मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अंधार क्षण भाग ३ (लेख ९)- वंश

बोका-ए-आझम ·

बोका-ए-आझम 10/11/2014 - 14:31
माझा अभ्यास काहीच नाही. मूळ लेखक लाॅरेन्स रीजचं या विषयावर प्रचंड काम आहे. मी फक्त अनुवाद केलाय. ही भाग ३ ची प्रस्तावना अाहे. पूर्ण भाग बरेच मोठे आहेत.

हे लेखन केवळ मुलाखती नसून खूपच खोलवरचा शास्त्रिय विचार करून केलेल दिसतेय. हळू हळू मनाची जबरदस्त पकड घेईल याची चुणूक दिसू लागलीय. धन्यवाद हे लेखन आमच्यापर्यंत आणल्याबद्दल !

असंका 11/11/2014 - 16:50
आपण फारच सारांशाने लिहित आहात का? आपले सर्व लेख अगदी पकड घेत असतानाच संपल्यासारखे वाटले. (बाकी आपण फार भावूक वर्णने अजिबात केलेली नाहीत. हा मुद्दाम घेतलेला निर्णय आहे का? कसेही असले तरी त्याबद्द्ल धन्यवाद...एरवी मी ढसाढसा रडलो आहे यासंबंधीची इतर माहिती वाचून!)

बोका-ए-आझम 10/11/2014 - 14:31
माझा अभ्यास काहीच नाही. मूळ लेखक लाॅरेन्स रीजचं या विषयावर प्रचंड काम आहे. मी फक्त अनुवाद केलाय. ही भाग ३ ची प्रस्तावना अाहे. पूर्ण भाग बरेच मोठे आहेत.

हे लेखन केवळ मुलाखती नसून खूपच खोलवरचा शास्त्रिय विचार करून केलेल दिसतेय. हळू हळू मनाची जबरदस्त पकड घेईल याची चुणूक दिसू लागलीय. धन्यवाद हे लेखन आमच्यापर्यंत आणल्याबद्दल !

असंका 11/11/2014 - 16:50
आपण फारच सारांशाने लिहित आहात का? आपले सर्व लेख अगदी पकड घेत असतानाच संपल्यासारखे वाटले. (बाकी आपण फार भावूक वर्णने अजिबात केलेली नाहीत. हा मुद्दाम घेतलेला निर्णय आहे का? कसेही असले तरी त्याबद्द्ल धन्यवाद...एरवी मी ढसाढसा रडलो आहे यासंबंधीची इतर माहिती वाचून!)
अंधार क्षण भाग ३ - वंश वंश आणि त्याच्या अनुषंगाने येणारे इतर सांस्कृतिक मुद्दे दुस-या महायुद्धात फार महत्त्वाचे होते. या भागात ज्या ४ जणांच्या मुलाखती आहेत ते सर्वजण - २ जपानी, १ अमेरिकन आणि १ जर्मन - या युद्धात सैनिक म्हणून लढले आहेत. यांच्या मुलाखती जरी इथे एकाच भागात असल्या तरी मी त्या वेगवेगळ्या ठिकाणी (स्पष्टपणे सांगायचं तर तीन वेगवेगळ्या खंडांमध्ये) आणि वेगवेगळ्या काळात घेतलेल्या आहेत.

विसावा भाग १

मालविका ·

स्पंदना 10/11/2014 - 07:05
अंहं! आणि एक युरोपिअन टुर. सुरवात अतिशय छान झालीय. मालविका तू निदान शाकाहारी म्हणुन तरी तुझी अडचण होते बाहेर जाताना, आम्ही सगळे लिमीटेड मांसाहारी असुनही (लिमीटेड म्हणजे काही प्रकारचे मासे, अगदी दोन तीन प्रकार म्हण, चिकन अन गोट अथवा लँब) खात असूनही माझ्या घरच्यांना बाहेर जाताना विथ किचनच हॉटेल असेल तर आवडत. बहुतेकदा आम्ही युथ हॉस्टेल बुक करतो, कारण तेथे ही भली मोठी किचन मिळते, प्लस सगळी भांडी, डिशेस अन कटलरी उपलब्ध असते. आता अस का म्हणशील तर प्रचंड तळलेले प्रकार आवडत नाहीत, अन बेचव खाण घश्याखाली उतरत नाही. मग मी मुग डाळ घातलेला मसालेभात (आम्ही याला खिचडी म्हणतो, पण खिचडीत एव्हढे मसाले नसतात) पाणी न घालता नुसता रोस्ट करुन नेते. तंदूर मसाला तयार करुन नेते, अन उपिट सुद्धा फक्त पाणी सोडुन तिखट मिठासह तयार करुन नेते. बरोबर माझा राईस कुकर असतोच. त्यामुळे पहिल्या दोन दिवसातच सगळे कंटाळतात बाहेरच खाउन, मग हा मेन्यु सुरु होतो.

वेल्लाभट 10/11/2014 - 09:29
युरोप इट इज. येउद्यात. तेवढे फोटो...... भरपूर टाका म्हणजे झालं. :) वर्णनाची सुरुवात छान!

स्पंदना 10/11/2014 - 07:05
अंहं! आणि एक युरोपिअन टुर. सुरवात अतिशय छान झालीय. मालविका तू निदान शाकाहारी म्हणुन तरी तुझी अडचण होते बाहेर जाताना, आम्ही सगळे लिमीटेड मांसाहारी असुनही (लिमीटेड म्हणजे काही प्रकारचे मासे, अगदी दोन तीन प्रकार म्हण, चिकन अन गोट अथवा लँब) खात असूनही माझ्या घरच्यांना बाहेर जाताना विथ किचनच हॉटेल असेल तर आवडत. बहुतेकदा आम्ही युथ हॉस्टेल बुक करतो, कारण तेथे ही भली मोठी किचन मिळते, प्लस सगळी भांडी, डिशेस अन कटलरी उपलब्ध असते. आता अस का म्हणशील तर प्रचंड तळलेले प्रकार आवडत नाहीत, अन बेचव खाण घश्याखाली उतरत नाही. मग मी मुग डाळ घातलेला मसालेभात (आम्ही याला खिचडी म्हणतो, पण खिचडीत एव्हढे मसाले नसतात) पाणी न घालता नुसता रोस्ट करुन नेते. तंदूर मसाला तयार करुन नेते, अन उपिट सुद्धा फक्त पाणी सोडुन तिखट मिठासह तयार करुन नेते. बरोबर माझा राईस कुकर असतोच. त्यामुळे पहिल्या दोन दिवसातच सगळे कंटाळतात बाहेरच खाउन, मग हा मेन्यु सुरु होतो.

वेल्लाभट 10/11/2014 - 09:29
युरोप इट इज. येउद्यात. तेवढे फोटो...... भरपूर टाका म्हणजे झालं. :) वर्णनाची सुरुवात छान!
विसावा २०१०मध्ये आम्ही (मी आणि नवरा)आम्ही ब्लेक फोरेस्टच्या ट्रिपला होतो.बरेच दिवस फिरायला जायच म्हणत होतो पण कुठे ते ठरत नव्हत.शेवटी घाई गडबड नको,दगदग नको असा विचार करून आम्ही ब्लेक फोरेस्टची निवड केली.फार फिरायचं नाही पण जाऊन ४ दिवस विश्रांती तरी घ्यायची.दोघानाही रोजच्या दिनक्रमातून काहीतरी विसावा हवा होता.शिवाय तेव्हाच मी गरोदर असल्याने अजिबात धावाधाव करायची नव्हती.फक्त विश्रांती साठी जायचं हे पाहिलं आणि मग तिथली प्रेक्षणीय स्थळ पाहन असा आमचा एकूण मूड होता.अशा मूड साठी ब्लेक फोरेस्ट हे योग्य ठिकाण आहे. सुरवात तयारीपासून होती.कुठून जायचं,कस जायचं याची माहिती इंटरनेट वरून काढायची काढायची त्य

महाराष्ट्राचे केजरीवाल !

ओंकारा ·

वेल्लाभट 10/11/2014 - 09:38
असंच वाटायला लागलंय. पण दुसरा पक्ष काही फार बरी खेळी खेळतोय असं नाही हे त्याहून खरं. योग्य वेळी योग्य ते 'शहाणपण' सुचो अशी सदिच्छा व्यक्त करण्यापलिकडे अत्ता तरी काही शक्य नाही.

मनीषा 10/11/2014 - 11:40
अत्यंत एकांगी लेखन .... प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात हे लक्षात राहिलेले दिसत नाही अपल्या ... टीका करावी , पण जरा हातचे राखून ...म्हणजे थोडी कमी केली तरी चालेल - पण उगाच अवाच्या सव्वा नको , नाही का? या सगळ्या गोंधळातून जी फलनिष्पत्त्ती होईल, ती अखंड महाराष्ट्राच्या हिताची असू दे ....हीच इच्छा !

In reply to by मनीषा

सतिश गावडे 10/11/2014 - 11:51
लेखाच्या अर्धवटपणाच्या संदर्भात हेच म्हणतो. जे काही लिहायचं ते इथेच लिहा की. दर वेळी काय अर्धवट लेख इथे टाकून "पुढचा भाग माझ्या ब्लोगवर वाचा" म्हणुन जाहिरात करायची.

कंजूस 10/11/2014 - 12:59
पक्षाचा ज्या मतदारांवर विश्वास आणि मदार आहे त्यांची संख्याच कमी होत चालली आहे ।बाळासाहेबांच्या काळात जो मतदार होता त्यातले किती राहिले (उदा॰मुंबईत)?आता त्यांनी काय करावे, बोलावे, किती माघार घ्यावी ते आपण कोण/कसं सांगणार ?

गणेशा 10/11/2014 - 13:01
राजकीय धाग्यांना बंदि असावी असे मला मनापासुन वाटते. दूसरी गोष्ट धाग्याची , मते मांडण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, पण एकतर्फी आपलेच म्हणने बरोबर असे समजुन लिहिने चुक. येथे खुद्द मोदीला पण आपण कुठला निर्णय नक्की केलाय शिवसेने बद्दल हे बेधडक सांगता येत नाही तर आपण काय मत देणार . तरी पण एक बारामती कर म्हणुन सांगतो .. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे आधीच ठरलेले आहे हे सगळे राजकारण. शिवसेने ला दोष देण्यात काही अर्थ नाही . भाजप समर्थक असलेल्यांनी त्यांच्या चुकांवर पण पांघरुन घालु नये. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे, यांचे संबंध त्यांच्या तळाकडील कार्यकर्त्यांपर्यंत होते, आणि त्यामुळे शिवसेना आणि शरद पवार यांच्या मागे कार्यकर्ते ठाम असतात, भले त्यांची संख्या कमी का असेना आणि ती त्यांची खरी संपत्ती म्हणावे लागेल. मास लिडर असे महाराष्ट्र भाजप मधेय गोपिनाथ सोडले तर कोणी नाहीये, आणि थोड्या फार प्रमाणात एकनाथ खडसे होते. ज्याचा जय त्याचेच म्हणणे ऐकले जाते हे ठिक पण शिवसेनेला कमी लेखुन चालणार नाही. भाजपा ने शेवटची निवडनुक जिंकली असे वाटुन घेणे सर्वस्वी चुकीचे आहे. आणि भाजपा जरी दाखवत असेन की आम्ही चर्चेस तयार आहोत तरी ती धुळफेक आहे, मोदिंवर विश्वास ठेवायला पाहिजे हे मुख्यमंत्र्यांचे म्हणने असेल तर मोदींना पटकण निर्णय का घेता आला नाही हा सवाल उपस्थीत होतो. विश्वास कोण कोणावर ठेवणार आणि.. शिवसेना नेते भेटले शरद पवारांना तर तुम्ही बोलताय, मग मोदी- शरद पवार भेट काय गुजराती सामोसे खायला झाली होती का ? दूसरी गोष्ट केजरीवाल यांची, राजकारण जमले नाही , यु टर्ण घेतले. ठिक आहे. पण सामान्य माणुस मुख्यमंत्री पदा पर्यंत पोहचु शकतो हे त्यांनी दाखवले.. हे पुरेसे आहे, आणि स्वच्छ माणसाला पुढे जाता येते राजकारणात हे दिसते. आणि दिल्लीत कॉग्रेस ने बाहेरुन पाठिंबा दिला म्हणुन केजरीवाल ला भाजप बोलत होते, मग येथे राष्ट्रवादीची पाठिंबा चालतो का ?

In reply to by गणेशा

प्रदीप 10/11/2014 - 18:13
राजकीयच काय, कुठल्याही विषयावरच्या धाग्यांवर इथे बंदी असावी. इतकेच नव्हे तरः * अशुद्ध* मराठी (जसे, 'बंदि, दूसरी, पदा पर्यंत, केजरीवाल ला....) वरही बंदी हवी. * अशुद्ध* नावे घेण्यावरही (गणेशा, ओंकारा, प्रदीपा) बंदी हवी. बंदी कशाकशावर असावी, ह्या विषयाच्या धाग्यावर मात्र बंदी नको. तसेच काय शुद्ध, आणि काय अशुद्ध ह्याच्या चर्चेवरही नको. बोला तर, जय महाराष्ट्र!!

जेपी 11/11/2014 - 12:56
एक बाजु ओकांरा यांनी लिहीली.दुसरी बाजु भाऊ तोरसेकरांनी लिहीली. कोनीतरी तिसरी बाजु लिहावी. कारण नेहमी तिन बाजु असतात. यांची ,त्यांची आणी सत्याची

अर्धवटराव 11/11/2014 - 23:20
उद्धव ठाकरेंना केजरीवाल म्ह्णा कि आणखी काहि, पण त्यामुळे भाजपाचा निर्लज्जपणा झाकला जात नाहि. राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्याऐवजी भाजपने जर संपूर्ण सदनाला पाठिंब्याचे आवाहन केले असते तर बात कुछ समझमे आती है. रा.काँ. शी सरळ सरळ हातमिळवणी करुन भाजपने आपले मातिचे पाय फार लवकर दाखवले. अर्थात, भाजपच्या जागी शिवसेना असती तर त्यांनिही तेच केलं असतं. किंबहुना आजवर सेना पवारांच्या आशिर्वादानेच तगुन राहिली आहे. पण म्हणुन भाजपचं पाप कमि होत नाहि. सर्व गणित उरकुन अगदी शेवटचा निकाल द्यायचा तर सर्व पक्ष "जैसे थे" स्थितीत राहातील. काँग्रेसची शक्ती क्षीण झाली आहे ति परत वाढायला वेळ लागेल. भाजपचा तोरा थोडाफार खाली उतरेल पण यापुढे सर्वात मोठा पक्ष तोच असणार. पवार साहेब आपली तुट शिवसेना आणि भाजपकडुन थोडी थोडी भरुन काढणार. सेनेचा ग्राफ थोडा खाली जाणार. मनसे आपली करमणुक करण्यापुर्ती तग धरुन राहाणार. गलिच्छ आहे हे सगळं.

In reply to by अर्धवटराव

>>किंबहुना आजवर सेना पवारांच्या आशिर्वादानेच तगुन राहिली आहे. पण म्हणुन भाजपचं पाप कमि होत नाहि. हे कसे काय बुवा ? तुम्हाला वेळ असेल आणी सहज शक्य असेल तर किमान दोन गोष्टी सांगा ज्याने वाचकांना या वाक्यात तत्थ्य आहे असे वाटेल.

In reply to by वॉल्टर व्हाईट

अर्धवटराव 12/11/2014 - 03:04
पवारांच्या वरदहस्तात (आठवा पवार रालोआत सामील झाले तर त्यांना प्रधानमंत्री बनायला सपोर्ट करण्याची सेनेची भाषा, मागच्या इलेक्शनच्यावेळी उद्धवरावांचे लंडनमधे बसुन पवारांशी वाटाघाटी करणे, आजवर मुंबई महापालिका सेनेची व उर्वरीत महाराष्ट्र काँग्रेसद्वयींचा अशी तोडपणी... वगैरे वगैरे) कि भाजपच्या पापात (आता तर सामना कंठरवारे बोंबलतय याबद्दल)

In reply to by अर्धवटराव

पवारांच्या वरदहस्त या वाक्याबद्दल उत्सुकता आहे. >>आठवा पवार रालोआत सामील झाले तर त्यांना प्रधानमंत्री बनायला सपोर्ट करण्याची सेनेची भाषा, >>मागच्या इलेक्शनच्यावेळी उद्धवरावांचे लंडनमधे बसुन पवारांशी वाटाघाटी करणे, >>आजवर मुंबई महापालिका सेनेची व उर्वरीत महाराष्ट्र काँग्रेसद्वयींचा अशी तोडपणी... वगैरे वगैरे या सगळ्याबद्दल बातम्या शोधायचा प्रयत्न केला, विषेश काही हाती लागले नाही. पण ठिक आहे विदा हवाच आहे असे नाही. तर सेनेजवळ अशी काय बार्गेनिंग पावर आहे किंवा त्यांनी असे काय पवारांना देउ केलेय की पवारांनी त्यांचा वरदहस्त ठेवावा ?

In reply to by वॉल्टर व्हाईट

अर्धवटराव 12/11/2014 - 06:14
तिच तर खासीयत आहे बारामतीकरांची ;)
सेनेजवळ अशी काय बार्गेनिंग पावर आहे किंवा त्यांनी असे काय पवारांना देउ केलेय की पवारांनी त्यांचा वरदहस्त ठेवावा ?
मातोश्रीवर चहा खुप आवडतो पवारांना असं म्हणतात. शिवाय त्यांच्या आवडत्या गुटख्याची सोय पण तिथे होते म्हणे. दुय्यम कारण असं कि वसंतसेनेनी आपली न्युसन्स व्हॅल्यु बर्‍यापैकी मेंटेन केली महाराष्ट्रात. तेंव्हा मराठी राजकारणातला हा एक कोन लोभसवाणा वाटतो पवारांना.

In reply to by मुक्त विहारि

अर्धवटराव 12/11/2014 - 07:26
कि वड्याच्या गाडीवरुन सूप वाल्याला वेगळं व्हायचा सल्ला पवारांनीच दिला होता. जीवंतपणीच दंतकथा बनुन जावे इतके थोर आहेत आमचे साहेब.

In reply to by अर्धवटराव

चौकटराजा 12/11/2014 - 08:46
" आता सरमिसळ राजकारण रहाणार आहे तेंव्हा किंग होण्यापेक्षा किंग मेकर होऊन " वसूली" करणे जास्त सोपे जाणार आहे तेंव्हा तू माझ्या सारखा वेगळा पक्ष काढ व पुन्हा विलीन होण्याच्या सूचनांना फाट्यावर मारीत रहा " असा कानमंत्र " पावर साहेबानी " " सूप स्पेशालिस्टला " दिला असावा.

सध्यातरी राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा घेऊन फडणवीस महाराष्ट्राचे केजरीवाल झाले आहेत. आता आपण भाजपला राष्ट्रवादीची टीम-बी म्हणायला मोकळे!

In reply to by स्वामी संकेतानंद

हाडक्या 12/11/2014 - 17:56
अगदी अगदी.. आता आप ला नावे ठेवणारे, नाशकात रा.कॉ.चा पाठिंबा घेतला म्हणून मनसेला शिव्या घालणारे 'भाजपा' हितचिंतक मिपाकर काय म्हणतात ते पहायचे आहे. (आज नाना नेफळ्याची तीव्रतेने आठवण येते आहे.. त्याचा आता नवीन डु-आयडी कुठला ते पण समजेनासे झाले आहे, 'अगदी भाजपी कोण आणि काँग्रेसी कोण कळेना' तशीच गोष्ट झालीये..)

वेल्लाभट 10/11/2014 - 09:38
असंच वाटायला लागलंय. पण दुसरा पक्ष काही फार बरी खेळी खेळतोय असं नाही हे त्याहून खरं. योग्य वेळी योग्य ते 'शहाणपण' सुचो अशी सदिच्छा व्यक्त करण्यापलिकडे अत्ता तरी काही शक्य नाही.

मनीषा 10/11/2014 - 11:40
अत्यंत एकांगी लेखन .... प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात हे लक्षात राहिलेले दिसत नाही अपल्या ... टीका करावी , पण जरा हातचे राखून ...म्हणजे थोडी कमी केली तरी चालेल - पण उगाच अवाच्या सव्वा नको , नाही का? या सगळ्या गोंधळातून जी फलनिष्पत्त्ती होईल, ती अखंड महाराष्ट्राच्या हिताची असू दे ....हीच इच्छा !

In reply to by मनीषा

सतिश गावडे 10/11/2014 - 11:51
लेखाच्या अर्धवटपणाच्या संदर्भात हेच म्हणतो. जे काही लिहायचं ते इथेच लिहा की. दर वेळी काय अर्धवट लेख इथे टाकून "पुढचा भाग माझ्या ब्लोगवर वाचा" म्हणुन जाहिरात करायची.

कंजूस 10/11/2014 - 12:59
पक्षाचा ज्या मतदारांवर विश्वास आणि मदार आहे त्यांची संख्याच कमी होत चालली आहे ।बाळासाहेबांच्या काळात जो मतदार होता त्यातले किती राहिले (उदा॰मुंबईत)?आता त्यांनी काय करावे, बोलावे, किती माघार घ्यावी ते आपण कोण/कसं सांगणार ?

गणेशा 10/11/2014 - 13:01
राजकीय धाग्यांना बंदि असावी असे मला मनापासुन वाटते. दूसरी गोष्ट धाग्याची , मते मांडण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, पण एकतर्फी आपलेच म्हणने बरोबर असे समजुन लिहिने चुक. येथे खुद्द मोदीला पण आपण कुठला निर्णय नक्की केलाय शिवसेने बद्दल हे बेधडक सांगता येत नाही तर आपण काय मत देणार . तरी पण एक बारामती कर म्हणुन सांगतो .. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे आधीच ठरलेले आहे हे सगळे राजकारण. शिवसेने ला दोष देण्यात काही अर्थ नाही . भाजप समर्थक असलेल्यांनी त्यांच्या चुकांवर पण पांघरुन घालु नये. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे, यांचे संबंध त्यांच्या तळाकडील कार्यकर्त्यांपर्यंत होते, आणि त्यामुळे शिवसेना आणि शरद पवार यांच्या मागे कार्यकर्ते ठाम असतात, भले त्यांची संख्या कमी का असेना आणि ती त्यांची खरी संपत्ती म्हणावे लागेल. मास लिडर असे महाराष्ट्र भाजप मधेय गोपिनाथ सोडले तर कोणी नाहीये, आणि थोड्या फार प्रमाणात एकनाथ खडसे होते. ज्याचा जय त्याचेच म्हणणे ऐकले जाते हे ठिक पण शिवसेनेला कमी लेखुन चालणार नाही. भाजपा ने शेवटची निवडनुक जिंकली असे वाटुन घेणे सर्वस्वी चुकीचे आहे. आणि भाजपा जरी दाखवत असेन की आम्ही चर्चेस तयार आहोत तरी ती धुळफेक आहे, मोदिंवर विश्वास ठेवायला पाहिजे हे मुख्यमंत्र्यांचे म्हणने असेल तर मोदींना पटकण निर्णय का घेता आला नाही हा सवाल उपस्थीत होतो. विश्वास कोण कोणावर ठेवणार आणि.. शिवसेना नेते भेटले शरद पवारांना तर तुम्ही बोलताय, मग मोदी- शरद पवार भेट काय गुजराती सामोसे खायला झाली होती का ? दूसरी गोष्ट केजरीवाल यांची, राजकारण जमले नाही , यु टर्ण घेतले. ठिक आहे. पण सामान्य माणुस मुख्यमंत्री पदा पर्यंत पोहचु शकतो हे त्यांनी दाखवले.. हे पुरेसे आहे, आणि स्वच्छ माणसाला पुढे जाता येते राजकारणात हे दिसते. आणि दिल्लीत कॉग्रेस ने बाहेरुन पाठिंबा दिला म्हणुन केजरीवाल ला भाजप बोलत होते, मग येथे राष्ट्रवादीची पाठिंबा चालतो का ?

In reply to by गणेशा

प्रदीप 10/11/2014 - 18:13
राजकीयच काय, कुठल्याही विषयावरच्या धाग्यांवर इथे बंदी असावी. इतकेच नव्हे तरः * अशुद्ध* मराठी (जसे, 'बंदि, दूसरी, पदा पर्यंत, केजरीवाल ला....) वरही बंदी हवी. * अशुद्ध* नावे घेण्यावरही (गणेशा, ओंकारा, प्रदीपा) बंदी हवी. बंदी कशाकशावर असावी, ह्या विषयाच्या धाग्यावर मात्र बंदी नको. तसेच काय शुद्ध, आणि काय अशुद्ध ह्याच्या चर्चेवरही नको. बोला तर, जय महाराष्ट्र!!

जेपी 11/11/2014 - 12:56
एक बाजु ओकांरा यांनी लिहीली.दुसरी बाजु भाऊ तोरसेकरांनी लिहीली. कोनीतरी तिसरी बाजु लिहावी. कारण नेहमी तिन बाजु असतात. यांची ,त्यांची आणी सत्याची

अर्धवटराव 11/11/2014 - 23:20
उद्धव ठाकरेंना केजरीवाल म्ह्णा कि आणखी काहि, पण त्यामुळे भाजपाचा निर्लज्जपणा झाकला जात नाहि. राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्याऐवजी भाजपने जर संपूर्ण सदनाला पाठिंब्याचे आवाहन केले असते तर बात कुछ समझमे आती है. रा.काँ. शी सरळ सरळ हातमिळवणी करुन भाजपने आपले मातिचे पाय फार लवकर दाखवले. अर्थात, भाजपच्या जागी शिवसेना असती तर त्यांनिही तेच केलं असतं. किंबहुना आजवर सेना पवारांच्या आशिर्वादानेच तगुन राहिली आहे. पण म्हणुन भाजपचं पाप कमि होत नाहि. सर्व गणित उरकुन अगदी शेवटचा निकाल द्यायचा तर सर्व पक्ष "जैसे थे" स्थितीत राहातील. काँग्रेसची शक्ती क्षीण झाली आहे ति परत वाढायला वेळ लागेल. भाजपचा तोरा थोडाफार खाली उतरेल पण यापुढे सर्वात मोठा पक्ष तोच असणार. पवार साहेब आपली तुट शिवसेना आणि भाजपकडुन थोडी थोडी भरुन काढणार. सेनेचा ग्राफ थोडा खाली जाणार. मनसे आपली करमणुक करण्यापुर्ती तग धरुन राहाणार. गलिच्छ आहे हे सगळं.

In reply to by अर्धवटराव

>>किंबहुना आजवर सेना पवारांच्या आशिर्वादानेच तगुन राहिली आहे. पण म्हणुन भाजपचं पाप कमि होत नाहि. हे कसे काय बुवा ? तुम्हाला वेळ असेल आणी सहज शक्य असेल तर किमान दोन गोष्टी सांगा ज्याने वाचकांना या वाक्यात तत्थ्य आहे असे वाटेल.

