हिमशिखरांतून खळखळ गाते
मनमंदीर तर झगमग झुलते
कुणास कोणी हरवून जेते
तुझी पुलावर आठवण येते.
----
काव्यजालिंदरसार , सर्ग २५, ऋचा ५१
काही घटना अशा असतात की मनावर त्यांचा जो परिणाम होतो तो पुसता येत नाही... कितीही काळ गेला तरी. हिमशिखरे , हिरवळ, खळाळत वाहणारी नदी, डोंगरउतार , नदी पार जाण्यासाठीचा लोखंडी पूल... असं दृश्य समोर आलं की मन आठवणीत हरवून जातं. तिच्या आठवणी, नदीच्या आठवणी ,पुलाच्या आठवणी.. असो... पुलबहार रागाची ही परफ़ेक्ट सिचुएशन.
या पुलबहार रागाचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे गाणं " तुम याद ना आया करो"..
पण कधी कधी चड्डी खाली
सुरेख !
वा पैजारबुवा, भारी हाय तुमचं
@पळायची करु नको घाई, पळायची
वा वा एकदम झकास ; मजा आ गया
बुवा पेटलेत!
पिकं बु
पै बुवा
सर्व रस संपन्न कविता
लय भारी ! ! !
जबराट...........
लई भारी ओ पैजारबुवा