>>> उद्धव आणि आदित्यला सांभाळा, असं आवाहन शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळाव्यातल्या शेवटच्या भाषणात केलं होत. बाळासाहेब असं का म्हणाले असावेत हे आज कळतंय. सत्तेची हाव, मुख्यमंत्रिपदासाठी हावरटपणा, फाजील आत्मविश्वास, युती तुटल्यावरही केंद्रात सत्तेत राहणं, तेंव्हा लोकसभेचा आणि विधानसभेचा काही संबंध नाही, आताच्या पत्रकार परिषदेत आधी केंद्रात चांगली मंत्रिपद मग राज्याचा विचार, राष्ट्रवादी - शिवसेना नेत्यांच्या भेटीच्या बातम्या सर्व माध्यमांनी दाखवल्या. त्याचं खंडन अजिबात नाही. पण भाजपाला मात्र राष्ट्रवादीबाबतची भूमिका स्पष्ट करण्यासाठी अल्टीमेटम.
बहूदा तुम्ही क्रमशः टाइप करायला विसरलात का?
हो. बरोबर. आत्ता तुम्ही
In reply to हो. बरोबर. आत्ता तुम्ही by बोका-ए-आझम
धन्यवाद कशाबद्दल....
कौतुकास्पद
लेख थोडेसे लहान वाटताहेत.
धन्यवाद!
हे लेखन केवळ मुलाखती नसून
+१
अप्रतिम सुंदर ! विलक्षण मुलगामी चिकीत्सा
वाचते अाहे.वरील सर्वांशी सहमत
आपण फारच सारांशाने लिहित आहात