In reply to by वॉल्टर व्हाईट

अर्धवटराव 12/11/2014 - 03:04
पवारांच्या वरदहस्तात (आठवा पवार रालोआत सामील झाले तर त्यांना प्रधानमंत्री बनायला सपोर्ट करण्याची सेनेची भाषा, मागच्या इलेक्शनच्यावेळी उद्धवरावांचे लंडनमधे बसुन पवारांशी वाटाघाटी करणे, आजवर मुंबई महापालिका सेनेची व उर्वरीत महाराष्ट्र काँग्रेसद्वयींचा अशी तोडपणी... वगैरे वगैरे) कि भाजपच्या पापात (आता तर सामना कंठरवारे बोंबलतय याबद्दल)

In reply to by अर्धवटराव

पवारांच्या वरदहस्त या वाक्याबद्दल उत्सुकता आहे. >>आठवा पवार रालोआत सामील झाले तर त्यांना प्रधानमंत्री बनायला सपोर्ट करण्याची सेनेची भाषा, >>मागच्या इलेक्शनच्यावेळी उद्धवरावांचे लंडनमधे बसुन पवारांशी वाटाघाटी करणे, >>आजवर मुंबई महापालिका सेनेची व उर्वरीत महाराष्ट्र काँग्रेसद्वयींचा अशी तोडपणी... वगैरे वगैरे या सगळ्याबद्दल बातम्या शोधायचा प्रयत्न केला, विषेश काही हाती लागले नाही. पण ठिक आहे विदा हवाच आहे असे नाही. तर सेनेजवळ अशी काय बार्गेनिंग पावर आहे किंवा त्यांनी असे काय पवारांना देउ केलेय की पवारांनी त्यांचा वरदहस्त ठेवावा ?

In reply to by वॉल्टर व्हाईट

अर्धवटराव 12/11/2014 - 06:14
तिच तर खासीयत आहे बारामतीकरांची ;)
सेनेजवळ अशी काय बार्गेनिंग पावर आहे किंवा त्यांनी असे काय पवारांना देउ केलेय की पवारांनी त्यांचा वरदहस्त ठेवावा ?
मातोश्रीवर चहा खुप आवडतो पवारांना असं म्हणतात. शिवाय त्यांच्या आवडत्या गुटख्याची सोय पण तिथे होते म्हणे. दुय्यम कारण असं कि वसंतसेनेनी आपली न्युसन्स व्हॅल्यु बर्‍यापैकी मेंटेन केली महाराष्ट्रात. तेंव्हा मराठी राजकारणातला हा एक कोन लोभसवाणा वाटतो पवारांना.

In reply to by मुक्त विहारि

अर्धवटराव 12/11/2014 - 07:26
कि वड्याच्या गाडीवरुन सूप वाल्याला वेगळं व्हायचा सल्ला पवारांनीच दिला होता. जीवंतपणीच दंतकथा बनुन जावे इतके थोर आहेत आमचे साहेब.

In reply to by अर्धवटराव

चौकटराजा 12/11/2014 - 08:46
" आता सरमिसळ राजकारण रहाणार आहे तेंव्हा किंग होण्यापेक्षा किंग मेकर होऊन " वसूली" करणे जास्त सोपे जाणार आहे तेंव्हा तू माझ्या सारखा वेगळा पक्ष काढ व पुन्हा विलीन होण्याच्या सूचनांना फाट्यावर मारीत रहा " असा कानमंत्र " पावर साहेबानी " " सूप स्पेशालिस्टला " दिला असावा.

सध्यातरी राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा घेऊन फडणवीस महाराष्ट्राचे केजरीवाल झाले आहेत. आता आपण भाजपला राष्ट्रवादीची टीम-बी म्हणायला मोकळे!

In reply to by स्वामी संकेतानंद

हाडक्या 12/11/2014 - 17:56
अगदी अगदी.. आता आप ला नावे ठेवणारे, नाशकात रा.कॉ.चा पाठिंबा घेतला म्हणून मनसेला शिव्या घालणारे 'भाजपा' हितचिंतक मिपाकर काय म्हणतात ते पहायचे आहे. (आज नाना नेफळ्याची तीव्रतेने आठवण येते आहे.. त्याचा आता नवीन डु-आयडी कुठला ते पण समजेनासे झाले आहे, 'अगदी भाजपी कोण आणि काँग्रेसी कोण कळेना' तशीच गोष्ट झालीये..)
>>> उद्धव आणि आदित्यला सांभाळा, असं आवाहन शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळाव्यातल्या शेवटच्या भाषणात केलं होत. बाळासाहेब असं का म्हणाले असावेत हे आज कळतंय. सत्तेची हाव, मुख्यमंत्रिपदासाठी हावरटपणा, फाजील आत्मविश्वास, युती तुटल्यावरही केंद्रात सत्तेत राहणं, तेंव्हा लोकसभेचा आणि विधानसभेचा काही संबंध नाही, आताच्या पत्रकार परिषदेत आधी केंद्रात चांगली मंत्रिपद मग राज्याचा विचार, राष्ट्रवादी - शिवसेना नेत्यांच्या भेटीच्या बातम्या सर्व माध्यमांनी दाखवल्या. त्याचं खंडन अजिबात नाही. पण भाजपाला मात्र राष्ट्रवादीबाबतची भूमिका स्पष्ट करण्यासाठी अल्टीमेटम.

क्या अच्छे दिन आ गये ?

hitesh ·

चौकटराजा 10/11/2014 - 05:35
प्लेटलेटही महाग झाले. सातशे वरुन एकदम पंधराशे ! २००३ साली माझ्या पत्नीला डेंग्यू झाला होता त्यावेळी मला तिला ५ बॅग्ज प्लेटलेट्सच्या द्याव्या लागल्या किंमत प्रत्येकी ९०००/- ( रुपये नउ हजार प्रत्येकी) एकूण बरेहोण्याचा तेंव्हाचा खर्च होता रूपये बहात्तर हजार !!! अनेक गोष्टी अशा आहेत जे मोदींचेही सरकार करणार नाही. कारण त्यात प्रथम अडकतील ते इथले उद्योजक व राजकारणी.देशांतर्गत काळा पैसा बाहेर काढणे हे त्याचे महत्वाचे उदाहरण आहे.

In reply to by चौकटराजा

hitesh 10/11/2014 - 06:40
प्लेटलेटमध्ये सिंगल डोस आणि आरडीपी असे प्रकार असतात.. सिंगल डोनर खूप महाग असते. मी वर दिलेले रेट आरडीपीचे आहेत.

In reply to by बोका-ए-आझम

hitesh 10/11/2014 - 12:05
विसरलोच की ! रिक्षाचे दर वाढले ... काँग्रेस जबाबदार तेलाचे दर वाढले ... सौदी जबाबदार. रक्ताचे दर वाढले ... ब्लड ब्यान्क जबाबदार पपैचे दर वाढले .... शेतकरी आणि फळगाडीवाले जबाबदार. मोदींचा भाजपाचा संबंध म्हागाइशी येतोच कुठे नै का ?

In reply to by hitesh

बोका-ए-आझम 10/11/2014 - 17:38
महागाई दर ५% च्या खाली आहे आता पण आधीच एवढे दर वाढलेले आहेत की त्यात थोडासाही बदल लोकांना जास्त वाटतोय. बाकी जेव्हा ६० वर्षे देशाला हातोहात बनवणारे जेव्हा असले लेख लिहितात तेव्हा असं भरून येतं म्हणून सांगू! खरं सांगायचं तर काँग्रेस कशालाच जबाबदार नाही. हे या देशातले नालायक लोक आहेत ना त्यांनाी काही कळत नाही. १० वर्षे पण काँग्रेसच्या नावाखाली भाजपनेच देश चालवला. काँग्रेस जबाबदार? छे! भलतंच!

हितेशा, अरे जरा वेळ जाऊ दे की."परीक्षेत पहिला नंबर नक्कि मिळवीन' म्हंटले आहे.वार्षिक परीक्षेचा निकाल बघायचा असतो ना?अजून तर चाचणी परी़क्षाही झाली नाही आहे.

आनन्दा 10/11/2014 - 10:08
बाकी तुम्ही तिकडचे बोला.. आम्ही आपली साधी माणसे, आम्ही भाजी, कांदा, साखर वगैरे गोष्टी बघतो. बाकी मोबाईल वगैरे महागणे म्हणजे ते कधीतरी होणारच होते, किती दिवस तुम्ही खोटी स्वस्ताई दाखवणार? बाकी जाता जाता, माझा असा अंदाज आहे की जी काही दरवाढ झाली पाहिजे, त्याच्या दुप्पट दरवाढ ह्या वर्षी होईल, आणि त्यानंतर पुढची ५ वर्षे दर स्थिर राहतील.. राजकारण, दुसरे काय? ५ वर्षांनी कोणाला आठवणार आहे की पहिल्या वर्षी एव्हढी मोठी दरवाढ झाली होती म्हणून?

अहो माईसाहब, आधी ६० च दिवस झालेत म्हणाले, आता फक्त ६ च म्हीने झाले म्हणतात, भाजपचे आश्वासन म्हणजे लबाडाघरचे आवतानं असते ,वाट्ल्यास आठवलेँना विचारा. शेतकर्यांचे नेते आणि राज्याच्या प्रत्येक प्रश्नाची जाण असणारे पवारसाहेबच या देशाचे नेतृत्व करु शकतात ,भाजपातले चाळीस आमदार पवारसाहेबांच्या शब्दातलेच आहेत, शेवटी महाराष्ट्र पवारांच्या ताब्यातच राहिला.

In reply to by विश्वजीत भोसले पाटील

विश्वजीता, अरे शरदला जाण आहे पण नुसती जाण असून काय फायदा? राज्यात घाण करून ठेवली त्याचे काय? राज्याला ३ लाख कोटींचे कर्ज आहे असे चॅनेल्वाले म्हणते होते.कृषीमंत्री झाला खरा पण देशातल्या शेतकर्यांच्या १५-२० हजार रुपयांसाठी केलेल्या आत्महत्या?पीकांची नासाडी होत असताना शरदचे लक्ष स्टेडियमच्या हिरवळीवर.

In reply to by विश्वजीत भोसले पाटील

बोका-ए-आझम 10/11/2014 - 17:41
हो. बरोबर. पवारसाहेबच. तसंही आत्महत्यांमुळे शेतक-यांची संख्या कमी झालेलीच आहे. पवारसाहेबांच्या हातात प्रत्यक्ष सत्ता नाही तो एक प्रश्नच आहे. नाहीतर उरलेल्यांनी पणा आत्महत्य केल्या असत्या आणि हा प्रश्नच कायमचा निकालात निघाला असता!

नितिन थत्ते 10/11/2014 - 11:58
वेळ जाऊद्या थोडा अजून.... तीन वर्षं तरी. सध्या प्रत्येक गोष्टीला 'कर्स द प्रिडिसेसर' हा उपाय असतो. त्यावरून एक ज्योक आठवला. एका कंपनीत नवीन संचालक येतो. जुना संचालक त्याला १, २, ३ असे आकडे घातलेले तीन लखोटे देतो आणि कानमंत्र देतो. "जेव्हा तू मोठ्या अडचणीत येशील तेव्हा एक लखोटा उघडून पहा. त्यात तुझ्या अडचणीचे उत्तर असेल". काही काळानंतर लवकरच नवा संचालक अडचणीत येतो. कंपनीची वाट लागलेली असते. संचालक क्र १ चा लखोटा उघडतो. त्यात लिहिलेले असते, "तुमच्या पूर्वसुरींना दोष द्या". संचालक त्याप्रमाणे सगळ्याचे खापर जुन्या संचालकावर फोडतो. कालांतराने बाजारातल्या घडामोडींमुळे क्रायसिस नाहीसा होतो. असाच काही काळ गेल्यावर पुन्हा तीच वेळ येते. संचालक क्र.२ चा लखोटा उघडतो. त्यात लिहिलेले असते, "पुनर्रचना करा". संचालक ताबडतोब कंपनीतल्या सगळ्या खात्यांमधल्या म्यानेजर लोकांना इकडे तिकडे हलवतो. ऑपरेशन्सवाला परचेसमध्ये, परचेसवाला एच आर मध्ये... पुन्हा तो क्रायसिस कदाचित आपोआपच नाहीसा होतो. परत काही काळाने मोठाच क्रायसिस येतो. बेजार झालेला संचालक क्र ३ चा लखोटा उघडतो. त्यात लिहिलेले असते..... "तीन लखोटे बनवा". :)

नितिन, म्हणजे कुठलाहि पक्ष सत्तेत असला तरी विशेष फरक पडत नाही असे म्हणतो आहेस ना? काही अंशी खरे आहे असे आम्हालाही वाटते.नेहरू गेल्यानंतर 'आता देशाचे काय होणार?" ह्या काळजीने अनेक मध्यम्वर्गीय व डावे,कॉग्रेसवाले चिंतीत झाले होते.पण नंतर इंदिरा काय्,मोरारजी काय... किंवा नंतरचे अनेक पंतप्रधान वा पक्ष, देश चालतच होता आपल्या गतीने.

केजरीवाल यांनी दिल्ली च्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन १० दिवस पण होतात की नाही तेंव्हा त्यांच्या १० दिवसाच्या कारकीर्दीचा पंचनामा करणारा एक धागा उघडण्यात आला होता. आठवणीने ड्वाले पाणावले . बाकी चालू द्या . बाकी थत्ते यांचा प्रतिसाद जबराच

@ hitesh, क्ष पार्टी विरुद्ध य पार्टी अश्या अंध गदारोळात आम्हाला रस नाही... पण डोळे आणि कान उघडून पाहणे आणि त्याबाद्दल थोडाबहुत साधा समतोल विचार करायला आवडते. या लेखात विचारलेल्या गोष्टी विचारायला ६०-६५ वर्षे पूर्णपणे विसरलेले लोक गेल्या पाच-सहा महिन्यात रोज रोज त्या गोष्टी उगाळून विचारू लागले आहेत हे पाहून ड्वाले पानाव्ले ! :) असो. जागरूक नागरीक (मगे ते एकांगी का होईनात किंवा कागावाखोर का होईनात) हे जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे असे समजले जाते... तेव्हा लोकशाहीला जिवंत ठेवल्याबद्दल अभिनंदन ! आणि शुभेच्छाही !! आता एक सुजाण नागरीक म्हणून नविन सरकारच्या काही क्षुद्र गोष्टी म्हणजे कचरा न करणे (स्व:ता / दुसर्‍याने केलेला कचरा साफ करणे जरा जास्त कठीण आहे, म्हणून ते तुमच्यावर सोडतो), भ्रष्टाचारात (तेच ते हो, चिरीमिरी न देणे, इ इ) सहभागी न होणे वगैरेत सहभागी होऊन जर लोकशाहीत अजून जान ओतता आली तर पहा. सुरुवातीला इतके केलेत तर मग जरा अजून कठीण गोष्टी करायला पण मनाची तयारी होईल. काय म्हणता ? जागरूकता तेव्हाच फायद्याची, जेव्हा ती योग्य दिशेने चालत असते. तुम्ही एक जागरूक नागरीक असल्याचे वाटल्यानेच केवळ इतके लिहीले. बाकी तुमची मर्जी.

दुश्यन्त 10/11/2014 - 19:25
मोदिशेठ प्रचारात सांगायचे कि ६० वर्षात झाले नाही ते ५ वर्षात करून दाखवणार मग जनतेने ६ महिन्यात थोड्या फार रिझल्टची अपेक्षा केली तर काय चुकल? अच्छे दिन आले अंबानी अदानींचे!

In reply to by दुश्यन्त

hitesh 10/11/2014 - 19:30
मोदी अंबानी कुंभमेळ्यात बिछडे हुये भाऊसारखे मिठ्या मारतात http://www.google.co.in/search?hl=en&site=webhp&tbm=isch&source=hp&ei=RsRgVKG-EsH4mAW3h4KoAQ&q=ambani+modi+manmohan&oq=ambani+modi+manmohan&gs_l=mobile-gws-hp.12...6033.16870.0.18605.21.21.0.2.2.1.2699.23836.2-1j2j0j2j5j5j4j2.21.0.cprnk%2Cekomodo%3Dtrue...0...1.1.58.mobile-gws-hp..12.9.9448.3.rWlVZ_8od08

In reply to by hitesh

hitesh 10/11/2014 - 19:38
हेच अंबानी मनमोहनांसमोर कंबरेत झुकुन उभे रहायचे. http://www.google.co.in/search?site=&source=hp&ei=vcVgVLuJJtG0uAT2yYGADA&q=ambani+manmohan&oq=ambani+manmohan&gs_l=mobile-gws-hp.12...1910.10270.0.11756.16.16.0.3.3.0.747.8545.4-8j6j2.16.0.cprnk%2Cekomodo%3Dtrue...0...1.1.58.mobile-gws-hp..4.12.4717.3.BO-AL7TjheM#facrc=_&imgrc=S8zjF5qgcBtDYM%253A%3Bundefined%3Bhttp%253A%252F%252Fnimg.sulekha.com%252Fothers%252Foriginal700%252Fmanmohan-singh-sunil-mittal-mukesh-ambani-2008-11-3-5-3-42.jpg%3Bhttp%253A%252F%252Fwww.veethi.com%252Findia-people%252Fsunil_mittal-photos-46-1509.htm%3B640%3B455

In reply to by hitesh

बोका-ए-आझम 10/11/2014 - 20:15
मनमोहनांसमोर कमरेत झुकून फारफार तर त्यांचा गुरखा राहात असेल. बाकी प्रत्येक जण त्यांच्यावर दादागिरीच करायचा. अगदी तो चाळीशीचा उनाड कार्टा राहुल पण. बरं, अंबानी असे झुकून उभे असल्याचा फोटो असल्यास तो टाकता का?

In reply to by hitesh

प्रदीप 10/11/2014 - 20:49
कमरेत झुकल्याचे दिसते आहे आपणांस? सर्वसाधारणपणे समोरची व्यक्ति बोलत असतांना, थोडे झुकून ऐकणे हा, सुसंकृत समाजात, सर्वसामान्य शिष्टाचाराचा भाग समजला जातो.

In reply to by प्रदीप

hitesh 11/11/2014 - 05:56
कंबरेत झुकणं म्हणजे अगदी काटकोनात झुकणं अपेक्षित नाही. पणसमोरच्या व्यक्तीला आदर देण्याची देहबोली दिसुन तेय आहे ना ?

In reply to by टवाळ कार्टा

चला, इथे काही वैचारिक वाचण्यापेक्षा आपण आपले खफवरच भेटू या... (बादवे, वरील प्रतिसाद ट्का ह्यांच्यासाठीच आहे, हे सुज्ञ लोकांच्या लक्षांत आलेच असेल.)

In reply to by टवाळ कार्टा

hitesh 11/11/2014 - 09:14
काहीतरी गैरसमज होतोय. मनमोहन सिंग आणि अंबानी एकमेकाना योग्य तो आदर देत होते.. मोदी - अंबानीसार खे मिठ्या मारत जगाला आपला दोस्ताना दाखवत फिरत नव्हते. ंमला इतकेच सांगायचे होते. हे फोटो मोदीप्रेमींना पोटशूळ उठवणारे ठरणार याची कल्पना ह्प्तीच

In reply to by hitesh

टवाळ कार्टा 11/11/2014 - 09:34
हेच अंबानी मनमोहनांसमोर कंबरेत झुकुन उभे रहायचे.
मनमोहन सिंग आणि अंबानी एकमेकाना योग्य तो आदर देत होते
दोन्ही वाक्यांतला फरक समजतो का?

In reply to by टवाळ कार्टा

hitesh 11/11/2014 - 09:38
कंबरेत झुकुण , मान झुकवुन आदराने अंबानी उभे रहायचे. मनमोहन सिंगदेखील प्रतिनमस्कार करुन सुहास्य वदनाने वार्तालाप करायचे. :)

In reply to by hitesh

बोका-ए-आझम 11/11/2014 - 12:56
मला नेमकं कळलं नाही की मोदी आणि अंबानी यांनी एकमेकांना मिठ्या मारल्या तर तुम्हाला का खुपतं? नंतर विचार केल्यावर तीन शक्यता जाणवल्या - १. मोदींनी तुमच्याऐवजी अंबानींना मिठी मारली. २. अंबानींनी तुमच्याऐवजी मोदींना मिठी मारली. ३. दोन पुरुषांनी एकमेकांना मिठी मारणे तुम्हाला खपत नाही. वरच्यापेक्षा काही वेगळे कारण असल्यास कळवावे.

In reply to by बोका-ए-आझम

अर्धवटराव 10/11/2014 - 21:14
अंबानी काहि झालं तरी शेवटी बिझनेसमॅन. समोरच्या व्यक्तीला काय आवडतं तेच तो विकणार. मोदिंना त्याने आलिंगन देताना बघितलं असेल म्हणुन तिथे झप्पी. ममो नेहमी मॅडम आणि युवराजांसमोर झुकलेले म्हणुन... हॅ हॅ हॅ.

चौकटराजा 11/11/2014 - 10:19
ही गोष्ट मनमोहन सिंग यानी केली की नाही माहीत नाही पण त्यांच्या काळात ती केली गेली हे खरे आहे. आपल्याकडे एकेका घरात चार चार गॅस सिलिंडर्स ची नोंद होती. व त्यामुळे ज्यांच्या कडे ते नाही त्याना सिलिंडर मिळण्यास विलंब लागत असे. त्यावर सोनिया व मनमोहन यांची तीव्र टवाळी करणारी व्यंगचित्रे चेपू वर टाकण्यात आली होती. ही सर्व कनेक्शन शोधून रद्द करण्यात आली व आता त्यामुळे इंधनाचा पुरवठा नीट होत आहे. सामान्य माणसाला गव्हर्नन्स म्हणजे नक्की काय हवे आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे. असा एखादा मूलभूत सर्वस्पर्शी प्रश्न मोदीनी हाताळला आहे असे मला तरी दिसलेले नाही.

In reply to by चौकटराजा

अर्धवटराव 11/11/2014 - 10:46
ही सर्व कनेक्शन शोधून रद्द करण्यात आली व आता त्यामुळे इंधनाचा पुरवठा नीट होत आहे.
जास्तीचे कनेक्शन तुम्ही पुरवठा नीट होत नव्हता म्हणुनच घेत होता ना ? नंबर लावलेले सिलेंडर वेळच्यावेळी उपलब्ध झाले तर कोणि जास्तीचे कनेक्शन का घेतील ?

In reply to by अर्धवटराव

hitesh 11/11/2014 - 11:28
दोन कनेक्शनात सामान्य कुटुंबाचे भागते.

In reply to by अर्धवटराव

hitesh 11/11/2014 - 11:48
असे जास्तीचे घरगुती कनेक्शन व्यावसायिक लोक घेतात. खरे तर त्याना व्यावसायिक दराने मोठे सिलिंडर मिळु शकतात. माझ्याकडे सिलिंडरच नाही. इंडक्शनवरच संसार सुरु आहे.

इन्स्टंट फक्त मॅगी असतं हितेश साहेब. सरकार आणि एवढं वर्ष ढिसाळपणे काम करणार प्रशासन कामाला लावणं हे सोप्पं काम आहे का? आणि महागाई कोणाच्या काळात वाढली? निवडणुकांनंतर पेट्रोल डिझेल चे भाव किती वाढले? लोकांचा आशावाद किती वाढला?

चिगो 11/11/2014 - 12:59
कॅप्टन जॅक स्पॅरोचं वाक्य चोरतोय.. इन्स्टंट फक्त मॅगी असतं हितेश साहेब.. तुम्ही जो ममोंचा आणि अंबानीचा फोटो दिलाय त्यावरुन ते कुजबूज करताहेत असं दिसतंय. अश्यावेळी दोन्ही व्यक्ती एकमेकांकडे डोकं झुकवतात. (जसे फोटोत दिसत आहे.)
एटीएम मधुन पैसे काढण्यालाही आता ५ प्रयत्नांनंतर चाजेस भरावे लागतील.
हे जुनंच आहे.. ज्यावेळी कुठल्याही / दुसर्‍या बँकेच्या एटीएममधून पैसे काढणे फ्री केलं गेलं, त्याच्या सहा महीन्यांच्या आतच हा ५ प्रयत्नवाला रुल आला.. बाकी चालू द्या..

In reply to by चिगो

प्रदीप 11/11/2014 - 13:20
अश्यावेळी दोन्ही व्यक्ती एकमेकांकडे डोकं झुकवतात. (जसे फोटोत दिसत आहे.) (सह्याद्रीसारख्या वगैरे) ताठ मानेचे आणि कणखर कण्याचे मराठी लोक कुण्णाकुण्णासमोर मान तुकवत नाहीत, तेव्हा हे असले शिष्टाचार आम्हाला समजतच नाहीत.

In reply to by चिगो

असंका 11/11/2014 - 14:48
आपल्याच बँकेच्या ATM मधून एका महिन्यात पाच पेक्षा जास्त व्यवहार- इथे शिल्लक रक्क्म बघणे हाही एक व्यवहार धरला गेला आहे- केल्यास, पूर्वीही शुल्क लागू होत होते?

In reply to by असंका

चिगो 13/11/2014 - 15:52
दुसर्‍या बँकेच्या एटीएम मधून पाचपेक्षा जास्त व्यवहार केल्यास (ज्यात माझ्या माहितीप्रमाणे शिल्लक रक्कम बघणे पण धरल्या जाते) शुल्क लागू होते. हा नियम "इतर कुठल्याही बँकेच्या एटीएममधून विनाशुल्क पैसे काढा" नियम लागल्याच्या सहाएक महिन्यातच लागू झाला, असे स्मरते.. आपल्याच बँकेच्या एटीएममधून पैसे काढायला हा पाच व्यवहारवाला नियम नाही, पण डेली मॅक्सिमम विथड्रॉवल लिमीट आहे..

ऋषिकेश 11/11/2014 - 15:56
मथितार्थाशी सहमती आहे. युपीएसरकारहून वेगळे नी विशेष असे अजून तरी या सरकारने काही भरीव केलेले पोचले नाही. काही सुधारणा आहेत पण या वेगात व लेव्हलच्या सुधारणा युपीएतही होत होत्या. जरा लहान मंत्रीमंडळ वगैरे होते, ते ही आता राहिले नाही. कदाचित सरकारने खरंच काही विशेष केले नसेल किंवा मग माझ्यापर्यंत पोचायला वेळ लागेल. अजुन एक लोकसभेचे पूर्णांशाने येणारे हिवाळी अधिवेशन होईपर्यंत वाट पाहणे उत्तम. त्यात सरकारची प्राथमिकता व दिशा स्पष्ट होईल

बोका-ए-आझम 11/11/2014 - 16:23
मुळातला प्रश्न मग हा होतो की युपीए सरकारचे ६ महिने पूर्ण झाल्यावर इतका आरडाओरडा झाला होता का? त्या सरकारचेही समर्थक असतीलच - त्यांना कोणी विचारलं का? तर नाही. हे असले प्रश्न फक्त भाजप सरकारला विचारले जात आहेत.स्वत:ला सुजाण मतदार म्हणवणा-यांनी फक्त एकाच पक्षाला टार्गेट करणं हे चुकीचं आहे. मग गोध्रा हत्याकांड अजून चघळणा-या आणि नंदीग्रामवर मूग गिळून बसणा-या 'सिक्युलर'पत्रकारांमध्ये आणि आपल्यात काहीच फरक राहिला नाही असा अर्थ होतो.

