मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रासंगिक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

विसोबा खेचर 24/11/2007 - 09:25
त्यातील तुलसी हीच आपल्या सर्वगुणसंपन्न वृंदेप्रमाणे आहे असे मानून विष्णुस ती फार प्रिय झाली. क्या बात है बिरुटेशेठ, मस्त कथा.. तुळस ही अत्यंत औषधी असून आम्हालाही खूप प्रिय आहे. तुळशीची रोज दोनचार पानं खाल्ल्यास, ते आरोग्यास अत्यंत लाभदायी आहे... बिरुटेशेठ, या निमित्ताने आपल्याकडील सणवारांवर आपण नेहमीच असं 'प्रासंगिक' हे सदर लिहावत अशी तुम्हाला विनंती... तात्या.

बिरुटेशेठ, या निमित्ताने आपल्याकडील सणवारांवर आपण नेहमीच असं 'प्रासंगिक' हे सदर लिहावत अशी तुम्हाला विनंती... तात्या, मिसळपाव संकेतस्थळ अग्रेसर बनावे यासाठी लिहिता येईल तितके इथे लिहिणारच आहे. पण या कथांच्या बाबतीतले विचार विज्ञान युगात न पटणारे असतात. जसे, एक वीतभर तुळशीचे रोप दारात लावून त्याला प्रदक्षिणा घातल्या म्हणजे आरोग्य वाढण्याचा संभव नाही. तसेच, हवा शुद्ध होऊन कौटुंबिक आरोग्य राहील हे संभवनीय नाही. तसेच कथेतील विष्णूने असे का करावे वगैरे.......वगैरे ! तरिही प्रात:काली तुळशीचे दर्शन घेतांना प्रत्येक स्त्री-पुरुषाने आप- आपल्या कर्तव्याची जाणीव अंतःकरणात ठेवावी हा बोध जरी घेता आला तरी आपल्या कथेचा हेतू सार्थक झाला. अवांतर :- तुळशीच्या पानावरुन आठवले, शाळेत परिक्षेचा पेपर अवघड जाऊ नये, म्हणून कंपॉस बॉक्स मधे स्मरणासाठी तुळशीचे पाने नेलेली आठवतात, अन खाल्लेलीही आठवतात ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज 24/11/2007 - 10:27
>>तरिही प्रात:काली तुळशीचे दर्शन घेतांना प्रत्येक स्त्री-पुरुषाने आप- आपल्या कर्तव्याची जाणीव अंतःकरणात ठेवावी हा बोध जरी घेता आला तरी आपल्या कथेचा हेतू सार्थक झाला. मुळ कथेपेक्षा उत्कृष्ट विचार सर!!! हा विचार स्पष्ट मांडलात ते बरे केलेत. विचीत्र कथा वाचून मुळ मुद्दा-विचार बाजूला पडतो.

आमच्या दोन पिढ्या 'भाउबंदकी 'व 'कोर्ट 'यात गेल्या. आमचे एक चुलत आजोबा कोर्टाच्या कागदपत्रे , नियम याकडे वेगळ्याच नजरेने बघत. त्यांना सरळ वाट म्हणे दिसतच नसे. कागदपत्राकडे भिंगातून बघताना त्यांना म्हणे 'ध' चा 'मा' दिसे. त्यांची म्हणे दोन लग्ने झाली होती.त्यात बायका मेल्या म्हणे. त्यानंतर लग्न 'लाभावे' म्हणून त्यानंतर त्यांनी तिसरे लग्न तुळशीशी केले . (Antidote) आणी मग खरे दुसर्‍या म्हणजे गणानुक्रमे चौथ्या बाईशी केले. ते शेवट पर्यंत टिकले. असे हे तुलसी महात्म्य. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

त्यानंतर लग्न 'लाभावे' म्हणून त्यानंतर त्यांनी तिसरे लग्न तुळशीशी केले . (Antidote) आणी मग खरे दुसर्‍या म्हणजे गणानुक्रमे चौथ्या बाईशी केले. ते शेवट पर्यंत टिकले. असे हे तुलसी महात्म्य. लग्न टिकावे म्हणून तुळशीशी लग्न केले- ही माहिती खरीच असावी. आम्हीही अनेक मुले किंवा विवाहित माणसे तुळशीशी लग्न करतांना पाहिले आहे. मात्र ते असे का करतात ? त्याचा अर्थ अजूनही कळलेला नाही ! पण, आपण म्हणतात तसे लग्न टिकून राहणे हा उद्देश असेल तर मात्र जरा आश्चर्यच आहे !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेसनलाडू 24/11/2007 - 12:47
तुळशीच्या लग्नाची ही गोष्ट मला माहीत नव्हती. येथे सांगितल्याबद्दल सरांचे अनेक आभार. (आभारी)बेसनलाडू

तर्री 15/06/2012 - 15:35
आमच्या मोठ्या कुतुंबात तुळशीचे लग्न मोठया थाटात होत असे. घरच्या बायका मस्त नटून थटून असायच्या. आई दिवाळीच्या फराळाबरोबर अजून काही गोड-धोड करीत असे. अंतर्पाठ धरण्याचे काम मी आणि मझा भाऊ करित असु. लग्न लागले की अंतर्पाठ टाकुन फटाके वाजवायला पळायची घाई होत असे. करवल्या मुली - पेढा , फुल , गुलाब-पाणी , अत्तर वाटप करित असत. मग फराळाचा कार्यक्रम. तुळशीच्या लग्नानतर , घरातील ऊपवर मुलींच्या वर संशोधन मोहिमेला सुरवात होत असे. मग त्या वयातील बहिणीं थट्टा करणे हा भावांचा मुख्य ऊद्योग ! आपल्या बहिणी मग लाजताना पहाण्यात कही वेगळीच मज्जा असे. आता ते तसे लग्न ही लागत नाही आणि मुलींना तसे लाजताना पहाण्याचे प्रसंग ही विरळाच!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्पंदना 15/06/2012 - 18:52
आम्ही काय वाचु नये काय काही तरी जुन जुन नव्यान? बाकि तुळशीच्या लग्नाला मी रांगोळी घालायचे . तेंव्हा छान वाटायची.

विसोबा खेचर 24/11/2007 - 09:25
त्यातील तुलसी हीच आपल्या सर्वगुणसंपन्न वृंदेप्रमाणे आहे असे मानून विष्णुस ती फार प्रिय झाली. क्या बात है बिरुटेशेठ, मस्त कथा.. तुळस ही अत्यंत औषधी असून आम्हालाही खूप प्रिय आहे. तुळशीची रोज दोनचार पानं खाल्ल्यास, ते आरोग्यास अत्यंत लाभदायी आहे... बिरुटेशेठ, या निमित्ताने आपल्याकडील सणवारांवर आपण नेहमीच असं 'प्रासंगिक' हे सदर लिहावत अशी तुम्हाला विनंती... तात्या.

बिरुटेशेठ, या निमित्ताने आपल्याकडील सणवारांवर आपण नेहमीच असं 'प्रासंगिक' हे सदर लिहावत अशी तुम्हाला विनंती... तात्या, मिसळपाव संकेतस्थळ अग्रेसर बनावे यासाठी लिहिता येईल तितके इथे लिहिणारच आहे. पण या कथांच्या बाबतीतले विचार विज्ञान युगात न पटणारे असतात. जसे, एक वीतभर तुळशीचे रोप दारात लावून त्याला प्रदक्षिणा घातल्या म्हणजे आरोग्य वाढण्याचा संभव नाही. तसेच, हवा शुद्ध होऊन कौटुंबिक आरोग्य राहील हे संभवनीय नाही. तसेच कथेतील विष्णूने असे का करावे वगैरे.......वगैरे ! तरिही प्रात:काली तुळशीचे दर्शन घेतांना प्रत्येक स्त्री-पुरुषाने आप- आपल्या कर्तव्याची जाणीव अंतःकरणात ठेवावी हा बोध जरी घेता आला तरी आपल्या कथेचा हेतू सार्थक झाला. अवांतर :- तुळशीच्या पानावरुन आठवले, शाळेत परिक्षेचा पेपर अवघड जाऊ नये, म्हणून कंपॉस बॉक्स मधे स्मरणासाठी तुळशीचे पाने नेलेली आठवतात, अन खाल्लेलीही आठवतात ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज 24/11/2007 - 10:27
>>तरिही प्रात:काली तुळशीचे दर्शन घेतांना प्रत्येक स्त्री-पुरुषाने आप- आपल्या कर्तव्याची जाणीव अंतःकरणात ठेवावी हा बोध जरी घेता आला तरी आपल्या कथेचा हेतू सार्थक झाला. मुळ कथेपेक्षा उत्कृष्ट विचार सर!!! हा विचार स्पष्ट मांडलात ते बरे केलेत. विचीत्र कथा वाचून मुळ मुद्दा-विचार बाजूला पडतो.

