजी 09/11/2014 - 19:52
नाना गेल्याचं मला खरंच समजलं नव्हतं. नक्की कोणत्या कारणाने ते गेले? त्यांचे बरेच डूआय आहेत. त्यामुळे ते अजरामर आहेत. प्रस्तुत लेखाच्या लेखकाचा जन्म केवळ १ दिवसांपूर्वी झालेला आहे. कदाचित नाना?

hitesh 09/11/2014 - 17:06
शिवाजी महाराजांनी संघटना बांधली ती मराठी माणसांची नाही, त्यांनी मराठी माणसाला हिंदू समजून संघटित करत ' हिंदवी स्वराज्य ' स्थापन केले..... ....... हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा त्याना स्वराज्य निर्माण करायचे होते. .......... हिंदवी हा शब्द महाराजांनी वापरला होता का? की तो नंतर कुणीतरी घातला ?

श्रीगुरुजी 09/11/2014 - 20:07
केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र | एकताचा पप्पा जितेंद्र, दोन बायकांचा दादला धर्मेंद्र | बॉलिवूडमध्ये विजयेंद्र, वसईत हितेंद्र | मराठी चित्रपटात गजेंद्र (अहिरे), ज्युबिलीस्टार राजेंद्र (कुमार) | क्रिकेटमध्ये वीरेंद्र, स्वर्गात देवाधिदेव इंद्र ||

hitesh 09/11/2014 - 21:02
काँग्रेस म्हणजे मरुन पडलेला साप असे उठाकरे बोल्ले होते. अआता यांची सेना धड मरतही नाही धड जगतही नाही.

चौकटराजा 10/11/2014 - 05:21
रात्री उशीरा भाजपाने असे स्पष्ट केले आहे की ज्याअर्थी राष्ट्रवादी च्या पाठिंब्या बाबत " तात्विक" मुद्दा सेनेने उकरून काढला आहे त्याअर्थी आता चर्चा फक्त तात्विकच होउन शकते. सत्तेच्या सारीपाटात सेनेला रस नाही असा संदेश जनतेला भाजपाने सेनेकडून दिला आहे. सबब भाजपा आता सांगून मोकळे होईल की आम्ही रा का चा पाठिंबा घेत नाही आता झाले तुमचे " तात्विक" समाधान ? चला आता देतो ती मंत्रीपदे घ्या नि गुमान लालदिवे मिरवा. राज व उद्धव ठाकरे ही मडकी राजकारणात किती कच्ची आहेत हे सगळ्याना दिसून आले आहे. मोदी शहा देवेंद्र या त्रिकूटाने मातोश्रीला चेकमेट दिला आहे.

विजुभाऊ 10/11/2014 - 14:44
शिवाजी महाराजांनी संघटना बांधली ती मराठी माणसांची नाही, त्यांनी मराठी माणसाला हिंदू समजून संघटित करत ' हिंदवी स्वराज्य ' स्थापन केले. इतके मोठ्ठे विनोदी वाक्य आजतागायत वाचनात नाही. शिवजीमहाराजानी संगठीत केले ते केवळ कोण्या एका धर्माच्या जातीच्या लोकाना नाही तर परकीय आक्रमकाना मोडून काढून त्यांनी स्वराज्य स्थापन केले. त्यात परकीयाना साथ देत असलेया आडव्याजाण्यार्‍या हिंदुना सुद्धा त्यानी मोडूनच काढले. जेथे शौर्य दिसले त्याचे त्यानी कौतूकच केले. शिवाजी महाराजाम्च्या सैन्यात मुसलमान सैनीकदेखील होते. शिवाजी महाराजानी त्यांच्याबद्दल कधीच दुजाभाव दाखवला नाही. तेंव्हा शिवाजी महाराजानी केवळ हिंदू एकत्र केले असा सोयीस्कर अपप्रचार थांबवा. शिवाजी महाराजांवर "ते केवळ हिंदूंचे होते" असे म्हणून त्यांना संकुचीत करू नका

In reply to by विजुभाऊ

hitesh 10/11/2014 - 17:38
शिवाजी महाराजांचे नाव घेऊन भाजपा सेना गळ्यात गळा घालुन फिरले . सत्तेचे लोणी येताच सेनावाले कमळीणीला औरंगजेब म्हणु लागले. यांचे हे चाळे बघून , खुद्द महाराज चाङ्गले होते का आणि औरंगजेब खरोखरच वाइट होता का , ही शंका आता भेडसावु लागली आहे.

In reply to by विजुभाऊ

प्रदीप 10/11/2014 - 18:05
शिवाजी महाराजांनी संघटना बांधली ती मराठी माणसांची नाही, त्यांनी मराठी माणसाला हिंदू समजून संघटित करत ' हिंदवी स्वराज्य ' स्थापन केले. विजुभाऊ, तुम्हाला इतके साधे कसे समजत नाही? अनेक जुन्या धर्मग्रंथांचे जसे अनेकानेक अर्थ जाणकारांकडून लावले जातात, तसेच इथेही आहे ना? आता हे खर्‍या शिवाजी महाराजांच्या संदर्भात आज होत आहे. काही वर्षांनी 'साहेबांच्या' म्हणण्याचेही असेच अनेकपदरी अर्थ आपणांस सांगण्यात येतील. जे जे येते, ते सर्व ऐकून/ वाचून सहन करण्याची शक्ति हवी!!

विजुभाऊ 10/11/2014 - 14:50
सगळे फासे थोरल्या पवारांच्या अपेक्षेप्रमाणेच पडत आहेत. कोंग्रेसला विरोधीपक्षनेतेपद मिळाले नाही भाजप चे सरकार पडले नाही सेने च्या वाघाचा ससा झालाय. सेना विरोधात बसली की सरकारात बसली काहीच फरक पडणार नाही.भाजप चे बळ वाढणार अन सेना पक्ष म्हणून पुढील निवडणूकीत असेल की नाही याचीच आता शंका यायला लागलीय. थोरले पवार त्यांच्या भात्यातील अस्त्रे काढत नाहीत तोवर भाजपला पटावर योग्य दान पडलय असे वाटतय. पवारानी एकाच खेळीत भाजप , सेना , काँग्रेस आणि अजित पवार असे बरेचजण गारद केलेले आहेत.

In reply to by विजुभाऊ

कलंत्री 10/11/2014 - 15:02
शरद पवार साहेबांबद्दल कोणी काहीही म्हणोत, त्यांना परिस्थितीची यथार्थ अशी जाणिव आहे हे मान्य करावयालाच हवे. एकंदरीतच मतमोजणीचा कल पाहताच, सर्वच पक्षातील कटुता आणि अस्थिर राजकारणाच्या प्रवासाची शक्यता पाहता त्यांनी भाजपाला विनाशर्त पाठिंबा प्रकट केला. त्यामूळे सर्वच धुरीणांना काय करावे हेच समजेनासे झाले. त्यांचा त्यामागील दृष्टीकोन हा नक्कीच विधायक आणि परिपक्व असाच होता. निवडणूकीचा प्रचार आणि प्रत्यक्ष राज्य चालविणे या दोन वेगळ्या बाबी आहेत हे समजणारा हा पहिला असा नेता होता. राहिला भ्रष्टाचाराचा मूद्दा त्याला कितपत अर्थ आहे हे पूढील ५ वर्षात समजेलच. इतर पक्षाची नेतेमंडळी अजूनही प्रचारभ्रमातून बाहेर यायला तयार नाहीत अथवा राज्याच्या स्थैर्याच्या मूद्द्याशी त्यांना देणे घेणे नाही असेही असावे अशी शंका घ्यायला बराच वाव आहे. पवारांना विधायक दृष्टीकोनाचाच फायदा झाला असावा असे मला वाट्ते.

In reply to by कपिलमुनी

कलंत्री 11/11/2014 - 09:55
आजच्या काळात प्रत्यक्ष आपल्या सावलीचा सुद्धा भरोसा ठेवता येत नाही तेथे शरद पवारांच्या अश्या वर्तणूकीने भले भले हबकले आहेत. तरीपण शरदपवारांबद्दल आदर वाढला असे नमूद करावेसे वाटते.

In reply to by विजुभाऊ

चौकटराजा 10/11/2014 - 15:09
पवाराना आता काँगेसशी सलगी करण्यात रस नाही. त्यान कळून चुकले आहे की काही झाले तरी राष्ट्रवादी देशव्यापी पक्ष आपल्या हयातीत होत नाही व त्याना असेही वाटतेय की भाजपा वर्धिष्णू राहील. सबब आपला शत्रू क्रमांक १ शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे हे पवारानी ठरवले आहे. संपवायचेच असेल तर भाजपा कॉंग्रेस या देशपातळीवरील पक्षाना संपविण्यापेक्षा शिवसेना संपविली पाहिजे म्हणजे प्रादेशिक पातळी वरील " स्पेस" आपल्याला मिळेल.

दुश्यन्त 10/11/2014 - 15:00
राज्यातले देवेंद्र हे 'पवारालंबी' असणार आहेत. (टीव्हीवर चर्चेत भाऊ तोरसेकर हा शब्द वापरत आहेत). राज्यात भाजप- राष्ट्रवादी हि छुपी युती लोकांसमोर आणणे यासाठीच उठा वेळकाढूपणा करत आहेत.सेना विरोधातच बसणार आहे. राज्यातले सरकार पवारांच्या मर्जीने तरणार आणि पवारांना पाहिजे तेव्हा मध्यावधी निवडणुका लागणार.

भाते 10/11/2014 - 20:18
अरे वा छान! मग त्या माईचे काय झाले? ती आहे का अजुन? सगळ्या मिपाकरांना अरे तुरे करणारी माई नानापेक्षा वयाने (अकलेने/बुद्धीने) जेष्ठ असणे अजिबात शक्य नाही! :) त्या (स्वातंत्र्यपुर्व काळातही) माईने आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या नानाशी लग्न केले! छान! :) मग हा नविन डूआयडी त्यांचा नातू कि पणतू? एकदा ह्या (नाना एकदाचा टपकला आहे असे गृहित धरून) माई आणि समस्त डूआयडी यांना एकत्र कट्टयाला बोलावुन सोक्षमोक्ष लावला पाहिजे!

In reply to by सिद्धेश महाजन

आदूबाळ 10/11/2014 - 21:46
एक तेवढे नाssssना, बाकी सब करिती दनाना... तनन तनन तनन दीम तरन दे रे ना... एक तेचि नाना. (अवांतरः नाना आणि नानवळ्यांसाठी "दादा दारवटकर" असा नवीन डुआयडी सुचवतो.)