In reply to by बोका-ए-आझम

कपिलमुनी 11/11/2014 - 17:33
युपीए सरकारचे ६ महिने पूर्ण झाल्यावर इतका आरडाओरडा झाला होता का
त्यांनी १०० दिवसात यंव करू आणि त्यंव करू अशा बाता मारल्या नव्हत्या म्हणून नाही झाला

In reply to by कपिलमुनी

क्लिंटन 11/11/2014 - 17:41
त्यांनी १०० दिवसात यंव करू आणि त्यंव करू अशा बाता मारल्या नव्हत्या म्हणून नाही झाला
मला वाटते युपीएने १०० दिवसात महागाई कमी करू असे आश्वासन दिले होते. १९९१ च्या जाहिरनाम्यात काँग्रेसने सत्तेत येताच १०० दिवसात अन्नधान्यांचे दर जुलै १९९० मध्ये होते त्या दराला आणू असे आश्वासन दिले होते असे आठवते. मला वाटते की नरेंद्र मोदी सरकारचे पहिले ५ महिने १०० पैकी १०० मार्क देण्याच्या योग्यतेचे नक्कीच नाहीत. तरीही मी स्वतः ७५ पर्यंत मार्क देऊ शकेन. ७५ मार्कच का १०० का नाही हा प्रश्न रास्त आहे.अपेक्षा १०० काय १२० मार्कांची ठेवा आणि ती अपेक्षा पूर्ण झाली नाही तर टिका जरूर करा.पण तेच करताना इतर पर्याय १० मार्क द्यायच्याही लायकीचे नाहीत हे विसरले जाऊ नये ही अपेक्षा. आणि २५ मार्क कुठे गेले म्हणून टिका करताना मुळात २५ मार्कही मिळवू शकणार नाही त्यांना नकळत पाठिंबा दिला जाऊ नये ही काळजी घेतली की झाले.

In reply to by बोका-ए-आझम

hitesh 11/11/2014 - 19:13
पूर्वीच्या काळी मिसळपाव मायबोली नव्हते. त्या काळात सामान्य माणसाला व्यक्त व्हायला एकच ठिकाण होते.. पेप्रातली वाचकांची पत्रे.. सारकारबर टीका करणारी पत्रे , मजकूर लिहायला तेंहा तीच स्पेस अवेलेबल होती. लोक त्यातही लिहित होतेच. आज हे नवेन माध्यम आल्याने लोक इथेही लिहु लागलेत. त्यामुळे काँग्रेसविरुद्ध लिहित नव्हता , साठ वर्षे लिहित नव्हता , आताच का लिहिता , असा पोरकट राज ठाकरी बाणा बाळगु नये.

In reply to by इरसाल

क्लिंटन 12/11/2014 - 16:10
उदयन. मायबोलीवरचा नवा आयडी काय आहे ?
अच्छा म्हणजे 'मी कधीच हवेत लिहित नाही' असे अभिमानाने लिहिणारे तेच का हे? बरं मग वाजपेयी अफझलला फाशी न देताच सिंहासन सोडून पळून गेले असे हवेत कसे काय लिहू शकले बाबा हे?असो. सध्या पंतप्रधान पिकनिकवर तीन देशांच्या दौर्‍यावर गेले आहेत.बहुदा हे पण पिकनिकच्याच मूडमध्ये असावेत :)

बोका-ए-आझम 11/11/2014 - 19:05
काँग्रेसनेही २००४ मध्ये India Shining वर टीका करताना आपले सरकार आम आदमी ची काळजी घेईल, आपण शेतक-यसंच्या आत्महत्या थांबवू,अक्षरधाम, संसदगृह हल्ला, IC ८१४ विमान अपहरण यासारख्या घटना होऊ देणार नाही अशी जबराट आश्वासनं दिली होती. त्यातली किती पूर्ण झाली यावर काँग्रेसचे पाठीराखे म्हणवणारे किंवा भाजप सरकारवर टीका करणारे काय म्हणतात ते ऐकायला उत्सुक आहे.

In reply to by hitesh

क्लिंटन 11/11/2014 - 20:57
असं होय? सर्वांच्या ज्ञानात अमूल्य भर टाकल्याबद्दल आभारी आहे.मला तर वाटत होते की कसाब आणि अफझल गुरूला भारतीय कायद्याने फाशी दिले.तो गैरसमज दूर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

बोका-ए-आझम 11/11/2014 - 21:18
कसाब भारतात इतक्या सहजपणे येऊ शकला कारण तटरक्षक दलाची सुरक्षा नव्हती. १९९३ मध्ये झालेल्या मुंबई बाँबस्फोटांसाठी जे RDX वापरण्यात आलं ते सहजपणे भारतात येऊ शकलं. दोन्ही वेळी देशाति आणि राज्यात काँग्रेस सरकार होतं. हा योगायोग आहे? कसाबच्या गोळ्यांना तीन कर्तबगार पोलिस अधिकारी बळी पडले कारण बुलेटप्रुफ व्हेस्ट्स नव्हत्या. देशात संरक्षणमंत्री आणि गृहमंत्री हे काँग्रेसचे होते. त्याचा जाब त्यावेळी विचारला का कोणी? आणि जेव्हा कोणीही अच्छे दिन कहां है असं विचारतो तेव्हा तो हे मान्य करतो की आत्ताचे दिवस चांगले नाहीत. त्याला जबाबदार कोण? गेली १० वर्षे राज्य करणारे की गेले ५ महिने राज्य करणारे ?

In reply to by बोका-ए-आझम

hitesh 11/11/2014 - 22:41
हो का ? जेंव्हा अफजलगुरुनं फटाका फोडला तेंव्हा हिंदुत्वाचे शिलेदार वाजपेयीजी प्रधानसेवक होते. अफजलगुरुची केस कोर्टात नेऊन त्याला शिक्षा सुनावण्ण हे काम करायला त्याना तीन वर्षे लागली. त्यानंतरही त्याला फाशी न देताच ते सिंहासन सोडुन गेले. फाशीवर पक्के शिक्केमोर्तब आणि प्रत्यक्ष फाशी हे काँग्रेसच्याच कारकिर्दीत घडले. बरोबर ना ? तपशिलात चुका असतील तर दुरुस्ती करावी.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

खटपट्या 12/11/2014 - 01:43
नाही. मलाही तसेच वाटते...कोण असावेत बरे हे ?? ग्रेट्थिन्कर, नानासाहेब.... मात्र सर्वांच्या आई माईच आहेत.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मिपाच्या प्रांगणांत डू आय.डीं.ची कमतरता नाही.... किंबहुना ही मराठीतील अशी एकमेव साईट असेल की, जिथे हाकललेली माणसे परत-परत येतात. हे म्हटले तर मिपाचे यश पण आहे आणि मिपाच्या प्रगतीला खीळ घालण्याचा उपद्याप पण आहे. खरे तर ह्या अशा डू.आयडीं.च्या प्रतिसादाकडे किंवा लेखांकडे लक्षच न देणे हा ह्यावर एक उपाय होवू शकतो. पण सगळ्यांना हा उपाय मान्य होईलच असेही नाही. खरे सांगायचे तर आता डू.आयडींचीच कीव करावीशी वाटते. माणसाने सोशीक असावे पण लाचार असू नये.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

hitesh 12/11/2014 - 14:55
तू डु आय डी आहेस . तू आमच्यासोबत लिहू नकोस. हे , तू सूतपुत्र आहेस, तू आमच्याशी बरोबरी करु नकोस. याच्यासारखेच वाटते ना ? युक्तिवाद सुचत नसले की डिस्क्रिमिनेशन कसे वापरावे याचे हे उदाहरण मानावे का ?

In reply to by hitesh

क्लिंटन 12/11/2014 - 14:59
तुलना चुकली. सूतपुत्र होणे किंवा न होणे कोणाच्या हातात नसते ते ज्या घरात जन्म घेऊ त्यावर ठरविले जाते. पण ड्युप्लिकेट आय.डी करणे/न करणे हे आपल्या हातात असते :)

In reply to by hitesh

क्लिंटन 12/11/2014 - 10:44
अफजलगुरुची केस कोर्टात नेऊन त्याला शिक्षा सुनावण्ण हे काम करायला त्याना तीन वर्षे लागली. त्यानंतरही त्याला फाशी न देताच ते सिंहासन सोडुन गेले.
फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरच होऊ शकते हे तुम्हाला माहित आहे का? सर्वोच्च न्यायालयाने अफझल गुरूला फाशी द्यायचा निकाल दिला होता ४ ऑगस्ट २००५ रोजी.त्यावेळी कोण बरे पंतप्रधान होते? पृथ्वीवरच्या कालगणनेनुसार मनमोहनच पंतप्रधान होते. तुमच्या स्वप्नाळू जगात त्यावेळीही वाजपेयीच पंतप्रधान असतील तर कल्पना नाही. सुरवातीला तो राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करणार नाही असे म्हणत होता त्यामुळे ऑक्टोबर २००६ मध्ये त्याच्या फाशीची तारीख ठरलीही होती. पण शेवटच्या एक-दोन दिवसात त्याच्या वतीने त्याच्या बायकोने दयेचा अर्ज केला आणि फाशी लांबणीवर पडली. त्याला प्रत्यक्षात फाशी दिले कधी? फेब्रुवारी २०१३ मध्ये. कोणत्याही दयेच्या अर्जावर केंद्रीय गृहमंत्रालयाचे मत आल्याशिवाय राष्ट्रपती त्यावर निर्णय देऊ शकत नाहीत.ते मत देण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने जवळपास ४ वर्षांची दिरंगाई केली. गृहमंत्रालयाचे मत मिळाल्यानंतरही तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटीलही त्यावर काही बोलायला तयार नव्हत्या.म्हणजे ऑक्टोबर २००६ ते फेब्रुवारी २०१३ या काळात तुमचेच मनमोहन सरकार आणि मुळातल्या तुमच्याच पक्षाच्या राष्ट्रपती झोपून होत्या त्याचे काय?
फाशीवर पक्के शिक्केमोर्तब आणि प्रत्यक्ष फाशी हे काँग्रेसच्याच कारकिर्दीत घडले.
मग काय उपकार केले का? देशाच्या कायद्याने दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी करणे हे सरकारचे कामच होते.त्याची काय मातब्बरी सांगता?
बरोबर ना ?
साफ चूक
तपशिलात चुका असतील तर दुरुस्ती करावी.
हहपुवा
अफजलगुरुची केस कोर्टात नेऊन त्याला शिक्षा सुनावण्ण हे काम करायला त्याना तीन वर्षे लागली. त्यानंतरही त्याला फाशी न देताच ते सिंहासन सोडुन गेले.
यातील पहिल्या मुद्द्याचे उत्तर दिले आहेच. त्यातील सगळे मुद्दे चुकीचे आहेत हे वर लिहिलेच आहे.तरीही ते बरोबर आहेत हे क्षणभर गृहित धरले तरी "त्याला फाशी न देताच ते सिंहासन सोडून गेले" या म्हणण्याला काय अर्थ आहे? वाजपेयी सरकारचा निवडणुकांमध्ये पराभव झाला म्हणून ते सिंहासन सोडून गेले. पराभव झाल्यावर त्यांना जायलाच हवे. हा लोकशाहीचा भाग आहे. वाजपेयी सिंहासन सोडून गेले या शब्दप्रयोगावरून नक्की काय म्हणायचे हे समजत नाही.केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्रीपदाचे सिंहासन सोडून पळून गेला तसे वाजपेयी पळून गेले असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या वंडरलँडमध्ये तुम्हीच सुखात रहा.

In reply to by hitesh

बोका-ए-आझम 13/11/2014 - 01:07
@हितेशसाहेब,तुम्ही अफझल गुरू आणि कसाब यांना फासावर चढवण्याचं श्रेय काँग्रेसला देताय तर जरा हे पण सांगा की एवढी देशभक्तीपर कामे करणा-या काँग्रेसला या लोकसभा निवडणुकीत फक्त ४४ जागा का मिळाल्या? बरं, अफझल गुरूची फाशी सर्वोच्च न्यायालयाने कायम केली २००६ मध्ये. त्याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला, ज्याचं उत्तर ठराविक काळात द्यावं असं कुठलंही बंधन आपल्या राज्यघटनेने राष्ट्रपतींवर घातलेलं नाही. प्रणव मुखर्जींनी राष्ट्रपती झाल्यावर कसाब आणि अफझल गुरू यांचे दयेचे अर्ज फेटाळले आणि त्यांना फाशी देण्यात आलं. पण काँग्रेसला कुठे काय फायदा झाला? त्याचं कारण लोकांनीही ही सरकारची जबाबदारी आहे हे ओळखलं आणि काँग्रेसला श्रेय लाटू दिलं नाही. अजून एक. संसदेवर हल्ला झाला डिसेंबर २००१ मध्ये. त्यानंतर अफझल गुरूला अटक आणि सत्र न्यायालयातला खटला ही प्रक्रिया वाजपेयींच्या भाजप सरकारने सुरु केली. न्यायालय तपास करत नाही. ते काम पोलिस करतात. तुम्ही जर फाशी देण्याचं श्रेय काँग्रेसला देत असाल तर अटकेचं श्रेय तुम्हाला भाजपला द्यायला पाहिजे. पण तुम्ही देत नाही, कारण तुम्ही काँग्रेसचे समर्थक आहात. तो तुमचा हक्क आहे. तसाच भाजपचं समर्थन करणं हा आमचा हक्क आहे. तुम्ही तुमच्या हक्काचं तुम्ही पालन करा अथवा करु नका. आमच्या हक्काचं आम्ही पालन करूच.

In reply to by बोका-ए-आझम

hitesh 13/11/2014 - 09:33
अटकेचं श्रेय भाजपाला दिलेले आहे.. सुरुवातीची प्रक्रिया वाजपेयींच्या कारकिर्दीत झाली याचा उल्लेख मी केलेला आहे.

hitesh 12/11/2014 - 03:00
मोदी सरकारच्या कारकिर्दीत धार्मिक उन्माद वाढला की काय ? १. सरकार आले आणि चारच दिवसात शंकराचार्य बोलले ... साईबाबा हिंदु नाहीत , ते संतही नाहीत. त्यांची पुजा करु नका.. पुढे काय झाले माहीत नाही. २. इमामानी मोदीना एका कार्यक्रमात बोलावले नाही. त्याचा मोठा इशु झाला. पण मोदींच्या सिंहासनारोहण समारंभाला मोदीनी देखील इमामाना बोलावले नव्हते. इतर धर्मगुरुना मात्र आमंत्रणे धाडलेली होती. याबाबत कुणी काही बोलत नाही.

In reply to by hitesh

क्लिंटन 12/11/2014 - 12:51
सरकार आले आणि चारच दिवसात शंकराचार्य बोलले ... साईबाबा हिंदु नाहीत , ते संतही नाहीत. त्यांची पुजा करु नका.. पुढे काय झाले माहीत नाही.
साईबाबांची (किंवा अन्य कोणाचीही) पूजा करावी किंवा करू नये हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि याविषयी इतर कोणीही काहीही सांगितले तरी त्याला भारतीय समाज फाट्यावर मारतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे. यापुढेही त्यात काही बदल होईल असे वाटत नाही-- अगदी शंकराचार्यांनी सांगितले तरी. आणि कुंभमेळ्यांमध्ये कोणी अंघोळ आधी करायची यावरून मारामारी करणार्‍या अखाड्यातील साधूंवरही ज्या शंकराचार्यांचा वचक चालत नाही (की अशी मारामारी करणे यात काही वावगे आहे असे त्यांना वाटत नसेल तर) अशा शंकराचार्यांना कितपत महत्व द्यायचे हे भारतीयांना नक्कीच कळते. त्यामुळे शंकराचार्य जे काही बोलले ते बोलले त्याचे पुढे काही झाले नाही आणि होणारही नाही.
पण मोदींच्या सिंहासनारोहण समारंभाला मोदीनी देखील इमामाना बोलावले नव्हते. इतर धर्मगुरुना मात्र आमंत्रणे धाडलेली होती. याबाबत कुणी काही बोलत नाही.
नक्की कोणते धर्मगुरू मोदींच्या शपथग्रहण समारंभासाठी आले होते? नावे सांगू शकाल का?

In reply to by क्लिंटन

टवाळ कार्टा 12/11/2014 - 13:26
नक्की कोणते धर्मगुरू मोदींच्या शपथग्रहण समारंभासाठी आले होते? नावे सांगू शकाल का?
आलेले हे खरे आहे पण ते देवेंद्रसाठी....नरेंद्रसाठी माहीत नाही

In reply to by क्लिंटन

hitesh 12/11/2014 - 13:37
नऊ नोवेंबर २०१४ च्या लोकसत्तात तिरकस रेघ या लेखात संदर्भ आहे. http://epaper.loksatta.com/371491/indian-express/09-11-2014?show=touch#page/18/2

कॉग्रेस असो, राष्ट्रवादी असो, भाजपा असो नाहीतर आणखी कोणताही पक्ष असो साला महागाई वाढणारच. जर कोणी रोखण्यासाठी प्रयत्न करत असेल तर प्रश्नाच्या मुळाशी जायला पाहिजे. त्यासाठी लोकसंख्या वाढीला आळा घातला पाहिजे. एखादा तरी पक्ष लोकसांख्या वाढीला आळा घालण्यासाठी चीनसारखे प्रयत्न का करत नाही. नंतर मग सगळेच प्रश्न योग्य प्रशासनाने सुटतील. बांग्लादेशीं बरोबरच इतरही घुसेखोरी करुन येणारे आपल्या इथे अनाधिकृत पणे राहुन नोकर्या मिळवुन आपले पर कॅपिटा उत्पन्न कमी करण्यास हात भार लावत आहेत. एक निरिक्षण आजुबाजुला वावरणार्या लोकांचे :- वरिल कोणत्याही पक्षाच्या राजवटीत गुटखा , तंबाखु, सिगारेट, दारु या जास्त महसुल मिळणार्या सर्व पदार्थांचे भाव काय कोणत्याही सरकारच्या रजवटीत कमीच ठेवलेत का नाही ना मग ते भाव दुप्पट , तिप्पट वाढुन सुध्दा दिवसाला ७/८ गुटखा पॅकेट संपविणारे , दारु पिणारे, लोक का बरे महागाईच्या नावाने ओरडतात. ( इथे कोणाचा ही अपमान करण्याचा हेतु नाही, मी रोज ट्रेन मध्ये / बसमध्ये ऐकतो कि लोक तावातावाने बोलत असतात आणि प्लॅटफोर्मवर , रस्त्यावर पानाचा, गुटख्याचा फवारा मारतात) अजुन एक साला एक तरी सोन्याचे दुकान दाखवा ना की तेथे गर्दी नाही आहे. अगदी महागतले महाग वा.ह.पे. असो की कल्याण ज्वेलर्स असो की टीबीझेड असो.

जेपी 12/11/2014 - 12:34
आमचे अच्छे दिन- मागच्या महिण्यात 1 GB नेट पॅक साठी 126 रु. लागायचे आज 94 रु.यात 1 GB नेटपॅक मिळाले.

hitesh 12/11/2014 - 13:13
उर्दु शिक्षक नेमण्यास विरोध. http://m.loksatta.com/maharashtra-news/urdu-education-in-marathi-schools-protest-demonstrations-in-kolhapur-1040439/

hitesh 12/11/2014 - 13:21
पाप्याचे पितर असलेल्याने अचानक बाळसे धरावे आणि ही रोड व्यक्ती बघता बघता गलेलठ्ठ व्हावी तसे नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे झाले आहे. १६ मे रोजी जेव्हा सत्तेवर आले तेव्हा या सरकारची घोषणा होती मिनिमम गव्हर्न्मेंट, मॅग्झिमम गव्हर्नन्स. म्हणजे आमचे सरकार लहान असेल मात्र त्याची गती आणि परिणामकारकता जास्त असेल, असे मोदी सरकारचे म्हणणे होते. येत्या रविवारी या सरकारला सहा महिने होतील. या अर्धवार्षिक काळात आपल्याच या दाव्याचा विसर मोदी सरकारला पडलेला दिसतो. कारण सुरुवातीला मोदींसह अवघे ४५ जणांचे असलेले मंत्रिमंडळ एकदम ६६ वर गेले असून मावळलेले पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अवाढव्य मंत्रिमंडळाशी त्याची स्पर्धा होऊ शकेल. संदर्भ : लोकसत्ता

जेपी 12/11/2014 - 13:36
नाना, निवडुन आलेल्या खासदारांची संख्या बघता एवढ मंत्रीमंडळ पायजेच.त्याच लोकसत्तेच्या लेखात ममोच पण दिलत ते का लिवल नाही.

चौकटराजा 12/11/2014 - 15:25
भारतात लोकशाही लोप पावली तरच महागाई संपेल. कारण लोकशाही व भाडवलशाही हे बहुतांशी एकमेकांच्या भगिनी आहेत. व " नफा" हे भांडवलशाहीचे प्रमुख सूत्र आहे. तेंव्हा महागाईचे विसरा. सर्वच कायदे पाळायचे म्हटले तर भारतीय जनता अक्खी तुरूंगात जाईल. उदा दाखल, पायरेटेड सॉफटवेअर चा वापर १०० टक्के शोधायचा ठरवले तर जवळ जवळ प्रत्येक संगणक ग्राहक तुरुंगात असेल. पोलिसानी रस्त्यावर गाडीची इन्शुरन्स पॉलेसी चेक करायचे नुसते मनात आणले तरी विमा कंपन्याना तीन शिफ्ट मधे काम मिळेल. तेंव्हा कायदद्याचे तंतोतंत पालन विसरा.

जेपी 13/11/2014 - 11:59
100 वा प्रतिसाद आता नानाला श्रद्धांजली म्हणुन सर्वांनी या धाग्यावर मौन पाळावे. हि नल्म विनंती

In reply to by hitesh

जेपी 14/11/2014 - 05:51
हितेस भाई, कारण तुम्हाला पाहुन आम्हाला नानाची आठवण येते.ते हि अशेच धागे काढायचे. गेला बिचारा.

अरे कुठ नेउन ठेवलाय महाराष्ट्र माझा 'वीजचोर' आमदाराकडेच वस्त्रोद्योग विकासाची जबाबदारी http://www.loksatta.com/mumbai-news/power-theft-accused-bjp-mla-suresh-halwankar-gets-responsibility-by-fadnavis-1041267/

हा घ्या अजून एक मानाचा तुरा . शिक्षण खात्याचा राज्य मंत्रीच बनावट मार्क sheet बनवण्यामध्ये आरोपी . येल विद्यापीठ पदवीधारक स्मृती इराणी कमी होत्या का म्हणून अजून यांची भर http://www.ndtv.com/article/india/new-junior-minister-for-education-faces-charges-of-forging-his-marksheet-620584

तर्री 01/12/2014 - 12:55
ही चर्चा वाचून , केंद्र सरकार ची कामे कोणती ? हे सामान्य मतदाराने समजून घेणे गरजेचे आहे असे वाटले. नेट चार्ज , भाज्या , रक्त , औषधे यांच्या किमती ह्या मुख्यता मागणी आणि पुरवठा ह्या तत्वावर अवलंबून असतात. सरकारचे धोरण हे त्यावर दूरगामी परिणाम करते. संरक्षण / अर्थ / गृह / परदेशनीती ह्या चार महत्वाच्या गोष्टीमध्ये माझ्या मते मोदी सरकारने आत्तापर्यंत कोणताही चुकीचा / वादग्रस्त निर्णय घेतलेला नाही ही सगळ्यात जमेची बाजू. संरक्षण मंत्री पर्रीकर यांची नियुक्ती , एफ डी आय , जवानांचे वाढलेले मनोबल हे फार मोठे निर्णय सरकारने घेतले आहेत. सरकारी बाबू व मंत्री कार्यालयात वेळेवर उपस्थित राहतात हे मोदींचे प्रचंड यश आहे. मी दिल्ली मधील सरकारी कार्यालायामाधला फरक अनुभवतो आहे. मोदींची एक "करडी" नजर मंत्री मंडळावर आहे त्यामुळे शिस्त आणि कार्य क्षमता शतपटीने वाढली आहे. भ्रष्टाचार तर जवळ जवळ संपावर गेला आहे. जरा थांबा - याचा एकत्रित परिणाम २ वर्षात स्पष्ट दिसेल.

चौकटराजा 10/11/2014 - 05:35
प्लेटलेटही महाग झाले. सातशे वरुन एकदम पंधराशे ! २००३ साली माझ्या पत्नीला डेंग्यू झाला होता त्यावेळी मला तिला ५ बॅग्ज प्लेटलेट्सच्या द्याव्या लागल्या किंमत प्रत्येकी ९०००/- ( रुपये नउ हजार प्रत्येकी) एकूण बरेहोण्याचा तेंव्हाचा खर्च होता रूपये बहात्तर हजार !!! अनेक गोष्टी अशा आहेत जे मोदींचेही सरकार करणार नाही. कारण त्यात प्रथम अडकतील ते इथले उद्योजक व राजकारणी.देशांतर्गत काळा पैसा बाहेर काढणे हे त्याचे महत्वाचे उदाहरण आहे.

In reply to by चौकटराजा

hitesh 10/11/2014 - 06:40
प्लेटलेटमध्ये सिंगल डोस आणि आरडीपी असे प्रकार असतात.. सिंगल डोनर खूप महाग असते. मी वर दिलेले रेट आरडीपीचे आहेत.

In reply to by बोका-ए-आझम

hitesh 10/11/2014 - 12:05
विसरलोच की ! रिक्षाचे दर वाढले ... काँग्रेस जबाबदार तेलाचे दर वाढले ... सौदी जबाबदार. रक्ताचे दर वाढले ... ब्लड ब्यान्क जबाबदार पपैचे दर वाढले .... शेतकरी आणि फळगाडीवाले जबाबदार. मोदींचा भाजपाचा संबंध म्हागाइशी येतोच कुठे नै का ?

In reply to by hitesh

बोका-ए-आझम 10/11/2014 - 17:38
महागाई दर ५% च्या खाली आहे आता पण आधीच एवढे दर वाढलेले आहेत की त्यात थोडासाही बदल लोकांना जास्त वाटतोय. बाकी जेव्हा ६० वर्षे देशाला हातोहात बनवणारे जेव्हा असले लेख लिहितात तेव्हा असं भरून येतं म्हणून सांगू! खरं सांगायचं तर काँग्रेस कशालाच जबाबदार नाही. हे या देशातले नालायक लोक आहेत ना त्यांनाी काही कळत नाही. १० वर्षे पण काँग्रेसच्या नावाखाली भाजपनेच देश चालवला. काँग्रेस जबाबदार? छे! भलतंच!

हितेशा, अरे जरा वेळ जाऊ दे की."परीक्षेत पहिला नंबर नक्कि मिळवीन' म्हंटले आहे.वार्षिक परीक्षेचा निकाल बघायचा असतो ना?अजून तर चाचणी परी़क्षाही झाली नाही आहे.

आनन्दा 10/11/2014 - 10:08
बाकी तुम्ही तिकडचे बोला.. आम्ही आपली साधी माणसे, आम्ही भाजी, कांदा, साखर वगैरे गोष्टी बघतो. बाकी मोबाईल वगैरे महागणे म्हणजे ते कधीतरी होणारच होते, किती दिवस तुम्ही खोटी स्वस्ताई दाखवणार? बाकी जाता जाता, माझा असा अंदाज आहे की जी काही दरवाढ झाली पाहिजे, त्याच्या दुप्पट दरवाढ ह्या वर्षी होईल, आणि त्यानंतर पुढची ५ वर्षे दर स्थिर राहतील.. राजकारण, दुसरे काय? ५ वर्षांनी कोणाला आठवणार आहे की पहिल्या वर्षी एव्हढी मोठी दरवाढ झाली होती म्हणून?