आमच्या दोन पिढ्या 'भाउबंदकी 'व 'कोर्ट 'यात गेल्या. आमचे एक चुलत आजोबा कोर्टाच्या कागदपत्रे , नियम याकडे वेगळ्याच नजरेने बघत. त्यांना सरळ वाट म्हणे दिसतच नसे. कागदपत्राकडे भिंगातून बघताना त्यांना म्हणे 'ध' चा 'मा' दिसे. त्यांची म्हणे दोन लग्ने झाली होती.त्यात बायका मेल्या म्हणे. त्यानंतर लग्न 'लाभावे' म्हणून त्यानंतर त्यांनी तिसरे लग्न तुळशीशी केले . (Antidote) आणी मग खरे दुसर्‍या म्हणजे गणानुक्रमे चौथ्या बाईशी केले. ते शेवट पर्यंत टिकले. असे हे तुलसी महात्म्य. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

त्यानंतर लग्न 'लाभावे' म्हणून त्यानंतर त्यांनी तिसरे लग्न तुळशीशी केले . (Antidote) आणी मग खरे दुसर्‍या म्हणजे गणानुक्रमे चौथ्या बाईशी केले. ते शेवट पर्यंत टिकले. असे हे तुलसी महात्म्य. लग्न टिकावे म्हणून तुळशीशी लग्न केले- ही माहिती खरीच असावी. आम्हीही अनेक मुले किंवा विवाहित माणसे तुळशीशी लग्न करतांना पाहिले आहे. मात्र ते असे का करतात ? त्याचा अर्थ अजूनही कळलेला नाही ! पण, आपण म्हणतात तसे लग्न टिकून राहणे हा उद्देश असेल तर मात्र जरा आश्चर्यच आहे !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेसनलाडू 24/11/2007 - 12:47
तुळशीच्या लग्नाची ही गोष्ट मला माहीत नव्हती. येथे सांगितल्याबद्दल सरांचे अनेक आभार. (आभारी)बेसनलाडू

तर्री 15/06/2012 - 15:35
आमच्या मोठ्या कुतुंबात तुळशीचे लग्न मोठया थाटात होत असे. घरच्या बायका मस्त नटून थटून असायच्या. आई दिवाळीच्या फराळाबरोबर अजून काही गोड-धोड करीत असे. अंतर्पाठ धरण्याचे काम मी आणि मझा भाऊ करित असु. लग्न लागले की अंतर्पाठ टाकुन फटाके वाजवायला पळायची घाई होत असे. करवल्या मुली - पेढा , फुल , गुलाब-पाणी , अत्तर वाटप करित असत. मग फराळाचा कार्यक्रम. तुळशीच्या लग्नानतर , घरातील ऊपवर मुलींच्या वर संशोधन मोहिमेला सुरवात होत असे. मग त्या वयातील बहिणीं थट्टा करणे हा भावांचा मुख्य ऊद्योग ! आपल्या बहिणी मग लाजताना पहाण्यात कही वेगळीच मज्जा असे. आता ते तसे लग्न ही लागत नाही आणि मुलींना तसे लाजताना पहाण्याचे प्रसंग ही विरळाच!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्पंदना 15/06/2012 - 18:52
आम्ही काय वाचु नये काय काही तरी जुन जुन नव्यान? बाकि तुळशीच्या लग्नाला मी रांगोळी घालायचे . तेंव्हा छान वाटायची.

     !! तुळशीचे लग्न !!

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

आजानुकर्ण ·

सर्किट 15/11/2007 - 11:52
कुणीतरी ह्या आजानुकर्णाला गुरुनाथ आबाजिंचे अथवा त्यांच्या चेल्याच्या आवडीचे पुस्तक द्या रे ;-) बोधकथांमुळे मळमळायला होतेय हल्ली ;-) (येथे सर्व वराहगंधर्वांनी आपापले दूषित "मळमळणे" ह्या शब्दाभोवती घोळवावे ;-) - सर्किट

सहज 15/11/2007 - 12:07
.....नारदमुनी: "मग तू स्वर्गात चल. यू डिझर्व बेटर." वराहगंधर्वः "पण तिथे रस्त्याच्या कडेने वाहणारे सांडपाणी, ताजी स्वच्छ घाण मिळेल ना?" नारदमुनी: "अरे वेड्या, स्वर्गात हे कुठे मिळणार? आणि तुला ते हवे तरी कशाला?" वराहगंधर्वः पण नारदमुनी जर का मी अजुन ५ जातभाई किंवा "क्लोन" आणले तर काही सोय होऊ शकेल का? नारदमुनी: तुझ्या नम्रवाणीने मी प्रसन्न झालो आहे, बघतो काय होऊ शकेल का? कदाचित "आपापसात" असे काही करता येईल. वराहगंधर्वः **** ***** #%#$% (*&&^%$# ^%$# :-) (संपूर्ण काल्पनिक)

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू 15/11/2007 - 12:15
नारदमुनी आले की वराहगंधर्व (की त्याचा क्लोन) माहीत नाही, पण पळा मुलांनो पळा! (मस्तीखोर)बेसनलाडू

लोकसत्तेच्या लोकमुद्रा ४ नोव्हे २००७ मध्ये वाचक लिहितात मध्ये स.बा. यशवंत यानी खालील दहा गंधर्व दिले आहेत. १) देव गंधर्व - भास्करबुवा बखले २) सवाई गंधर्व - रामचंद्र गणेश कुंदगोळकर ३) कुमार गंधर्व = शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकोळी ४) बालगंधर्व - नारायण श्रीपाद राजहंस ५) छोटा गंधर्व- सौदागर नागनाथ गोरे ६) नुतन गंधर्व - विनायक कृष्ण देशपांडे ७) हिंद गंधर्व - शिवरामबुवा दिवेकर ८) महाराष्ट्र गंधर्व - सुरेश विनायक हळदणकर ९) आनंद गंधर्व - आनंद बलवंत भाटे १०) भाव गंधर्व - हृदयनाथ दिनानाथ मंगेशकर वंचित गंधर्व प्रकाश घाटपांडे

सर्किट 15/11/2007 - 11:52
कुणीतरी ह्या आजानुकर्णाला गुरुनाथ आबाजिंचे अथवा त्यांच्या चेल्याच्या आवडीचे पुस्तक द्या रे ;-) बोधकथांमुळे मळमळायला होतेय हल्ली ;-) (येथे सर्व वराहगंधर्वांनी आपापले दूषित "मळमळणे" ह्या शब्दाभोवती घोळवावे ;-) - सर्किट

सहज 15/11/2007 - 12:07
.....नारदमुनी: "मग तू स्वर्गात चल. यू डिझर्व बेटर." वराहगंधर्वः "पण तिथे रस्त्याच्या कडेने वाहणारे सांडपाणी, ताजी स्वच्छ घाण मिळेल ना?" नारदमुनी: "अरे वेड्या, स्वर्गात हे कुठे मिळणार? आणि तुला ते हवे तरी कशाला?" वराहगंधर्वः पण नारदमुनी जर का मी अजुन ५ जातभाई किंवा "क्लोन" आणले तर काही सोय होऊ शकेल का? नारदमुनी: तुझ्या नम्रवाणीने मी प्रसन्न झालो आहे, बघतो काय होऊ शकेल का? कदाचित "आपापसात" असे काही करता येईल. वराहगंधर्वः **** ***** #%#$% (*&&^%$# ^%$# :-) (संपूर्ण काल्पनिक)