In reply to by आदूबाळ

जेपी 11/11/2014 - 10:26
एक तेवढे नाssssना, बाकी सब करिती दनाना... तनन तनन तनन दीम तरन दे रे ना... एक तेचि नाना. *ROFL* (अवांतरः नाना आणि नानवळ्यांसाठी "दादा दारवटकर" असा नवीन डुआयडी सुचवतो.) मी घेऊ का ? *wink*

चौथा कोनाडा 10/11/2014 - 21:36
थोडक्यात भाजप- शाखा: महाराष्ट्र, हायजॅक करायचा मे. घड्याळजी आणी कंपनीचा फ्युचर रोडमॅप आहे. ( कॉंग्रेस, महाराष्ट्र शाखा हायजॅकचा बराच प्रयत्न झाला, पण फांदीच तुटली ना राव ! आता झाडही मुळापासून हलू लागलेय, दुसर्या झाडाला लटकणे क्रमप्राप्त आहे ) भाऊ तोरसेकरानी त्या कार्यक्रमात खुपच कळकळीने मत प्रतिपादन करत होते. सर्वान्मधे त्यानीच इम्प्रेस केले.

hitesh 12/11/2014 - 13:25
सेना विरोधी पक्षात बसणार. अभिनंदन
>>> गांधी हत्येच्या खोट्या आरोपामुळे झालेली पिछेहाट, शहरी आणि भटजी-शेटजींचा पक्ष म्हणून झालेली हेटाळणी, शिवसेनेसोबतच्या 25 हून अधिक वर्षांच्या युतीमुळे निम्याहून जास्त मतदारसंघातली कार्यकर्त्यांची होणारी निराशा, गोपीनाथ मुंडेंचा अकाली मृत्यू, राज्यव्यापी चेह-याचा अभाव, शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगलेला युतीचा घोळ. त्यामुळे उमेदवार मिळवताना झालेली पळापळ या सर्वांच्या नंतरही भाजपानं 120 चा टप्पा पार केलाय.

जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ४

मार्गी ·

असे दूरदराजच्या भागात केलेले महत्वाचहे कार्य नेहमीच दुर्लक्षित केले जाते. त्याबद्दल लिहून तुम्ही प्रशंसनिय काम करत आहात. पुभाप्र. (आणि इकडे, आमच्याच टॅक्सच्या पैश्यातून ठेवलेल्या कचराकुंडीवरही "क्ष्क्ष्क्ष च्या सौजन्याने" असे स्वतःचे नाव झळकवायला कॉर्पोरेटर्स पुढे असतात ते रस्त्यावरून जाताना रोज बघायला भाग पडते :( )

असे दूरदराजच्या भागात केलेले महत्वाचहे कार्य नेहमीच दुर्लक्षित केले जाते. त्याबद्दल लिहून तुम्ही प्रशंसनिय काम करत आहात. पुभाप्र. (आणि इकडे, आमच्याच टॅक्सच्या पैश्यातून ठेवलेल्या कचराकुंडीवरही "क्ष्क्ष्क्ष च्या सौजन्याने" असे स्वतःचे नाव झळकवायला कॉर्पोरेटर्स पुढे असतात ते रस्त्यावरून जाताना रोज बघायला भाग पडते :( )
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १ जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- २ जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ३ सर्व वाचकांना धन्यवाद! मदतकार्यामध्ये देशभरातील कार्यकर्त्यांचे योगदान ६ ऑक्टोबरच्या रात्री‌ अनेक कार्यकर्ते भेटले. त्यापैकी एक जण कर्नाटकच्या मंड्याचे अर्जुन होते. देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांपैकी अनेक जण डॉक्टर होते, तर हे इंजिनिअर होते. सर्व जण त्यांच्या धडाडीने आणि मेहनतीने प्रभावित झाले.

गुलाम

सुर्या गार्डी ·

स्वप्नज 08/11/2014 - 20:51
कविता उत्तम आहे.. 'गजरा', 'चांदणी' आणि आता 'गुलाम'. सगळ्याच प्रेमकविता.. प्रेमकवी आहात का..? जरा बाकी भावनांकडे पण लक्ष असू द्या. ही कविता खरंच उत्तम...

एस 09/11/2014 - 09:02
कविता छान आहे. काही काही ओळी विजेप्रमाणे चमकून जातात. काही ठिकाणी कालिफ सुधारण्यास वाव आहे. तिकडे थोडे लक्ष द्यावे असे सुचवतो.

स्वप्नज 08/11/2014 - 20:51
कविता उत्तम आहे.. 'गजरा', 'चांदणी' आणि आता 'गुलाम'. सगळ्याच प्रेमकविता.. प्रेमकवी आहात का..? जरा बाकी भावनांकडे पण लक्ष असू द्या. ही कविता खरंच उत्तम...

एस 09/11/2014 - 09:02
कविता छान आहे. काही काही ओळी विजेप्रमाणे चमकून जातात. काही ठिकाणी कालिफ सुधारण्यास वाव आहे. तिकडे थोडे लक्ष द्यावे असे सुचवतो.
डोळ्यात आज माझ्या मूर्ती तुझीच आहे ओलावल्या कडांची आरास त्यास आहे ॥ ह्रद्यात ठाव माझ्या तुजविण कोण नाही आसूसल्या मनाला आधार कोण नाही ॥ व्याकूळता उराशी अन् एकटाच आहे या यातना मनीच्या शब्दांत मांडत आहे ॥ तू भेटशील स्वप्नी आशा ऊगाच आहे जागेपणी झोपण्याला राजा गुलाम आहे ॥ सुर्या...

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव १

चतुरंग ·

चतुरंग 08/11/2014 - 16:36
सामना सुरु व्हायला अजून तासभर आहे....:( अमेरिकन डे लाईट टाइम सेविंगच्या घोळामुळे मी तासभर अलीकडची वेळ निवड्ली बहुदा...

अजुन सामना सुरु व्हायला एक्केचाळीस मिनिटं बाकी आहेत. आरामात या. सामना सुरु झाला की आम्ही वाचत राहु. आणि मनःपूर्वक आभार. -दिलीप बिरुटे

सामन्याआधिची प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे... http://www.sochi2014.fide.com/video-archive/ त्यानंतर Opening Ceremony of the World Chess Championship 2014 होईल... वरच्याच दुव्यावर बघता येईल...

चतुरंग 08/11/2014 - 17:16
ग्रँमा. शशिकिरण कृष्णन, पोलिश ग्रँमा रादेक वोस्झेक आणि तिसरा नवीन आहे तोही पोलिश ग्रँमा.गाजेव्स्की (या पोलिश लोकांची नावं उच्चारताना जिभेला गाठ बसते राव! :() कार्लसनने गेल्या सामन्याच्या वेळी त्याचे सेकंड्स सांगायला नकार दिला होता. त्याने यावेळी मात्र तसे नकरता सांगितले. डेन्मार्कचा पीटर हाईन नेल्सन (हा याआधी आनंदच्या सेकंड्स टीममधे होता!) आणि दुसरा गेल्यावेळचाच आहे जॉन लुडविग हॅमर.

चतुरंग 08/11/2014 - 17:56
जोरदार सुरुवात केली आहे. त्याचा रोख आक्रमक खेळाकडे आहे. टॅक्टिकल खेळाकडे डाव नेणे निश्चितच आहे. डाव मोकळा होत प्याद्यांकडे गेला की मॅग्नुस खूष असतो. तेच नेमके होऊ द्यायचे नाहीये.

रमताराम 08/11/2014 - 17:59
आज मजेशीर गोष्ट अशी दिसते की आनंद झटपट खेळी करतोय नि मॅग्नस वेळ घेतोय. डावाच्या सुरुवातीच्या टप्प्यात हे चित्र आश्चर्यजनक आहे. बहुधा मॅग्नस एन्ड गेम पर्यंत बेडरपणे वेगाने खेळतो असा अनुभव आहे. कदाचित आता दोघांच्या भूमिका बदलल्याचा परिणाम म्हणावा का?

रमताराम 08/11/2014 - 18:01
पहिली आश्चर्यजनक खेळी आनंदची 'लाँग कॅसल' ते ही राजाच्या नव्या जागेला प्याद्याचे संरक्षण नसताना. दोन वर्षांपूर्वी गेलफंडने असेच राजा उघडा टाकणारे कॅसल करून हरता डाव ओढून आणलेला होता त्याची आठवण झाली,

चतुरंग 08/11/2014 - 18:01
घोडा गेल्या तीन खेळ्या उड्या मारतोय..अजूनही त्याला ठाव सापडलेला नाही..आता एफ ४ प्याद्याने पुन्हा त्याला हुसकावून लावले जाईल. आनंद ईज इन ड्रायवर्स सीट!!

रमताराम 08/11/2014 - 18:03
एफ-३ चे प्यादे बेट म्हणून ठेवलेले दिसते आनंदने. पण पुढचा सापळा काही दिसत नाही अजून.

In reply to by चतुरंग

रमताराम 08/11/2014 - 18:07
ते खरे आहे. पण त्यामुळे त्याला संभाळण्याची चिंता वजिराच्या शिरी राहते आहे.

रमताराम 08/11/2014 - 18:14
मॅग्नस आणि संभ्रम? तब्बल तीन वेळा काहीतरी मूव करण्यासाठी हात उंचावला नि खाली घेतला कार्ल्याने. जगज्जेतेपणाचे दडपण जाणवू लागले म्हणावे का?

चतुरंग 08/11/2014 - 18:16
आनंद इतका आक्रमक असेल अशी मॅग्नुसची अटकळ नसावै, तशी बर्‍याच जणांची नसेल परंतु जलद खेळ आणि अंतस्फूर्तीने केलेला खेळ ही दोन वैशिष्ठ्ये जपत आनंदने खेळ केला तर तो उच्च असतो असे माझे मत.

In reply to by जेपी

रमताराम 08/11/2014 - 18:27
आनलैन आहात तर इथेच बघा की. आणि टीवी म्हणाल तर डीडी स्पोर्ट्स वरच असली तर असेल. एरवी फारसा टीआरपी आणि म्हणून पैसा नसलेल्या खेळासाठी धंदेवाईक च्यानेल थोडेस स्लॉट देणार आहेत?

चतुरंग 08/11/2014 - 18:25
आता हत्ती सी ८ असा प्लॅन आहे मॅग्नुसचा कारण जर क्यू सी ३ असा वजीर सरकला तर सी प्याद्याने डी प्यादे मारुन वजीर राजाला पिन करेल मॅग्नुस!!

रमताराम 08/11/2014 - 18:35
आम्ही पळतो. एक काम आहे. आंद्याला जिंकण्यासाठी नि तुम्हाला पार्टीसाठी शुभेच्छा.

चतुरंग 08/11/2014 - 18:55
आता सी६ प्याद्याने डि ५ प्यादे घेणे जवळ्पास अनिवार्य आहे. हत्ती सी ८ मधे येऊ शकत नाही.

चतुरंग 08/11/2014 - 19:20
ठेवणे भाग आहे कारण त्याचे प्याद्यांचे स्ट्रक्चर ऑलरेडी मोडलेले आहे अणि मोकळ्या स्तंभात हत्ती आणूण पुढे सरकलेली प्यादी भक्कम करणे गरजेचे आहे नाहीतर त्याच्या हल्ल्याची लाट ओसरताच मॅग्नुस हल्ला करेल आणि पांढरा राजा तित्कासा सुरक्षित नाहीये!

