दर्शनतेचा प्रत्यय यावा अशी लेखणी चालावी,
सहजाच्या अलगद वार्याने रूपातुनं ती बोलावी.
सांगायाचे जे जे असते शब्दातुनं ते समजावे,
काव्य जरी ते ना ठरले तरी अर्थातुन ते तोलावे.
विषय शब्द तो साचा साधा प्रतिमांची बळंजोरी नको,
माळेची गुंफण असू दे ती करं-कचलेली दोरी नको.
कुणी म्हणो तिज काव्य/मुक्तिका कुणी म्हणो तिज रचना ही,
कुणी म्हणो तिज शेरं-शायरी कुणी म्हणो तिज काहिही!
काव्याचे हे मर्म असे की भिडल्या वाचुन मुक्ति नव्हे!
भिडण्यास्तव ते करता यावे अशी कोणती युक्ति नव्हे!!!
काव्याच्या या शाळेमधला कायमचा मी विद्यार्थी,
कळले इतुके जितुकी झाली शाळा माझी त्या अर्थी.
धडा कधी हा संपत नाही कैसे
सगळ्या भागांमध्ये हा भाग
बोकोबा सुंदर लेख प्रचंड आवडला
In reply to बोकोबा सुंदर लेख प्रचंड आवडला by मारवा
दिलंय त्यांनी!
In reply to बोकोबा सुंदर लेख प्रचंड आवडला by मारवा
मारवाशेठ, तुमच्या खरडवहीत
वाचनीय लेख.
आणीबाणीला पाठिंबा
अत्यंत वाचनीय लेख
हा पण भाग मस्त....
उत्तम लेख. पुभाप्र.
उत्तम लेख