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू 15/11/2007 - 12:15
नारदमुनी आले की वराहगंधर्व (की त्याचा क्लोन) माहीत नाही, पण पळा मुलांनो पळा! (मस्तीखोर)बेसनलाडू

लोकसत्तेच्या लोकमुद्रा ४ नोव्हे २००७ मध्ये वाचक लिहितात मध्ये स.बा. यशवंत यानी खालील दहा गंधर्व दिले आहेत. १) देव गंधर्व - भास्करबुवा बखले २) सवाई गंधर्व - रामचंद्र गणेश कुंदगोळकर ३) कुमार गंधर्व = शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकोळी ४) बालगंधर्व - नारायण श्रीपाद राजहंस ५) छोटा गंधर्व- सौदागर नागनाथ गोरे ६) नुतन गंधर्व - विनायक कृष्ण देशपांडे ७) हिंद गंधर्व - शिवरामबुवा दिवेकर ८) महाराष्ट्र गंधर्व - सुरेश विनायक हळदणकर ९) आनंद गंधर्व - आनंद बलवंत भाटे १०) भाव गंधर्व - हृदयनाथ दिनानाथ मंगेशकर वंचित गंधर्व प्रकाश घाटपांडे
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल. शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक. नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच! पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.

दिवाळी निमित्त अमेरिकन काँग्रेसमधे ठराव

विकास ·

सहज 02/11/2007 - 12:10
>>दिवाळी निमित्त अमेरिकन काँग्रेसमधे ठराव वा वा अमेरीकेतील हिंदूंचे प्रमाण जेमेतेम .६ टक्के (२ मीलीयन -३०० मीलीयन) पण दिवाळीची सरकारदरबारी दखल. :-) सर्वधर्मसमभाव(एक व्यक्ती एक मत) तिकडच्या (इकडच्या) अंनिसची काही प्रतिक्रिया? >>सर्व अमेरिकेत जन्माला आलेली दुसरी भारतीय पिढी, पेशाने डॉक्टर्स/वकील आणि पॉलीसीमधे कामे करणारी आहेत. हो आता एकंदरच अमेरीकेत बर्‍याच भारतीय वंशाच्या लोकांचे नाव झाले आहे. अंतराळवीर, सिनेटर(संसदपटू), टेक्नोक्रॅट, गर्व्हनर(राज्यपाल), ऑथर/स्पीकर(लेखक-व्यक्ता), सामाजीक कार्यकर्ते, हॉलीवूड(अभिनय, दिग्दर्शक, निर्माता, रियालीटी टिव्ही इ.) डॉक्टर, वैज्ञानीक, मिनीमार्ट, रेस्टॉरंटकार बर्‍याच क्षेत्रातील लोकांची ओळख प्रसारमाध्यमातुन झाली आहे. बाकी "हॅपी दिवाली" ह्या दोन शब्दात जे काम होते त्यासाठी किती Whereas :-) अवांतर - मागे सोसायटीच्या आमसभेत आमच्याकडे दिवाळीला दरवाज्यात रंग , पावडर सांडत नाहीत की जे दिवसातून सफाई कर्मचार्‍याने लगोलग येउन साफ केले पाहीजेत तर ती रांगोळी नामक प्रकार आहे, मुद्दाम काढला आहे व शक्यतो त्यावर पाय न देता, लगोलग साफ नाही केला तर चालेल. तसेच रंगेबेरंगी पणत्या विझायच्या थांबल्या की रातोरात लगेच फेकून देऊ नये, त्यात तेल, नवीन वात टाकून परत वापरता येतात (अनेक वर्षे) हे मुद्दामुन सांगावे लागले. :-)

सहज 02/11/2007 - 12:10
>>दिवाळी निमित्त अमेरिकन काँग्रेसमधे ठराव वा वा अमेरीकेतील हिंदूंचे प्रमाण जेमेतेम .६ टक्के (२ मीलीयन -३०० मीलीयन) पण दिवाळीची सरकारदरबारी दखल. :-) सर्वधर्मसमभाव(एक व्यक्ती एक मत) तिकडच्या (इकडच्या) अंनिसची काही प्रतिक्रिया? >>सर्व अमेरिकेत जन्माला आलेली दुसरी भारतीय पिढी, पेशाने डॉक्टर्स/वकील आणि पॉलीसीमधे कामे करणारी आहेत. हो आता एकंदरच अमेरीकेत बर्‍याच भारतीय वंशाच्या लोकांचे नाव झाले आहे. अंतराळवीर, सिनेटर(संसदपटू), टेक्नोक्रॅट, गर्व्हनर(राज्यपाल), ऑथर/स्पीकर(लेखक-व्यक्ता), सामाजीक कार्यकर्ते, हॉलीवूड(अभिनय, दिग्दर्शक, निर्माता, रियालीटी टिव्ही इ.) डॉक्टर, वैज्ञानीक, मिनीमार्ट, रेस्टॉरंटकार बर्‍याच क्षेत्रातील लोकांची ओळख प्रसारमाध्यमातुन झाली आहे. बाकी "हॅपी दिवाली" ह्या दोन शब्दात जे काम होते त्यासाठी किती Whereas :-) अवांतर - मागे सोसायटीच्या आमसभेत आमच्याकडे दिवाळीला दरवाज्यात रंग , पावडर सांडत नाहीत की जे दिवसातून सफाई कर्मचार्‍याने लगोलग येउन साफ केले पाहीजेत तर ती रांगोळी नामक प्रकार आहे, मुद्दाम काढला आहे व शक्यतो त्यावर पाय न देता, लगोलग साफ नाही केला तर चालेल. तसेच रंगेबेरंगी पणत्या विझायच्या थांबल्या की रातोरात लगेच फेकून देऊ नये, त्यात तेल, नवीन वात टाकून परत वापरता येतात (अनेक वर्षे) हे मुद्दामुन सांगावे लागले. :-)
हिंदू अमेरिकन फांऊंडेशनच्या प्रयत्नाने अमेरिकन काँग्रेस (३५८-०) दिवाळी निमित्त ठराव संमत झाला. तसाच ठराव हा सिनेटमधे पण आहे आणि तो अजून मतदानास येयचा आहे. यात (हिंदू अमेरिकन फांऊंडेश) माझ्या माहीतीप्रमाणे, सर्व अमेरिकेत जन्माला आलेली दुसरी भारतीय पिढी, पेशाने डॉक्टर्स/वकील आणि पॉलीसीमधे कामे करणारी आहेत. या ठरावाची भाषा वाचण्यासारखी वाटली म्हणून येथे जशीच्या तशी इंग्रजीत चिकटवत आहे. मूळ माहीती सारखी आहे फक्त सिनेट/हाऊस मधील ठराव थोडासा वेगळा आहे. 110th CONGRESS House resolution 747 S. RES. 299 Recognizing the religious and historical significance of the festival of Diwali.

खरी मजा आली ती तोडल्यावर!

गुंडोपंत ·

सहज 21/10/2007 - 09:44
सर्वप्रथम गुंडोपंत हे आपले दणक्यात पुनरागमन समजायचे का? डोळ्याच्या दुखण्याचा तुमच्या रोजच्या लेखनावर परिणाम झाला होता व आम्हाला आपली कमी जाणवत होती. असो काळजी घ्या व लवकर ठणठणीत बरे व्हा, हो. :-) मी तिकडे उपक्रमावर वैयक्तिक वाटू शकेल व नियमात बसणार नाही असा प्रतिसाद देऊ शकलो नाही म्हणून इथे हॉटेलात. :-) तुमचे वरचे प्रताप वाचून अगगगगगग्!!!!!!! एखाद्या तामिळ पिक्चरचा पुर्वाध वाचतोय असे झाले बघा. :-) फक्त एखादी "सालस्" (तात्यांनी त्या दसर्‍याच्या शुभेच्छापत्रात दाखवली तशी) हिरॉइन येउन हिरोला आमुलाग्र बदलणार तेवढ्यात तुम्ही थांबलात पंत... नावाला साजेसे तरूणपण होते म्हणायचे... :-) ह. घ्या.