चतुरंग 08/11/2014 - 19:28
मधे अपेक्षेप्रमाणे एफ ४ प्याद्यावर हल्ला. आता हत्ती ई १ मधे आणून ई ७ प्याद्यावर हल्ला करणार का आनंक?

चतुरंग 08/11/2014 - 19:34
डाव अगदी कलत्या फळीवर आलाय! काळा वजीर एफ ६ मधे यायला बघतोय? काळा राजा पांढर्‍या वजिराच्या कर्णातून बाजूला घेऊन एफ प्यादे पुढे ढकलण्यासाठी सज्ज होते आहे का?

चतुरंग 08/11/2014 - 19:50
पांढरा वजीर डी२ मधे येऊन दोन्ही प्याद्यांना जोर देऊन आहे. आता काळा हत्ती डी ६ मधे येऊन घोडा डी८ मधे आणून पांढर्‍या उंटाला ई६ मधून हुसकावून लावेल का?

चतुरंग 08/11/2014 - 20:04
उंट एच ३ मधे आणणे जास्त संयुक्तिक वाटते आहे. पण मग ई५ असे प्यादे पुढे येते एन्पासंट घेता येत नाही कारण मागे वजीर पिन झालाय!

चतुरंग 08/11/2014 - 20:10
आनंद खेळला एफ ५, घोड्याने पांढरा उंट हत्तीने काळा घोडा अशी मारामारी होऊन प्यादे एफ ५ खेळी थोपवली आहे.

चतुरंग 08/11/2014 - 20:11
हत्ती एफ ६ आणून ई ७ वरच्या प्याद्याला जोर देतोय का हत्तींची मारामारी करुन डाव सोपा करतोय?

चतुरंग 08/11/2014 - 20:19
आणि हत्ती सी स्तंभात आणून मॅग्नुसने ताबा घेतलाय. आता आनंदची मदार पुढे गेलेल्या प्याद्यांवर आहे पण आता प्रत्येक खेळी कॅलक्यूलेटेड हवीच हवी.

चतुरंग 08/11/2014 - 20:29
वजिराने हत्ती मारता येत नाही कारण मग वजीर सी २ चेक, राजा ए १, वजीर सी १ चेक आणि पाठोपाठ हत्तीने मात होते!! गाढव मात म्हणता येईल याला...

चतुरंग 08/11/2014 - 20:37
एच २ चे प्यादे घेत्ले तर हत्तीने ई७ प्यादे मारुन चेक दिला जाऊ शकतो. वजिराने एच १ असा चेक दिला तर हत्ती परत मागे आणून चेक निघू शकतो.

चतुरंग 08/11/2014 - 20:43
प्याद्याची कमकुवत बाजू हा आता खेळाचा केंद्रबिंदू आहे. हत्ती डि ८ आणि नंतर डी ७ असा आणून त्या प्याद्याला दुहेरी जोर करणे गरजेचे..

चतुरंग 08/11/2014 - 21:01
जायची शक्यता दिसायला लागली आहे. आनंदची दोन्ही मोहोरी पटाच्या मध्यात राहून संपूर्ण पटावर लक्ष ठेवून आहेत त्यामुळे अगदी बरोबरी नाही कारण आनंद अजूनही जिंकण्यासाठी खेळू शकतोच....

चतुरंग 08/11/2014 - 21:31
डावावर हळूहळू मिळवायला ताबा सुरुवात केली आहे! :( आनंदला सावधपणे खेळावे लागणार...

रामदास 08/11/2014 - 22:16
रचाकने : खेळाडू ज्या कागदावर खेळी लिहीतात त्याचा नंतर ऑक्शन वगैरे होतो का ?

In reply to by रामदास

चतुरंग 08/11/2014 - 23:27
तशी काही बातमी वाचल्याचे आठवत नाहीये पण फिडेला ही आयडिया द्यायला हरकत नाही पेटंट घ्या! :)

In reply to by मुक्त विहारि

काळी मोहोरी असून कार्लसन आक्रमक खेळला. त्याच्याकडे (या गेममधे तरी) जास्त क्लॅरिटी वाटली. (बहुदा) फिशरनं म्हटलंय, उत्तम खेळाडू म्हणजे लॉंग-ड्रॉन काँप्लिकेटेड स्ट्रॅटजी नाही, त्याच्याकडे साधे-सोपे पण अचूकपणे आमलात येणारे प्लान्स असतात!

Anand seemed to have taken cues from the 2013 championship loss where his slow, defensive play was said to be the reason behind his defeat. He started off aggressively and both players showed intent for a result instead of playing for a draw. But things started turning sour for the Indian Grand Master after the first twenty moves. Carlsen, who initially looked flummoxed, soon pulled himself together and played a set of brilliant moves and wrested back momentum. After the first twenty moves, Magnus losing the game was out of question. From then on, it went from bad to worse for Anand becasue Magnus as usual started pressing for a win. On top of that, Anand started committing small errors too. From moves 30 to 40 Vishy's decisions were not prudent, thus leading to complications in the end-game. Anand used this narrow lee-way from Carlsen and at the end put his queen to good use to force a draw. Especially his 44th move Qh1 was appreciated by all the chess experts who were following the game as the best move of the game. आणि आनंदची ही पोस्ट मॅच कबुली : Anand when asked what went wrong in the middle, "Somehow I did some careless moves and got wobbly in the middle, on the 34th move I got into a spot of bother and the time was pressing too. I'm a little bit relieved yes."

कंजूस 09/11/2014 - 06:12
मला आता या आनंद वि॰कार्लसन यांच्यातल्या खेळाची तुलना पूर्वी झालेल्या ब्रझील वि॰ फ्रान्स (फिफा फाइनल)फुटबॉल खेळाशी करावीशी वाटतेय. आक्रमक खेळाडूची हल्लाचाल अयशस्वी झाली तर संरक्षणात्मक खेळाडू त्याला हरवू शकतो कारण त्याचे सर्व मोहरे एकमेकाची पाठराखण करत असतात तर आक्रमकाचे पुढे गेलेले मोहरे अडकतात आणि मागच्या मोहऱ्यांकडे दुर्लक्ष झालेलं असतं.

चतुरंग 09/11/2014 - 08:23
एकूण चांगला झाला. आनंदने आक्रमक सुरुवात केली. वरती म्हटल्याप्रमाणे वीस चालींपर्यंत त्याचा वरचष्मा होता. घड्याळात सुद्धा तो बराच पुढे होता. त्यानंतर मात्र मॅग्नुसने त्याचे आडाखे चुकीचे ठरवले. माझ्यामते मॅग्नुसचे सगळ्यात मोठे शक्तिस्थान आहे त्याचा अत्यंत साधा खेळ, एकावेळी एकच खेळी हे सूत्र तो कटाक्षाने पाळतो. उदा. आजच्या सामन्यात सत्ताविसाव्या खेळीच्या आसपास पटाच्या मध्यात आनंदचा वजीर आणि हत्ती अतिशय प्रबळ वाटत होते त्यानंतर दहा चालींमध्ये आनंदची दोन्ही मोहोरी पहिल्या ओळीत राजाला वाचवायला धडपडत होती! मॅग्नुसच्या अत्यंत अचूक खेळ्या हे बघण्यासारखे असते. बत्तिसाव्या खेळीपासून पुढे सलग सहा खेळ्या त्याने फक्त वजिराच्या केल्या आहेत. बघताना वजीर नुसता इकडून तिकडे हलवलाह्जातोय की काय असे दिसते आहे पण प्रत्येक खेळी ही अत्यंत लॉजिकल आणि डाव कणाकणाने पुढे नेणारी आहे. दोन मोठ्या खेळ्यांच्या मधे तो एखादी प्रॉफिलॅक्टिक (प्रतिस्पर्ध्याच्या प्रभावाला रोखून धरणारी) खेळी करतो. आजच्या डावात मला मॅग्नुसचा खेळ प्रभावी वाटला. आनंदला जर ४१ वी आणि ४४ वी चाल सापडली नसती तर त्याचे काही खरे नव्हते.

चतुरंग 08/11/2014 - 16:36
सामना सुरु व्हायला अजून तासभर आहे....:( अमेरिकन डे लाईट टाइम सेविंगच्या घोळामुळे मी तासभर अलीकडची वेळ निवड्ली बहुदा...

अजुन सामना सुरु व्हायला एक्केचाळीस मिनिटं बाकी आहेत. आरामात या. सामना सुरु झाला की आम्ही वाचत राहु. आणि मनःपूर्वक आभार. -दिलीप बिरुटे

सामन्याआधिची प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे... http://www.sochi2014.fide.com/video-archive/ त्यानंतर Opening Ceremony of the World Chess Championship 2014 होईल... वरच्याच दुव्यावर बघता येईल...

चतुरंग 08/11/2014 - 17:16
ग्रँमा. शशिकिरण कृष्णन, पोलिश ग्रँमा रादेक वोस्झेक आणि तिसरा नवीन आहे तोही पोलिश ग्रँमा.गाजेव्स्की (या पोलिश लोकांची नावं उच्चारताना जिभेला गाठ बसते राव! :() कार्लसनने गेल्या सामन्याच्या वेळी त्याचे सेकंड्स सांगायला नकार दिला होता. त्याने यावेळी मात्र तसे नकरता सांगितले. डेन्मार्कचा पीटर हाईन नेल्सन (हा याआधी आनंदच्या सेकंड्स टीममधे होता!) आणि दुसरा गेल्यावेळचाच आहे जॉन लुडविग हॅमर.

चतुरंग 08/11/2014 - 17:56
जोरदार सुरुवात केली आहे. त्याचा रोख आक्रमक खेळाकडे आहे. टॅक्टिकल खेळाकडे डाव नेणे निश्चितच आहे. डाव मोकळा होत प्याद्यांकडे गेला की मॅग्नुस खूष असतो. तेच नेमके होऊ द्यायचे नाहीये.

रमताराम 08/11/2014 - 17:59
आज मजेशीर गोष्ट अशी दिसते की आनंद झटपट खेळी करतोय नि मॅग्नस वेळ घेतोय. डावाच्या सुरुवातीच्या टप्प्यात हे चित्र आश्चर्यजनक आहे. बहुधा मॅग्नस एन्ड गेम पर्यंत बेडरपणे वेगाने खेळतो असा अनुभव आहे. कदाचित आता दोघांच्या भूमिका बदलल्याचा परिणाम म्हणावा का?