अहो माईसाहब, आधी ६० च दिवस झालेत म्हणाले, आता फक्त ६ च म्हीने झाले म्हणतात, भाजपचे आश्वासन म्हणजे लबाडाघरचे आवतानं असते ,वाट्ल्यास आठवलेँना विचारा. शेतकर्यांचे नेते आणि राज्याच्या प्रत्येक प्रश्नाची जाण असणारे पवारसाहेबच या देशाचे नेतृत्व करु शकतात ,भाजपातले चाळीस आमदार पवारसाहेबांच्या शब्दातलेच आहेत, शेवटी महाराष्ट्र पवारांच्या ताब्यातच राहिला.

In reply to by विश्वजीत भोसले पाटील

विश्वजीता, अरे शरदला जाण आहे पण नुसती जाण असून काय फायदा? राज्यात घाण करून ठेवली त्याचे काय? राज्याला ३ लाख कोटींचे कर्ज आहे असे चॅनेल्वाले म्हणते होते.कृषीमंत्री झाला खरा पण देशातल्या शेतकर्यांच्या १५-२० हजार रुपयांसाठी केलेल्या आत्महत्या?पीकांची नासाडी होत असताना शरदचे लक्ष स्टेडियमच्या हिरवळीवर.

In reply to by विश्वजीत भोसले पाटील

बोका-ए-आझम 10/11/2014 - 17:41
हो. बरोबर. पवारसाहेबच. तसंही आत्महत्यांमुळे शेतक-यांची संख्या कमी झालेलीच आहे. पवारसाहेबांच्या हातात प्रत्यक्ष सत्ता नाही तो एक प्रश्नच आहे. नाहीतर उरलेल्यांनी पणा आत्महत्य केल्या असत्या आणि हा प्रश्नच कायमचा निकालात निघाला असता!

नितिन थत्ते 10/11/2014 - 11:58
वेळ जाऊद्या थोडा अजून.... तीन वर्षं तरी. सध्या प्रत्येक गोष्टीला 'कर्स द प्रिडिसेसर' हा उपाय असतो. त्यावरून एक ज्योक आठवला. एका कंपनीत नवीन संचालक येतो. जुना संचालक त्याला १, २, ३ असे आकडे घातलेले तीन लखोटे देतो आणि कानमंत्र देतो. "जेव्हा तू मोठ्या अडचणीत येशील तेव्हा एक लखोटा उघडून पहा. त्यात तुझ्या अडचणीचे उत्तर असेल". काही काळानंतर लवकरच नवा संचालक अडचणीत येतो. कंपनीची वाट लागलेली असते. संचालक क्र १ चा लखोटा उघडतो. त्यात लिहिलेले असते, "तुमच्या पूर्वसुरींना दोष द्या". संचालक त्याप्रमाणे सगळ्याचे खापर जुन्या संचालकावर फोडतो. कालांतराने बाजारातल्या घडामोडींमुळे क्रायसिस नाहीसा होतो. असाच काही काळ गेल्यावर पुन्हा तीच वेळ येते. संचालक क्र.२ चा लखोटा उघडतो. त्यात लिहिलेले असते, "पुनर्रचना करा". संचालक ताबडतोब कंपनीतल्या सगळ्या खात्यांमधल्या म्यानेजर लोकांना इकडे तिकडे हलवतो. ऑपरेशन्सवाला परचेसमध्ये, परचेसवाला एच आर मध्ये... पुन्हा तो क्रायसिस कदाचित आपोआपच नाहीसा होतो. परत काही काळाने मोठाच क्रायसिस येतो. बेजार झालेला संचालक क्र ३ चा लखोटा उघडतो. त्यात लिहिलेले असते..... "तीन लखोटे बनवा". :)

नितिन, म्हणजे कुठलाहि पक्ष सत्तेत असला तरी विशेष फरक पडत नाही असे म्हणतो आहेस ना? काही अंशी खरे आहे असे आम्हालाही वाटते.नेहरू गेल्यानंतर 'आता देशाचे काय होणार?" ह्या काळजीने अनेक मध्यम्वर्गीय व डावे,कॉग्रेसवाले चिंतीत झाले होते.पण नंतर इंदिरा काय्,मोरारजी काय... किंवा नंतरचे अनेक पंतप्रधान वा पक्ष, देश चालतच होता आपल्या गतीने.

केजरीवाल यांनी दिल्ली च्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन १० दिवस पण होतात की नाही तेंव्हा त्यांच्या १० दिवसाच्या कारकीर्दीचा पंचनामा करणारा एक धागा उघडण्यात आला होता. आठवणीने ड्वाले पाणावले . बाकी चालू द्या . बाकी थत्ते यांचा प्रतिसाद जबराच

@ hitesh, क्ष पार्टी विरुद्ध य पार्टी अश्या अंध गदारोळात आम्हाला रस नाही... पण डोळे आणि कान उघडून पाहणे आणि त्याबाद्दल थोडाबहुत साधा समतोल विचार करायला आवडते. या लेखात विचारलेल्या गोष्टी विचारायला ६०-६५ वर्षे पूर्णपणे विसरलेले लोक गेल्या पाच-सहा महिन्यात रोज रोज त्या गोष्टी उगाळून विचारू लागले आहेत हे पाहून ड्वाले पानाव्ले ! :) असो. जागरूक नागरीक (मगे ते एकांगी का होईनात किंवा कागावाखोर का होईनात) हे जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे असे समजले जाते... तेव्हा लोकशाहीला जिवंत ठेवल्याबद्दल अभिनंदन ! आणि शुभेच्छाही !! आता एक सुजाण नागरीक म्हणून नविन सरकारच्या काही क्षुद्र गोष्टी म्हणजे कचरा न करणे (स्व:ता / दुसर्‍याने केलेला कचरा साफ करणे जरा जास्त कठीण आहे, म्हणून ते तुमच्यावर सोडतो), भ्रष्टाचारात (तेच ते हो, चिरीमिरी न देणे, इ इ) सहभागी न होणे वगैरेत सहभागी होऊन जर लोकशाहीत अजून जान ओतता आली तर पहा. सुरुवातीला इतके केलेत तर मग जरा अजून कठीण गोष्टी करायला पण मनाची तयारी होईल. काय म्हणता ? जागरूकता तेव्हाच फायद्याची, जेव्हा ती योग्य दिशेने चालत असते. तुम्ही एक जागरूक नागरीक असल्याचे वाटल्यानेच केवळ इतके लिहीले. बाकी तुमची मर्जी.

दुश्यन्त 10/11/2014 - 19:25
मोदिशेठ प्रचारात सांगायचे कि ६० वर्षात झाले नाही ते ५ वर्षात करून दाखवणार मग जनतेने ६ महिन्यात थोड्या फार रिझल्टची अपेक्षा केली तर काय चुकल? अच्छे दिन आले अंबानी अदानींचे!

In reply to by दुश्यन्त

hitesh 10/11/2014 - 19:30
मोदी अंबानी कुंभमेळ्यात बिछडे हुये भाऊसारखे मिठ्या मारतात http://www.google.co.in/search?hl=en&site=webhp&tbm=isch&source=hp&ei=RsRgVKG-EsH4mAW3h4KoAQ&q=ambani+modi+manmohan&oq=ambani+modi+manmohan&gs_l=mobile-gws-hp.12...6033.16870.0.18605.21.21.0.2.2.1.2699.23836.2-1j2j0j2j5j5j4j2.21.0.cprnk%2Cekomodo%3Dtrue...0...1.1.58.mobile-gws-hp..12.9.9448.3.rWlVZ_8od08

In reply to by hitesh

hitesh 10/11/2014 - 19:38
हेच अंबानी मनमोहनांसमोर कंबरेत झुकुन उभे रहायचे. http://www.google.co.in/search?site=&source=hp&ei=vcVgVLuJJtG0uAT2yYGADA&q=ambani+manmohan&oq=ambani+manmohan&gs_l=mobile-gws-hp.12...1910.10270.0.11756.16.16.0.3.3.0.747.8545.4-8j6j2.16.0.cprnk%2Cekomodo%3Dtrue...0...1.1.58.mobile-gws-hp..4.12.4717.3.BO-AL7TjheM#facrc=_&imgrc=S8zjF5qgcBtDYM%253A%3Bundefined%3Bhttp%253A%252F%252Fnimg.sulekha.com%252Fothers%252Foriginal700%252Fmanmohan-singh-sunil-mittal-mukesh-ambani-2008-11-3-5-3-42.jpg%3Bhttp%253A%252F%252Fwww.veethi.com%252Findia-people%252Fsunil_mittal-photos-46-1509.htm%3B640%3B455

In reply to by hitesh

बोका-ए-आझम 10/11/2014 - 20:15
मनमोहनांसमोर कमरेत झुकून फारफार तर त्यांचा गुरखा राहात असेल. बाकी प्रत्येक जण त्यांच्यावर दादागिरीच करायचा. अगदी तो चाळीशीचा उनाड कार्टा राहुल पण. बरं, अंबानी असे झुकून उभे असल्याचा फोटो असल्यास तो टाकता का?

In reply to by hitesh

प्रदीप 10/11/2014 - 20:49
कमरेत झुकल्याचे दिसते आहे आपणांस? सर्वसाधारणपणे समोरची व्यक्ति बोलत असतांना, थोडे झुकून ऐकणे हा, सुसंकृत समाजात, सर्वसामान्य शिष्टाचाराचा भाग समजला जातो.

In reply to by प्रदीप

hitesh 11/11/2014 - 05:56
कंबरेत झुकणं म्हणजे अगदी काटकोनात झुकणं अपेक्षित नाही. पणसमोरच्या व्यक्तीला आदर देण्याची देहबोली दिसुन तेय आहे ना ?

In reply to by टवाळ कार्टा

चला, इथे काही वैचारिक वाचण्यापेक्षा आपण आपले खफवरच भेटू या... (बादवे, वरील प्रतिसाद ट्का ह्यांच्यासाठीच आहे, हे सुज्ञ लोकांच्या लक्षांत आलेच असेल.)

In reply to by टवाळ कार्टा

hitesh 11/11/2014 - 09:14
काहीतरी गैरसमज होतोय. मनमोहन सिंग आणि अंबानी एकमेकाना योग्य तो आदर देत होते.. मोदी - अंबानीसार खे मिठ्या मारत जगाला आपला दोस्ताना दाखवत फिरत नव्हते. ंमला इतकेच सांगायचे होते. हे फोटो मोदीप्रेमींना पोटशूळ उठवणारे ठरणार याची कल्पना ह्प्तीच

In reply to by hitesh

टवाळ कार्टा 11/11/2014 - 09:34
हेच अंबानी मनमोहनांसमोर कंबरेत झुकुन उभे रहायचे.
मनमोहन सिंग आणि अंबानी एकमेकाना योग्य तो आदर देत होते
दोन्ही वाक्यांतला फरक समजतो का?

In reply to by टवाळ कार्टा

hitesh 11/11/2014 - 09:38
कंबरेत झुकुण , मान झुकवुन आदराने अंबानी उभे रहायचे. मनमोहन सिंगदेखील प्रतिनमस्कार करुन सुहास्य वदनाने वार्तालाप करायचे. :)

In reply to by hitesh

बोका-ए-आझम 11/11/2014 - 12:56
मला नेमकं कळलं नाही की मोदी आणि अंबानी यांनी एकमेकांना मिठ्या मारल्या तर तुम्हाला का खुपतं? नंतर विचार केल्यावर तीन शक्यता जाणवल्या - १. मोदींनी तुमच्याऐवजी अंबानींना मिठी मारली. २. अंबानींनी तुमच्याऐवजी मोदींना मिठी मारली. ३. दोन पुरुषांनी एकमेकांना मिठी मारणे तुम्हाला खपत नाही. वरच्यापेक्षा काही वेगळे कारण असल्यास कळवावे.

In reply to by बोका-ए-आझम

अर्धवटराव 10/11/2014 - 21:14
अंबानी काहि झालं तरी शेवटी बिझनेसमॅन. समोरच्या व्यक्तीला काय आवडतं तेच तो विकणार. मोदिंना त्याने आलिंगन देताना बघितलं असेल म्हणुन तिथे झप्पी. ममो नेहमी मॅडम आणि युवराजांसमोर झुकलेले म्हणुन... हॅ हॅ हॅ.

चौकटराजा 11/11/2014 - 10:19
ही गोष्ट मनमोहन सिंग यानी केली की नाही माहीत नाही पण त्यांच्या काळात ती केली गेली हे खरे आहे. आपल्याकडे एकेका घरात चार चार गॅस सिलिंडर्स ची नोंद होती. व त्यामुळे ज्यांच्या कडे ते नाही त्याना सिलिंडर मिळण्यास विलंब लागत असे. त्यावर सोनिया व मनमोहन यांची तीव्र टवाळी करणारी व्यंगचित्रे चेपू वर टाकण्यात आली होती. ही सर्व कनेक्शन शोधून रद्द करण्यात आली व आता त्यामुळे इंधनाचा पुरवठा नीट होत आहे. सामान्य माणसाला गव्हर्नन्स म्हणजे नक्की काय हवे आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे. असा एखादा मूलभूत सर्वस्पर्शी प्रश्न मोदीनी हाताळला आहे असे मला तरी दिसलेले नाही.

In reply to by चौकटराजा

अर्धवटराव 11/11/2014 - 10:46
ही सर्व कनेक्शन शोधून रद्द करण्यात आली व आता त्यामुळे इंधनाचा पुरवठा नीट होत आहे.
जास्तीचे कनेक्शन तुम्ही पुरवठा नीट होत नव्हता म्हणुनच घेत होता ना ? नंबर लावलेले सिलेंडर वेळच्यावेळी उपलब्ध झाले तर कोणि जास्तीचे कनेक्शन का घेतील ?

In reply to by अर्धवटराव

hitesh 11/11/2014 - 11:28
दोन कनेक्शनात सामान्य कुटुंबाचे भागते.

In reply to by अर्धवटराव

hitesh 11/11/2014 - 11:48
असे जास्तीचे घरगुती कनेक्शन व्यावसायिक लोक घेतात. खरे तर त्याना व्यावसायिक दराने मोठे सिलिंडर मिळु शकतात. माझ्याकडे सिलिंडरच नाही. इंडक्शनवरच संसार सुरु आहे.

इन्स्टंट फक्त मॅगी असतं हितेश साहेब. सरकार आणि एवढं वर्ष ढिसाळपणे काम करणार प्रशासन कामाला लावणं हे सोप्पं काम आहे का? आणि महागाई कोणाच्या काळात वाढली? निवडणुकांनंतर पेट्रोल डिझेल चे भाव किती वाढले? लोकांचा आशावाद किती वाढला?

चिगो 11/11/2014 - 12:59
कॅप्टन जॅक स्पॅरोचं वाक्य चोरतोय.. इन्स्टंट फक्त मॅगी असतं हितेश साहेब.. तुम्ही जो ममोंचा आणि अंबानीचा फोटो दिलाय त्यावरुन ते कुजबूज करताहेत असं दिसतंय. अश्यावेळी दोन्ही व्यक्ती एकमेकांकडे डोकं झुकवतात. (जसे फोटोत दिसत आहे.)
एटीएम मधुन पैसे काढण्यालाही आता ५ प्रयत्नांनंतर चाजेस भरावे लागतील.
हे जुनंच आहे.. ज्यावेळी कुठल्याही / दुसर्‍या बँकेच्या एटीएममधून पैसे काढणे फ्री केलं गेलं, त्याच्या सहा महीन्यांच्या आतच हा ५ प्रयत्नवाला रुल आला.. बाकी चालू द्या..

In reply to by चिगो

प्रदीप 11/11/2014 - 13:20
अश्यावेळी दोन्ही व्यक्ती एकमेकांकडे डोकं झुकवतात. (जसे फोटोत दिसत आहे.) (सह्याद्रीसारख्या वगैरे) ताठ मानेचे आणि कणखर कण्याचे मराठी लोक कुण्णाकुण्णासमोर मान तुकवत नाहीत, तेव्हा हे असले शिष्टाचार आम्हाला समजतच नाहीत.

In reply to by चिगो

असंका 11/11/2014 - 14:48
आपल्याच बँकेच्या ATM मधून एका महिन्यात पाच पेक्षा जास्त व्यवहार- इथे शिल्लक रक्क्म बघणे हाही एक व्यवहार धरला गेला आहे- केल्यास, पूर्वीही शुल्क लागू होत होते?

In reply to by असंका

चिगो 13/11/2014 - 15:52
दुसर्‍या बँकेच्या एटीएम मधून पाचपेक्षा जास्त व्यवहार केल्यास (ज्यात माझ्या माहितीप्रमाणे शिल्लक रक्कम बघणे पण धरल्या जाते) शुल्क लागू होते. हा नियम "इतर कुठल्याही बँकेच्या एटीएममधून विनाशुल्क पैसे काढा" नियम लागल्याच्या सहाएक महिन्यातच लागू झाला, असे स्मरते.. आपल्याच बँकेच्या एटीएममधून पैसे काढायला हा पाच व्यवहारवाला नियम नाही, पण डेली मॅक्सिमम विथड्रॉवल लिमीट आहे..

ऋषिकेश 11/11/2014 - 15:56
मथितार्थाशी सहमती आहे. युपीएसरकारहून वेगळे नी विशेष असे अजून तरी या सरकारने काही भरीव केलेले पोचले नाही. काही सुधारणा आहेत पण या वेगात व लेव्हलच्या सुधारणा युपीएतही होत होत्या. जरा लहान मंत्रीमंडळ वगैरे होते, ते ही आता राहिले नाही. कदाचित सरकारने खरंच काही विशेष केले नसेल किंवा मग माझ्यापर्यंत पोचायला वेळ लागेल. अजुन एक लोकसभेचे पूर्णांशाने येणारे हिवाळी अधिवेशन होईपर्यंत वाट पाहणे उत्तम. त्यात सरकारची प्राथमिकता व दिशा स्पष्ट होईल

बोका-ए-आझम 11/11/2014 - 16:23
मुळातला प्रश्न मग हा होतो की युपीए सरकारचे ६ महिने पूर्ण झाल्यावर इतका आरडाओरडा झाला होता का? त्या सरकारचेही समर्थक असतीलच - त्यांना कोणी विचारलं का? तर नाही. हे असले प्रश्न फक्त भाजप सरकारला विचारले जात आहेत.स्वत:ला सुजाण मतदार म्हणवणा-यांनी फक्त एकाच पक्षाला टार्गेट करणं हे चुकीचं आहे. मग गोध्रा हत्याकांड अजून चघळणा-या आणि नंदीग्रामवर मूग गिळून बसणा-या 'सिक्युलर'पत्रकारांमध्ये आणि आपल्यात काहीच फरक राहिला नाही असा अर्थ होतो.

In reply to by बोका-ए-आझम

कपिलमुनी 11/11/2014 - 17:33
युपीए सरकारचे ६ महिने पूर्ण झाल्यावर इतका आरडाओरडा झाला होता का
त्यांनी १०० दिवसात यंव करू आणि त्यंव करू अशा बाता मारल्या नव्हत्या म्हणून नाही झाला

In reply to by कपिलमुनी

क्लिंटन 11/11/2014 - 17:41
त्यांनी १०० दिवसात यंव करू आणि त्यंव करू अशा बाता मारल्या नव्हत्या म्हणून नाही झाला
मला वाटते युपीएने १०० दिवसात महागाई कमी करू असे आश्वासन दिले होते. १९९१ च्या जाहिरनाम्यात काँग्रेसने सत्तेत येताच १०० दिवसात अन्नधान्यांचे दर जुलै १९९० मध्ये होते त्या दराला आणू असे आश्वासन दिले होते असे आठवते. मला वाटते की नरेंद्र मोदी सरकारचे पहिले ५ महिने १०० पैकी १०० मार्क देण्याच्या योग्यतेचे नक्कीच नाहीत. तरीही मी स्वतः ७५ पर्यंत मार्क देऊ शकेन. ७५ मार्कच का १०० का नाही हा प्रश्न रास्त आहे.अपेक्षा १०० काय १२० मार्कांची ठेवा आणि ती अपेक्षा पूर्ण झाली नाही तर टिका जरूर करा.पण तेच करताना इतर पर्याय १० मार्क द्यायच्याही लायकीचे नाहीत हे विसरले जाऊ नये ही अपेक्षा. आणि २५ मार्क कुठे गेले म्हणून टिका करताना मुळात २५ मार्कही मिळवू शकणार नाही त्यांना नकळत पाठिंबा दिला जाऊ नये ही काळजी घेतली की झाले.

In reply to by बोका-ए-आझम

hitesh 11/11/2014 - 19:13
पूर्वीच्या काळी मिसळपाव मायबोली नव्हते. त्या काळात सामान्य माणसाला व्यक्त व्हायला एकच ठिकाण होते.. पेप्रातली वाचकांची पत्रे.. सारकारबर टीका करणारी पत्रे , मजकूर लिहायला तेंहा तीच स्पेस अवेलेबल होती. लोक त्यातही लिहित होतेच. आज हे नवेन माध्यम आल्याने लोक इथेही लिहु लागलेत. त्यामुळे काँग्रेसविरुद्ध लिहित नव्हता , साठ वर्षे लिहित नव्हता , आताच का लिहिता , असा पोरकट राज ठाकरी बाणा बाळगु नये.

In reply to by इरसाल

क्लिंटन 12/11/2014 - 16:10
उदयन. मायबोलीवरचा नवा आयडी काय आहे ?
अच्छा म्हणजे 'मी कधीच हवेत लिहित नाही' असे अभिमानाने लिहिणारे तेच का हे? बरं मग वाजपेयी अफझलला फाशी न देताच सिंहासन सोडून पळून गेले असे हवेत कसे काय लिहू शकले बाबा हे?असो. सध्या पंतप्रधान पिकनिकवर तीन देशांच्या दौर्‍यावर गेले आहेत.बहुदा हे पण पिकनिकच्याच मूडमध्ये असावेत :)

बोका-ए-आझम 11/11/2014 - 19:05
काँग्रेसनेही २००४ मध्ये India Shining वर टीका करताना आपले सरकार आम आदमी ची काळजी घेईल, आपण शेतक-यसंच्या आत्महत्या थांबवू,अक्षरधाम, संसदगृह हल्ला, IC ८१४ विमान अपहरण यासारख्या घटना होऊ देणार नाही अशी जबराट आश्वासनं दिली होती. त्यातली किती पूर्ण झाली यावर काँग्रेसचे पाठीराखे म्हणवणारे किंवा भाजप सरकारवर टीका करणारे काय म्हणतात ते ऐकायला उत्सुक आहे.

In reply to by hitesh

क्लिंटन 11/11/2014 - 20:57
असं होय? सर्वांच्या ज्ञानात अमूल्य भर टाकल्याबद्दल आभारी आहे.मला तर वाटत होते की कसाब आणि अफझल गुरूला भारतीय कायद्याने फाशी दिले.तो गैरसमज दूर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.

बोका-ए-आझम 11/11/2014 - 21:18
कसाब भारतात इतक्या सहजपणे येऊ शकला कारण तटरक्षक दलाची सुरक्षा नव्हती. १९९३ मध्ये झालेल्या मुंबई बाँबस्फोटांसाठी जे RDX वापरण्यात आलं ते सहजपणे भारतात येऊ शकलं. दोन्ही वेळी देशाति आणि राज्यात काँग्रेस सरकार होतं. हा योगायोग आहे? कसाबच्या गोळ्यांना तीन कर्तबगार पोलिस अधिकारी बळी पडले कारण बुलेटप्रुफ व्हेस्ट्स नव्हत्या. देशात संरक्षणमंत्री आणि गृहमंत्री हे काँग्रेसचे होते. त्याचा जाब त्यावेळी विचारला का कोणी? आणि जेव्हा कोणीही अच्छे दिन कहां है असं विचारतो तेव्हा तो हे मान्य करतो की आत्ताचे दिवस चांगले नाहीत. त्याला जबाबदार कोण? गेली १० वर्षे राज्य करणारे की गेले ५ महिने राज्य करणारे ?

In reply to by बोका-ए-आझम

hitesh 11/11/2014 - 22:41
हो का ? जेंव्हा अफजलगुरुनं फटाका फोडला तेंव्हा हिंदुत्वाचे शिलेदार वाजपेयीजी प्रधानसेवक होते. अफजलगुरुची केस कोर्टात नेऊन त्याला शिक्षा सुनावण्ण हे काम करायला त्याना तीन वर्षे लागली. त्यानंतरही त्याला फाशी न देताच ते सिंहासन सोडुन गेले. फाशीवर पक्के शिक्केमोर्तब आणि प्रत्यक्ष फाशी हे काँग्रेसच्याच कारकिर्दीत घडले. बरोबर ना ? तपशिलात चुका असतील तर दुरुस्ती करावी.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

खटपट्या 12/11/2014 - 01:43
नाही. मलाही तसेच वाटते...कोण असावेत बरे हे ?? ग्रेट्थिन्कर, नानासाहेब.... मात्र सर्वांच्या आई माईच आहेत.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मिपाच्या प्रांगणांत डू आय.डीं.ची कमतरता नाही.... किंबहुना ही मराठीतील अशी एकमेव साईट असेल की, जिथे हाकललेली माणसे परत-परत येतात. हे म्हटले तर मिपाचे यश पण आहे आणि मिपाच्या प्रगतीला खीळ घालण्याचा उपद्याप पण आहे. खरे तर ह्या अशा डू.आयडीं.च्या प्रतिसादाकडे किंवा लेखांकडे लक्षच न देणे हा ह्यावर एक उपाय होवू शकतो. पण सगळ्यांना हा उपाय मान्य होईलच असेही नाही. खरे सांगायचे तर आता डू.आयडींचीच कीव करावीशी वाटते. माणसाने सोशीक असावे पण लाचार असू नये.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

hitesh 12/11/2014 - 14:55
तू डु आय डी आहेस . तू आमच्यासोबत लिहू नकोस. हे , तू सूतपुत्र आहेस, तू आमच्याशी बरोबरी करु नकोस. याच्यासारखेच वाटते ना ? युक्तिवाद सुचत नसले की डिस्क्रिमिनेशन कसे वापरावे याचे हे उदाहरण मानावे का ?