In reply to by सहज

कोलबेर 21/10/2007 - 09:54
अगगगगगग्!!!!!!! एखाद्या तामिळ पिक्चरचा पुर्वाध वाचतोय असे झाले बघा. :-) फक्त एखादी "सालस्" (तात्यांनी त्या दसर्‍याच्या शुभेच्छापत्रात दाखवली तशी) हिरॉइन येउन हिरोला आमुलाग्र बदलणार तेवढ्यात तुम्ही थांबलात पंत... हा हा हा .. जबरा!! गुंडोंचे प्रताप वाचून अगदी असेच वाटले. ... गाडीत गर्दी होती कंडक्टर पर्यंत पोहचूच शकलो नाही आणि म्हणून तिकिट काढले नाही वगैरे दुध भातातले नियम भंग वाचल्यावर गुंडोंची झणझणणीत मिसळ जाम आवडली. लगे रहो गुंड्याभाय!

In reply to by कोलबेर

गुंडोपंत 22/10/2007 - 02:37
गाडीत गर्दी होती कंडक्टर पर्यंत पोहचूच शकलो नाही आणि म्हणून तिकिट काढले नाही यात नियम भंग कुठे आहे हेच कळले नाही मला?!? पाळणेच शक्य नाही असे नियम तोडले जात नाहीत, ते तुटतात हो! आपला गुंडोपंत

In reply to by सहज

गुंडोपंत 21/10/2007 - 14:55
सर्वप्रथम गुंडोपंत हे आपले दणक्यात पुनरागमन समजायचे का? अहो मी इथेच आहे हो! पुनरागमनासाठी जायला तर हवे ना :) फक्त खुप त्रासहोतोय पण रहावत नाही नाही "सहनही होत नाही आणी वाचताही येत नाही" अशी वेळ आहे हो! ;))) आम्हाला आपली कमी जाणवत होती. आम्हालाही आठवण तर येतेच ना! तुमचे असे प्रेम आहे सहजशेठ, म्हणून तर आम्ही आहोत! असो, ते सालस वगैरे जाऊ द्या हो... नकोच बोलयला आता त्यावर! ;))) ! आपला गुंडोपंत

विसोबा खेचर 21/10/2007 - 09:57
मिसळ हीच खरी बंड! त्यामुळे इथेच ते योग्य आहे असे!! :))) उत्तम केलंस रे गुंड्या!:) अरे बाबा उपक्रम काय किंवा मनोगत काय, ही हुश्शार, सभ्य, सुशिक्षित, सुसंस्कृत असलेल्या मंडळींच्या मालकीची संकेतस्थळं! मिसळपावचं तसं नाही बरं का! त्याचा मालक एक नंबरचा असभ्य आणि असंस्कृत! शिवाय वृत्तीने तमासगीर आणि बंडखोर! तेव्हा इथे तुला काय लिहायचंय ते लिही बिनधास्त! बरंवाईट काय ते पाहून घ्यायला पंचायत समिती आहेच, आपण कशाला काळजी करा! :) ५. 'त्रास देणार्‍या' शिक्षकांच्या घरांच्या एरियाचे फ्युज 'खांबावरूनच' काढून ठेवणे ६. गांधीजयंतीला हटकून दारू पिणे हा हा हा! हे उपाय अतिशय आवडले..:) आपला, (महात्माजींचा फुल्टू (!) भक्त..) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

गुंडोपंत 22/10/2007 - 08:36
आपण कशाला काळजी करा! छे! छे! तात्याबा काळजी करत असतो तर इतके गोंधळ घातले असते का हो! काळजी वगैरे करायची असते ती 'तिकडे' नियम पाळणारांनी. ज्यांना नियम तोडायचेच दु:ख नाही ते कसली काळजी करताही? ते मजेत पुढे जातात सिग्नलवरून आणि मग "राईट टर्न" घेवून बरोब्बर मिसळपावावर येतात! ;))) तेव्हा इथे तुला काय लिहायचंय ते लिही बिनधास्त! लिहिणारच! अगदी नाही म्हणाले तरी लिहिणारच! ;)) आपला राईट टर्न मारलेला! गुंडोपंत

In reply to by विसोबा खेचर

गुंडोपंत 22/10/2007 - 08:44
हे तर काहीच नाही, मी तर ब्लॅक मध्ये विकली पण आहे दारू त्या दिवशी! पैस हा इश्यु नाही हो! मजा म्हणून!!! शिवाय सॉलिइड काँटॅक्ट्स बनतात बरं या दिवशी... एकहा!'नेटवर्कींग डे' असायचा हा! ड्राय डे ला सॉलीड मजा यायची... लोकं अशी गयवया करतात. अक्षरश: भीक मागतात दारूची! मग खुप आडून पाडून कशी तरी एक बाटली दिली की अगदी पाय धरतात!नाही...)(हल्ली काही राहिले नाही...) मी ही आता त्यातून मुक्त आहे बर का! (नाही तर व्यनि पाठवायचे मला ड्राय डे ला... सांगता येत नाही... वर वर सभ्य भासणारी डँबीस लोकं आहात तुम्ही!) ;))) आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

ड्राय डे ला सॉलीड मजा यायची... लोकं अशी गयवया करतात. अक्षरश: भीक मागतात दारूची! मग खुप आडून पाडून कशी तरी एक बाटली दिली की अगदी पाय धरतात!नाही...)(हल्ली काही राहिले नाही...) ड्राय डे ला रात्री बारा वाजता आम्ही अशी बिअर पुण्यात दीप बंगला चौकातल्या परदेशी वाईन्स कडून हक्काने परंतु चोरमार्गाने प्रसंगी थोडे जास्त पैसे देउन घेत असू. ( पोलिस कन्सेशन नको. तसेही आम्हि बिनविषारी पोलिस हे त्याला माहित होते) अशावेळी ४८ वर ( आमच्या सरकारी क्वार्टर ( हाफ नाही बरका?) नांव) आल्यावर आमची मान १८० अंशात फिरत असे. ( श्रावणीत गोमूत्र पिणारा) प्रकाश घाटपांडे

डोळ्याची काळजी घेऊन वाचकांना लिहायला प्रवृत्त केल्याबद्दल मिसळपाव ग्राहकांच्या वतीने गुंडोपंताचे आभार ! ;) नियम तोडण्यात आम्हालाही आनंद वाटतो. सिग्नल तोडण्यातला आनंद तर अजूनही कधीतरी घेतोच. विशेषत: एखादा सायंकाळी मित्रांबरोबर बैठक आवरल्यावर ;) मित्राला टू व्हीलरवर सोडतांना, आम्हाला फार जोर येतो. मुद्दामहून पोलिसांसमोरून सिग्नल तोडून जातो. अशावेळी तेही काही करत नाही आणि कधीतरी ५० रुपयावर तडजोड करतांना, तुम्ही प्राध्यापक आहात तुम्हाला शोभत नाही, असा उपदेशही निमूटपणे ऐकला आहे. अवांतर ;) नियम कुठे कुठे तोडले होते ते आठवले की, इथे लिहीत राहीन ! नियम पाळण्यापेक्षा तोडल्यावर अधिक फायदाच होत असावा असे वाटते ! :) आपला नियमाचे कधीतरी काटेकोरपणे अंमलबजावणी करणारा ! प्रा.डॊ................

धनंजय 22/10/2007 - 07:43
त्यामुळे शाळा-कॉलेजमध्ये जे काही मी केले (किंवा माझ्या कंपूने केलेले पाहिले आणि अपराधी न वाटता हसलो) त्याला नियम मोडणे म्हणावे की नाही कोणास ठाऊक.