रमताराम 08/11/2014 - 18:01
पहिली आश्चर्यजनक खेळी आनंदची 'लाँग कॅसल' ते ही राजाच्या नव्या जागेला प्याद्याचे संरक्षण नसताना. दोन वर्षांपूर्वी गेलफंडने असेच राजा उघडा टाकणारे कॅसल करून हरता डाव ओढून आणलेला होता त्याची आठवण झाली,

चतुरंग 08/11/2014 - 18:01
घोडा गेल्या तीन खेळ्या उड्या मारतोय..अजूनही त्याला ठाव सापडलेला नाही..आता एफ ४ प्याद्याने पुन्हा त्याला हुसकावून लावले जाईल. आनंद ईज इन ड्रायवर्स सीट!!

रमताराम 08/11/2014 - 18:03
एफ-३ चे प्यादे बेट म्हणून ठेवलेले दिसते आनंदने. पण पुढचा सापळा काही दिसत नाही अजून.

In reply to by चतुरंग

रमताराम 08/11/2014 - 18:07
ते खरे आहे. पण त्यामुळे त्याला संभाळण्याची चिंता वजिराच्या शिरी राहते आहे.

रमताराम 08/11/2014 - 18:14
मॅग्नस आणि संभ्रम? तब्बल तीन वेळा काहीतरी मूव करण्यासाठी हात उंचावला नि खाली घेतला कार्ल्याने. जगज्जेतेपणाचे दडपण जाणवू लागले म्हणावे का?

चतुरंग 08/11/2014 - 18:16
आनंद इतका आक्रमक असेल अशी मॅग्नुसची अटकळ नसावै, तशी बर्‍याच जणांची नसेल परंतु जलद खेळ आणि अंतस्फूर्तीने केलेला खेळ ही दोन वैशिष्ठ्ये जपत आनंदने खेळ केला तर तो उच्च असतो असे माझे मत.

In reply to by जेपी

रमताराम 08/11/2014 - 18:27
आनलैन आहात तर इथेच बघा की. आणि टीवी म्हणाल तर डीडी स्पोर्ट्स वरच असली तर असेल. एरवी फारसा टीआरपी आणि म्हणून पैसा नसलेल्या खेळासाठी धंदेवाईक च्यानेल थोडेस स्लॉट देणार आहेत?

चतुरंग 08/11/2014 - 18:25
आता हत्ती सी ८ असा प्लॅन आहे मॅग्नुसचा कारण जर क्यू सी ३ असा वजीर सरकला तर सी प्याद्याने डी प्यादे मारुन वजीर राजाला पिन करेल मॅग्नुस!!

रमताराम 08/11/2014 - 18:35
आम्ही पळतो. एक काम आहे. आंद्याला जिंकण्यासाठी नि तुम्हाला पार्टीसाठी शुभेच्छा.

चतुरंग 08/11/2014 - 18:55
आता सी६ प्याद्याने डि ५ प्यादे घेणे जवळ्पास अनिवार्य आहे. हत्ती सी ८ मधे येऊ शकत नाही.

चतुरंग 08/11/2014 - 19:20
ठेवणे भाग आहे कारण त्याचे प्याद्यांचे स्ट्रक्चर ऑलरेडी मोडलेले आहे अणि मोकळ्या स्तंभात हत्ती आणूण पुढे सरकलेली प्यादी भक्कम करणे गरजेचे आहे नाहीतर त्याच्या हल्ल्याची लाट ओसरताच मॅग्नुस हल्ला करेल आणि पांढरा राजा तित्कासा सुरक्षित नाहीये!

चतुरंग 08/11/2014 - 19:28
मधे अपेक्षेप्रमाणे एफ ४ प्याद्यावर हल्ला. आता हत्ती ई १ मधे आणून ई ७ प्याद्यावर हल्ला करणार का आनंक?

चतुरंग 08/11/2014 - 19:34
डाव अगदी कलत्या फळीवर आलाय! काळा वजीर एफ ६ मधे यायला बघतोय? काळा राजा पांढर्‍या वजिराच्या कर्णातून बाजूला घेऊन एफ प्यादे पुढे ढकलण्यासाठी सज्ज होते आहे का?

चतुरंग 08/11/2014 - 19:50
पांढरा वजीर डी२ मधे येऊन दोन्ही प्याद्यांना जोर देऊन आहे. आता काळा हत्ती डी ६ मधे येऊन घोडा डी८ मधे आणून पांढर्‍या उंटाला ई६ मधून हुसकावून लावेल का?

चतुरंग 08/11/2014 - 20:04
उंट एच ३ मधे आणणे जास्त संयुक्तिक वाटते आहे. पण मग ई५ असे प्यादे पुढे येते एन्पासंट घेता येत नाही कारण मागे वजीर पिन झालाय!

चतुरंग 08/11/2014 - 20:10
आनंद खेळला एफ ५, घोड्याने पांढरा उंट हत्तीने काळा घोडा अशी मारामारी होऊन प्यादे एफ ५ खेळी थोपवली आहे.

चतुरंग 08/11/2014 - 20:11
हत्ती एफ ६ आणून ई ७ वरच्या प्याद्याला जोर देतोय का हत्तींची मारामारी करुन डाव सोपा करतोय?

चतुरंग 08/11/2014 - 20:19
आणि हत्ती सी स्तंभात आणून मॅग्नुसने ताबा घेतलाय. आता आनंदची मदार पुढे गेलेल्या प्याद्यांवर आहे पण आता प्रत्येक खेळी कॅलक्यूलेटेड हवीच हवी.

चतुरंग 08/11/2014 - 20:29
वजिराने हत्ती मारता येत नाही कारण मग वजीर सी २ चेक, राजा ए १, वजीर सी १ चेक आणि पाठोपाठ हत्तीने मात होते!! गाढव मात म्हणता येईल याला...

चतुरंग 08/11/2014 - 20:37
एच २ चे प्यादे घेत्ले तर हत्तीने ई७ प्यादे मारुन चेक दिला जाऊ शकतो. वजिराने एच १ असा चेक दिला तर हत्ती परत मागे आणून चेक निघू शकतो.

चतुरंग 08/11/2014 - 20:43
प्याद्याची कमकुवत बाजू हा आता खेळाचा केंद्रबिंदू आहे. हत्ती डि ८ आणि नंतर डी ७ असा आणून त्या प्याद्याला दुहेरी जोर करणे गरजेचे..

चतुरंग 08/11/2014 - 21:01
जायची शक्यता दिसायला लागली आहे. आनंदची दोन्ही मोहोरी पटाच्या मध्यात राहून संपूर्ण पटावर लक्ष ठेवून आहेत त्यामुळे अगदी बरोबरी नाही कारण आनंद अजूनही जिंकण्यासाठी खेळू शकतोच....

चतुरंग 08/11/2014 - 21:31
डावावर हळूहळू मिळवायला ताबा सुरुवात केली आहे! :( आनंदला सावधपणे खेळावे लागणार...

रामदास 08/11/2014 - 22:16
रचाकने : खेळाडू ज्या कागदावर खेळी लिहीतात त्याचा नंतर ऑक्शन वगैरे होतो का ?

In reply to by रामदास

चतुरंग 08/11/2014 - 23:27
तशी काही बातमी वाचल्याचे आठवत नाहीये पण फिडेला ही आयडिया द्यायला हरकत नाही पेटंट घ्या! :)

In reply to by मुक्त विहारि

काळी मोहोरी असून कार्लसन आक्रमक खेळला. त्याच्याकडे (या गेममधे तरी) जास्त क्लॅरिटी वाटली. (बहुदा) फिशरनं म्हटलंय, उत्तम खेळाडू म्हणजे लॉंग-ड्रॉन काँप्लिकेटेड स्ट्रॅटजी नाही, त्याच्याकडे साधे-सोपे पण अचूकपणे आमलात येणारे प्लान्स असतात!

Anand seemed to have taken cues from the 2013 championship loss where his slow, defensive play was said to be the reason behind his defeat. He started off aggressively and both players showed intent for a result instead of playing for a draw. But things started turning sour for the Indian Grand Master after the first twenty moves. Carlsen, who initially looked flummoxed, soon pulled himself together and played a set of brilliant moves and wrested back momentum. After the first twenty moves, Magnus losing the game was out of question. From then on, it went from bad to worse for Anand becasue Magnus as usual started pressing for a win. On top of that, Anand started committing small errors too. From moves 30 to 40 Vishy's decisions were not prudent, thus leading to complications in the end-game. Anand used this narrow lee-way from Carlsen and at the end put his queen to good use to force a draw. Especially his 44th move Qh1 was appreciated by all the chess experts who were following the game as the best move of the game. आणि आनंदची ही पोस्ट मॅच कबुली : Anand when asked what went wrong in the middle, "Somehow I did some careless moves and got wobbly in the middle, on the 34th move I got into a spot of bother and the time was pressing too. I'm a little bit relieved yes."

कंजूस 09/11/2014 - 06:12
मला आता या आनंद वि॰कार्लसन यांच्यातल्या खेळाची तुलना पूर्वी झालेल्या ब्रझील वि॰ फ्रान्स (फिफा फाइनल)फुटबॉल खेळाशी करावीशी वाटतेय. आक्रमक खेळाडूची हल्लाचाल अयशस्वी झाली तर संरक्षणात्मक खेळाडू त्याला हरवू शकतो कारण त्याचे सर्व मोहरे एकमेकाची पाठराखण करत असतात तर आक्रमकाचे पुढे गेलेले मोहरे अडकतात आणि मागच्या मोहऱ्यांकडे दुर्लक्ष झालेलं असतं.

चतुरंग 09/11/2014 - 08:23
एकूण चांगला झाला. आनंदने आक्रमक सुरुवात केली. वरती म्हटल्याप्रमाणे वीस चालींपर्यंत त्याचा वरचष्मा होता. घड्याळात सुद्धा तो बराच पुढे होता. त्यानंतर मात्र मॅग्नुसने त्याचे आडाखे चुकीचे ठरवले. माझ्यामते मॅग्नुसचे सगळ्यात मोठे शक्तिस्थान आहे त्याचा अत्यंत साधा खेळ, एकावेळी एकच खेळी हे सूत्र तो कटाक्षाने पाळतो. उदा. आजच्या सामन्यात सत्ताविसाव्या खेळीच्या आसपास पटाच्या मध्यात आनंदचा वजीर आणि हत्ती अतिशय प्रबळ वाटत होते त्यानंतर दहा चालींमध्ये आनंदची दोन्ही मोहोरी पहिल्या ओळीत राजाला वाचवायला धडपडत होती! मॅग्नुसच्या अत्यंत अचूक खेळ्या हे बघण्यासारखे असते. बत्तिसाव्या खेळीपासून पुढे सलग सहा खेळ्या त्याने फक्त वजिराच्या केल्या आहेत. बघताना वजीर नुसता इकडून तिकडे हलवलाह्जातोय की काय असे दिसते आहे पण प्रत्येक खेळी ही अत्यंत लॉजिकल आणि डाव कणाकणाने पुढे नेणारी आहे. दोन मोठ्या खेळ्यांच्या मधे तो एखादी प्रॉफिलॅक्टिक (प्रतिस्पर्ध्याच्या प्रभावाला रोखून धरणारी) खेळी करतो. आजच्या डावात मला मॅग्नुसचा खेळ प्रभावी वाटला. आनंदला जर ४१ वी आणि ४४ वी चाल सापडली नसती तर त्याचे काही खरे नव्हते.
बरोबर वर्ष झालं. ९ नोवेंबर २०१३ रोजी चेन्नैला सामना सुरु झाला त्यावेळी आनंद आणि मॅग्नुस दोघांच्या भूमिका बरोबर विरुद्ध होत्या - मॅग्नुस आव्हानवीर होता आणि आनंद जगज्जेता! तो सामना मॅग्नुसने हातोहात जिंकला. घरच्या मैदानावरती आनंदला अपेक्षांचे ओझे पेलता आले नव्हते. पण त्याची विजिगीषा बघा नोवेम्बरमध्ये सामना हरल्यानंतर आनंद जवळपास संपला अशीच अटकळ होती. कँडिडेट मास्टर्समधून आनंदने अशी काही मुसंडी मारली की सगळे अवाक झाले. आणि आज तो कार्लसनसमोर आव्हान घेऊन बसणार आहे.