In reply to by hitesh

क्लिंटन 12/11/2014 - 14:59
तुलना चुकली. सूतपुत्र होणे किंवा न होणे कोणाच्या हातात नसते ते ज्या घरात जन्म घेऊ त्यावर ठरविले जाते. पण ड्युप्लिकेट आय.डी करणे/न करणे हे आपल्या हातात असते :)

In reply to by hitesh

क्लिंटन 12/11/2014 - 10:44
अफजलगुरुची केस कोर्टात नेऊन त्याला शिक्षा सुनावण्ण हे काम करायला त्याना तीन वर्षे लागली. त्यानंतरही त्याला फाशी न देताच ते सिंहासन सोडुन गेले.
फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरच होऊ शकते हे तुम्हाला माहित आहे का? सर्वोच्च न्यायालयाने अफझल गुरूला फाशी द्यायचा निकाल दिला होता ४ ऑगस्ट २००५ रोजी.त्यावेळी कोण बरे पंतप्रधान होते? पृथ्वीवरच्या कालगणनेनुसार मनमोहनच पंतप्रधान होते. तुमच्या स्वप्नाळू जगात त्यावेळीही वाजपेयीच पंतप्रधान असतील तर कल्पना नाही. सुरवातीला तो राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करणार नाही असे म्हणत होता त्यामुळे ऑक्टोबर २००६ मध्ये त्याच्या फाशीची तारीख ठरलीही होती. पण शेवटच्या एक-दोन दिवसात त्याच्या वतीने त्याच्या बायकोने दयेचा अर्ज केला आणि फाशी लांबणीवर पडली. त्याला प्रत्यक्षात फाशी दिले कधी? फेब्रुवारी २०१३ मध्ये. कोणत्याही दयेच्या अर्जावर केंद्रीय गृहमंत्रालयाचे मत आल्याशिवाय राष्ट्रपती त्यावर निर्णय देऊ शकत नाहीत.ते मत देण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने जवळपास ४ वर्षांची दिरंगाई केली. गृहमंत्रालयाचे मत मिळाल्यानंतरही तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटीलही त्यावर काही बोलायला तयार नव्हत्या.म्हणजे ऑक्टोबर २००६ ते फेब्रुवारी २०१३ या काळात तुमचेच मनमोहन सरकार आणि मुळातल्या तुमच्याच पक्षाच्या राष्ट्रपती झोपून होत्या त्याचे काय?
फाशीवर पक्के शिक्केमोर्तब आणि प्रत्यक्ष फाशी हे काँग्रेसच्याच कारकिर्दीत घडले.
मग काय उपकार केले का? देशाच्या कायद्याने दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी करणे हे सरकारचे कामच होते.त्याची काय मातब्बरी सांगता?
बरोबर ना ?
साफ चूक
तपशिलात चुका असतील तर दुरुस्ती करावी.
हहपुवा
अफजलगुरुची केस कोर्टात नेऊन त्याला शिक्षा सुनावण्ण हे काम करायला त्याना तीन वर्षे लागली. त्यानंतरही त्याला फाशी न देताच ते सिंहासन सोडुन गेले.
यातील पहिल्या मुद्द्याचे उत्तर दिले आहेच. त्यातील सगळे मुद्दे चुकीचे आहेत हे वर लिहिलेच आहे.तरीही ते बरोबर आहेत हे क्षणभर गृहित धरले तरी "त्याला फाशी न देताच ते सिंहासन सोडून गेले" या म्हणण्याला काय अर्थ आहे? वाजपेयी सरकारचा निवडणुकांमध्ये पराभव झाला म्हणून ते सिंहासन सोडून गेले. पराभव झाल्यावर त्यांना जायलाच हवे. हा लोकशाहीचा भाग आहे. वाजपेयी सिंहासन सोडून गेले या शब्दप्रयोगावरून नक्की काय म्हणायचे हे समजत नाही.केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्रीपदाचे सिंहासन सोडून पळून गेला तसे वाजपेयी पळून गेले असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या वंडरलँडमध्ये तुम्हीच सुखात रहा.

In reply to by hitesh

बोका-ए-आझम 13/11/2014 - 01:07
@हितेशसाहेब,तुम्ही अफझल गुरू आणि कसाब यांना फासावर चढवण्याचं श्रेय काँग्रेसला देताय तर जरा हे पण सांगा की एवढी देशभक्तीपर कामे करणा-या काँग्रेसला या लोकसभा निवडणुकीत फक्त ४४ जागा का मिळाल्या? बरं, अफझल गुरूची फाशी सर्वोच्च न्यायालयाने कायम केली २००६ मध्ये. त्याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला, ज्याचं उत्तर ठराविक काळात द्यावं असं कुठलंही बंधन आपल्या राज्यघटनेने राष्ट्रपतींवर घातलेलं नाही. प्रणव मुखर्जींनी राष्ट्रपती झाल्यावर कसाब आणि अफझल गुरू यांचे दयेचे अर्ज फेटाळले आणि त्यांना फाशी देण्यात आलं. पण काँग्रेसला कुठे काय फायदा झाला? त्याचं कारण लोकांनीही ही सरकारची जबाबदारी आहे हे ओळखलं आणि काँग्रेसला श्रेय लाटू दिलं नाही. अजून एक. संसदेवर हल्ला झाला डिसेंबर २००१ मध्ये. त्यानंतर अफझल गुरूला अटक आणि सत्र न्यायालयातला खटला ही प्रक्रिया वाजपेयींच्या भाजप सरकारने सुरु केली. न्यायालय तपास करत नाही. ते काम पोलिस करतात. तुम्ही जर फाशी देण्याचं श्रेय काँग्रेसला देत असाल तर अटकेचं श्रेय तुम्हाला भाजपला द्यायला पाहिजे. पण तुम्ही देत नाही, कारण तुम्ही काँग्रेसचे समर्थक आहात. तो तुमचा हक्क आहे. तसाच भाजपचं समर्थन करणं हा आमचा हक्क आहे. तुम्ही तुमच्या हक्काचं तुम्ही पालन करा अथवा करु नका. आमच्या हक्काचं आम्ही पालन करूच.

In reply to by बोका-ए-आझम

hitesh 13/11/2014 - 09:33
अटकेचं श्रेय भाजपाला दिलेले आहे.. सुरुवातीची प्रक्रिया वाजपेयींच्या कारकिर्दीत झाली याचा उल्लेख मी केलेला आहे.

hitesh 12/11/2014 - 03:00
मोदी सरकारच्या कारकिर्दीत धार्मिक उन्माद वाढला की काय ? १. सरकार आले आणि चारच दिवसात शंकराचार्य बोलले ... साईबाबा हिंदु नाहीत , ते संतही नाहीत. त्यांची पुजा करु नका.. पुढे काय झाले माहीत नाही. २. इमामानी मोदीना एका कार्यक्रमात बोलावले नाही. त्याचा मोठा इशु झाला. पण मोदींच्या सिंहासनारोहण समारंभाला मोदीनी देखील इमामाना बोलावले नव्हते. इतर धर्मगुरुना मात्र आमंत्रणे धाडलेली होती. याबाबत कुणी काही बोलत नाही.

In reply to by hitesh

क्लिंटन 12/11/2014 - 12:51
सरकार आले आणि चारच दिवसात शंकराचार्य बोलले ... साईबाबा हिंदु नाहीत , ते संतही नाहीत. त्यांची पुजा करु नका.. पुढे काय झाले माहीत नाही.
साईबाबांची (किंवा अन्य कोणाचीही) पूजा करावी किंवा करू नये हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि याविषयी इतर कोणीही काहीही सांगितले तरी त्याला भारतीय समाज फाट्यावर मारतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे. यापुढेही त्यात काही बदल होईल असे वाटत नाही-- अगदी शंकराचार्यांनी सांगितले तरी. आणि कुंभमेळ्यांमध्ये कोणी अंघोळ आधी करायची यावरून मारामारी करणार्‍या अखाड्यातील साधूंवरही ज्या शंकराचार्यांचा वचक चालत नाही (की अशी मारामारी करणे यात काही वावगे आहे असे त्यांना वाटत नसेल तर) अशा शंकराचार्यांना कितपत महत्व द्यायचे हे भारतीयांना नक्कीच कळते. त्यामुळे शंकराचार्य जे काही बोलले ते बोलले त्याचे पुढे काही झाले नाही आणि होणारही नाही.
पण मोदींच्या सिंहासनारोहण समारंभाला मोदीनी देखील इमामाना बोलावले नव्हते. इतर धर्मगुरुना मात्र आमंत्रणे धाडलेली होती. याबाबत कुणी काही बोलत नाही.
नक्की कोणते धर्मगुरू मोदींच्या शपथग्रहण समारंभासाठी आले होते? नावे सांगू शकाल का?

In reply to by क्लिंटन

टवाळ कार्टा 12/11/2014 - 13:26
नक्की कोणते धर्मगुरू मोदींच्या शपथग्रहण समारंभासाठी आले होते? नावे सांगू शकाल का?
आलेले हे खरे आहे पण ते देवेंद्रसाठी....नरेंद्रसाठी माहीत नाही

In reply to by क्लिंटन

hitesh 12/11/2014 - 13:37
नऊ नोवेंबर २०१४ च्या लोकसत्तात तिरकस रेघ या लेखात संदर्भ आहे. http://epaper.loksatta.com/371491/indian-express/09-11-2014?show=touch#page/18/2

कॉग्रेस असो, राष्ट्रवादी असो, भाजपा असो नाहीतर आणखी कोणताही पक्ष असो साला महागाई वाढणारच. जर कोणी रोखण्यासाठी प्रयत्न करत असेल तर प्रश्नाच्या मुळाशी जायला पाहिजे. त्यासाठी लोकसंख्या वाढीला आळा घातला पाहिजे. एखादा तरी पक्ष लोकसांख्या वाढीला आळा घालण्यासाठी चीनसारखे प्रयत्न का करत नाही. नंतर मग सगळेच प्रश्न योग्य प्रशासनाने सुटतील. बांग्लादेशीं बरोबरच इतरही घुसेखोरी करुन येणारे आपल्या इथे अनाधिकृत पणे राहुन नोकर्या मिळवुन आपले पर कॅपिटा उत्पन्न कमी करण्यास हात भार लावत आहेत. एक निरिक्षण आजुबाजुला वावरणार्या लोकांचे :- वरिल कोणत्याही पक्षाच्या राजवटीत गुटखा , तंबाखु, सिगारेट, दारु या जास्त महसुल मिळणार्या सर्व पदार्थांचे भाव काय कोणत्याही सरकारच्या रजवटीत कमीच ठेवलेत का नाही ना मग ते भाव दुप्पट , तिप्पट वाढुन सुध्दा दिवसाला ७/८ गुटखा पॅकेट संपविणारे , दारु पिणारे, लोक का बरे महागाईच्या नावाने ओरडतात. ( इथे कोणाचा ही अपमान करण्याचा हेतु नाही, मी रोज ट्रेन मध्ये / बसमध्ये ऐकतो कि लोक तावातावाने बोलत असतात आणि प्लॅटफोर्मवर , रस्त्यावर पानाचा, गुटख्याचा फवारा मारतात) अजुन एक साला एक तरी सोन्याचे दुकान दाखवा ना की तेथे गर्दी नाही आहे. अगदी महागतले महाग वा.ह.पे. असो की कल्याण ज्वेलर्स असो की टीबीझेड असो.

जेपी 12/11/2014 - 12:34
आमचे अच्छे दिन- मागच्या महिण्यात 1 GB नेट पॅक साठी 126 रु. लागायचे आज 94 रु.यात 1 GB नेटपॅक मिळाले.

hitesh 12/11/2014 - 13:13
उर्दु शिक्षक नेमण्यास विरोध. http://m.loksatta.com/maharashtra-news/urdu-education-in-marathi-schools-protest-demonstrations-in-kolhapur-1040439/

hitesh 12/11/2014 - 13:21
पाप्याचे पितर असलेल्याने अचानक बाळसे धरावे आणि ही रोड व्यक्ती बघता बघता गलेलठ्ठ व्हावी तसे नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे झाले आहे. १६ मे रोजी जेव्हा सत्तेवर आले तेव्हा या सरकारची घोषणा होती मिनिमम गव्हर्न्मेंट, मॅग्झिमम गव्हर्नन्स. म्हणजे आमचे सरकार लहान असेल मात्र त्याची गती आणि परिणामकारकता जास्त असेल, असे मोदी सरकारचे म्हणणे होते. येत्या रविवारी या सरकारला सहा महिने होतील. या अर्धवार्षिक काळात आपल्याच या दाव्याचा विसर मोदी सरकारला पडलेला दिसतो. कारण सुरुवातीला मोदींसह अवघे ४५ जणांचे असलेले मंत्रिमंडळ एकदम ६६ वर गेले असून मावळलेले पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अवाढव्य मंत्रिमंडळाशी त्याची स्पर्धा होऊ शकेल. संदर्भ : लोकसत्ता

जेपी 12/11/2014 - 13:36
नाना, निवडुन आलेल्या खासदारांची संख्या बघता एवढ मंत्रीमंडळ पायजेच.त्याच लोकसत्तेच्या लेखात ममोच पण दिलत ते का लिवल नाही.

चौकटराजा 12/11/2014 - 15:25
भारतात लोकशाही लोप पावली तरच महागाई संपेल. कारण लोकशाही व भाडवलशाही हे बहुतांशी एकमेकांच्या भगिनी आहेत. व " नफा" हे भांडवलशाहीचे प्रमुख सूत्र आहे. तेंव्हा महागाईचे विसरा. सर्वच कायदे पाळायचे म्हटले तर भारतीय जनता अक्खी तुरूंगात जाईल. उदा दाखल, पायरेटेड सॉफटवेअर चा वापर १०० टक्के शोधायचा ठरवले तर जवळ जवळ प्रत्येक संगणक ग्राहक तुरुंगात असेल. पोलिसानी रस्त्यावर गाडीची इन्शुरन्स पॉलेसी चेक करायचे नुसते मनात आणले तरी विमा कंपन्याना तीन शिफ्ट मधे काम मिळेल. तेंव्हा कायदद्याचे तंतोतंत पालन विसरा.

जेपी 13/11/2014 - 11:59
100 वा प्रतिसाद आता नानाला श्रद्धांजली म्हणुन सर्वांनी या धाग्यावर मौन पाळावे. हि नल्म विनंती

In reply to by hitesh

जेपी 14/11/2014 - 05:51
हितेस भाई, कारण तुम्हाला पाहुन आम्हाला नानाची आठवण येते.ते हि अशेच धागे काढायचे. गेला बिचारा.

अरे कुठ नेउन ठेवलाय महाराष्ट्र माझा 'वीजचोर' आमदाराकडेच वस्त्रोद्योग विकासाची जबाबदारी http://www.loksatta.com/mumbai-news/power-theft-accused-bjp-mla-suresh-halwankar-gets-responsibility-by-fadnavis-1041267/

हा घ्या अजून एक मानाचा तुरा . शिक्षण खात्याचा राज्य मंत्रीच बनावट मार्क sheet बनवण्यामध्ये आरोपी . येल विद्यापीठ पदवीधारक स्मृती इराणी कमी होत्या का म्हणून अजून यांची भर http://www.ndtv.com/article/india/new-junior-minister-for-education-faces-charges-of-forging-his-marksheet-620584

तर्री 01/12/2014 - 12:55
ही चर्चा वाचून , केंद्र सरकार ची कामे कोणती ? हे सामान्य मतदाराने समजून घेणे गरजेचे आहे असे वाटले. नेट चार्ज , भाज्या , रक्त , औषधे यांच्या किमती ह्या मुख्यता मागणी आणि पुरवठा ह्या तत्वावर अवलंबून असतात. सरकारचे धोरण हे त्यावर दूरगामी परिणाम करते. संरक्षण / अर्थ / गृह / परदेशनीती ह्या चार महत्वाच्या गोष्टीमध्ये माझ्या मते मोदी सरकारने आत्तापर्यंत कोणताही चुकीचा / वादग्रस्त निर्णय घेतलेला नाही ही सगळ्यात जमेची बाजू. संरक्षण मंत्री पर्रीकर यांची नियुक्ती , एफ डी आय , जवानांचे वाढलेले मनोबल हे फार मोठे निर्णय सरकारने घेतले आहेत. सरकारी बाबू व मंत्री कार्यालयात वेळेवर उपस्थित राहतात हे मोदींचे प्रचंड यश आहे. मी दिल्ली मधील सरकारी कार्यालायामाधला फरक अनुभवतो आहे. मोदींची एक "करडी" नजर मंत्री मंडळावर आहे त्यामुळे शिस्त आणि कार्य क्षमता शतपटीने वाढली आहे. भ्रष्टाचार तर जवळ जवळ संपावर गेला आहे. जरा थांबा - याचा एकत्रित परिणाम २ वर्षात स्पष्ट दिसेल.
अच्छे दिन आ गये .. ही जाहिरात करत मोदी सरकार सत्तेवर आले. सरकारवर टीका होताच मोदीप्रेमी म्हणायचे अरे थांबा. वाट पहा . पण आता पाच वर्षातील अर्धे वर्ष संपत आले. या सहा महिन्यात अच्छे दिन कुठे खरोखरच आलेत का ? १. महागाई कमी करु म्हणणार्‍या सरकारने महागाई वाढवुनच ठेवली आहे. पेट्रोल डिझेलचे दर सव्वा रुपयाने कमी झाले की मोदी प्रेमी आनंदाने चित्कारतात ! पण रिक्षाचे भाडे मात्र दोन रुपयानी का वाढले कुणी सांगेल का ? डायलिसिसचे दर जवळजवळ २० % ने वाढले. रक्ताच्या एका पिशवीचे दर आठशे हजारावरुन दोन हजारात गेले. प्लेटलेटही महाग झाले. सातशे वरुन एकदम पंधराशे !

पूर्वेच्या समुद्रात- १

सुबोध खरे ·

कंजूस 10/11/2014 - 06:08
आवडलं. एक सुचवू का ?थोडे संवाद अधूनमधून पेरता येतील का ?'फुकटची विपश्यना' मजेशिर तुमच्या माध्यमातून आम्हालाही सैन्यदलाचा अनुभव मिळतोय. मनुष्यस्वभावाचे क्षकिरण तुमच्या फिल्मवरचे रंगित आहेत.

समीरसूर 10/11/2014 - 12:01
छान लेखन! दोन वर्षे अशी काढायची म्हणजे कसोटी असेल. मला कालचा रविवार खायला उठला होता. संध्याकाळी अंधार पडेपर्यंत वेळ कसा काढला माझं मला माहित. आणि अशी दोन वर्षे काढायची...कमाल आहे. दोन-चार जणं मिळून काही पार्टी वगैरे नाही करता येत का जहाजावर? अर्थात पार्ट्या तरी किती करणार म्हणा. नाहीतर जहाजाच्या डेकवर मस्त चार जणं बसलेत, चांदण्यांनी डवरलेलं आकाश आहे, समुद्रावरून येणारा गारवा अंगाला गुदगुल्या करतोय, हातात स्कॉचचे ग्लासेस आहेत, खायला काहीतरी मस्त चमचमीत आहे, मधूनच कुणीतरी "रंजीश ही सही..." किंवा "कल चौदहवी की रात थी..." चे रेशमी सूर छेडतोय, सगळ्या गात्रांवरून जणू एखादे मोरपीस फिरते आहे, कुणीतरी गिटारवर एखादी रोमँटिक धून वाजवतोय, मग शाळा-कॉलेजच्या आठवणी निघतायेत, कुणाला तरी त्याची शाळेतली एखादी आवडणारी आठवतेय, आठवणींच्या गर्द रानात हरवून तो त्याच्या त्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी जागवतोय, मग सगळ्यांनाच हळूहळू आपापली खास ठेवणीतली प्रेयसी आठवतेय, माहोल एकदम रेशमासारखा मऊ-मुलायम झालाय...वा वा...पण असं काही करण्याची परवानगी नसावी बहुधा. एकदम काही एमर्जन्सी आली तर चटकन कृती करणं अवघड होऊन बसायचं. :-) अर्थात हा माझा तर्क आहे. मला नक्की माहित नाही. पुढील भागांची वाट पाहतोय...

In reply to by प्रभाकर पेठकर

समीरसूर 10/11/2014 - 15:29
अरे हो, हे विचारायचेच राहिले. मी वर्णन केल्याप्रमाणे मैफिली जमतात का अशा सफरींवर? म्हणजे तसे अलौड असते का? कुणी असे करते का? आपण कुठल्या अशा मैफिलीमध्ये सहभागी झाला आहत का?

In reply to by समीरसूर

सुबोध खरे 10/11/2014 - 18:45
समीर साहेब आम्ही "घेत" नसलो तरी अशा अनेक मैफिलीत आम्ही सक्रीय सहभागी झालो आहोत आणी होत आहोत. आमच्या नागरी (सिव्हीलीयन) मित्रांचे अनेक तीर्थप्राशनाचे कार्यक्रम आमच्या मदतीने झालेले आहेत. विक्रांत या जहाजावर संध्याकाळी निलकक्ष (BLUE ROOM) मध्ये बसून संध्याकाळी ७ ते १० ( मद्यालायाची वेळ - BAR ) अशा अनेक मैफिली अनुभवल्या आहेत.त्यानंतर जेवण झाल्यावर उड्डाण तळावर(FLIGHT DECK) वर मित्रांबरोबर शतपावली करणे हा नित्याचा कार्यक्रम असे. परंतु बाहेर वादळ चालू असताना आणी आभाळात फक्त काळे ढग आणी पाऊस असताना शिवाय जहाज ३० अंशाच्या कोनात दोन्हीकडे आणी वरखाली हेलकावे खात असताना अशी मैफिल जमवणे केवळ अशक्य असते. याचे अधिक वर्णन पुढे येईलच. (मद्य न पिताच आपण झिंगल्यासारखे चालत असलो आणी तशीच उलटीची भावना असेल तर कोण मद्य पिण्याच्या नादाला लागेल)

In reply to by विशाखा पाटील

बहुगुणी 12/11/2014 - 03:27
सुरूवात कंटाळ्याने झाली असेल तरी पुढे रोचक होत जाणार याची खात्री आहे.

छान सुरुवात झाल्यामुळे पुढचे लेखही मस्तच होणार! आम्हाला इथून रेवसपर्यंतच्या प्रवासात आख्खं आतडं कंठाशी येतं, तुम्ही - सवयीमुळे का असेना - कित्येक महिने या वातावरणात राहिलात... या विचाराने कंठ दाटून आला. कंजूस यांनी म्हटल्याप्रमाणे, तुमच्या फिल्मवरचे मनुष्यस्वभावाचे क्षकिरण रंगीत आहेत.... १००% सहमत.

प्रसाद१९७१ 10/11/2014 - 16:00
असे म्हणतात की तुमच्या मित्रा ला जर तुमचे शत्रु बनवायचे असेल तर त्याला बोटीच्या लांबच्या प्रवासाला घेउन जा. सतत तोच तोच माणुस बघुन त्याच्या चांगल्या गोष्टी/कृती सुद्धा तुम्हाला नकोश्या वाटायला लागतात.

In reply to by प७९

सुबोध खरे 03/06/2019 - 09:15
दोन जहाजांवर काम केलं होतं. तारुण्याची तीन वर्षे या जहाजांवर काढली होती. दोन्ही निवृत्त झाली. अगोदर विक्रांत आता वज्र. कालाय तस्मै नम:

कंजूस 10/11/2014 - 06:08
आवडलं. एक सुचवू का ?थोडे संवाद अधूनमधून पेरता येतील का ?'फुकटची विपश्यना' मजेशिर तुमच्या माध्यमातून आम्हालाही सैन्यदलाचा अनुभव मिळतोय. मनुष्यस्वभावाचे क्षकिरण तुमच्या फिल्मवरचे रंगित आहेत.

समीरसूर 10/11/2014 - 12:01
छान लेखन! दोन वर्षे अशी काढायची म्हणजे कसोटी असेल. मला कालचा रविवार खायला उठला होता. संध्याकाळी अंधार पडेपर्यंत वेळ कसा काढला माझं मला माहित. आणि अशी दोन वर्षे काढायची...कमाल आहे. दोन-चार जणं मिळून काही पार्टी वगैरे नाही करता येत का जहाजावर? अर्थात पार्ट्या तरी किती करणार म्हणा. नाहीतर जहाजाच्या डेकवर मस्त चार जणं बसलेत, चांदण्यांनी डवरलेलं आकाश आहे, समुद्रावरून येणारा गारवा अंगाला गुदगुल्या करतोय, हातात स्कॉचचे ग्लासेस आहेत, खायला काहीतरी मस्त चमचमीत आहे, मधूनच कुणीतरी "रंजीश ही सही..." किंवा "कल चौदहवी की रात थी..." चे रेशमी सूर छेडतोय, सगळ्या गात्रांवरून जणू एखादे मोरपीस फिरते आहे, कुणीतरी गिटारवर एखादी रोमँटिक धून वाजवतोय, मग शाळा-कॉलेजच्या आठवणी निघतायेत, कुणाला तरी त्याची शाळेतली एखादी आवडणारी आठवतेय, आठवणींच्या गर्द रानात हरवून तो त्याच्या त्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी जागवतोय, मग सगळ्यांनाच हळूहळू आपापली खास ठेवणीतली प्रेयसी आठवतेय, माहोल एकदम रेशमासारखा मऊ-मुलायम झालाय...वा वा...पण असं काही करण्याची परवानगी नसावी बहुधा. एकदम काही एमर्जन्सी आली तर चटकन कृती करणं अवघड होऊन बसायचं. :-) अर्थात हा माझा तर्क आहे. मला नक्की माहित नाही. पुढील भागांची वाट पाहतोय...

In reply to by प्रभाकर पेठकर

समीरसूर 10/11/2014 - 15:29
अरे हो, हे विचारायचेच राहिले. मी वर्णन केल्याप्रमाणे मैफिली जमतात का अशा सफरींवर? म्हणजे तसे अलौड असते का? कुणी असे करते का? आपण कुठल्या अशा मैफिलीमध्ये सहभागी झाला आहत का?

In reply to by समीरसूर

सुबोध खरे 10/11/2014 - 18:45
समीर साहेब आम्ही "घेत" नसलो तरी अशा अनेक मैफिलीत आम्ही सक्रीय सहभागी झालो आहोत आणी होत आहोत. आमच्या नागरी (सिव्हीलीयन) मित्रांचे अनेक तीर्थप्राशनाचे कार्यक्रम आमच्या मदतीने झालेले आहेत. विक्रांत या जहाजावर संध्याकाळी निलकक्ष (BLUE ROOM) मध्ये बसून संध्याकाळी ७ ते १० ( मद्यालायाची वेळ - BAR ) अशा अनेक मैफिली अनुभवल्या आहेत.त्यानंतर जेवण झाल्यावर उड्डाण तळावर(FLIGHT DECK) वर मित्रांबरोबर शतपावली करणे हा नित्याचा कार्यक्रम असे. परंतु बाहेर वादळ चालू असताना आणी आभाळात फक्त काळे ढग आणी पाऊस असताना शिवाय जहाज ३० अंशाच्या कोनात दोन्हीकडे आणी वरखाली हेलकावे खात असताना अशी मैफिल जमवणे केवळ अशक्य असते. याचे अधिक वर्णन पुढे येईलच. (मद्य न पिताच आपण झिंगल्यासारखे चालत असलो आणी तशीच उलटीची भावना असेल तर कोण मद्य पिण्याच्या नादाला लागेल)

In reply to by विशाखा पाटील

बहुगुणी 12/11/2014 - 03:27
सुरूवात कंटाळ्याने झाली असेल तरी पुढे रोचक होत जाणार याची खात्री आहे.

छान सुरुवात झाल्यामुळे पुढचे लेखही मस्तच होणार! आम्हाला इथून रेवसपर्यंतच्या प्रवासात आख्खं आतडं कंठाशी येतं, तुम्ही - सवयीमुळे का असेना - कित्येक महिने या वातावरणात राहिलात... या विचाराने कंठ दाटून आला. कंजूस यांनी म्हटल्याप्रमाणे, तुमच्या फिल्मवरचे मनुष्यस्वभावाचे क्षकिरण रंगीत आहेत.... १००% सहमत.

प्रसाद१९७१ 10/11/2014 - 16:00
असे म्हणतात की तुमच्या मित्रा ला जर तुमचे शत्रु बनवायचे असेल तर त्याला बोटीच्या लांबच्या प्रवासाला घेउन जा. सतत तोच तोच माणुस बघुन त्याच्या चांगल्या गोष्टी/कृती सुद्धा तुम्हाला नकोश्या वाटायला लागतात.