राजे 22/10/2007 - 09:03
तरुण वय हे नियम मानतच नाही ... काय करणार पण एक गोष्ट आहे नियम तोडण्यात जो आनंद भेटतो त्या पेक्षा जास्त नियमानूसार चालताना भेटतो कारण एखाद दुसरा तरी तुमचे अनुकरण करुन नियमानूसार चालतोच. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

झकासराव 22/10/2007 - 11:26
गुंडोपंत मज्जा आली वाचुन. काही लोक नियमावर "बोट" ठेवुन जगतात तर काही नियमावर् हात, पाय, कुर्‍हाड, गाडी, आगबोट्,विमान सगळच चालवतात. :) नाव सार्थ आहे तुमच. नियमांची ऐशी तैशी. सिग्नल तोडण्यात जबरा आनंद आहे. मी घेतो अध्ये मध्ये.

In reply to by झकासराव

गुंडोपंत 22/10/2007 - 14:52
खरंय हो जरा असे करून पाहण्यातही मजा आहे हो मजा आहे! मी आपला प्रमाणिकपणे सांगितले होहेसगळे आणि कोंबड्या पकपक करायला लागल्या. आपला गुंडोपंत

ही सारी चर्चा वाचून खूबसुरत मधल्या,"सारे नियम तोड दो,नियमपे चलना छोड दो.." गाण्याची आठवण झाली,:) आणि शाळेतल्या नियम तोडलेल्या दिवसांचीही :) स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

बेसनलाडू 22/10/2007 - 11:55
इन्कलाब झिन्दाबाद ... बोलो बोलो बोलो...इन्कलाब झिन्दाबाद... (स्वातंत्र्यसैनिक)बेसनलाडू

कोंबडी 22/10/2007 - 13:26
बिरुटेसर/गुंडोपंत, अजून काय काय वाकवून पाहिलंय तेही सांगा. तो सिग्नल मोडून झाल्यावर दुचाकीवरून जाताना एखाद्या मुलीच्या उरोजाला निसटता स्पर्ष? त्याशिवाय ती मुलगी किती "वाकते" ते कळणार कसं? एखाद्या मॉलमध्ये फिरताना पिशवीत एखादी वस्तू हळूच टाकणं ? त्याशिवाय मॉलची सिकयुरिटी सिस्टीम किती टाइट आहे ते कळणार तरी कसं? राग मानू नका. तारुण्याची रग/नशा/वेडेपणा मान्य, गांधीजयंतीला(च) दारू पिण्याचे निरुपद्रवी नियमबाह्य वर्तन क्षम्य, पण इतरांना थेट नुकसान, मनस्ताप, इजा पोहोचवणारं वर्तन करून त्याचं उजळ माथ्याने समर्थन करणं अगम्य! एक घटना आठवली. (अर्थात परदेशात) वेगमर्यादा ओलांडून जाणार्‍या एकाला पोलिसाने पकडल्यावर कारण मिळालं, "आय वॉज जस्ट चेकिंग हाऊ फास्ट माय कार कॅन गो!". पोलिसाने शांतपणे २५० डॉलरचा दंड केला आणि म्हणाला, "सर, युवर कार कॅन गो ऍज फास्ट ऍज २५० डॉलर्स!"

In reply to by कोंबडी

आजानुकर्ण 22/10/2007 - 14:32
राग मानू नका. तारुण्याची रग/नशा/वेडेपणा मान्य, गांधीजयंतीला(च) दारू पिण्याचे निरुपद्रवी नियमबाह्य वर्तन क्षम्य, पण इतरांना थेट नुकसान, मनस्ताप, इजा पोहोचवणारं वर्तन करून त्याचं उजळ माथ्याने समर्थन करणं अगम्य!
खरे आहे. लेख वाचून त्रास झाला! - (त्रस्त) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

गुंडोपंत 22/10/2007 - 14:50
कर्णा इतका दु:खी होवू नकोस रे! मंचर नि चिंचवड ला कधी गेलो नाही मी ;)) आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

आजानुकर्ण 22/10/2007 - 15:46
पंत, आपल्यासारख्या 'सुशिक्षित' लोकांनी नियम तोडल्याबद्दल खंत करण्याऐवजी ते नियम मोडण्यात कशी मजा असते हे दाखवून देण्यासाठी लेख लिहिला हे दु:खदायक आहे. सर्वच प्रसंगी सर्व नियम पाळणे अनेकदा काही कारणास्तव शक्य होत नाही. उदा. गर्दी मध्ये तिकीट काढणे. पण स्वतःचा कंड शमवण्यासाठी किंवा "मी किती भारी" हे दाखवण्यासाठी नियम मोडणे चुकीचे आहे. व त्याचे वर दिल्याप्रमाणे समर्थन करणेही चुकीचे आहे. नियम मोडायला फार काही लागत नाही. मंचर किंवा चिंचवडला नियम मोडणारे एक शोधा - हजार सापडतील पण नियम पाळणारे खूप कमी. "मी किती भारी" हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही नियम पाळला असता तर अधिक आनंद वाटला असता. त्यातही थ्रिल असते... असो.

In reply to by आजानुकर्ण

गुंडोपंत 22/10/2007 - 15:51
बरं बाबा! आता तसा एक लेख लिहु का? काय मागे लागलात रे बाबांनो माझ्या? अजून काही वर्षांनी बहुतेक लेख लिहिणार तुम्ही... गुंडोपंताना कसा त्रास दिला यावर ;)) आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

देवदत्त 22/10/2007 - 19:01
अजून काही वर्षांनी बहुतेक लेख लिहिणार तुम्ही... गुंडोपंताना कसा त्रास दिला यावर ;)) चांगली कल्पना आहे. पण ते "एखाद्या सदस्याला त्रास न देणे हा नियम आहे का?" ह्यावर अवलंबून आहे. ;)

In reply to by आजानुकर्ण

"मी किती भारी" हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही नियम पाळला असता तर अधिक आनंद वाटला असता. त्यातही थ्रिल असते... खालील मनोगतावरील लिंकवर अजानुकर्णाने हा आनंद व्यक्त केला आहे. http://www.manogat.com/node/11727 प्रकाश घाटपांडे

In reply to by कोंबडी

गुंडोपंत 22/10/2007 - 15:33
तो सिग्नल मोडून झाल्यावर दुचाकीवरून जाताना एखाद्या मुलीच्या उरोजाला निसटता स्पर्ष? ओहो! आपल्याला वेगळ्याच नियमांमध्ये 'रस' आहे तर. गुंडोपंत अशा विभागात कधीच नव्हते. त्यामुळे या गोष्टींच्या भानगडीत पडलो नाही रे बाबा. असे करत असतो तर गुंडोपंतांना अजूनही मैत्री टिकवून असणार्‍या मैत्रिणी मिळाल्या नसत्या. तु काही असले केले असेल तर ते तुलाच लखलाभ! कुणाला अशा रितीने वाकवण्याचे काही गरज पडली नाही मला! एखाद्या मॉलमध्ये फिरताना पिशवीत एखादी वस्तू हळूच टाकणं ? हे तुलाच जमत असेल रे बाबा! मी तरी पैसे देवूनच गोष्टी घेणं पसंत करतो. चोर्‍या करण्यात मला रस नव्हता आणि नाही! थोडीफार तरूणपणातली मस्ती आहे ती. तेही मी प्रामाणिकपणे सांगितले, तू तर काय केले तेही कधी सांगितले नाहीस? आधी सांग की तू काय काय केले ते. तु काय "असाच" होतास तरूणपणात? जगात असा कुणीच नाही की, ज्याने नियम तोडला नाही. मीपण त्याचे काही फार समर्थन करतो आहे असे नाही. नियमांचे महत्व समजले हे तर मी शेवटी मारूती गाडीने आम्हाला उडवले त्या प्रकरणात संगितलेच आहे. उगाच फार बाऊ करू नकोस... मी काही खुन केले नाहीत की दरोडे घातले नाहीयेत. तुला यातले काही करायला झेपले नसेल, तर उगाच जळू नकोस माझ्यावर! आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

कोंबडीसेठ,
पंतानी खूलासा केलाच आहे, पण चो-या, स्पर्श, या गोष्टीशी आमचा काही  संबंध नाही, तसा विचारही आमच्या मनाला  शिवत नाही.
पण सिग्नल तोडल्यावर आम्ही काय काय करु शकतो,  त्याबद्दलच्या  आपल्या प्रतिभेने मात्र
आम्ही चकीत झालो !