वात्रटिका- अभियान स्वच्छता

विवेकपटाईत ·

hitesh 08/11/2014 - 19:45
पार्‍टी विथ डिफ्रन्स

In reply to by जेपी

विवेकपटाईत 09/11/2014 - 15:03
त्या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष आणि शाजीया इल्मी पण होती. ही तर आपली सिम्बोलिक सफाई होती - स्पष्टीकारण

स्वच्छता अभियानात भाजपने आधी कचरा केला, मग सफाई केली .मंदीर से पहले शौचालय' या मोदीजींच्या आगामी अभियानात भाजपेयी आधी परसाकडे जातील आणि मग बाजूने भिंती उभ्या करतील.

hitesh 08/11/2014 - 19:45
पार्‍टी विथ डिफ्रन्स

In reply to by जेपी

विवेकपटाईत 09/11/2014 - 15:03
त्या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष आणि शाजीया इल्मी पण होती. ही तर आपली सिम्बोलिक सफाई होती - स्पष्टीकारण

स्वच्छता अभियानात भाजपने आधी कचरा केला, मग सफाई केली .मंदीर से पहले शौचालय' या मोदीजींच्या आगामी अभियानात भाजपेयी आधी परसाकडे जातील आणि मग बाजूने भिंती उभ्या करतील.
आज एक ब्रेकिंग न्यूज पाहिली – दिल्लीत एके ठिकाणी आधी कचरा पसरविला आणि नंतर गाजा-बाज्या सहित तो स्वच्छ केला आधी शुभ्र वस्त्र धारण करावे एक डिझाईनर झाडू आणावे मग मिडीयाला बोलवावे स्मायली फोटो चमकावे. रस्त्यावरी कचरा पसरविला तोची झाडून स्वच्छ केला असा स्वच्छता अभियानाचा नेत्यांनी बोऱ्या वाजविला.

LOTTERY IN बॅबिलॉन

मारवा ·

एस 08/11/2014 - 10:30
मार्मिक आणि भेदक! समाजाच्या अशा भाष्यकारांचे लेखन विचारप्रवर्तक असते!

एस 08/11/2014 - 10:30
मार्मिक आणि भेदक! समाजाच्या अशा भाष्यकारांचे लेखन विचारप्रवर्तक असते!
सर्वप्रथम एक खुलासा माझे मराठी भाषेचे ज्ञान तोडके , इंग्रजी चे ज्ञान ही मोडके त्यात माझे बारहा ऑफ़लाइन पॅड लंगडे ( रया लिहावे लागते इव्ह च्या पियकराला अडम अ वर टोपी घालता येत नाही आणि अजुन बरेच काही बारहॉ देखे है इसकी रंजीशे,,,.) त्यात मुळ स्पॅनिश वरुन इंग्लिश वरुन माय मराठी इतना लंबा सफ़र. त्यात मी हा असा अजुन ही बरेच काही मात्र सगळे आपणच का उघड करावे ? बाकी या अनुवादाने भाषिक मनोरंजन झाल्यास तो एक बोनस च समजावा व त्याचा हि आनंद लुटावा.

डोब्रा भाग - ३ (अंतिम)

खटपट्या ·

स्वप्नज 08/11/2014 - 08:41
उत्तम कलाटणी.. मस्त जमलीय... झान्झीबारी बिर्याणी कुठे मिळेल (मार्थाचे घर सोडून सांगा.).

स्वप्नज 08/11/2014 - 12:57
>>>>> डॉक्टरांनी मार्थाचा चेहरा दोन्ही हातांनी अलगद धरला व तिचे चुंबन घेण्यासाठी ते पुढे सरसावले. मार्थाही बेभान झाली होती. आणि इथेच डॉक्टरांमधील शास्त्रज्ञ जागा झाला अशा वेळीही डॉक प्रोफेशनल राहतोय याचा अर्थ डॉकलाच दुसर्या डॉकची गरज आहे. एखाद्याने कार्यभाग उरकल्यावर मान इ. अवयव फिरवून पाहिले असते.,

In reply to by स्वप्नज

अगदी अगदी दोन्ही पार्ट्या जरा गोन्धलळेल्याच वाटतात .. डॉक्टर काय आपल मिशन सोडणार नाहीत मग एवढी "डेटा-डेटी" कशाला केली म्हणाव

खटपट्या 10/11/2014 - 23:32
प्रसाद१९७१, सौन्दाळा, अजया, महारानी धन्यवाद. माझा हा दुसराच प्रयत्न होता !! तुमच्या सर्वांच्या प्रतीसादामुळे अजुन लिहीण्याचा हुरुप येतो. पुढ्ची कथा सत्यघटनेवर आधारीत आहे.

स्पंदना 11/11/2014 - 05:00
खट्याक!! एकदम मस्त कथा हं खटपट्या भाउ. आन हे बघा कथा कुठवर फुलवायची ते तुम्ही ठरवल पाहिजे, उअगा उठुन कुणी पातळ केली म्हणालं, म्हणुन आवरती नाय घ्यायची. (स्वतःला पाहिजे तेव्हढ पाणी घालुन झ्याक मटन रस्सा बनवणारी अपर्णा)

स्वप्नज 08/11/2014 - 08:41
उत्तम कलाटणी.. मस्त जमलीय... झान्झीबारी बिर्याणी कुठे मिळेल (मार्थाचे घर सोडून सांगा.).

स्वप्नज 08/11/2014 - 12:57
>>>>> डॉक्टरांनी मार्थाचा चेहरा दोन्ही हातांनी अलगद धरला व तिचे चुंबन घेण्यासाठी ते पुढे सरसावले. मार्थाही बेभान झाली होती. आणि इथेच डॉक्टरांमधील शास्त्रज्ञ जागा झाला अशा वेळीही डॉक प्रोफेशनल राहतोय याचा अर्थ डॉकलाच दुसर्या डॉकची गरज आहे. एखाद्याने कार्यभाग उरकल्यावर मान इ. अवयव फिरवून पाहिले असते.,

In reply to by स्वप्नज

अगदी अगदी दोन्ही पार्ट्या जरा गोन्धलळेल्याच वाटतात .. डॉक्टर काय आपल मिशन सोडणार नाहीत मग एवढी "डेटा-डेटी" कशाला केली म्हणाव

खटपट्या 10/11/2014 - 23:32
प्रसाद१९७१, सौन्दाळा, अजया, महारानी धन्यवाद. माझा हा दुसराच प्रयत्न होता !! तुमच्या सर्वांच्या प्रतीसादामुळे अजुन लिहीण्याचा हुरुप येतो. पुढ्ची कथा सत्यघटनेवर आधारीत आहे.

स्पंदना 11/11/2014 - 05:00
खट्याक!! एकदम मस्त कथा हं खटपट्या भाउ. आन हे बघा कथा कुठवर फुलवायची ते तुम्ही ठरवल पाहिजे, उअगा उठुन कुणी पातळ केली म्हणालं, म्हणुन आवरती नाय घ्यायची. (स्वतःला पाहिजे तेव्हढ पाणी घालुन झ्याक मटन रस्सा बनवणारी अपर्णा)
डोब्रा भाग - १ डोब्रा भाग - २ "नाही असेच. संध्याकाळी कुठेतरी कॉफी प्यायला भेटलो असतो." "अम्म्म, उद्याचा दिवस मी थोडी बीजी आहे. पण रात्री जेवणासाठी आपण भेटू शकू. नाहीतर असं कराना, तुम्ही माझ्या घरी रात्री जेवायला या.

अजुनी बसून आहे

विदेश ·

सतिश गावडे 08/11/2014 - 00:07
कशा हो सुचतात इतक्या सुंदर कविता तुम्हाला? अहाहा... काय ती शब्दांची नजाकत. काय ती शब्दांची पखरण... काय ते भाषेचं माधुर्य. काय तो शब्दांचा गोडवा... अहाहा...

In reply to by सतिश गावडे

प्रचेतस 08/11/2014 - 00:37
हेच म्हणतो. वाचता वाचता अंतर्मुख करणारी कविता. आमच्या एका मित्रांनाही अशाच छान छान कविता सुचत असतात.

In reply to by प्रचेतस

नाखु 08/11/2014 - 09:21
"सुचत" च्या जागी मनात म्हंटलेला शब्द आम्ही ऐकला बरं का!!! वल्लिदा आगे बढो हम तुम्हारे साथ है!

स्वप्नज 08/11/2014 - 00:47
शीर्षक वाचून वेगळ्याच 'क्रिये'बद्दल कविता आहे असे वाटले... अजूनी बसून आहे, पण 'यश' येईना असे काहीतरी.. ह.घ्या.विदेशजी..

In reply to by स्वप्नज

सतिश गावडे 08/11/2014 - 00:51
शीर्षक वाचून वेगळ्याच 'क्रिये'बद्दल कविता आहे असे वाटले... अजूनी बसून आहे, पण 'यश' येईना असे काहीतरी..
अशा प्रत्ययदर्शी कविता लिहिणारे दुसरे एक कवी मिपावरच आहेत. थोडेसे त्या कवीच्या भावविश्वावरचा पडद बाजूला सरकवला की भांडे दिसेल.

सतिश गावडे 08/11/2014 - 00:07
कशा हो सुचतात इतक्या सुंदर कविता तुम्हाला? अहाहा... काय ती शब्दांची नजाकत. काय ती शब्दांची पखरण... काय ते भाषेचं माधुर्य. काय तो शब्दांचा गोडवा... अहाहा...

In reply to by सतिश गावडे

प्रचेतस 08/11/2014 - 00:37
हेच म्हणतो. वाचता वाचता अंतर्मुख करणारी कविता. आमच्या एका मित्रांनाही अशाच छान छान कविता सुचत असतात.

In reply to by प्रचेतस

नाखु 08/11/2014 - 09:21
"सुचत" च्या जागी मनात म्हंटलेला शब्द आम्ही ऐकला बरं का!!! वल्लिदा आगे बढो हम तुम्हारे साथ है!