In reply to by प७९

सुबोध खरे 03/06/2019 - 09:15
दोन जहाजांवर काम केलं होतं. तारुण्याची तीन वर्षे या जहाजांवर काढली होती. दोन्ही निवृत्त झाली. अगोदर विक्रांत आता वज्र. कालाय तस्मै नम:
मुंबईच्या आश्विनी रुग्णालयात काम करीत असताना एप्रिल १९९८ मध्ये एक दिवस मला विशाखापट्टणम च्या तटरक्षक दलाच्या वज्र जहाजावर पोस्टिंग झाल्याचे पत्र मिळाले. मुळात मुंबईत येउन मला एक वर्ष सुद्धा झालेले नव्हते (१० महिनेच झाले होते). शिवाय मी क्षकिरण तज्ञ म्हणून पाच वर्षे काम केल्यावर परत एम बी बी एस चे काम करण्यासाठी का पाठविले ते कळत नव्हते. आमच्या एका महानिदेशकाच्या (DIRECTOR GENERAL) डोक्यातील सुपीक कल्पनेची हि फलश्रुती होती कि प्रत्येक बढती नंतर डॉक्टरने सुद्धा परत समुद्रावरील नोकरीचा अनुभव घ्यायला पाहिजे.

जॉर्डनची भटकंती : ०८ : मृत समुद्र आणि परतीची कथा

डॉ सुहास म्हात्रे ·

In reply to by मधुरा देशपांडे

एस 09/11/2014 - 20:45
मस्त सफर झाली. शेवटचा परतीचा प्रवास तर फारच जवळचा (वेगळ्या भारतीय अर्थाने) वाटला! :-)

In reply to by एस

शिद 11/11/2014 - 19:25
मस्त॑च झाली सफर. लहाणपणापासूनच मृत समुद्राचं आकर्षण आहे. कधी योग जुळून येतो कुणास ठाऊक.

मदनबाण 10/11/2014 - 10:26
मृत समुद्रात कोणला तरी तरंगता पाहयचे होते, ते आज पाहता आले ! ;) पुढच्या भागाची वाट पाहतो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- एक आँख मारु तो... ;) { Tohfa 1984 }

समीरसूर 10/11/2014 - 11:27
लाजवाब वर्णन आणि फोटो!!! खूप आवडले. :-) या समुद्राविषयी खूप ऐकलेले आहे. आपणांस तिथे जाऊन तिथला अनुभव घेण्याचे भाग्य लाभले याबद्दल आपले खास अभिनंदन!! आपण एखादे सुंदर पुस्तक लिहावे अशी एक नम्र सूचना करू इच्छितो. मी विकत घेणार हे नक्की! आणि त्याची छानपैकी जाहिरातदेखील (शब्द तोंडाचा) करणार हे नक्की! तेव्हा आता कराच सुरुवात. :-)

मृत्युन्जय 10/11/2014 - 12:12
सुंदर वर्णन सगळ्या डॉक लोकांची अक्षरे अतिशय घाणेरडी असतात पण लिखाण आणी वर्णन करण्याची हातोटी उत्तम असते असे दिसते. :) बाकी
बसेस आधुनिक असल्या तरी जॉर्डन-सौदी मधला सरकारी व्यवहार भारतापेक्षा फार वेगळा नाही हे पाहून "ड्वाळे पाणाव्ले" !
हे मात्र मान्य नाही हा डॉक. भारतातल्या गाड्या काहीही झाले तरी वेळेच्या आधी निघणे शक्यच नाही. एकवेळ तासभर उशिरा निघतील किंवा निघणारच नाहित. पण आधी? शक्यच नाही ते :) एकदा महडवरुन रायगडला चाललो होतो. सकाळी नवाची गाडी होती. मरमर करत हरिहरेश्वरवरुन पहाटे साडेपाच सहाची पहिली एसटी पकडुन वेळेच्या बरोबर ५ मिनिटे आधी पोचलो. अर्धा तास झाला तरी गाडी लागली नाही त्यामुळे मनात शंकेची पाल चुकचुकली की कदाचित्त आमची घड्याळे मागे असावीत आणि आम्ही पोचण्या आधीच बस निघुन गेली असावी अशी दुष्ट शंका मनात आली म्हणुन चौकशी कक्ष शोधला. तिथे कोणीच नव्हते (टी टाइम उ सी). साधारण १०.३० वाजता चौकशी कक्षावर चेहरा दिसला त्यांना विनम्र भाषेत विचारले की " साडेनवाची रायगड गाडी लागली नाही का अजुन?" त्यावर अतिशय गोंधळलेल्या चेहर्‍याने चौकशी कक्षावरच्या माणसाने उत्तर दिले "अरेच्च्या रायगड गाडी लागली नाही का अजुन? विसरले वाटते." विसरले? विसरले???? गाडी लावायला विसरले? मग इकडुन तिकडुन कुठुनतरी गाडी मिळवौन अजुन तासाभराने प्रस्थान झाले. तिकडे मृत समुद्राच्या काठाशी अशी कोणाची मेमरी मेली तर नव्हती ना? मग भारताशी काम्पिटिशन असुच शकत नाही :)

बॅटमॅन 10/11/2014 - 13:12
वा वा वा. क्या बात! मृत समुद्रात तरंगलेले पहायचे होते मदनबाण साहेबांप्रमाणेच ते पाहिले. मज्या आली. एक नंबर सफर आणि फटू!!!! पुढील देश कोणता?

दिपक.कुवेत 10/11/2014 - 17:13
मस्तच सफर घडवली. परतीचा प्रवास तुम्हाला असा/ह्या पद्धतीने करावा लागेल हे स्वप्नातहि वाटले नसेल नै???

In reply to by दिपक.कुवेत

परतीचा प्रवास करताना वात आला होता... पण सर्व लोकांनी सहकार्याने आणि खेळिमेळीने एकमेकांचे मनोरंजन करत वेळ घालवला. त्यामुळे आता तो सगळा प्रसंग त्रासदायक आठवण न राहता एक गंमतीदार अनुभव म्हणून लक्षात राहीला आहे !

जेपी 10/11/2014 - 17:54
धन्यवाद सरजी,तुमचे प्रवासवर्णन वाचुन कळाले की जग किती मोठे आहे.इथेच कळाल आमच्या गावापलीकडे जग आहे.कंबोडीया ट्रिप प्लॅन केली आहे.

स्पंदना 12/11/2014 - 04:47
अग्गो बाई!! खरच तरंगत की माणुस त्या पाण्यावर. लेख अतिशय माहीतीपूर्ण अन मनोरंजक.. पुढच्या बस मध्ये माझी शिट राखून ठिवा काय? आन त्या टिकटीच्या माग अस फाईन बीन काय लिवु नगा, येक्कच रुल त्यो बी जाड ठळ्ळक अक्सरात, आपर्णा आल्याबीगर गाडी हलनार नाय....काय?

कपिलमुनी, वल्ली, aparna akshay आणि इशा१२३ : अनेक धन्यवाद ! @ aparna akshay आणि इशा१२३ : शिटा परमनंट रिजर्व हाय्त. काळजी नसावी ! तुमच्यासार्खी प्याशिंदरं आसल्याबिगर टिरीपमदे काय दम नाय बगा :)

गणेशा 25/11/2014 - 17:40
आज फक्त पहिले २ भाग वाचुन काढले. असे वाटले होते एका फटक्यात सगळॅ भाग संपवु, पण पुन्हा पुन्हा रोमन स्थापत्य कला पाहताना, तुम्ही लिहिलेला इतिहास वाचताना आणि सगळॅ रिप्लाय पाहताना वेळ कसा निघुन गेला कळालेच नाही. माझे रिप्लाय भागा प्रमाने थोडक्यात भाग १ :अम्मान - किल्ल्याचे अवशेष आवडले, परंतु तुम्ही म्हणता तसे रंगबेरंगी गोष्टींना विरोध खरेच अजुन ही आहे जॉर्डन मध्ये ? घरे खुपच चिकटुन वाट्ली. तुम्ही इतिहास खुप छान सांगितला आहे. लिखान एकदम आवडले. मृत आणि रक्त संमुद्रा बद्दल पण काही सांगता येइल का ? नेट वर वाचल्यावर कळेल पण तुम्ही छान आणि योग्य सांगताल. सहज कुतुहल म्हणुन. भाग २: जेराश सफर अविस्मरणीयच असेल, खुप मस्त वाटले रोमन स्थापत्य पाहुन. एकदम जबरी शहर. क्रमश: (फक्त लेखात क्रमशः टाकुन सतवणार्‍या लेखकांना रिप्लाय पण क्रमशाच)

पैसा 26/11/2014 - 18:03
नेहमीप्रमाणेच अप्रतिम लिहिलंय! त्या समुद्रात उतरल्यावर सगळे अंग चिकचिकीत होत असेल ना?

गणेशा 26/11/2014 - 19:36
नेबो पर्वत सहल छान, घर आवडले. मदाबा ची माहिती सुरेख दिली आहे, मदाबा केराक रस्ता आवडला. विशेषता धरण अआणि ते ओसाड रानातील वस्तिवरील फुलाचे झाड. केराक किल्ला छान. पेत्रा बद्दल काय बोलु.. शब्दच नाहित त्याबद्दल.. प्रत्येक कलाकुसरीला एक कथा चिकटली आहे असे जानवले. पाण्याचा जसा प्रवाह असतो, तसा पर्वतांवर रंगाचा एक प्रवाह .. एक लहर दिसली.. अतिशय जीवंत कलाकृती वाटली पेत्रा. पुर्वी कधीच नाव ही ऐकले नव्ह्ते. सांदण, हस्तीप्रस्तर (राजगड) आणि महाराष्ट्रातील लेणी यांची मध्ये मध्ये आठवण येत होती.. परंतु प्रवाही शैली आणि सुंदर रंगभरीत कलाकृती म्हणुन पेत्रा खरेच खुप छान आहे. हा भाग अत्ता पर्यंतचा सर्वात सुरेख टप्पा वाटला. पुढील प्रवासाला नक्कीच तजेला मिळाला असेल येथील कलाकृतीने. क्रमशा :

गणेशा 09/12/2014 - 16:26
सर्व भाग वाचुन काढले.. निव्वळ अप्रतिम. वादी रम सुंदर आहे एकदम. बर्याच वेळा नंतर वाळवंटातुन येवुन समुद्र किणार्याचे बंदर पाहणे छान वाटले असेन ना

In reply to by मधुरा देशपांडे

एस 09/11/2014 - 20:45
मस्त सफर झाली. शेवटचा परतीचा प्रवास तर फारच जवळचा (वेगळ्या भारतीय अर्थाने) वाटला! :-)

In reply to by एस

शिद 11/11/2014 - 19:25
मस्त॑च झाली सफर. लहाणपणापासूनच मृत समुद्राचं आकर्षण आहे. कधी योग जुळून येतो कुणास ठाऊक.

मदनबाण 10/11/2014 - 10:26
मृत समुद्रात कोणला तरी तरंगता पाहयचे होते, ते आज पाहता आले ! ;) पुढच्या भागाची वाट पाहतो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- एक आँख मारु तो... ;) { Tohfa 1984 }

समीरसूर 10/11/2014 - 11:27
लाजवाब वर्णन आणि फोटो!!! खूप आवडले. :-) या समुद्राविषयी खूप ऐकलेले आहे. आपणांस तिथे जाऊन तिथला अनुभव घेण्याचे भाग्य लाभले याबद्दल आपले खास अभिनंदन!! आपण एखादे सुंदर पुस्तक लिहावे अशी एक नम्र सूचना करू इच्छितो. मी विकत घेणार हे नक्की! आणि त्याची छानपैकी जाहिरातदेखील (शब्द तोंडाचा) करणार हे नक्की! तेव्हा आता कराच सुरुवात. :-)

मृत्युन्जय 10/11/2014 - 12:12
सुंदर वर्णन सगळ्या डॉक लोकांची अक्षरे अतिशय घाणेरडी असतात पण लिखाण आणी वर्णन करण्याची हातोटी उत्तम असते असे दिसते. :) बाकी
बसेस आधुनिक असल्या तरी जॉर्डन-सौदी मधला सरकारी व्यवहार भारतापेक्षा फार वेगळा नाही हे पाहून "ड्वाळे पाणाव्ले" !
हे मात्र मान्य नाही हा डॉक. भारतातल्या गाड्या काहीही झाले तरी वेळेच्या आधी निघणे शक्यच नाही. एकवेळ तासभर उशिरा निघतील किंवा निघणारच नाहित. पण आधी? शक्यच नाही ते :) एकदा महडवरुन रायगडला चाललो होतो. सकाळी नवाची गाडी होती. मरमर करत हरिहरेश्वरवरुन पहाटे साडेपाच सहाची पहिली एसटी पकडुन वेळेच्या बरोबर ५ मिनिटे आधी पोचलो. अर्धा तास झाला तरी गाडी लागली नाही त्यामुळे मनात शंकेची पाल चुकचुकली की कदाचित्त आमची घड्याळे मागे असावीत आणि आम्ही पोचण्या आधीच बस निघुन गेली असावी अशी दुष्ट शंका मनात आली म्हणुन चौकशी कक्ष शोधला. तिथे कोणीच नव्हते (टी टाइम उ सी). साधारण १०.३० वाजता चौकशी कक्षावर चेहरा दिसला त्यांना विनम्र भाषेत विचारले की " साडेनवाची रायगड गाडी लागली नाही का अजुन?" त्यावर अतिशय गोंधळलेल्या चेहर्‍याने चौकशी कक्षावरच्या माणसाने उत्तर दिले "अरेच्च्या रायगड गाडी लागली नाही का अजुन? विसरले वाटते." विसरले? विसरले???? गाडी लावायला विसरले? मग इकडुन तिकडुन कुठुनतरी गाडी मिळवौन अजुन तासाभराने प्रस्थान झाले. तिकडे मृत समुद्राच्या काठाशी अशी कोणाची मेमरी मेली तर नव्हती ना? मग भारताशी काम्पिटिशन असुच शकत नाही :)

बॅटमॅन 10/11/2014 - 13:12
वा वा वा. क्या बात! मृत समुद्रात तरंगलेले पहायचे होते मदनबाण साहेबांप्रमाणेच ते पाहिले. मज्या आली. एक नंबर सफर आणि फटू!!!! पुढील देश कोणता?

दिपक.कुवेत 10/11/2014 - 17:13
मस्तच सफर घडवली. परतीचा प्रवास तुम्हाला असा/ह्या पद्धतीने करावा लागेल हे स्वप्नातहि वाटले नसेल नै???

In reply to by दिपक.कुवेत

परतीचा प्रवास करताना वात आला होता... पण सर्व लोकांनी सहकार्याने आणि खेळिमेळीने एकमेकांचे मनोरंजन करत वेळ घालवला. त्यामुळे आता तो सगळा प्रसंग त्रासदायक आठवण न राहता एक गंमतीदार अनुभव म्हणून लक्षात राहीला आहे !

जेपी 10/11/2014 - 17:54
धन्यवाद सरजी,तुमचे प्रवासवर्णन वाचुन कळाले की जग किती मोठे आहे.इथेच कळाल आमच्या गावापलीकडे जग आहे.कंबोडीया ट्रिप प्लॅन केली आहे.

स्पंदना 12/11/2014 - 04:47
अग्गो बाई!! खरच तरंगत की माणुस त्या पाण्यावर. लेख अतिशय माहीतीपूर्ण अन मनोरंजक.. पुढच्या बस मध्ये माझी शिट राखून ठिवा काय? आन त्या टिकटीच्या माग अस फाईन बीन काय लिवु नगा, येक्कच रुल त्यो बी जाड ठळ्ळक अक्सरात, आपर्णा आल्याबीगर गाडी हलनार नाय....काय?

कपिलमुनी, वल्ली, aparna akshay आणि इशा१२३ : अनेक धन्यवाद ! @ aparna akshay आणि इशा१२३ : शिटा परमनंट रिजर्व हाय्त. काळजी नसावी ! तुमच्यासार्खी प्याशिंदरं आसल्याबिगर टिरीपमदे काय दम नाय बगा :)

गणेशा 25/11/2014 - 17:40
आज फक्त पहिले २ भाग वाचुन काढले. असे वाटले होते एका फटक्यात सगळॅ भाग संपवु, पण पुन्हा पुन्हा रोमन स्थापत्य कला पाहताना, तुम्ही लिहिलेला इतिहास वाचताना आणि सगळॅ रिप्लाय पाहताना वेळ कसा निघुन गेला कळालेच नाही. माझे रिप्लाय भागा प्रमाने थोडक्यात भाग १ :अम्मान - किल्ल्याचे अवशेष आवडले, परंतु तुम्ही म्हणता तसे रंगबेरंगी गोष्टींना विरोध खरेच अजुन ही आहे जॉर्डन मध्ये ? घरे खुपच चिकटुन वाट्ली. तुम्ही इतिहास खुप छान सांगितला आहे. लिखान एकदम आवडले. मृत आणि रक्त संमुद्रा बद्दल पण काही सांगता येइल का ? नेट वर वाचल्यावर कळेल पण तुम्ही छान आणि योग्य सांगताल. सहज कुतुहल म्हणुन. भाग २: जेराश सफर अविस्मरणीयच असेल, खुप मस्त वाटले रोमन स्थापत्य पाहुन. एकदम जबरी शहर. क्रमश: (फक्त लेखात क्रमशः टाकुन सतवणार्‍या लेखकांना रिप्लाय पण क्रमशाच)

पैसा 26/11/2014 - 18:03
नेहमीप्रमाणेच अप्रतिम लिहिलंय! त्या समुद्रात उतरल्यावर सगळे अंग चिकचिकीत होत असेल ना?

गणेशा 26/11/2014 - 19:36
नेबो पर्वत सहल छान, घर आवडले. मदाबा ची माहिती सुरेख दिली आहे, मदाबा केराक रस्ता आवडला. विशेषता धरण अआणि ते ओसाड रानातील वस्तिवरील फुलाचे झाड. केराक किल्ला छान. पेत्रा बद्दल काय बोलु.. शब्दच नाहित त्याबद्दल.. प्रत्येक कलाकुसरीला एक कथा चिकटली आहे असे जानवले. पाण्याचा जसा प्रवाह असतो, तसा पर्वतांवर रंगाचा एक प्रवाह .. एक लहर दिसली.. अतिशय जीवंत कलाकृती वाटली पेत्रा. पुर्वी कधीच नाव ही ऐकले नव्ह्ते. सांदण, हस्तीप्रस्तर (राजगड) आणि महाराष्ट्रातील लेणी यांची मध्ये मध्ये आठवण येत होती.. परंतु प्रवाही शैली आणि सुंदर रंगभरीत कलाकृती म्हणुन पेत्रा खरेच खुप छान आहे. हा भाग अत्ता पर्यंतचा सर्वात सुरेख टप्पा वाटला. पुढील प्रवासाला नक्कीच तजेला मिळाला असेल येथील कलाकृतीने. क्रमशा :

गणेशा 09/12/2014 - 16:26
सर्व भाग वाचुन काढले.. निव्वळ अप्रतिम. वादी रम सुंदर आहे एकदम. बर्याच वेळा नंतर वाळवंटातुन येवुन समुद्र किणार्याचे बंदर पाहणे छान वाटले असेन ना
=================================================================== जॉर्डनची भटकंती : ०१... ०२... ०३... ०४... ०५ (मिपा दिवाळी अंक २०१४)... ०६...

आल्प्सच्या वळणांवर - भाग ८ - आरं नदी आणि ग्रिंडेलवाल्ड (अंतिम)

मधुरा देशपांडे ·

चौकटराजा 09/11/2014 - 20:41
ही प्रवास मालिका एक मस्त अनुभव होता. आपण जो ट्रमिलबाख धबधबा पाहिला आहे,हा न पहाता परत येणे हे वेडेपणाचेच एक लक्षण म्हणावे लागेल. इथे पाण्याच्या फवार्‍यावर लाईटस टाकतात. असे त्याच्या तूनळी वरील फिल्म मधे दिसते. आपल्याला असे काही दिसले का? या जागी संगम ( राजकपूर चा ) या चित्रपटाचे शूटींग झाले आहे. आपल्या या प्रवासातील काही फोटो आपल्याला फोटोची चांगली नजर असल्याचे सांगतेय. आता युरोपातील आणखी एका सहलीसाठी शुभकामना !

In reply to by चौकटराजा

>>>आपल्याला असे काही दिसले का? हो इथे रंगीबेरंगी दिव्यांचे प्रकाशझोत सोडले होते. परंतु ते कॅमेर्‍यात टिपता आले नाहीत. >>>या जागी संगम ( राजकपूर चा ) या चित्रपटाचे शूटींग झाले आहे. हे माहित नव्हते. धन्यवाद. :)

एस 09/11/2014 - 20:56
सफर आवडली. या भागातले फोटो खूपच आवडले. अनेकजण वॉलपेपर म्हणून सेव्ह करून ठेवणार हे नक्की. बादवे, तुम्हां उभयतांचे फोटो का बरं नाही टाकले? आवर्जून टाका आणि लवकरच पुढील सहल येऊ द्यात.

अतिशय सुंदर सहल, प्रवासवर्णन आणि छायाचित्रे ! या देशाला अप्रतिम निसर्ग सौंदर्य लाभले आहेच. पण ते जगासमोर आणण्यासाठी त्यानी पर्यटनावर घेतलेली मेहनत ही तेवढीच महत्वाची आहे. आणि या सगळ्याला उत्तम आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड. प्रत्येक गावात असलेले पर्यटक मदत केंद्र, डोंगरातून वाट काढत वर शिखरापर्यंत जाणाऱ्या ट्रेन्स, हिरवळ, उभारलेले रज्जुमार्ग, इंग्रजीतून उपलब्ध असलेली मदत, हिवाळी खेळांच्या दृष्टीने पोषक वातावरण, हे सगळेच कौतुकास्पद आहे. +१०००. हा देश पाहताना जेव्हा मी हिमालयाशी तुलना करतो तेव्हा मला मी बधितलेला हिमालय जास्त भव्य (हिमालयाचे ८०००+ मीटर विरुद्ध आल्प्सचे ४०००+ मीटर) वाटतो. पण स्विस पर्यटनव्यवस्थेची बरोबरी करणारा जगात इतर कोणताही देश असेल असे वाटत नाही. तो सगळा देशच एक आदर्श पर्यटन व्यवस्थापन आहे. आणि म्हणूनच तुमच्या म्हणण्याला... एकूण स्वित्झर्लंडमधील वास्तव्य प्रचंड आनंददायी होते. पुन्हा पुन्हा जावेसे वाटेल असा हा देश आहे. अजून +१०००. मस्त लेखमाला ! स्वित्झरलंडची घरबसल्या एक सुखद सफर झाली. मुख्य म्हणजे तुम्ही नेहमीच्या प्रसिद्ध चोखाळलेल्या जागा आणि मार्ग सोडून स्वित्झरलंडच्या अंतरंगात डोकावून आलात ते जास्त आवडले. पुलेप्र !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

>>>तो सगळा देशच एक आदर्श पर्यटन व्यवस्थापन आहे. अगदी अगदी. शिल्थोर्नहुन समोरच्या युंगफ्राऊ, म्योन्श कडे बघत असताना अगदी हेच डोक्यात आले होते की याच्या दुप्पट उंचीवरचा हिमालय किती भव्य असेल. युरोपातही ऑस्ट्रीया आणि इटलीतील काही भागातला आल्प्सचा परिसर हा एवढाच किंवा काही ठिकाणी याहुनही सुंदर आहे असेही वाचुन/ऐकुन आहे. ऑस्ट्रीयन आल्प्समध्ये केलेल्या एका छोट्याशा सहलीदरम्यान हे जाणवलेही. पण पर्यटन विकास, मार्केटिंग आणि व्यवस्थापन यात स्विस बाजी मारतो आणि प्रमुख आकर्षण ठरतो.

बहुगुणी 10/11/2014 - 09:56
या शेवटच्या भागातील आजीबाईंचा हृद्य निरोप घेणं, आणि अखेरीस तुम्ही केलेलं या देशाच्या 'आदर्श पर्यटन व्यवस्थापनाचं' विश्लेषण खासच! वाचनखूण केलेली आहेच.

दिपक.कुवेत 10/11/2014 - 16:53
तिच्या वर्णना/फोटोसकट प्रचंड आवडली. वर एक्का साहेब म्हणतात त्या प्रमाणे स्वीसचं जर वेगळ्या अँगल ने दर्शन घडलं. त्या आजीबाईंचा फोटो आहे का? असल्यास जरुर पोस्ट कर. बघुया तरी स्वीस आजी कशी दिसते ते!

अपर्णाताई, सौंदाळा, बहुगुणी, अधाशी उदय, मदनबाण, दिपक, स्नेहाताई, मितानतै, स्पा, सर्वांचे आभार. :) दिपक, फोटो नाहीये आजीचा. :(

अर्धवटराव 11/11/2014 - 02:16
लाजवाब प्रवासवर्णन. पर्यटनस्थळं तर उत्तमोत्तम आहेतच, पण ते सर्व वर्णन करण्याची शैली, फोटो, सर्वकाहि झकास. मी अधुन मधुन मितान आणि एक्कासाहेबांची प्रवासवर्णनं वाचत असतो. मस्त रिफ्रेशींग वाटतं. त्यात आणखी एक भर पडली आता. धन्यवाद.

वेल्लाभट 11/11/2014 - 11:48
सुपर्ब फोटोज. सुपर्ब वर्णन. सहल घडवलीत सगळ्यांना. या भागातला धबधबा ए१ ! अनेक अनेक आभार एवढे कष्ट घेऊन हे आठही भाग लिहील्याबद्दल. तुम्हाला आणि तुमच्या नव-याला फोटोग्राफीबद्दल थंब्स अप. बर, आता पुढची ट्रीप करा कुठेतरी अशीच. म्हणजे काय, आम्हाला पुन्हा एक लेखमाला मस्तपैकी अनुभवायला मिळेल ;):P

सविता००१ 11/11/2014 - 14:38
माझी पण ट्रीप झाली हे सगळं वाचताना; इतकं सुरेख लिहिलं आहेस. मस्त. फोटो पण झकास!

सखी 13/11/2014 - 00:49
सुरेख लेखमाला मधुरा! आणि ओघवतं वर्णन. मी शेवटुन पाचवा फोटो फार आवडला असं म्हणणार होते, पण परत वरचे फोटो (आणि आधीच्या भागातलेही) फोटो पाहील्यावर खूपच फोटो या कॅटेगिरीत जातील. स्कूटर बाइकवर बसायला नसेलच येत ना? आणि या लोकांकडे काहीच बॅगा/बॅगपॅक वगैरे नसतातच का फिरताना :) ?