राग मानू नका. तारुण्याची रग/नशा/वेडेपणा मान्य, गांधीजयंतीला(च) दारू पिण्याचे निरुपद्रवी नियमबाह्य वर्तन क्षम्य,
धन्यवाद,  बरं वाटलं ! :)


पण इतरांना थेट नुकसान, मनस्ताप, इजा पोहोचवणारं वर्तन करून त्याचं उजळ माथ्याने समर्थन करणं अगम्य!
सहमत !

अवांतर ; ) नियम पाळणा-यांनी नियम पाळावे, नियम तोड-यांनी अंदाज पाहून नियम तोडावेत, असे आपण म्हणनार नाही बॉ ! : )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोंबडी 22/10/2007 - 22:21
गुंडोपंत, एकदम एकेरीवर आलात, म्हणजे रागावलात. तरी राग नसावा. मी टोकाची उदाहरणे दिली त्याला कारण म्हणजे मला हे सांगायचं होतं, की त्या उदाहरणांतल्या गोष्टी ज्याप्रमाणे तुम्हाला करणे "शक्य" आहेत, पण कराव्याश्या वाटणार नाहीत, त्याच प्रमाणे तुमच्या यादीतल्या बहुतांशी गोष्टी मला करणे "शक्य" आहेत, परंतु कराव्याश्या वाटणार नाहीत (पूर्वीही वाटल्या नाहीत). यात तुम्हाला बगळेपणाचा संशय येत असेल तर येवो. बिरुटेसाहेब, तुमच्या खालील वाक्याने मात्र कमालच केली:
नियम तोडण्यात आम्हालाही आनंद वाटतो. सिग्नल तोडण्यातला आनंद तर अजूनही कधीतरी घेतोच. विशेषत: एखादा सायंकाळी मित्रांबरोबर बैठक आवरल्यावर ;) मित्राला टू व्हीलरवर सोडतांना, आम्हाला फार जोर येतो. मुद्दामहून पोलिसांसमोरून सिग्नल तोडून जातो. अशावेळी तेही काही करत नाही आणि कधीतरी ५० रुपयावर तडजोड करतांना, तुम्ही प्राध्यापक आहात तुम्हाला शोभत नाही, असा उपदेशही निमूटपणे ऐकला आहे.
यावरून दोन उदाहरणं आठवली (एक जरा टँजंट) १. मुंबई विमानतळ. माझा मित्र छोटीशी परदेश वारी करून उतरला. कस्टमवाला - "भोसले" नाव असलेला - पाठी लागला. मित्र म्हणाला माझ्याकडे काहीही नाही. खरंच काहीही नव्हतं. मित्राच्या खिशातलं चांगलंसं पेन पाहून तो म्हणाला, मग पेन तरी द्या! मित्र म्हणाला, भोसले, अहो शिवाजीचे वंशज तुम्ही, तुम्हाला पेन मागणं शोभत नाही. तेव्हा मात्र गडी वरमला. २. ही सुद्धा खात्रीलायक सत्य घटना: फर्ग्युसन रस्ता. एकाने चारचाकी पार्क केली. ते नो पार्किंग निघालं. पोलिसाने पकडलं. हा म्हणाला बरं, गुन्हा मान्य, भरतो दंड. पण मग पोलिसाचं बिनसलं. पोलिस म्हणाला चौकीत चल. हा म्हणाला चला. पोलीस दार उघडून याच्या बाजूच्या सीटवर बसला. हा म्हणाला, खाली उतरा. ही गाडी माझी आहे. मी माझ्या गाडीतनं येतो चौकीवर, तुम्ही तुमच्या गाडीतनं या. पोलीस लालेलाल. चौकीत सायबाला सांगितलं. साहेब ह्याला म्हणाला, का रे माजला का? हा म्हणाला, माजलो मी नाही, माजले तुम्ही. लक्षात ठेवा, तुमच्या पगाराचा एक लक्षांश का होईना, एक हिस्सा माझ्या करातून जातोय. शेवटी साहेबाचा साहेब आला, आणि याला दंड घेऊन बाइज्जत बरी केलं. मला असं मनापासून वाटतं, की ज्या पुण्यात किमान दोन टक्के रहदारी उलट्याच दिशेने सुरू असते, जेथे मोठाल्या बसेस हायवेवरही डाव्याच लेन मध्ये यू टर्न घेऊन उलट्या फिरतात, जिथे सिग्नलला दोनतीनशे वाहनं थांबली असली तरी देखरेखीकरता एखादाच पोलिस असतो, जिथे पकडलं गेलं की पावतीशिवाय व्यवहार हाच रिवाज आहे, अशा ठिकाणी नियम मोडण्यात कसली आलीय मर्दुमकी? उदाहरण दोन मधल्या व्यक्तीसारखं काही केलंत तर मिशीला तूप लावून फिरा (आपल्याला नाही बुवा ते जमणार अजून. कबूल!) - कोंबडी

In reply to by कोंबडी

बिरुटेसाहेब, तुमच्या खालील वाक्याने मात्र कमालच केली: नियम तोडण्यात आम्हालाही आनंद वाटतो. सिग्नल तोडण्यातला आनंद तर अजूनही कधीतरी घेतोच. विशेषत: एखादा सायंकाळी मित्रांबरोबर बैठक आवरल्यावर ;) मित्राला टू व्हीलरवर सोडतांना, आम्हाला फार जोर येतो. मुद्दामहून पोलिसांसमोरून सिग्नल तोडून जातो. अशावेळी तेही काही करत नाही आणि कधीतरी ५० रुपयावर तडजोड करतांना, तुम्ही प्राध्यापक आहात तुम्हाला शोभत नाही, असा उपदेशही निमूटपणे ऐकला आहे. आम्हाला सिग्नल तोडणे शोभत नाही असे म्हणायचे आहे का ? नियमित सिग्नल तोडले असते तर आपण काय काय लिहिले असत हो ! घेतो कधी कधी मजा क्षणभर, त्यात इतके गंभीर होण्यासारखे काय आहे ? आणि जे गंभीर घ्यायला पाहिजे, तिथे जाऊ द्या ! आपल्याच्यानं काही होणार आहे का ? असं म्हणायचं ! अर्थात अशा सोयीच्या विचारसरणीच्या मित्रांचे आम्हाला मोठे कौतुक वाटते !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by कोंबडी

गुंडोपंत 23/10/2007 - 02:56
ज्या पुण्यात किमान हे पहा तुमच्या पुण्याशिवायही महाराष्ट्र आहे!!! मी हे नियम तुमच्या पुण्यात मोडलेले नाहीत. पुण्यातले अगदी सदाशीव पेठेत राहणारे, सर्रास नियम मोडणारेही मी ओळखतो. हेच लोक वर गळे काढायला तयार असतात हे ही तितकेच खरे. याशिवाय तुम्ही दिलेल्याउदाहरणात "तुम्ही" नाही! इतर आहेत. वर चर्चा निट वाचल्यास तुम्ही काय केले असे आवाहन आहे. म्हणजे परत धूर्तपणे तुम्ही मुळ मुद्द्याला बगलच दिली आहे. असो, बिरुटे साहेबांचे नियम मोडणे: ते ही पुण्यात नाहीत!!! ते रोज काही जावून नियम मोडत नाहीत. कधीतरी मोडतात. त्यावर ते दंड ही भरतात तशी तयारी ठेवतात. पळून जात नाहीत हे महत्वाचे. म्हणजे त्याची जबाबदारी घेतात. कधीतरी हे वागणे "अनवाईंडीग" ही असू शकते ना! सांगण्याचा उद्देश हा की इतरांवर आरोप करण्याआधी विचार करा, आपण कधी मोडलेत नियम. कितीवेळा पळून गेलाय? तुम्ही आधी स्वतःचे काही सांगा. काहीवेळा लोकं कसं करतात हे या म्हणीतून स्प्ष्ट कळते: "आपलं ठेवायचं झाकून नि दुसर्‍याचं पहायचं वाकून" आपला गुंडोपंत