स्वप्नज 08/11/2014 - 00:47
शीर्षक वाचून वेगळ्याच 'क्रिये'बद्दल कविता आहे असे वाटले... अजूनी बसून आहे, पण 'यश' येईना असे काहीतरी.. ह.घ्या.विदेशजी..

In reply to by स्वप्नज

सतिश गावडे 08/11/2014 - 00:51
शीर्षक वाचून वेगळ्याच 'क्रिये'बद्दल कविता आहे असे वाटले... अजूनी बसून आहे, पण 'यश' येईना असे काहीतरी..
अशा प्रत्ययदर्शी कविता लिहिणारे दुसरे एक कवी मिपावरच आहेत. थोडेसे त्या कवीच्या भावविश्वावरचा पडद बाजूला सरकवला की भांडे दिसेल.
(चाल- अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ) अजुनी बसून आहे गुंता मुळी सुटेना उघडे तसेच फेस्बुक लॉगौट..

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- १७ (मंगलाष्टक स्पेशल)

अत्रुप्त आत्मा ·

प्रचेतस 07/11/2014 - 22:58
नेहमीप्रमाणेच हशा, टाळ्या, शिट्ट्या आणि नंतर ट्रॅक बदलत लिहिलेलं मुक्तकही छान. अवांतरः
गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा । कावेरी शरयू महेन्द्रतनया चर्मण्वती वेदिका ।।
हा श्लोक पाहून एकदम रंतिदेवाची आठवण झाली. यातली चर्मण्वती म्हणजे आजची चंबळ. पुराणांतील राजा रंतिदेवाच्या पाकशाळेत व यज्ञगृहात असंख्य प्राण्यांना विधिवत् बळी दिले जात असे. त्या मृत पशूंच्या चामड्याच्या राशींपासून रक्तमांसाची एक नदीच तयार झाली. त्यामुळे ती 'चर्मण्वती' ह्या नावाने प्रसिद्ध झाली.

In reply to by बोका-ए-आझम

अजया @सुरेल मंगलाष्टकं एेकली की मात्र ते सूर डोळ्यात नकळत पाणी आणतात! >>> हा अनुभव तर अनेकदा आलाय. एकदा तर लहान मुलांच्या एका ग्रुपने,खास ताईसाठी केलेली..अशी मंगलाष्टकं अत्यंत भावपूर्ण म्हटली होती.ती आजही स्मरणात आहेत. ========================== मधुरा देशपांडे @अफाट निरीक्षणशक्ती आणि तेवढ्याच मस्त शैलीतले लेखन वाचायला मजा येते. >>> धन्स! ========================== अत्रन्गि पाउस @रेकनर .... मी फुटलो आहे हसून ... >>> =)) .. =)) .. =)) ========================== वल्ली @त्यामुळे ती 'चर्मण्वती' ह्या नावाने प्रसिद्ध झाली.>>> ऐकली आहे ही कथा. ========================== मुक्त विहारि @आता एकपात्री प्रयोग कधी?>>> बघु या कसं कधी जमतं ते! :) ========================== बोका-ए-आझम @मस्तच बुवा!व्हिडिओ कॅमे-याची नजर आहे तुमची एकदम!>>> ह्हा ह्हा ह्हा! धन्यवाद. :) ==========================
अरे हो....... लेखात एक नमूद करायचं राहिलच..त्या लिंकवर लावलेली मंगलाष्टकं मात्र या आत्मूभटानीच म्हणलेली आहेत हो!

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाखु 08/11/2014 - 08:52
आणखी आग्रही (प्रेमळ) मागणी.
  • या मालिकेचे पुस्तक रुपांतर झालेच पाहीजे (तेवेढेच मनोरंजनाबरोबरच प्रबोधन)
  • एकपात्री प्रयोग ही होऊ शकतो.किस्सा खुलवून सांगण्याची तुमची हातोटी आणि शैली एकदम फर्मास आहे तेव्हा मनावर घ्याच.

या मंगलाष्टकांमधे अजुन एक प्रकार असतो तो म्हणजे नावे घालण्याचा उदा. अमिताभ देशपांड्यांची लाडुली , कुडचेडकरां कडे निघाली, लाडात जीला वाढवली, ती आज किती मोठी जहाली, कुडचेडकर तिला सांभाळा, सुख देईल ती घराला, जाणार महाबळेश्वरी फिराला, लावेल दिवा वंशाला, हे असले मंगलाष्टक मी प्रतेक्ष ऐकल आहे. (नाव तेवढी बदललेली आहेत) नगरला एका लग्नाला गेलो होतो तिकडे तर गायकच बसवले होते. ते दोनतास आधीपासुनच गाणी म्हणत होते. त्यातपण ते सिनेमाच्या गाण्यांच्या चालीवर मराठी गाणी म्हणत होते. उदा. सुरेश आणि तनिष्का यांचे मिलन, स्वर्गातच बांधले यांचे बंधन, दोन्ही कुटुंबांचे रंगले संम्मेलन, अतिथिं करता सुग्रास भोजन, बघ कसा हा मांडव सजला, (चालः- चॉकलेट, लाईमज्युस,आईस्क्रीम टॉफिया - चित्रपट हम आपके है कोन?) लग्न लागताना पण हेच सुरेल (?) आवाजात मंगलाष्टक म्हणत होते. त्यात भर म्हणजे एका कुणाला तरी त्यांचे गाणे भयंकर आवडले आणि त्याने गायकांना ५०० रुपयांचे बक्षीस दिले. मी आपला जेवण कधी सुरु होतय याची वाट पहात होतो. पैजारबुवा,

In reply to by असंका

@ अख्खी बस वळून बघत होती कोण एवढ्या मोठमोठ्याने खिदळत आहे म्हणून! >>> =)) .. =)) .. =)) @लय हसवलंत दादा! धन्यवाद! >> धन्यवाद हो. :)

जेपी 08/11/2014 - 17:36
मी पण हा भाग आत्ताच आमच्या घरच्या मेबंराना मोठ्यान वाचुन दाखवला(अर्थात कानाला हात लावुन गुरुजींच स्मरण केल) पब्लिक हसुन मरायच बाकी राहिल.

एस 09/11/2014 - 08:55
आपलं गप लगीन लावायचं सोडून हे बुवा इकडं तिकडंच बारीक नजरेनं बघत बसत्यात. काय खरं नाय!...

स्पा 09/11/2014 - 09:06
अगाय मेलो =)) =)) बुवाने याच अन कट वर्जन लाईव एकवले असल्याने अजून मजा आली

ह्या....कूं..........दे...........थु(?)तु.....षार.....हा..........र-ध*वला (पोर्‍या:- "बा#*@$%ला ह्याच्या! ...थु केल्यावर तुषार नाय उडनार तर काय मशाल लागनार!?? Lol ) या...शुब् ब्र ...वसतरा (?) व्रता (पोर्‍या:- मेल्यान..वस्तरा मारलन! ) यावि..........णा...वरदंड मांडीत करा ..... (पोर्‍या:- आय आय..काकानू!) याशवेत...पद..मा...सना (पोर्‍या:- Lol ..) याब्र...म्मा...** (सदर दोन अक्षरं मनातच वाचावी अशी नम्र विनंती!) शंकर..प्रब्रुति...भिर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र (पोर्‍या:- भिंगरी उडाली!) दे...वै:........सदा..........,वन(ONE)...दिता (पोर्‍या:- Lol ..) सामान.... पा....तु-सरस् वती भगवती (पोर्‍या:- काका..मरतय मी आज! Lol ..) निश्शे....श-जाड्या.......पहा (पोर्‍या:- Lol .. Lol .. Lol .. निर्वाण! )
बुवा _/\_ हसुन हसुन मराय्ची वेळ आली ओ.... (हसुन म्येलो तर माझा आत्मा बुवांना झपाटणार) =)) =)) =))

पुर्वी कार्यालयात मंगलाष्टक झाल की ते ब्यांडवाल्यांना बरोब्बर ब्यांड केव्हा वाजवायचा हे कस काय बरोब्बर कळत हे कोड मला वाटायच. तेव्हा माईक नसायचा. व गुर्जी व ब्यांडपथक यात अंतर बरच असायच. मला कुणीतरी एक माणुस ब्यांडवाल्यांना खूण करण्यासाठी नियुक्त केला असावा असे वाटायच. मी लक्ष ठेवून बघितल पण तस काही दिसल नाही.

सौंदाळा 10/11/2014 - 09:39
सहिच. निरिक्षण, कोट्या, चिमटे खुपच छान. या स्वयंघोषित मंगलाष्टक गायक्/गायिकांची वधु/वरांशी जवळची ओळख नसली तरी आयत्या वेळी कसे टपकतात देवजाणे. एका लग्नात अशाच एका गायिकेकडुन गुरुजींनी माईक काढुन घेतला होता मुहुर्ताची वेळ जवळ आली होती म्हणुन. बाईंनी ३ पानी काव्य (?) लिहुन आणले होते.. एक पाण होते न होते तोच गुरुजींनी मुसंडी मारत मोर्चा सांभाळला आणि मुहुर्ताची वेळ अचुक साधली. गायिका मात्र फणकार्‍याने ष्टेजखाली निघुन गेली.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

@गायिका मात्र फणकार्‍याने ष्टेजखाली निघुन गेली.>>> जाणारच! त्यांना अश्या पद्धतिनी कार्यक्रमाचा विचका उडवणं हा आपला नैतिक अधिकार वाटत असतो. एकदा मी अश्याच एका बाईंना..त्या माला वाट्टेल ते तोंड सोडून बोलल्या म्हणून अत्यंत तीव्र शब्दात बोललो होतो. तर मलाच मारायला उठली होती बया! (मग कार्यालयाच्या मॅनेजरनी मधे शिरुन अ‍ॅक्शन-घेण्याची धमकी दिल्यावर,गपगुमान ती बया परतली.) नो एंट्रीत आपल्या अंगावर येणार्‍या माजोरड्यांना,जसं आपणच त्यांना वाट-द्यावी असं वाटत असतं..तसलीच ही लोकं!

सुबोध खरे 10/11/2014 - 18:33
उत्कृष्ट लिखाण बर्याच लग्नात हे पाहिले आहे कि मंगलाष्टके म्हणताना मुहूर्त टाळून गेला तरी कुणालाही त्याची फिकीर नसते आणी चढाओढीने मंगलाष्टके म्हटली जातात. मूळ आठ श्लोक(/ काव्ये) असलेला हा कार्यक्रम विधिवत "लग्न" लागले हे जाहीर करण्यासाठी (सावधान --स अवधान-- लक्ष देऊन )आणी वधूवरांना आपल्या भावी आयुष्याबद्दल चार सुभाषिते सांगून उद्बोध करणे हा हेतू असलेला कार्यक्रम कुठच्या कुठे गेलेला आहे हे पाहून खेद वाटतो. ही माहिती मला आमच्या कुलगुरुनी दिल्याची आठवते. काही चूक असेल तर दुरुस्त करावी.