रेवाक्का, मिसळ, सखी धन्यवाद! @रेवाक्का, आता तिकडे जायला नको याचाच काय तो आनंद! उलट आता इथे जायलाच हसे असे म्हण. नियोजनात मदतीला मी आहेच. :) @सखी, स्कूटर बाइकवर बसायला नसेलच येत ना? स्कूटर बाइक वर बसायला नाहीच. आणि उभे राहायला पण अगदी पावलं मावतील एवढीच जागा. आणि या लोकांकडे काहीच बॅगा/बॅगपॅक वगैरे नसतातच का फिरताना? असतात ना. ही स्कूटर बाइकची सोय या एकाच ठिकाणी आहे त्यामुळे तिथे सहसा कुणी सामान आणत नाही. इतरत्र सगळे मोठमोठाल्या बॅगा घेऊन दिसतात. आमच्यापण लहान सॅक होत्या पण स्कुटर बाईकवर त्याचा काही त्रास जाणवला नाही. :)

गणेशा 30/04/2015 - 15:58
संपुर्ण प्रवासवर्णन आज वाचुन काढले..अतिशय सुंदर देश..सुंदर अनुभव..लिखानाची ओघवतीशैली .. प्रवास चित्रे.. निसर्ग.. या सर्वातुन पुन्हा बाहेर येवुच नये असे वाटते आहे.. मला कोठे गेले की असे वाटते आपण येतेह राहत असतो तरी किती मजा आली असती.,. असेच येतेह न जाता ही वाटुन गेले.. जग किती सुंदर आहे... निसर्गाचे कितीतरी रंगांची उधळण आपण पाहण्याचे राहिलो आहे हे ही वाटले.. परदेश वारी करण्याचा कधे योग आला तर आधी नॉर्वे ठरवला होता आणि हा ही देश लक्षात राहिन.. मनापासुन धन्यवाद.. वाचनखुण साठवलेली नसेल असा कोणताही वाचक नसेल या लेखमालेचा.

चौकटराजा 09/11/2014 - 20:41
ही प्रवास मालिका एक मस्त अनुभव होता. आपण जो ट्रमिलबाख धबधबा पाहिला आहे,हा न पहाता परत येणे हे वेडेपणाचेच एक लक्षण म्हणावे लागेल. इथे पाण्याच्या फवार्‍यावर लाईटस टाकतात. असे त्याच्या तूनळी वरील फिल्म मधे दिसते. आपल्याला असे काही दिसले का? या जागी संगम ( राजकपूर चा ) या चित्रपटाचे शूटींग झाले आहे. आपल्या या प्रवासातील काही फोटो आपल्याला फोटोची चांगली नजर असल्याचे सांगतेय. आता युरोपातील आणखी एका सहलीसाठी शुभकामना !

In reply to by चौकटराजा

>>>आपल्याला असे काही दिसले का? हो इथे रंगीबेरंगी दिव्यांचे प्रकाशझोत सोडले होते. परंतु ते कॅमेर्‍यात टिपता आले नाहीत. >>>या जागी संगम ( राजकपूर चा ) या चित्रपटाचे शूटींग झाले आहे. हे माहित नव्हते. धन्यवाद. :)

एस 09/11/2014 - 20:56
सफर आवडली. या भागातले फोटो खूपच आवडले. अनेकजण वॉलपेपर म्हणून सेव्ह करून ठेवणार हे नक्की. बादवे, तुम्हां उभयतांचे फोटो का बरं नाही टाकले? आवर्जून टाका आणि लवकरच पुढील सहल येऊ द्यात.

अतिशय सुंदर सहल, प्रवासवर्णन आणि छायाचित्रे ! या देशाला अप्रतिम निसर्ग सौंदर्य लाभले आहेच. पण ते जगासमोर आणण्यासाठी त्यानी पर्यटनावर घेतलेली मेहनत ही तेवढीच महत्वाची आहे. आणि या सगळ्याला उत्तम आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड. प्रत्येक गावात असलेले पर्यटक मदत केंद्र, डोंगरातून वाट काढत वर शिखरापर्यंत जाणाऱ्या ट्रेन्स, हिरवळ, उभारलेले रज्जुमार्ग, इंग्रजीतून उपलब्ध असलेली मदत, हिवाळी खेळांच्या दृष्टीने पोषक वातावरण, हे सगळेच कौतुकास्पद आहे. +१०००. हा देश पाहताना जेव्हा मी हिमालयाशी तुलना करतो तेव्हा मला मी बधितलेला हिमालय जास्त भव्य (हिमालयाचे ८०००+ मीटर विरुद्ध आल्प्सचे ४०००+ मीटर) वाटतो. पण स्विस पर्यटनव्यवस्थेची बरोबरी करणारा जगात इतर कोणताही देश असेल असे वाटत नाही. तो सगळा देशच एक आदर्श पर्यटन व्यवस्थापन आहे. आणि म्हणूनच तुमच्या म्हणण्याला... एकूण स्वित्झर्लंडमधील वास्तव्य प्रचंड आनंददायी होते. पुन्हा पुन्हा जावेसे वाटेल असा हा देश आहे. अजून +१०००. मस्त लेखमाला ! स्वित्झरलंडची घरबसल्या एक सुखद सफर झाली. मुख्य म्हणजे तुम्ही नेहमीच्या प्रसिद्ध चोखाळलेल्या जागा आणि मार्ग सोडून स्वित्झरलंडच्या अंतरंगात डोकावून आलात ते जास्त आवडले. पुलेप्र !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

>>>तो सगळा देशच एक आदर्श पर्यटन व्यवस्थापन आहे. अगदी अगदी. शिल्थोर्नहुन समोरच्या युंगफ्राऊ, म्योन्श कडे बघत असताना अगदी हेच डोक्यात आले होते की याच्या दुप्पट उंचीवरचा हिमालय किती भव्य असेल. युरोपातही ऑस्ट्रीया आणि इटलीतील काही भागातला आल्प्सचा परिसर हा एवढाच किंवा काही ठिकाणी याहुनही सुंदर आहे असेही वाचुन/ऐकुन आहे. ऑस्ट्रीयन आल्प्समध्ये केलेल्या एका छोट्याशा सहलीदरम्यान हे जाणवलेही. पण पर्यटन विकास, मार्केटिंग आणि व्यवस्थापन यात स्विस बाजी मारतो आणि प्रमुख आकर्षण ठरतो.

बहुगुणी 10/11/2014 - 09:56
या शेवटच्या भागातील आजीबाईंचा हृद्य निरोप घेणं, आणि अखेरीस तुम्ही केलेलं या देशाच्या 'आदर्श पर्यटन व्यवस्थापनाचं' विश्लेषण खासच! वाचनखूण केलेली आहेच.

दिपक.कुवेत 10/11/2014 - 16:53
तिच्या वर्णना/फोटोसकट प्रचंड आवडली. वर एक्का साहेब म्हणतात त्या प्रमाणे स्वीसचं जर वेगळ्या अँगल ने दर्शन घडलं. त्या आजीबाईंचा फोटो आहे का? असल्यास जरुर पोस्ट कर. बघुया तरी स्वीस आजी कशी दिसते ते!

अपर्णाताई, सौंदाळा, बहुगुणी, अधाशी उदय, मदनबाण, दिपक, स्नेहाताई, मितानतै, स्पा, सर्वांचे आभार. :) दिपक, फोटो नाहीये आजीचा. :(

अर्धवटराव 11/11/2014 - 02:16
लाजवाब प्रवासवर्णन. पर्यटनस्थळं तर उत्तमोत्तम आहेतच, पण ते सर्व वर्णन करण्याची शैली, फोटो, सर्वकाहि झकास. मी अधुन मधुन मितान आणि एक्कासाहेबांची प्रवासवर्णनं वाचत असतो. मस्त रिफ्रेशींग वाटतं. त्यात आणखी एक भर पडली आता. धन्यवाद.

वेल्लाभट 11/11/2014 - 11:48
सुपर्ब फोटोज. सुपर्ब वर्णन. सहल घडवलीत सगळ्यांना. या भागातला धबधबा ए१ ! अनेक अनेक आभार एवढे कष्ट घेऊन हे आठही भाग लिहील्याबद्दल. तुम्हाला आणि तुमच्या नव-याला फोटोग्राफीबद्दल थंब्स अप. बर, आता पुढची ट्रीप करा कुठेतरी अशीच. म्हणजे काय, आम्हाला पुन्हा एक लेखमाला मस्तपैकी अनुभवायला मिळेल ;):P

सविता००१ 11/11/2014 - 14:38
माझी पण ट्रीप झाली हे सगळं वाचताना; इतकं सुरेख लिहिलं आहेस. मस्त. फोटो पण झकास!

सखी 13/11/2014 - 00:49
सुरेख लेखमाला मधुरा! आणि ओघवतं वर्णन. मी शेवटुन पाचवा फोटो फार आवडला असं म्हणणार होते, पण परत वरचे फोटो (आणि आधीच्या भागातलेही) फोटो पाहील्यावर खूपच फोटो या कॅटेगिरीत जातील. स्कूटर बाइकवर बसायला नसेलच येत ना? आणि या लोकांकडे काहीच बॅगा/बॅगपॅक वगैरे नसतातच का फिरताना :) ?

रेवाक्का, मिसळ, सखी धन्यवाद! @रेवाक्का, आता तिकडे जायला नको याचाच काय तो आनंद! उलट आता इथे जायलाच हसे असे म्हण. नियोजनात मदतीला मी आहेच. :) @सखी, स्कूटर बाइकवर बसायला नसेलच येत ना? स्कूटर बाइक वर बसायला नाहीच. आणि उभे राहायला पण अगदी पावलं मावतील एवढीच जागा. आणि या लोकांकडे काहीच बॅगा/बॅगपॅक वगैरे नसतातच का फिरताना? असतात ना. ही स्कूटर बाइकची सोय या एकाच ठिकाणी आहे त्यामुळे तिथे सहसा कुणी सामान आणत नाही. इतरत्र सगळे मोठमोठाल्या बॅगा घेऊन दिसतात. आमच्यापण लहान सॅक होत्या पण स्कुटर बाईकवर त्याचा काही त्रास जाणवला नाही. :)

गणेशा 30/04/2015 - 15:58
संपुर्ण प्रवासवर्णन आज वाचुन काढले..अतिशय सुंदर देश..सुंदर अनुभव..लिखानाची ओघवतीशैली .. प्रवास चित्रे.. निसर्ग.. या सर्वातुन पुन्हा बाहेर येवुच नये असे वाटते आहे.. मला कोठे गेले की असे वाटते आपण येतेह राहत असतो तरी किती मजा आली असती.,. असेच येतेह न जाता ही वाटुन गेले.. जग किती सुंदर आहे... निसर्गाचे कितीतरी रंगांची उधळण आपण पाहण्याचे राहिलो आहे हे ही वाटले.. परदेश वारी करण्याचा कधे योग आला तर आधी नॉर्वे ठरवला होता आणि हा ही देश लक्षात राहिन.. मनापासुन धन्यवाद.. वाचनखुण साठवलेली नसेल असा कोणताही वाचक नसेल या लेखमालेचा.
आल्प्सच्या वळणांवर - भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७ इंटरलाकेन नंतरचा दिवस ना पाउस ना उन असा होता.

आनंद-कार्लसन, सोची २०१४ - डाव २

चतुरंग ·

चतुरंग 09/11/2014 - 17:31
क्या बात है! आज लढाई बघायला मिळणार. पहिल्या चार खेळ्या कॉपीबुक. मॅग्नुसचा किल्लेलोक राजाच्या बाजूला पूर्ण

रमताराम 09/11/2014 - 17:51
आलो एकदाचा. आज मिपा बराच वेळ लॉगिन करूच देईना. आमच्या ब्राउजरने काही काशी केली बहुतेक.

चतुरंग 09/11/2014 - 17:52
दहाव्या खेळीला त्याने ७ मिनिटे घेत्ली आहेत. मॅग्नुस त्याचा वजिराच्या बाजूचा घोडा एफ१ आणि मग जी ३ असा आणणार असे वाटते आहे बहुदा. आनंदने त्याचा घोडा डी७-एफ८ मार्गे ई६ वरती आणायचा विचार पक्का केलाय ..

रमताराम 09/11/2014 - 18:06
वर्षी आनन्दला बर्लिन'ने बराच त्रास दिला होता. यावर्षी तो तयारीत असेल अशी अपेक्षा आहे.

चतुरंग 09/11/2014 - 18:37
डाव सोपा करण्याकडे कल आहेच मॅग्नुसचा. चेन्नैप्रमाणेच तो ग्राइंडिंग खेळणार, तासन्तास खेळून समोरच्याला वेअराउट करणे हे तंत्र..

चतुरंग 09/11/2014 - 18:42
या प्रायोजकांचा ब्रेक सुरु झाला की त्यांचा लेगब्रेक करायची इच्छा होते. अरे खेळ चाललाय आणि मधेच तुमचे विडिय्यो कशाला? पण काय पैसा बोलता है!!

रमताराम 09/11/2014 - 18:44
रंगाशेट, यावेळी तुम्ही नाही म्हणून आमची तानिया पण आली नाही. आता तुम्ही रिटायरमेंट मागे घेतली आहे तर तिला परत आणणे ही तुमची जबाबदारी आहे. :P

चतुरंग 09/11/2014 - 18:47
रंगाचे उंट शिल्लक म्हणजे लढाईची नांदी. आता काळ्याचा प्रयत्न सगळी प्यादी काळ्या घरात आणून उंटाची हालचाल मर्यादित करणे आणि त्याच्या विरुद्ध प्रयत्न मॅग्नुसचा. मॅग्नुसने ए पट्टीतला हत्ती ए ३ असा आणला...कुठे न्यायचाय हा हत्ती? बहुतेक ई ३? डबल करणे

In reply to by चतुरंग

रमताराम 09/11/2014 - 18:52
आनंदच्या वजीराच्या मदतीने तीन प्यादी सी पट्टीवरून पुढे सरकू पाहतायत त्याला पायबंद घालणे हा हेतू असू शकेल. यावर आनंदने डी प्यादे मारून हत्तीला धोका निर्माण केला तर वजीराने ते प्यादे घेऊन मध्य भागावर वर्चस्व निर्माण करणे शक्य होईल. पण समोर तीन प्यादी हल्ल्याला तयार असताना वजीर थेट समोर नेणे कितपत शहाणपणाचे होईल कोण जाणे.

In reply to by रमताराम

चतुरंग 09/11/2014 - 18:54
नव्हे कदाचित डी३ असू शकेल म्हणजे मग डी प्याद्याने ई प्यादे मारुन स्तंभ मोकळा करुन घेणे..

चतुरंग 09/11/2014 - 18:52
हत्ती फक्त रांगेतून हलवून न नेता थेट आहे त्याच स्तंभातून पुढे आणून आडव्या पट्ट्यांचा ताबा घेणे असा रोख बर्‍याचदा दिसायला लागला आहे...

रमताराम 09/11/2014 - 18:58
प्यादी एक्स्चेंज करून मधल्या पट्टीवर नियंत्रण मिळवण्याचा हेतू साध्य झाला कार्ल्याचा. वजीर ती पट्टी ताब्यात ठेवून आहेच. हत्ती त्याच्या जोडीला येऊन हल्ला करू शकतो. पण आता प्यादे तिथे नसल्याने ही शक्यता कमी झाली. घोडा हटवून हत्ती थेट जी पट्टीत नेऊन राजावरच्या हल्ल्याची तयारीही करता येईल.

In reply to by रमताराम

चतुरंग 09/11/2014 - 19:02
घोडा एच ४ मधे आलाच आहे.शिवाय वजिराला थेट एच ५ कर्ण मोकळा आहेच, हत्ती जी ३ मधे आला तर सरळ तीन मोहोरी राजाच्या दिशेने चाल करणारी असतील.

चतुरंग 09/11/2014 - 19:00
लागलाय असे वाटते ...एक चाल करुन एखादा रोख दाखवायचा आणि समोरच्याला वेगळ्याच दिशेने न्यायचे आणि नंतर सामान्यपणे प्रेडिक्टेबल चाल न करता वेगळेच काही खेळायचे ...

In reply to by रामदास

चतुरंग 09/11/2014 - 19:07
गेम हा मॅग्नुसचा प्रांत नाही असे समजले जाते परंतु हा देखील साचेबद्ध विचार ठरु शकतो...आनंद्ला टॅक्टिकल गेम्स आवडतात म्हटल्यावर मॅग्नुस त्याच्याच मैदानात येऊन खेळणारच नाही असेही नाही.. अनदर अनप्रेडि़क्टेबिलिटी!!

चतुरंग 09/11/2014 - 19:04
आनंदने व्जिरावर हल्ला केला हत्ती डी८ मधे आणून..आता मॅग्नुस वजीर ई२ मधे नेतोय का हत्ती मधे घालतोय?

In reply to by चतुरंग

रमताराम 09/11/2014 - 19:16
तीनही अ‍ॅनलिसिस एंजिन्स हे वेरिएशन तपासत नाहीयेत. त्यांच्याकडे हत्ती जी-३ मात्र आहे. अर्थात उंट एच-६ ला घो जी-६ हे उत्तर आहेच.

चतुरंग 09/11/2014 - 19:14
घड्याळात दणकट आहेत त्यामुळे या डायनामिक पोझीशन मधे भरपूर विचार करणे शक्य आहे...

In reply to by रामदास

चतुरंग 09/11/2014 - 19:38
निर्बळी नाही हो. तो कधीही एफ ७ असा येऊ शकतोच खेळात परंतु बाकी चिल्लिपिल्ली मोहोरी जर बचाव करु शकत असतील तर वजिराला कशाला इरेस घाला?

In reply to by चतुरंग

बहुगुणी 09/11/2014 - 19:44
ते 'निर्बळी'उपहासाने वजीरापुढे लावले असेल का रामदासांनी? त्यांना उद्धवजींना ते विशेषण लावायचं होतं बहुतेक असं वाटून गेलं क्षणभर! :-)

चतुरंग 09/11/2014 - 19:36
बचाव नीट सुरु आहे. आता हत्ती जी ३ मधे आलाय तर घोडा जी ६ मधे आणला की काम भागते. गरज पडल्यास उंटाने घोडा मारुन पोझीशन मोकळी करता येईल.

In reply to by संजय क्षीरसागर

चतुरंग 09/11/2014 - 19:50
आहेत हे नक्की परंतु थ्रेट वाटते तितकी घातक नाहीये. बचाव अगदी शक्य आहे आणि आनंद बचाव किंग आहे!!

In reply to by संजय क्षीरसागर

Carlsen remains calm and tries to improve slowly because black can't actually do anything on the open file. This is the first time in the game I see Anand some real pressure. So far he defended superbly.
पण बचाव करायला लागणं ही मूळातच अवघड परिस्थिती आहे.

चतुरंग 09/11/2014 - 19:45
आता आनंद हत्ती डी७ असा आणेल आणि व्जिरावरचा ताण कमी करेल. शिवाय मॅग्नुसचा हत्ती डी१ असा चाल करुन आलाच तर दुसरा हत्ती ड्डी८ येऊ शकतोच..

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चतुरंग 09/11/2014 - 19:58
प्रत्येकी चाळीस असतात. त्यामुळे राहिलेल्या ४५ मिनिटात २० चाली करायच्यात आनंदला आणि १९ मॅग्नुसला.

चतुरंग 09/11/2014 - 20:05
ई स्तंभ मोकळा करुन घेतलान आता हत्ती ई६ मधे येणार!! पुन्हा वेगळाच प्लॅन...मॅग्नुस ताल सारखा खेळतोय का?

चतुरंग 09/11/2014 - 20:07
आता आनंदला हत्ती डी७ असा घेता येत नाही कारण मगहहत्तीने ई८ असा चेक आणि मग आनंदच्या हत्तीने मारामारी केळी की वजिराने ई ८ वरचा हत्ती मारुन मेट!!

चतुरंग 09/11/2014 - 20:19
हत्ती ई६ मधे आला. आता वजीर एफ ६ आणून आनंद वजिरावजिरीला आमंत्रण देणार का? एफ ४ वरचे प्यादे बिनजोरी आहे त्यामुळे त्याचा विचारही करावा लागेलच..परिस्थिती कालच्यापेक्षा कठिण आहे :(

चतुरंग 09/11/2014 - 20:23
एच ६ असे प्यादे सरकवून आनंदला वेंट ओपनिंग करुन ठेवावे लागणार अन्यथा दोन्ही हत्ती मागच्या पट्टीत अडकून पडतील आणि वजीर अतिताणाचा बळी ठरेल!!

चतुरंग 09/11/2014 - 20:27
आधी प्यादे घेणार! म्हणजे मग एक पॉन डाउन असल्याचा मानसिक तणाव बचावाच्या कठिणपणात भर घालेल..

चतुरंग 09/11/2014 - 20:32
वजीर डी७ खेळला. आता हत्ती ई४ येणार. त्याला आनंदचे उत्तर एच ६ असे असेल आणि मग राजा एफ ८!

चतुरंग 09/11/2014 - 20:34
मॅग्नुस प्रॉफिलॅकमुव्ह्,ऊव्ज करतो हे जे काल म्हंट्ले होते त्याचा पुरावा. सद्यस्थितीत काळा जेरबंद आहे तोवरच बचावाची तयारी करुन घेणे म्हणजे बॅकरँक चेक्स बसणार नाहीत! क्या बात है!! मॅग्नुस इज ऑस्सम!!

जेपी 09/11/2014 - 20:38
माताय, असली जबरा कंमट्री फक्त जेष्ठ मिपाकरच करु शकतात. कंमेट्री चालु राहु द्या.

चतुरंग 09/11/2014 - 20:43
एका रस्त्यावर तीन अवजड वहाने आणली आहेत मॅग्नुसने!! काम चालू रस्ता बंद!!! :)

चतुरंग 09/11/2014 - 17:31
क्या बात है! आज लढाई बघायला मिळणार. पहिल्या चार खेळ्या कॉपीबुक. मॅग्नुसचा किल्लेलोक राजाच्या बाजूला पूर्ण

रमताराम 09/11/2014 - 17:51
आलो एकदाचा. आज मिपा बराच वेळ लॉगिन करूच देईना. आमच्या ब्राउजरने काही काशी केली बहुतेक.

चतुरंग 09/11/2014 - 17:52
दहाव्या खेळीला त्याने ७ मिनिटे घेत्ली आहेत. मॅग्नुस त्याचा वजिराच्या बाजूचा घोडा एफ१ आणि मग जी ३ असा आणणार असे वाटते आहे बहुदा. आनंदने त्याचा घोडा डी७-एफ८ मार्गे ई६ वरती आणायचा विचार पक्का केलाय ..

रमताराम 09/11/2014 - 18:06
वर्षी आनन्दला बर्लिन'ने बराच त्रास दिला होता. यावर्षी तो तयारीत असेल अशी अपेक्षा आहे.

चतुरंग 09/11/2014 - 18:37
डाव सोपा करण्याकडे कल आहेच मॅग्नुसचा. चेन्नैप्रमाणेच तो ग्राइंडिंग खेळणार, तासन्तास खेळून समोरच्याला वेअराउट करणे हे तंत्र..

चतुरंग 09/11/2014 - 18:42
या प्रायोजकांचा ब्रेक सुरु झाला की त्यांचा लेगब्रेक करायची इच्छा होते. अरे खेळ चाललाय आणि मधेच तुमचे विडिय्यो कशाला? पण काय पैसा बोलता है!!

रमताराम 09/11/2014 - 18:44
रंगाशेट, यावेळी तुम्ही नाही म्हणून आमची तानिया पण आली नाही. आता तुम्ही रिटायरमेंट मागे घेतली आहे तर तिला परत आणणे ही तुमची जबाबदारी आहे. :P

चतुरंग 09/11/2014 - 18:47
रंगाचे उंट शिल्लक म्हणजे लढाईची नांदी. आता काळ्याचा प्रयत्न सगळी प्यादी काळ्या घरात आणून उंटाची हालचाल मर्यादित करणे आणि त्याच्या विरुद्ध प्रयत्न मॅग्नुसचा. मॅग्नुसने ए पट्टीतला हत्ती ए ३ असा आणला...कुठे न्यायचाय हा हत्ती? बहुतेक ई ३? डबल करणे

In reply to by चतुरंग

रमताराम 09/11/2014 - 18:52
आनंदच्या वजीराच्या मदतीने तीन प्यादी सी पट्टीवरून पुढे सरकू पाहतायत त्याला पायबंद घालणे हा हेतू असू शकेल. यावर आनंदने डी प्यादे मारून हत्तीला धोका निर्माण केला तर वजीराने ते प्यादे घेऊन मध्य भागावर वर्चस्व निर्माण करणे शक्य होईल. पण समोर तीन प्यादी हल्ल्याला तयार असताना वजीर थेट समोर नेणे कितपत शहाणपणाचे होईल कोण जाणे.

In reply to by रमताराम

चतुरंग 09/11/2014 - 18:54
नव्हे कदाचित डी३ असू शकेल म्हणजे मग डी प्याद्याने ई प्यादे मारुन स्तंभ मोकळा करुन घेणे..

चतुरंग 09/11/2014 - 18:52
हत्ती फक्त रांगेतून हलवून न नेता थेट आहे त्याच स्तंभातून पुढे आणून आडव्या पट्ट्यांचा ताबा घेणे असा रोख बर्‍याचदा दिसायला लागला आहे...

रमताराम 09/11/2014 - 18:58
प्यादी एक्स्चेंज करून मधल्या पट्टीवर नियंत्रण मिळवण्याचा हेतू साध्य झाला कार्ल्याचा. वजीर ती पट्टी ताब्यात ठेवून आहेच. हत्ती त्याच्या जोडीला येऊन हल्ला करू शकतो. पण आता प्यादे तिथे नसल्याने ही शक्यता कमी झाली. घोडा हटवून हत्ती थेट जी पट्टीत नेऊन राजावरच्या हल्ल्याची तयारीही करता येईल.

In reply to by रमताराम

चतुरंग 09/11/2014 - 19:02
घोडा एच ४ मधे आलाच आहे.शिवाय वजिराला थेट एच ५ कर्ण मोकळा आहेच, हत्ती जी ३ मधे आला तर सरळ तीन मोहोरी राजाच्या दिशेने चाल करणारी असतील.

चतुरंग 09/11/2014 - 19:00
लागलाय असे वाटते ...एक चाल करुन एखादा रोख दाखवायचा आणि समोरच्याला वेगळ्याच दिशेने न्यायचे आणि नंतर सामान्यपणे प्रेडिक्टेबल चाल न करता वेगळेच काही खेळायचे ...

In reply to by रामदास

चतुरंग 09/11/2014 - 19:07
गेम हा मॅग्नुसचा प्रांत नाही असे समजले जाते परंतु हा देखील साचेबद्ध विचार ठरु शकतो...आनंद्ला टॅक्टिकल गेम्स आवडतात म्हटल्यावर मॅग्नुस त्याच्याच मैदानात येऊन खेळणारच नाही असेही नाही.. अनदर अनप्रेडि़क्टेबिलिटी!!

चतुरंग 09/11/2014 - 19:04
आनंदने व्जिरावर हल्ला केला हत्ती डी८ मधे आणून..आता मॅग्नुस वजीर ई२ मधे नेतोय का हत्ती मधे घालतोय?

In reply to by चतुरंग

रमताराम 09/11/2014 - 19:16
तीनही अ‍ॅनलिसिस एंजिन्स हे वेरिएशन तपासत नाहीयेत. त्यांच्याकडे हत्ती जी-३ मात्र आहे. अर्थात उंट एच-६ ला घो जी-६ हे उत्तर आहेच.

चतुरंग 09/11/2014 - 19:14
घड्याळात दणकट आहेत त्यामुळे या डायनामिक पोझीशन मधे भरपूर विचार करणे शक्य आहे...

In reply to by रामदास

चतुरंग 09/11/2014 - 19:38
निर्बळी नाही हो. तो कधीही एफ ७ असा येऊ शकतोच खेळात परंतु बाकी चिल्लिपिल्ली मोहोरी जर बचाव करु शकत असतील तर वजिराला कशाला इरेस घाला?