In reply to by कोंबडी

राग मानू नका. तारुण्याची रग/नशा/वेडेपणा मान्य, गांधीजयंतीला(च) दारू पिण्याचे निरुपद्रवी नियमबाह्य वर्तन क्षम्य, पण इतरांना थेट नुकसान, मनस्ताप, इजा पोहोचवणारं वर्तन करून त्याचं उजळ माथ्याने समर्थन करणं अगम्य! खर आहे! काही गोष्ट 'योग्य 'नसतात पण 'क्षम्य' नक्कि असतात. पण हे ठरवणार कोण? आपणच. सदसदविवेकबुद्धी म्हणतात ती हीच. तीच ठरवते. प्रकाश घाटपांडे

जुना अभिजित 22/10/2007 - 15:36
नियम हे सर्वांचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून बनवलेले असतात. जेव्हा नियमांचा अतिरेक होतो तेव्हा त्या विरोधात आंदोलन वगैरे जसे मेहंदी प्रकरण(दलेर नव्हे हे http://mr.upakram.org/node/785 प्रकरण) ठीक आहे. सिग्नल तोडणे, रांगेत उभे न राहणे म्हणजे मी ह्या समाजाचा घटक नाहीये असे दर्शवणे. विद्रोह कुठे करावा आणि किती करावा यावर त्याला क्रांती म्हणायचं की विकृती हे ठरतं. लहानपणी समज कमी असते तोपर्यंत चालून जातं पण जाणतेपणी केवळ मर्दुमकी दाखवायला किंवा आपल्याला खाज म्हणून सिग्नल तोडणे किंवा तत्सम इतर नियम तोडणे म्हणजे इतर लोकांना मूर्खात काढण्यासारखे आहे. परवा पुण्यात नळ स्टॉप वर एका आजोबांना काठी घेऊन वाहतूक नियंत्रण करताना पाहीले त्यांनाही बहुतेक म्हातारचळ लागले असावे. सिग्नलतोड-समर्थक लोकांना नम्र विनंती आहे की जाणून बुजून नियम तोडू नका. बसमध्ये प्रचंड गर्दी असेल तेव्हा क्वचित तिकीट न काढणे ठीक आहे. पण कंडक्टरचा डोळा चुकवून आज मी कसा विनातिकीट आलो हे सांगण्यासाठी तिकीट बुडवू नये. वर उल्लेख केलेला पोलीसाचा प्रसंग मार्गदर्शक आहेच. वाहतूकीचे नियम तोडणार्‍या उन्मत्त नागरिकांना पोलिसांनी पावती फाडायला सांगितली की खुश होणारा अभिजित

गुंडोपंत 22/10/2007 - 15:42
"नियम हे सर्वांचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून बनवलेले असतात."" हे दरच वेळी नसते पण कदी कधी असते आणि ते मान्य आहे मला. अरे अभिजित, कॉलेजात असतांना कडकीच्या दिवसात केलेले उद्योग आहेत ते. आता तिकिट काढतो रे बा! असो, मी असे प्रामाणिक पणे लिहुन चूकच केली की काय? ??? इथे तर सगळेच एक पांढरा शर्ट घातलेले बगळे दिसतायेत... :( आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

जुना अभिजित 22/10/2007 - 15:55
मी असे प्रामाणिक पणे लिहुन चूकच केली की काय? ??? आजीबात नाही. आम्हीही कालेजात असताना काही कमी नव्हतो त्या मुळे शिक्षकांच्या सायकलींची हवा काढण्याबद्दल कुठे काय बोललोय. आणि तुम्हाला वैयक्तिक तर काहीच बोललो नाही. परदेशी राहणार्‍यांना स्वच्छतेबद्दल सांगायची काय गरज? तिकडे तर आरशासारखे रस्ते वगैरे वगैरे.. चर्चेला आलेल्या प्रतिसादांत मात्र वरील नियम तोडण्याच्या कल्पनेचा उदोउदो होताना दिसला म्हणून बोललो. काल एस्टीतून येताना एका कुटुंबाने खिडकीतून कचरा बाहेर फेकला(या लोकांचा आवडता कचरा म्हणजे लेज्/कुरकुरेची पाकिटे). त्यांच्या कडेवर ३ एक वर्षाचं मूल होतं. आता तुम्ही सांगा त्या मुलासमोर त्याच्या आवशीने काय आदर्श घालून दिला? आजोबा समर्थक अभिजित

In reply to by जुना अभिजित

गुंडोपंत 23/10/2007 - 03:01
आता तुम्ही सांगा त्या मुलासमोर त्याच्या आवशीने काय आदर्श घालून दिला? अतिशय चुकीचा! शंकाच नाही. अरे मी स्वतः अनेकदा बस स्टेशन वर असा कचरा गोळा करूवरत्या लोकांना परत दिला आहे. यातनं मोठी भांडणे केली आहेत. अगदी मारामार्‍याही! त्यामुळे हे वर्तन चुकीचेच आहे रे बाबा. तूही तेंव्हाच त्यांना टोकायला हवे होते ना पण? का नाही घडत तसे? तुझा गुंडोपंत

देवदत्त 22/10/2007 - 17:13
तुम्ही लोक फार फास्ट लिहिता बॉ. काही ठि़काणी आरामात प्रतिसाद येत असताना ह्यात एकदम भराभर प्रतिसाद आले. तुम्ही तोडलेले बहुतेक नियम हे कॉलेज जीवनातील आहेत. (म्हणजे त्यावेळीच घडू शकतात) बाकी रस्त्यावरील किंवा नेहमीचे नियम त्या वयात तोडले तर तेव्हा (आणि काही वेळा आजही) काही वाटत नाही. एक गंमत वाटते. परंतु नंतरही भरपूर वेळा फक्त मी नियम तोडू शकतो हे दाखविण्यासाठी, किंवा (काही लोकांना) नियम तोडल्याबद्दल एक वेगळाच (असूरी ?) आनंद मिळतो त्याचे वाईट वाटते. माझे काही अनुभव... १. आमच्या वसतीगृहात रात्री १० नंतर प्रवेशाला बंदी होती. तरीही काही मुले रात्री चित्रपट बघून भिंतीवरून उड्या मारून परत येत. २. प्रथम वर्षात होळी ला सुट्टी दिली नाही तर (तरीही?)एकही मुलगा कॉलेजला गेला नाही. ३. हॉस्टेलचे रेक्टर फार नियम पाळायला लावायचे तर एक दिवस रात्री त्यांच्या खोलीला (ते आत झोपले असताना)२-२ कुलुपे लावून ठेवली. आणि त्यात भर म्हणजे त्या सकाळी एक ही मुलगा हॉस्टेलला थांबला नाही. (नाही तर कॉलेज बंक करणारे भरपूर.) आणखी ही आठवून लिहीन...

In reply to by देवदत्त

गुंडोपंत 22/10/2007 - 17:59
देवदत्ता प्रतिसाद पाहून बरे वाटले! ते आत झोपले असताना)२-२ कुलुपे लावून ठेवली. भले शाब्बास! आम्ही कुलुपे कापयचो तुम्ही लावायचे! ;))) तुम्ही तोडलेले बहुतेक नियम हे कॉलेज जीवनातील आहेत. (म्हणजे त्यावेळीच घडू शकतात) हेच तर म्हणतोय मी कधीचा... तर हे मला एकदम व्हिलन ठरवताहेत :( परंतु नंतरही भरपूर वेळा फक्त मी नियम तोडू शकतो हे दाखविण्यासाठी, किंवा (काही लोकांना) नियम तोडल्याबद्दल एक वेगळाच (असूरी ?) आनंद मिळतो त्याचे वाईट वाटते. मलाही वाईट वाटते. आपला गुंडोपंत