In reply to by सुबोध खरे

नाद खुळा @आणखी आग्रही (प्रेमळ) मागणी.या मालिकेचे पुस्तक रुपांतर झालेच पाहीजे.>> येस्सर! ------------------------------------------------------------------------------------------------------- खटपट्या @मस्त आत्मुदा !!आम्ही तुमच्या लग्नात मंगलाष्ट्के गाउन गोंधळ घालणार !! (बोलावलंत तर) >> नक्कीच बोलिवनार..! ..ठरलं ..तर! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif @रेडी रेकनर प्रमाणे...>> :-/ दुष्ष्ष्ट!!!!!!!!!!!!!!!! http://www.freesmileys.org/smileys/smiley-sw007.gif ------------------------------------------------------------ ज्ञानोबाचे पैजार @त्यात भर म्हणजे एका कुणाला तरी त्यांचे गाणे भयंकर आवडले आणि त्याने गायकांना ५०० रुपयांचे बक्षीस दिले. मी आपला जेवण कधी सुरु होतय याची वाट पहात होतो. >>> ह्म्म्म्म... असले प्रकार तर इतके दवणीय पाहिले आहेत..की इथे लिहिवत सुद्धा नाही. ------------------------------------------------------------ जेपी मी पण हा भाग आत्ताच आमच्या घरच्या मेबंराना मोठ्यान वाचुन दाखवला(अर्थात कानाला हात लावुन गुरुजींच स्मरण केल)पब्लिक हसुन मरायच बाकी राहिल. >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif चला..जाहिर वाचनाचा नारळ फुटला म्हणायचा! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing005.gif ---------------------------------------------------- बहुगुणी @ते ध्वनिमुद्रणही श्रवणीय आणि संग्रहणीय आहे!>>> धन्यवाद जी! :) @एकपात्री कार्यक्रमाची कल्पना मनावर घ्या. >>> येस्सर! ------------------------------------------------------------------------------------ स्वॅप्स आपलं गप लगीन लावायचं सोडून हे बुवा इकडं तिकडंच बारीक नजरेनं बघत बसत्यात.काय खरं नाय!>>> =)) अहो..हे केवळ सहज झालेलं आहे..! जाणुनंही नाही आणि बुजुन तर त्याहुनंही नाही! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing010.gif -------------------------------------------------------------------------------------- कॅप्टन जॅक स्पॅरो @हसुन हसुन मराय्ची वेळ आली ओ....>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing016.gif @(हसुन म्येलो तर माझा आत्मा बुवांना झपाटणार) >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing007.gif --------------------------------------------------------------------------- प्रकाश घाटपांडे @पुर्वी कार्यालयात मंगलाष्टक झाल की ते ब्यांडवाल्यांना बरोब्बर ब्यांड केव्हा वाजवायचा हे कस काय बरोब्बर कळत>> त्यांना आंम्ही तदेवलग्नं...च्या आधी जे म्हणतो..ते टोनिंगवरुन पाठ झालेले(असायचे!) --------------------------------------------------------------------------------- सुबोध खरे @उत्कृष्ट लिखाण>> मनःपूर्वक धन्यवाद! @बर्याच लग्नात हे पाहिले आहे कि मंगलाष्टके म्हणताना मुहूर्त टाळून गेला तरी कुणालाही त्याची फिकीर नसते आणी चढाओढीने मंगलाष्टके म्हटली जातात. मूळ आठ श्लोक(/ काव्ये) असलेला हा कार्यक्रम विधिवत "लग्न" लागले हे जाहीर करण्यासाठी (सावधान --स अवधान-- लक्ष देऊन )आणी वधूवरांना आपल्या भावी आयुष्याबद्दल चार सुभाषिते सांगून उद्बोध करणे हा हेतू असलेला कार्यक्रम कुठच्या कुठे गेलेला आहे हे पाहून खेद वाटतो. ही माहिती मला आमच्या कुलगुरुनी दिल्याची आठवते. काही चूक असेल तर दुरुस्त करावी.>>> सर्व काहि बरोबर आहे...फक्त आपण वर म्हटल्याप्रमाणे- मूळ आठ श्लोक(/ काव्ये) असलेला हा कार्यक्रम - असे नसून..प्रत्येकी मंगलाष्ट्कात आठ चरण असतात..म्हणून ते मंगल-अष्टक! आणि ती आठ म्हणायची नसून.. हवि तितकी कमी जास्त म्हणावित(मुहुर्ताची वेळ पाहुन) असाच संकेत आहे. ------------------------------------------------------------------------------------------------ चला....अत्ता पर्यंत लग्नाला-आलेल्या सर्वांचे आभार http://www.freesmileys.org/smileys/smiley-happy002.gif

प्यारे१ 15/11/2014 - 12:49
बुवा, भाग खासच झालाय. वर लोकं म्हणतात तसं पुलं देशपांडे ष्टाईल एकपात्री होऊनच जाऊ दे!

पैसा 16/11/2014 - 19:23
जाम धमाल! 'या कुन्देन्दुतुषारहारधवला' आणि 'रामो: राजमणि: सदा विजयते' हे मंगलाष्टकांमधे का म्हणतात हे खरंच आजपर्यंत कळलेलं नाहीये! तसेच ते मुलीकडचे आणि मुलाकडचे हिरीरीने मंगलाष्टकांचा कलगीतुरा सुरू करतात आणि बरेचदा त्यात मुहूर्त टळून गेला तरी कोणाला भान रहात नाही हे खूपदा पाहिलं आहे!

प्रचेतस 07/11/2014 - 22:58
नेहमीप्रमाणेच हशा, टाळ्या, शिट्ट्या आणि नंतर ट्रॅक बदलत लिहिलेलं मुक्तकही छान. अवांतरः
गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा । कावेरी शरयू महेन्द्रतनया चर्मण्वती वेदिका ।।
हा श्लोक पाहून एकदम रंतिदेवाची आठवण झाली. यातली चर्मण्वती म्हणजे आजची चंबळ. पुराणांतील राजा रंतिदेवाच्या पाकशाळेत व यज्ञगृहात असंख्य प्राण्यांना विधिवत् बळी दिले जात असे. त्या मृत पशूंच्या चामड्याच्या राशींपासून रक्तमांसाची एक नदीच तयार झाली. त्यामुळे ती 'चर्मण्वती' ह्या नावाने प्रसिद्ध झाली.

In reply to by बोका-ए-आझम

अजया @सुरेल मंगलाष्टकं एेकली की मात्र ते सूर डोळ्यात नकळत पाणी आणतात! >>> हा अनुभव तर अनेकदा आलाय. एकदा तर लहान मुलांच्या एका ग्रुपने,खास ताईसाठी केलेली..अशी मंगलाष्टकं अत्यंत भावपूर्ण म्हटली होती.ती आजही स्मरणात आहेत. ========================== मधुरा देशपांडे @अफाट निरीक्षणशक्ती आणि तेवढ्याच मस्त शैलीतले लेखन वाचायला मजा येते. >>> धन्स! ========================== अत्रन्गि पाउस @रेकनर .... मी फुटलो आहे हसून ... >>> =)) .. =)) .. =)) ========================== वल्ली @त्यामुळे ती 'चर्मण्वती' ह्या नावाने प्रसिद्ध झाली.>>> ऐकली आहे ही कथा. ========================== मुक्त विहारि @आता एकपात्री प्रयोग कधी?>>> बघु या कसं कधी जमतं ते! :) ========================== बोका-ए-आझम @मस्तच बुवा!व्हिडिओ कॅमे-याची नजर आहे तुमची एकदम!>>> ह्हा ह्हा ह्हा! धन्यवाद. :) ==========================
अरे हो....... लेखात एक नमूद करायचं राहिलच..त्या लिंकवर लावलेली मंगलाष्टकं मात्र या आत्मूभटानीच म्हणलेली आहेत हो!

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाखु 08/11/2014 - 08:52
आणखी आग्रही (प्रेमळ) मागणी.
  • या मालिकेचे पुस्तक रुपांतर झालेच पाहीजे (तेवेढेच मनोरंजनाबरोबरच प्रबोधन)
  • एकपात्री प्रयोग ही होऊ शकतो.किस्सा खुलवून सांगण्याची तुमची हातोटी आणि शैली एकदम फर्मास आहे तेव्हा मनावर घ्याच.

या मंगलाष्टकांमधे अजुन एक प्रकार असतो तो म्हणजे नावे घालण्याचा उदा. अमिताभ देशपांड्यांची लाडुली , कुडचेडकरां कडे निघाली, लाडात जीला वाढवली, ती आज किती मोठी जहाली, कुडचेडकर तिला सांभाळा, सुख देईल ती घराला, जाणार महाबळेश्वरी फिराला, लावेल दिवा वंशाला, हे असले मंगलाष्टक मी प्रतेक्ष ऐकल आहे. (नाव तेवढी बदललेली आहेत) नगरला एका लग्नाला गेलो होतो तिकडे तर गायकच बसवले होते. ते दोनतास आधीपासुनच गाणी म्हणत होते. त्यातपण ते सिनेमाच्या गाण्यांच्या चालीवर मराठी गाणी म्हणत होते. उदा. सुरेश आणि तनिष्का यांचे मिलन, स्वर्गातच बांधले यांचे बंधन, दोन्ही कुटुंबांचे रंगले संम्मेलन, अतिथिं करता सुग्रास भोजन, बघ कसा हा मांडव सजला, (चालः- चॉकलेट, लाईमज्युस,आईस्क्रीम टॉफिया - चित्रपट हम आपके है कोन?) लग्न लागताना पण हेच सुरेल (?) आवाजात मंगलाष्टक म्हणत होते. त्यात भर म्हणजे एका कुणाला तरी त्यांचे गाणे भयंकर आवडले आणि त्याने गायकांना ५०० रुपयांचे बक्षीस दिले. मी आपला जेवण कधी सुरु होतय याची वाट पहात होतो. पैजारबुवा,

In reply to by असंका

@ अख्खी बस वळून बघत होती कोण एवढ्या मोठमोठ्याने खिदळत आहे म्हणून! >>> =)) .. =)) .. =)) @लय हसवलंत दादा! धन्यवाद! >> धन्यवाद हो. :)

जेपी 08/11/2014 - 17:36
मी पण हा भाग आत्ताच आमच्या घरच्या मेबंराना मोठ्यान वाचुन दाखवला(अर्थात कानाला हात लावुन गुरुजींच स्मरण केल) पब्लिक हसुन मरायच बाकी राहिल.

एस 09/11/2014 - 08:55
आपलं गप लगीन लावायचं सोडून हे बुवा इकडं तिकडंच बारीक नजरेनं बघत बसत्यात. काय खरं नाय!...