In reply to by चतुरंग

बहुगुणी 09/11/2014 - 19:44
ते 'निर्बळी'उपहासाने वजीरापुढे लावले असेल का रामदासांनी? त्यांना उद्धवजींना ते विशेषण लावायचं होतं बहुतेक असं वाटून गेलं क्षणभर! :-)

चतुरंग 09/11/2014 - 19:36
बचाव नीट सुरु आहे. आता हत्ती जी ३ मधे आलाय तर घोडा जी ६ मधे आणला की काम भागते. गरज पडल्यास उंटाने घोडा मारुन पोझीशन मोकळी करता येईल.

In reply to by संजय क्षीरसागर

चतुरंग 09/11/2014 - 19:50
आहेत हे नक्की परंतु थ्रेट वाटते तितकी घातक नाहीये. बचाव अगदी शक्य आहे आणि आनंद बचाव किंग आहे!!

In reply to by संजय क्षीरसागर

Carlsen remains calm and tries to improve slowly because black can't actually do anything on the open file. This is the first time in the game I see Anand some real pressure. So far he defended superbly.
पण बचाव करायला लागणं ही मूळातच अवघड परिस्थिती आहे.

चतुरंग 09/11/2014 - 19:45
आता आनंद हत्ती डी७ असा आणेल आणि व्जिरावरचा ताण कमी करेल. शिवाय मॅग्नुसचा हत्ती डी१ असा चाल करुन आलाच तर दुसरा हत्ती ड्डी८ येऊ शकतोच..

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चतुरंग 09/11/2014 - 19:58
प्रत्येकी चाळीस असतात. त्यामुळे राहिलेल्या ४५ मिनिटात २० चाली करायच्यात आनंदला आणि १९ मॅग्नुसला.

चतुरंग 09/11/2014 - 20:05
ई स्तंभ मोकळा करुन घेतलान आता हत्ती ई६ मधे येणार!! पुन्हा वेगळाच प्लॅन...मॅग्नुस ताल सारखा खेळतोय का?

चतुरंग 09/11/2014 - 20:07
आता आनंदला हत्ती डी७ असा घेता येत नाही कारण मगहहत्तीने ई८ असा चेक आणि मग आनंदच्या हत्तीने मारामारी केळी की वजिराने ई ८ वरचा हत्ती मारुन मेट!!

चतुरंग 09/11/2014 - 20:19
हत्ती ई६ मधे आला. आता वजीर एफ ६ आणून आनंद वजिरावजिरीला आमंत्रण देणार का? एफ ४ वरचे प्यादे बिनजोरी आहे त्यामुळे त्याचा विचारही करावा लागेलच..परिस्थिती कालच्यापेक्षा कठिण आहे :(

चतुरंग 09/11/2014 - 20:23
एच ६ असे प्यादे सरकवून आनंदला वेंट ओपनिंग करुन ठेवावे लागणार अन्यथा दोन्ही हत्ती मागच्या पट्टीत अडकून पडतील आणि वजीर अतिताणाचा बळी ठरेल!!

चतुरंग 09/11/2014 - 20:27
आधी प्यादे घेणार! म्हणजे मग एक पॉन डाउन असल्याचा मानसिक तणाव बचावाच्या कठिणपणात भर घालेल..

चतुरंग 09/11/2014 - 20:32
वजीर डी७ खेळला. आता हत्ती ई४ येणार. त्याला आनंदचे उत्तर एच ६ असे असेल आणि मग राजा एफ ८!

चतुरंग 09/11/2014 - 20:34
मॅग्नुस प्रॉफिलॅकमुव्ह्,ऊव्ज करतो हे जे काल म्हंट्ले होते त्याचा पुरावा. सद्यस्थितीत काळा जेरबंद आहे तोवरच बचावाची तयारी करुन घेणे म्हणजे बॅकरँक चेक्स बसणार नाहीत! क्या बात है!! मॅग्नुस इज ऑस्सम!!

जेपी 09/11/2014 - 20:38
माताय, असली जबरा कंमट्री फक्त जेष्ठ मिपाकरच करु शकतात. कंमेट्री चालु राहु द्या.

चतुरंग 09/11/2014 - 20:43
एका रस्त्यावर तीन अवजड वहाने आणली आहेत मॅग्नुसने!! काम चालू रस्ता बंद!!! :)
आज काय बघायला मिळणार? कालचा ग्रुन्फेल्ड? चला बघूयात

जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ५

मार्गी ·
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १ जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- २ जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ३ जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ४ सर्व वाचकांना धन्यवाद! जम्मू क्षेत्रातील मदतकार्य . . आज आपत्ती येऊन गेल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी हे लिहित असताना कोणाला असा प्रश्न पडेल की, आता हे सर्व लिहिणं खरोखर आवश्यक आहे का? इतकी ह्याची गरज आहे का? ह्याची‌ आवश्यकता आहे.

द्रिश्यम/ दृश्यम

यश राज ·

आपल्या 'उच्च ' भारतीय परंपरेला अनुसरून हा चित्रपट एका जपानी कादंबरी वरून ढापला आहे . अर्थातच मूळ लेखकाला श्रेय न देण्याचा कद्रु पणा करूनच . http://onlookersmedia.com/ekta-kapoor-sues-mohanlals-drishyam/

In reply to by पिंपातला उंदीर

बोका-ए-आझम 09/11/2014 - 19:22
ही जी जपानी कादंबरी तुम्ही म्हणताय ती Keigo Higashino या लेखकाची ' The Devotion of Suspect X' ही कादंबरी आहे आणि तिचा विषय खूपच वेगळा आहे. गाभा तोच आहे - म्हणजे नायकाने नायिकेला कठीण परिस्थितीतून बाहेर काढणं - पण तपशिलात पुष्कळ फरक आहेत. सर्वात मोठा फरक म्हणजे जपानी कादंबरीत नायक आणि नायिका हे शेजारी असतात आणि त्यांच्या वयातही बराच फरक असतो आणि नायिका तिच्या दारुड्या नव-याचा खून करते आणि नायकाच्या ते लक्षात येतं. शिवाय या परीक्षणावरुन चित्रपट सुखान्त असावा असं वाटतंय पण कादंबरी ही शोकांतिका आहे. जपानी कादंबरीत नायक आणि त्याचा काॅलेजमधला मित्र, जो आता पोलिसांचा सल्लागार आहे, त्यांच्यातली बौद्धिक झुंज ही वाचूनच अनुभवायला हवी. जर एकता कपूरकडे या कथेचे हक्क असतील तर इतक्या सुंदर कथेचं काय होणार या विचाराने अंगावर शहारा मात्र आला!

In reply to by बोका-ए-आझम

यश राज 09/11/2014 - 20:10
एकता कपुर या सुंदर कथेचे काय वाटोळे करणार काय माहीत....तसेच जर टिपिकल बॉलीवूडगीरी चित्रपटात घुसविली तर कल्याणच....

मी ही पाहीला आहे हा चित्रपट तो ही एका साऊथ इंडियन कलिगच्या शिफारशीमुळेच. आणि चित्रपट फारच आवडला. ह्याचा हिंदी रिमेकही येतो आहे. एकता कपूरने त्याचे राईट्स विकत घेतले आहेत व अक्षय कुमार मध्यवर्ती भूमिका करतो आहे असे वाचले होते. अक्षय कुमारला ही भूमिका कितपत झेपेल ही एक शंकाच आहे. तसेही ह्या रोलसाठी तो तसा तरूणच वाटतो. (एका षोडशवर्षीय मुलीचा बाप.)माझ्यामते सनी देओल चा ह्या भूमिकेसाठी विचार व्हावा. आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी जीवतोड प्रयत्न करणारा कुटुंबप्रमुख हे पात्र त्याच्या साठी व प्रेक्षकांसाठीही एक सरप्राईझ ठरु शकेल. (एरवीच्या भूमिकेत त्याने काट डालुंगा चीर डालुंगा असे डायलॉग फेकत नेहेमीसारखाच आक्रस्ताळेपणा केला असता.)

hitesh 09/11/2014 - 22:44
यु ट्युबावर आहे का ? तेलगु तमिळ मल्याळ कnnaD सगळ्या भाषेत आहे. पण पुर्ण षिनेमा नाहि

सिरुसेरि 09/11/2014 - 22:54
याचा तामिळ रीमेक पापनासम या नावाने बनतो आहे . उलगनायगन / Universal Star or Hero कमलहासन हा मुख्य भुमिका करतो आहे . त्याचे विस्वरुपम २ आणि उत्तमा विलन असेही २ चित्रपट बनत आहेत . उत्तमा विलन मधिल भुमिके करीता त्याने प्राचिन थिय्याम या युद्ध /नर्तन कलेचा अभ्यास केला आहे . बाकी मोहनलालचा हिज हायनेस अब्दुल्ला हा चित्रपट सुद्धा मस्त आहे .

मला वाटते केकता कपुर पेक्षा प्रियदर्शन हा रिमेक अधिक चांगल्या प्रकारे करू शकेल ... द्रिष्यम डावुनलोडवत आहे... (प्रियदर्शन फॅन)

मदनबाण 10/11/2014 - 09:48
पहावयास हवा ! :) त्याचे विस्वरुपम २ आणि उत्तमा विलन असेही २ चित्रपट बनत आहेत . अरे देवा ! विस्वरुपम १ थोडा पाहिला होता { पूर्णपणे पाहणे माझ्या मानसिक सहनशक्तीच्या पलिकडे होते.} त्यातच मेंदुला झिडझिण्या आल्या होत्या ! आता २ येतो आहे,म्हणजे सगळा आनंदच आहे ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- एक आँख मारु तो... ;) { Tohfa 1984 }

सिरुसेरि 10/11/2014 - 12:10
पुष्पक , सदमा , अप्पु राजा , हिन्दुस्तानी या चित्रपटांतला आणि त्या काळातला कमल हासन आता राहीला नाही . नवनवीन प्रयोग करण्याच्या नादात काही चांगल्या themes ची तो वाट लावुन टाकतो . हिंदी आणि मराठी मध्ये तरी वेगळे काय चालू आहे ? नुस्ता धुमाकुळ आणि फालतु item songs ..

In reply to by सुहास झेले

सुधीर 11/08/2015 - 11:52
येउ द्या लवकर. मागच्याच आठवड्यात हिंदी दृश्यम पाहिला. प्रचंड आवडला. मूळ मल्याळम सिनेमा नाही पहिला. जालावर फुकट उपलब्ध नाही आहे. पण एक गाणं सापडलं हिंदी रिमेक मध्ये जशास तसे चित्रिकरण झाले आहे. मोहनलालच्या मानाने अजय देवगण अभिनयात थोडा कमी पडला असावा. पण ती कसर तबू (मीरा देशमुख) आणि कमलेश सावंत (गायतोंडे) ने भरून काढली आहे. तबू ने उभी केलेली मीरा देशमुख प्रचंड आवडली. काही ठिकाणी अगदी दाद देण्यासारखा अभिनय वाटला. अगदी 'वज्रादपि कठोराणी मृदुनिकुसुमादपि' छाप! बालकलाकार मृणाल जाधव आणि रजत कपूरनेही चोख भूमिका केल्यात. पण सगळ्यात बेश्ट जितू जोसेफच भारी कथानक. त्याला तोड नाही. चित्रपट कुठल्याही भाषेत, कुठल्याही कलाकारांबरोबर केला तरी खिळवून ठेवणारा आहे. परिक्षण येऊद्या लवकर.

In reply to by सुधीर

हिन्दी दृश्यम दोनदा पाहिला. अप्रतिम आहे. IGच्या भूमिकेत तब्बू नाही आवडली एव्हढी. बाकी प्रतिसादाशी सहमत. कमलेश सावंतने ('लक्ष्य' मधला मारूती) त्याच्या वाट्याला आलेली भूमिका शब्दशः तो जगला आहे. त्याला हिन्दी चित्रपटात उज्वल भवितव्य खुणावते आहे. अजय देवगणनेही ('सिंघम' नंतर) पूर्णतः वेगळीच, अभिनयाचा कस लावणारी, भूमिका फार समर्थपणे पेलून तो नुसताच 'स्टार' नसून 'अभिनेता' ही आहे हे सिद्ध केले आहे. दोन्ही मुलींनी खुप उच्च अभिनय केला आहे. त्यांच्या कौतुकासाठीही दोन शब्द खर्च करणे अनाठायी ठरणार नाही. असो. सर्वांग सुंदर चित्रपट. IG, संपूर्ण प्रकरणाची चौकशी खासगीत का करते कळत नाही. बाकी अजून एकदोन विसंगती आहेत पण दूर्लक्ष करण्याजोग्याच आहेत. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुहास झेले 11/08/2015 - 18:10
हिंदी दृश्यम बघितला इतका आवडला नाही... मोहनलाल आणि जितु जोसेफचा दृश्यम बघितल्याने तसे झाले असेल. मोहनलालच्या सिनेमाची ditto कॉपी आहे.. अगदी कॅमेराफ्रेम्स सुद्धा. त्यामुळे निशिकांतला जास्त स्कोप उरला नाही..मात्र अजय आणि तब्बूने त्यांना दिलेलं काम चोख केले आहे... :)

कपिलमुनी 11/11/2014 - 12:33
काल डाउनलोड केला . केरळाचा वातावरण , पाउस अप्रतिम छायाचित्रण हा चित्रपटाचा प्लस पाँईट आहे. कथा खिळवून ठेवते. इतर भाषेमधील आवर्जून बघावे अशा चित्रपटांची यादी तयार केली पाहिजे

In reply to by रेवती

मी पाहिला तेंव्हा, एक बाप आपल्या ४ वर्षाच्या मुलाबरोबर आला होता. मध्यंतरात तो मुलगा (वय वर्षे चार, बरं का!) आपल्या वडिलांना सांगत होता, 'पपा, मला नं तो सिंघम (अजय देवगण) ती पिवळी गाडी पाण्यात ढकलतो नं, ते खुप आवडलं.' एव्हढ्या लहान वयात त्या मुलाला आपल्याला काय आवडलंय ते स्वच्छ शब्दात सांगता येत होतं ह्याचं मला भारी कौतुक वाटलं.

दा विन्ची 12/08/2015 - 00:02
हिंदी दृश्यम पहिला आणि आवडला. कुणाला हवा असेल तर गुगल drive वर शेअर करू शकेन. जी मेल आय डी व्य नि मधून कळवावा. प्रिंट चांगली पण आवाज थोडा कमी आहे

दा विन्ची 12/08/2015 - 00:10
हिंदी दृश्यम पहिला आणि आवडला. कुणाला हवा असेल तर गुगल drive वर शेअर करू शकेन. जी मेल आय डी व्य नि मधून कळवावा. प्रिंट चांगली पण आवाज थोडा कमी आहे

आशु जोग 01/09/2015 - 15:10
कुणीतरी आपला विडीयो बनवला म्हणून, त्याने बोलावलेल्या वेळेला, बोलावलेल्या ठिकाणी आपण जावे का कुणीतरी आपला विडीयो बनवला म्हणून आपण त्याचा खून करावा का... खून करण्याची आपली कृती योग्यच होती असा विश्वास असेल तर आपण इतके घाबरून जावे का... १४, १५ वर्षाच्या मुलीचा विडीयो बनवला म्हणून ती गोंधळून जाईल हे शक्य आहे पण तिच्या आईने भांबावून जाणे योग्य आहे का... या जगात लोक नको तिथे सीसी टिव्ही कॅमेरे लावणार, विडीयो बनवणार आणि त्यानंतर आपल्याला ब्लॅकमेलसुद्धा करण्याचा प्रयत्न करणार. पण आपण ब्लॅकमेल व्हायचे का...

चित्रगुप्त 01/09/2015 - 16:36
हिंदी दृश्यम बघितला. सुरुवातीची पंधरा-वीस मिनिटे कंटाळवाणा वाटला, विशेषतः घुटता है दम दम दम दम दम दम दम दम दम दम.... हे अनाठायी गाणे ऐकण्यात दम घुटला. नंतरचा पूर्ण सिनेमा मात्र आवडला. तेलगु बघायला हवा. . .

आपल्या 'उच्च ' भारतीय परंपरेला अनुसरून हा चित्रपट एका जपानी कादंबरी वरून ढापला आहे . अर्थातच मूळ लेखकाला श्रेय न देण्याचा कद्रु पणा करूनच . http://onlookersmedia.com/ekta-kapoor-sues-mohanlals-drishyam/

In reply to by पिंपातला उंदीर

बोका-ए-आझम 09/11/2014 - 19:22
ही जी जपानी कादंबरी तुम्ही म्हणताय ती Keigo Higashino या लेखकाची ' The Devotion of Suspect X' ही कादंबरी आहे आणि तिचा विषय खूपच वेगळा आहे. गाभा तोच आहे - म्हणजे नायकाने नायिकेला कठीण परिस्थितीतून बाहेर काढणं - पण तपशिलात पुष्कळ फरक आहेत. सर्वात मोठा फरक म्हणजे जपानी कादंबरीत नायक आणि नायिका हे शेजारी असतात आणि त्यांच्या वयातही बराच फरक असतो आणि नायिका तिच्या दारुड्या नव-याचा खून करते आणि नायकाच्या ते लक्षात येतं. शिवाय या परीक्षणावरुन चित्रपट सुखान्त असावा असं वाटतंय पण कादंबरी ही शोकांतिका आहे. जपानी कादंबरीत नायक आणि त्याचा काॅलेजमधला मित्र, जो आता पोलिसांचा सल्लागार आहे, त्यांच्यातली बौद्धिक झुंज ही वाचूनच अनुभवायला हवी. जर एकता कपूरकडे या कथेचे हक्क असतील तर इतक्या सुंदर कथेचं काय होणार या विचाराने अंगावर शहारा मात्र आला!

In reply to by बोका-ए-आझम

यश राज 09/11/2014 - 20:10
एकता कपुर या सुंदर कथेचे काय वाटोळे करणार काय माहीत....तसेच जर टिपिकल बॉलीवूडगीरी चित्रपटात घुसविली तर कल्याणच....

मी ही पाहीला आहे हा चित्रपट तो ही एका साऊथ इंडियन कलिगच्या शिफारशीमुळेच. आणि चित्रपट फारच आवडला. ह्याचा हिंदी रिमेकही येतो आहे. एकता कपूरने त्याचे राईट्स विकत घेतले आहेत व अक्षय कुमार मध्यवर्ती भूमिका करतो आहे असे वाचले होते. अक्षय कुमारला ही भूमिका कितपत झेपेल ही एक शंकाच आहे. तसेही ह्या रोलसाठी तो तसा तरूणच वाटतो. (एका षोडशवर्षीय मुलीचा बाप.)माझ्यामते सनी देओल चा ह्या भूमिकेसाठी विचार व्हावा. आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी जीवतोड प्रयत्न करणारा कुटुंबप्रमुख हे पात्र त्याच्या साठी व प्रेक्षकांसाठीही एक सरप्राईझ ठरु शकेल. (एरवीच्या भूमिकेत त्याने काट डालुंगा चीर डालुंगा असे डायलॉग फेकत नेहेमीसारखाच आक्रस्ताळेपणा केला असता.)

hitesh 09/11/2014 - 22:44
यु ट्युबावर आहे का ? तेलगु तमिळ मल्याळ कnnaD सगळ्या भाषेत आहे. पण पुर्ण षिनेमा नाहि

सिरुसेरि 09/11/2014 - 22:54
याचा तामिळ रीमेक पापनासम या नावाने बनतो आहे . उलगनायगन / Universal Star or Hero कमलहासन हा मुख्य भुमिका करतो आहे . त्याचे विस्वरुपम २ आणि उत्तमा विलन असेही २ चित्रपट बनत आहेत . उत्तमा विलन मधिल भुमिके करीता त्याने प्राचिन थिय्याम या युद्ध /नर्तन कलेचा अभ्यास केला आहे . बाकी मोहनलालचा हिज हायनेस अब्दुल्ला हा चित्रपट सुद्धा मस्त आहे .

मला वाटते केकता कपुर पेक्षा प्रियदर्शन हा रिमेक अधिक चांगल्या प्रकारे करू शकेल ... द्रिष्यम डावुनलोडवत आहे... (प्रियदर्शन फॅन)

मदनबाण 10/11/2014 - 09:48
पहावयास हवा ! :) त्याचे विस्वरुपम २ आणि उत्तमा विलन असेही २ चित्रपट बनत आहेत . अरे देवा ! विस्वरुपम १ थोडा पाहिला होता { पूर्णपणे पाहणे माझ्या मानसिक सहनशक्तीच्या पलिकडे होते.} त्यातच मेंदुला झिडझिण्या आल्या होत्या ! आता २ येतो आहे,म्हणजे सगळा आनंदच आहे ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- एक आँख मारु तो... ;) { Tohfa 1984 }

सिरुसेरि 10/11/2014 - 12:10
पुष्पक , सदमा , अप्पु राजा , हिन्दुस्तानी या चित्रपटांतला आणि त्या काळातला कमल हासन आता राहीला नाही . नवनवीन प्रयोग करण्याच्या नादात काही चांगल्या themes ची तो वाट लावुन टाकतो . हिंदी आणि मराठी मध्ये तरी वेगळे काय चालू आहे ? नुस्ता धुमाकुळ आणि फालतु item songs ..

In reply to by सुहास झेले

सुधीर 11/08/2015 - 11:52
येउ द्या लवकर. मागच्याच आठवड्यात हिंदी दृश्यम पाहिला. प्रचंड आवडला. मूळ मल्याळम सिनेमा नाही पहिला. जालावर फुकट उपलब्ध नाही आहे. पण एक गाणं सापडलं हिंदी रिमेक मध्ये जशास तसे चित्रिकरण झाले आहे. मोहनलालच्या मानाने अजय देवगण अभिनयात थोडा कमी पडला असावा. पण ती कसर तबू (मीरा देशमुख) आणि कमलेश सावंत (गायतोंडे) ने भरून काढली आहे. तबू ने उभी केलेली मीरा देशमुख प्रचंड आवडली. काही ठिकाणी अगदी दाद देण्यासारखा अभिनय वाटला. अगदी 'वज्रादपि कठोराणी मृदुनिकुसुमादपि' छाप! बालकलाकार मृणाल जाधव आणि रजत कपूरनेही चोख भूमिका केल्यात. पण सगळ्यात बेश्ट जितू जोसेफच भारी कथानक. त्याला तोड नाही. चित्रपट कुठल्याही भाषेत, कुठल्याही कलाकारांबरोबर केला तरी खिळवून ठेवणारा आहे. परिक्षण येऊद्या लवकर.

In reply to by सुधीर

हिन्दी दृश्यम दोनदा पाहिला. अप्रतिम आहे. IGच्या भूमिकेत तब्बू नाही आवडली एव्हढी. बाकी प्रतिसादाशी सहमत. कमलेश सावंतने ('लक्ष्य' मधला मारूती) त्याच्या वाट्याला आलेली भूमिका शब्दशः तो जगला आहे. त्याला हिन्दी चित्रपटात उज्वल भवितव्य खुणावते आहे. अजय देवगणनेही ('सिंघम' नंतर) पूर्णतः वेगळीच, अभिनयाचा कस लावणारी, भूमिका फार समर्थपणे पेलून तो नुसताच 'स्टार' नसून 'अभिनेता' ही आहे हे सिद्ध केले आहे. दोन्ही मुलींनी खुप उच्च अभिनय केला आहे. त्यांच्या कौतुकासाठीही दोन शब्द खर्च करणे अनाठायी ठरणार नाही. असो. सर्वांग सुंदर चित्रपट. IG, संपूर्ण प्रकरणाची चौकशी खासगीत का करते कळत नाही. बाकी अजून एकदोन विसंगती आहेत पण दूर्लक्ष करण्याजोग्याच आहेत. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुहास झेले 11/08/2015 - 18:10
हिंदी दृश्यम बघितला इतका आवडला नाही... मोहनलाल आणि जितु जोसेफचा दृश्यम बघितल्याने तसे झाले असेल. मोहनलालच्या सिनेमाची ditto कॉपी आहे.. अगदी कॅमेराफ्रेम्स सुद्धा. त्यामुळे निशिकांतला जास्त स्कोप उरला नाही..मात्र अजय आणि तब्बूने त्यांना दिलेलं काम चोख केले आहे... :)

कपिलमुनी 11/11/2014 - 12:33
काल डाउनलोड केला . केरळाचा वातावरण , पाउस अप्रतिम छायाचित्रण हा चित्रपटाचा प्लस पाँईट आहे. कथा खिळवून ठेवते. इतर भाषेमधील आवर्जून बघावे अशा चित्रपटांची यादी तयार केली पाहिजे

In reply to by रेवती

मी पाहिला तेंव्हा, एक बाप आपल्या ४ वर्षाच्या मुलाबरोबर आला होता. मध्यंतरात तो मुलगा (वय वर्षे चार, बरं का!) आपल्या वडिलांना सांगत होता, 'पपा, मला नं तो सिंघम (अजय देवगण) ती पिवळी गाडी पाण्यात ढकलतो नं, ते खुप आवडलं.' एव्हढ्या लहान वयात त्या मुलाला आपल्याला काय आवडलंय ते स्वच्छ शब्दात सांगता येत होतं ह्याचं मला भारी कौतुक वाटलं.

दा विन्ची 12/08/2015 - 00:02
हिंदी दृश्यम पहिला आणि आवडला. कुणाला हवा असेल तर गुगल drive वर शेअर करू शकेन. जी मेल आय डी व्य नि मधून कळवावा. प्रिंट चांगली पण आवाज थोडा कमी आहे

दा विन्ची 12/08/2015 - 00:10
हिंदी दृश्यम पहिला आणि आवडला. कुणाला हवा असेल तर गुगल drive वर शेअर करू शकेन. जी मेल आय डी व्य नि मधून कळवावा. प्रिंट चांगली पण आवाज थोडा कमी आहे

आशु जोग 01/09/2015 - 15:10
कुणीतरी आपला विडीयो बनवला म्हणून, त्याने बोलावलेल्या वेळेला, बोलावलेल्या ठिकाणी आपण जावे का कुणीतरी आपला विडीयो बनवला म्हणून आपण त्याचा खून करावा का... खून करण्याची आपली कृती योग्यच होती असा विश्वास असेल तर आपण इतके घाबरून जावे का... १४, १५ वर्षाच्या मुलीचा विडीयो बनवला म्हणून ती गोंधळून जाईल हे शक्य आहे पण तिच्या आईने भांबावून जाणे योग्य आहे का... या जगात लोक नको तिथे सीसी टिव्ही कॅमेरे लावणार, विडीयो बनवणार आणि त्यानंतर आपल्याला ब्लॅकमेलसुद्धा करण्याचा प्रयत्न करणार. पण आपण ब्लॅकमेल व्हायचे का...

चित्रगुप्त 01/09/2015 - 16:36
हिंदी दृश्यम बघितला. सुरुवातीची पंधरा-वीस मिनिटे कंटाळवाणा वाटला, विशेषतः घुटता है दम दम दम दम दम दम दम दम दम दम.... हे अनाठायी गाणे ऐकण्यात दम घुटला. नंतरचा पूर्ण सिनेमा मात्र आवडला. तेलगु बघायला हवा. . .
माझे काही मल्लू सहकारी खुप दिवसांपासुन सांगत होते की द्रिश्यम म्हणुन एक खुप सुंदर मल्याळम सिनेमा आहे, त्याने यंव बिझेनेस केला,त्यंव रेकॉर्ड केले व तु नक्की बघ.मी त्यांचे बोलणे हसण्यावारी नेले.