स्पा 09/11/2014 - 09:06
अगाय मेलो =)) =)) बुवाने याच अन कट वर्जन लाईव एकवले असल्याने अजून मजा आली

ह्या....कूं..........दे...........थु(?)तु.....षार.....हा..........र-ध*वला (पोर्‍या:- "बा#*@$%ला ह्याच्या! ...थु केल्यावर तुषार नाय उडनार तर काय मशाल लागनार!?? Lol ) या...शुब् ब्र ...वसतरा (?) व्रता (पोर्‍या:- मेल्यान..वस्तरा मारलन! ) यावि..........णा...वरदंड मांडीत करा ..... (पोर्‍या:- आय आय..काकानू!) याशवेत...पद..मा...सना (पोर्‍या:- Lol ..) याब्र...म्मा...** (सदर दोन अक्षरं मनातच वाचावी अशी नम्र विनंती!) शंकर..प्रब्रुति...भिर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र (पोर्‍या:- भिंगरी उडाली!) दे...वै:........सदा..........,वन(ONE)...दिता (पोर्‍या:- Lol ..) सामान.... पा....तु-सरस् वती भगवती (पोर्‍या:- काका..मरतय मी आज! Lol ..) निश्शे....श-जाड्या.......पहा (पोर्‍या:- Lol .. Lol .. Lol .. निर्वाण! )
बुवा _/\_ हसुन हसुन मराय्ची वेळ आली ओ.... (हसुन म्येलो तर माझा आत्मा बुवांना झपाटणार) =)) =)) =))

पुर्वी कार्यालयात मंगलाष्टक झाल की ते ब्यांडवाल्यांना बरोब्बर ब्यांड केव्हा वाजवायचा हे कस काय बरोब्बर कळत हे कोड मला वाटायच. तेव्हा माईक नसायचा. व गुर्जी व ब्यांडपथक यात अंतर बरच असायच. मला कुणीतरी एक माणुस ब्यांडवाल्यांना खूण करण्यासाठी नियुक्त केला असावा असे वाटायच. मी लक्ष ठेवून बघितल पण तस काही दिसल नाही.

सौंदाळा 10/11/2014 - 09:39
सहिच. निरिक्षण, कोट्या, चिमटे खुपच छान. या स्वयंघोषित मंगलाष्टक गायक्/गायिकांची वधु/वरांशी जवळची ओळख नसली तरी आयत्या वेळी कसे टपकतात देवजाणे. एका लग्नात अशाच एका गायिकेकडुन गुरुजींनी माईक काढुन घेतला होता मुहुर्ताची वेळ जवळ आली होती म्हणुन. बाईंनी ३ पानी काव्य (?) लिहुन आणले होते.. एक पाण होते न होते तोच गुरुजींनी मुसंडी मारत मोर्चा सांभाळला आणि मुहुर्ताची वेळ अचुक साधली. गायिका मात्र फणकार्‍याने ष्टेजखाली निघुन गेली.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

@गायिका मात्र फणकार्‍याने ष्टेजखाली निघुन गेली.>>> जाणारच! त्यांना अश्या पद्धतिनी कार्यक्रमाचा विचका उडवणं हा आपला नैतिक अधिकार वाटत असतो. एकदा मी अश्याच एका बाईंना..त्या माला वाट्टेल ते तोंड सोडून बोलल्या म्हणून अत्यंत तीव्र शब्दात बोललो होतो. तर मलाच मारायला उठली होती बया! (मग कार्यालयाच्या मॅनेजरनी मधे शिरुन अ‍ॅक्शन-घेण्याची धमकी दिल्यावर,गपगुमान ती बया परतली.) नो एंट्रीत आपल्या अंगावर येणार्‍या माजोरड्यांना,जसं आपणच त्यांना वाट-द्यावी असं वाटत असतं..तसलीच ही लोकं!

सुबोध खरे 10/11/2014 - 18:33
उत्कृष्ट लिखाण बर्याच लग्नात हे पाहिले आहे कि मंगलाष्टके म्हणताना मुहूर्त टाळून गेला तरी कुणालाही त्याची फिकीर नसते आणी चढाओढीने मंगलाष्टके म्हटली जातात. मूळ आठ श्लोक(/ काव्ये) असलेला हा कार्यक्रम विधिवत "लग्न" लागले हे जाहीर करण्यासाठी (सावधान --स अवधान-- लक्ष देऊन )आणी वधूवरांना आपल्या भावी आयुष्याबद्दल चार सुभाषिते सांगून उद्बोध करणे हा हेतू असलेला कार्यक्रम कुठच्या कुठे गेलेला आहे हे पाहून खेद वाटतो. ही माहिती मला आमच्या कुलगुरुनी दिल्याची आठवते. काही चूक असेल तर दुरुस्त करावी.

In reply to by सुबोध खरे

नाद खुळा @आणखी आग्रही (प्रेमळ) मागणी.या मालिकेचे पुस्तक रुपांतर झालेच पाहीजे.>> येस्सर! ------------------------------------------------------------------------------------------------------- खटपट्या @मस्त आत्मुदा !!आम्ही तुमच्या लग्नात मंगलाष्ट्के गाउन गोंधळ घालणार !! (बोलावलंत तर) >> नक्कीच बोलिवनार..! ..ठरलं ..तर! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif @रेडी रेकनर प्रमाणे...>> :-/ दुष्ष्ष्ट!!!!!!!!!!!!!!!! http://www.freesmileys.org/smileys/smiley-sw007.gif ------------------------------------------------------------ ज्ञानोबाचे पैजार @त्यात भर म्हणजे एका कुणाला तरी त्यांचे गाणे भयंकर आवडले आणि त्याने गायकांना ५०० रुपयांचे बक्षीस दिले. मी आपला जेवण कधी सुरु होतय याची वाट पहात होतो. >>> ह्म्म्म्म... असले प्रकार तर इतके दवणीय पाहिले आहेत..की इथे लिहिवत सुद्धा नाही. ------------------------------------------------------------ जेपी मी पण हा भाग आत्ताच आमच्या घरच्या मेबंराना मोठ्यान वाचुन दाखवला(अर्थात कानाला हात लावुन गुरुजींच स्मरण केल)पब्लिक हसुन मरायच बाकी राहिल. >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif चला..जाहिर वाचनाचा नारळ फुटला म्हणायचा! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing005.gif ---------------------------------------------------- बहुगुणी @ते ध्वनिमुद्रणही श्रवणीय आणि संग्रहणीय आहे!>>> धन्यवाद जी! :) @एकपात्री कार्यक्रमाची कल्पना मनावर घ्या. >>> येस्सर! ------------------------------------------------------------------------------------ स्वॅप्स आपलं गप लगीन लावायचं सोडून हे बुवा इकडं तिकडंच बारीक नजरेनं बघत बसत्यात.काय खरं नाय!>>> =)) अहो..हे केवळ सहज झालेलं आहे..! जाणुनंही नाही आणि बुजुन तर त्याहुनंही नाही! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing010.gif -------------------------------------------------------------------------------------- कॅप्टन जॅक स्पॅरो @हसुन हसुन मराय्ची वेळ आली ओ....>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing016.gif @(हसुन म्येलो तर माझा आत्मा बुवांना झपाटणार) >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing007.gif --------------------------------------------------------------------------- प्रकाश घाटपांडे @पुर्वी कार्यालयात मंगलाष्टक झाल की ते ब्यांडवाल्यांना बरोब्बर ब्यांड केव्हा वाजवायचा हे कस काय बरोब्बर कळत>> त्यांना आंम्ही तदेवलग्नं...च्या आधी जे म्हणतो..ते टोनिंगवरुन पाठ झालेले(असायचे!) --------------------------------------------------------------------------------- सुबोध खरे @उत्कृष्ट लिखाण>> मनःपूर्वक धन्यवाद! @बर्याच लग्नात हे पाहिले आहे कि मंगलाष्टके म्हणताना मुहूर्त टाळून गेला तरी कुणालाही त्याची फिकीर नसते आणी चढाओढीने मंगलाष्टके म्हटली जातात. मूळ आठ श्लोक(/ काव्ये) असलेला हा कार्यक्रम विधिवत "लग्न" लागले हे जाहीर करण्यासाठी (सावधान --स अवधान-- लक्ष देऊन )आणी वधूवरांना आपल्या भावी आयुष्याबद्दल चार सुभाषिते सांगून उद्बोध करणे हा हेतू असलेला कार्यक्रम कुठच्या कुठे गेलेला आहे हे पाहून खेद वाटतो. ही माहिती मला आमच्या कुलगुरुनी दिल्याची आठवते. काही चूक असेल तर दुरुस्त करावी.>>> सर्व काहि बरोबर आहे...फक्त आपण वर म्हटल्याप्रमाणे- मूळ आठ श्लोक(/ काव्ये) असलेला हा कार्यक्रम - असे नसून..प्रत्येकी मंगलाष्ट्कात आठ चरण असतात..म्हणून ते मंगल-अष्टक! आणि ती आठ म्हणायची नसून.. हवि तितकी कमी जास्त म्हणावित(मुहुर्ताची वेळ पाहुन) असाच संकेत आहे. ------------------------------------------------------------------------------------------------ चला....अत्ता पर्यंत लग्नाला-आलेल्या सर्वांचे आभार http://www.freesmileys.org/smileys/smiley-happy002.gif

प्यारे१ 15/11/2014 - 12:49
बुवा, भाग खासच झालाय. वर लोकं म्हणतात तसं पुलं देशपांडे ष्टाईल एकपात्री होऊनच जाऊ दे!

पैसा 16/11/2014 - 19:23
जाम धमाल! 'या कुन्देन्दुतुषारहारधवला' आणि 'रामो: राजमणि: सदा विजयते' हे मंगलाष्टकांमधे का म्हणतात हे खरंच आजपर्यंत कळलेलं नाहीये! तसेच ते मुलीकडचे आणि मुलाकडचे हिरीरीने मंगलाष्टकांचा कलगीतुरा सुरू करतात आणि बरेचदा त्यात मुहूर्त टळून गेला तरी कोणाला भान रहात नाही हे खूपदा पाहिलं आहे!
मागिल भाग-१६ आणि वधू एकदा श्टेजवर येऊन वरासमोरच्या पाटावर उभी राहिली,की मग सुरु होतो एक अत्यंत गंभीर (आणि तेव्हढाच इनोदी Biggrin ) असा कार्यक्रम.... तो म्हणजे मंगलाष्टकांचा! पुढे चालू... ================= खरं म्हणजे,विवाहसंस्कारातला मंगलाष्टकांचा कार्यक्रम,हा परंपरेप्रमाणे किंचितसा प्रसन्नतेचा पण त्याहून जास्त गंभीर स्वभावाचा असा आजही गृहीत धरला जातो. म्हणजे या जागी अगदीच विनोद होत नाहीत,असं नाहीये. पण विनोद होत असले/नसले तरी मुद्दाम कोणी मुलि'कडच्यांकडे आज हे रडतायत कि नै?