जुना अभिजित 22/10/2007 - 18:33
गुंडोपंतांचा भार थोडा हलका करतो.. दांडीया बघायला आम्हाला केवळ १० वाजेपर्यंत मुदत दिली होती. होस्टेलच्या वॉचमनने पुढच्या दाराला कुलुप लावले होते. मग आम्ही ७-८ जण बाथरूमच्या खिडक्यांचे गज वाकवून बाहेर गेलो होतो. एकदा खूप उशीर झाला म्हणून वॉचमनने दार उघडले नाही. मग जवळच बास्केटबॉलचे कोर्ट होते तीथेच उघड्या आकाशाकडे बघत गप्पा मारत झोपलो. (तेव्हा परत बाथरूममधून आत आलो नाही.) इंटरकॉलेज स्पोर्टसला खोखोच्या मॅच वरून भर मैदानात प्रचंड धुमाकूळ घातला होता. अर्थात पाईप, बाटल्या, काठ्या आधीच बाजूला लपवून ठेवल्या होत्या. सर्व वर्गमित्र दापोलीहून मुरुडला चालत गेलो होतो भर पावसात. तेव्हा रस्त्यातल्या प्रत्येक फलकावर चिखल उडवला होता. आणि प्रत्येक गाडीवाल्याला वेडावून दाखवत होतो. रंगपंचमीला रंगलेल्या बनियन फाटक्या अवतारात कॉलेजमध्ये घुसत होतो. पण सरांनी दम दिला म्हणून माघारी फिरलो. :-( फ्रेंडशिप डेला एका मुलीला १५ जणांनी एकाचवेळी ईक्लेअर्स दिले होते. काय लकी आहे ती. अजूनही मैत्री टिकून आहे बरंका. बर्‍याच क्षुल्लक कारणावरून केलेले उपद्व्याप आता आठवत देखिल नाहीत.. प्रत्येक चौकशी समितीमध्ये आमची चौकशी व्हायचीच. डिबार होण्यापर्यंत मजल गेली होती. उपद्व्यापी अभिजित आणि त्याची टोपणनावे अभ्या/एपी/चड्डी/भेंडी/ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस/टीचर(एका मुलीला काही टीप देताना आमच्या वात्रट मित्रांनी पाहीले आणि त्या क्लासला अभिजित सर की क्लास असे नाव पाडले)

प्रत्येकाने आयुष्यात रुखरुख लागेल अशा गोष्टी कळत नकळत केलेल्याच असतात. फक्त सांगायचे धैर्य लागते ते प्रत्येकाकडे असेलच असे नाही. म्हणून चर्च मधील 'कनफेशन' आवडते. आपल्याकडे गंगास्नान करुन ते धुउन काढायची सोय आहे. मनात साचत राहिल्या तर कुजत जातात आणि त्याचा खूप त्रास होतो. स्वतःला आणि इतरांनाही. त्यापेक्शा "मोकळे" व्हा. बालगंधर्व पूलाजवळ प्र के अत्र्यांच्या पुतळयावर चे वाक्य कुणाला आठवते का? मला आठवत नाहि पण आशय आठवतो. स्वतःशी प्रामाणिक असणं. त्यांच्या आणि वनमाला बद्द्ल बर्‍याच वावड्या होत्या. खरं काय खोट काय देव जाणे. अष्टादश पुराणेषु। व्यासस्य वचनद्वयम॥ परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम॥ यामुळे तरी तात्या व्यासांना माफ करतील. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

राजे 23/10/2007 - 09:21
"प्रत्येकाने आयुष्यात रुखरुख लागेल अशा गोष्टी कळत नकळत केलेल्याच असतात. फक्त सांगायचे धैर्य लागते ते प्रत्येकाकडे असेलच असे नाही. म्हणून चर्च मधील 'कनफेशन' आवडते " सहमत. विषय एकदम मस्त होता पण नियमावर बोट ठेवणा-यानी वाट लावली, अहो जरा हसत-खेळत घेतले तर काय बिघडले ? सामान्य जिवनामध्ये तुम्ही कसे आहात हे कोणी थोडेच पहावयास येत आहे तुमच्या कडे ? आनंद घेण्यासाठी वाचा व आवडले तर प्रतिसाद द्या... बस .. सगळेच नियम पाळतात कधी कधी चुकून अथवा मजा म्हणून नियम तुटला तर हरकत काय ? येथे आमच्या कडे एक ही नियम चुकला / तोडला तर लगेच दंड आहे [पावती मिळेल ह्याची काही खात्री देत नाही] दिल्ली मध्ये टप्प्या-टप्प्यावर बगळे उभे असतात त्यामुळे चुकून ही नियम मोडला तर दंड आहेच नक्की. पुणे काय बोलावे , जेथे शिरस्त्राण विरोधी मोर्चा निघाला होता तेथे काय नियमांची अपेक्षा करावी ;} जेव्हा ही पुण्यात गेलो आहे तेथे असे वाटते वाहतूकीचे नियम हे नाहीच आहेत त्या पेक्षा आमचे कोल्हापूर बरे.. विमानतळापासून थेट स्वारगेट पर्यंत वाहतूक देवाच्या कृपेने चालत असावी असे वाटावे अशी दशा. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by प्रकाश घाटपांडे

आजानुकर्ण 23/10/2007 - 09:46
कन्फेशन मध्ये केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप झालेला असतो. सदर लेखात पश्चात्तापाची छटा दिसते का? प्रामाणिकपणा म्हणाल तर मटक्याच्या धंद्याइतका प्रामाणिकपणा व दुसर्‍यावर असलेला विश्वास दुसर्‍या कोणत्या व्यवसायात असेल असे वाटत नाही. पण त्यामुळे तो धंदा श्रेष्ठ ठरत नाही. घाटपांडे काका, तुम्ही हा प्रतिसाद कृपया वैयक्तिक घेऊ नये .

सहज 22/10/2007 - 19:10
अत्यंत प्रामाणीक मत हवे आहे. कालच्या / आजच्या दिवसाच्या (किंवा आठवड्याच्या) तुमच्या भविष्यात - मनःस्ताप होईल, जपून बोलावे, आपल्यांकडुनच/हितशत्रुंकडून त्रास, शत्रुपीडा संभवते, विचारांती निर्णय घ्या (अशी पोस्ट टाकायची का नाही), पश्चाताप होईल, सतर्क रहा आपल्या मागे शुक्लकाष्ठ लावून घेऊ नका, बेसावध राहू नका, ग्रहस्थीती अनूकूल नाही, धाडस नको, इ. इ. काही होते का हो? आता तुम्हाला ह्यातले काहीच झाले नाही असे म्हणालात तर ..... :-) निदान तब्येत (डोळे) सुधारेल पण काळजी घ्या, ताण नको इतके तरी असावे असे वाटते :-) आता तुम्ही ह्यातले काहीच नाही असे म्हणालात तर मग बहूतेक ही पोस्ट वाचणार्‍यांचा भविष्यावरचा विश्वास उडायची संभावना, हे आमचे भाकीत ;-)

In reply to by सहज

गुंडोपंत 23/10/2007 - 09:27
"सहज ज्योतिष वर्ग" :))) वा अगई पेशल ज्योतिषाच्या भाषेत लिहिलेत... तुम्ही खरच लिहिता की काय? मजा आला! मी एका छोट्याश्या वर्तमानपत्रासाठी काम करायचो तेंव्हा 'अश्याप्रकारचे' लिखाण केले आहे. "कोंबड्यांनो, आता अजून घेवू नका मला पेपर मध्येही खोटे लिहिले म्हणून!" ;)))) आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

मी एका छोट्याश्या वर्तमानपत्रासाठी काम करायचो तेंव्हा 'अश्याप्रकारचे' लिखाण केले आहे. माधव गडकरींनी देखील अशा प्रकारचे लेखन केले आहे. ज्योतिषी रजेवर वा उपल्ब्ध नसेल त्यावेळी> प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

गुंडोपंत 23/10/2007 - 10:32
घाटपांडे साहेब, इतक्या थोर माणसाशी तुलना करण्या इतकी लायकी नाहीये हो या गुंड्याची. मी एक सामान्य वकुबाचा नि सुमार बुद्धीचा माणूस आहे. वेळ आली म्हणून घेतला पेन नि लावला कागदाला इतकेच! आपला बुद्धुपंत

In reply to by गुंडोपंत

सहज 23/10/2007 - 10:40
लिहलय तुम्ही बरेचदा वाचले. "मी एक सामान्य वकुबाचा नि सुमार बुद्धीचा माणूस आहे" "न्यूनगंड वाटेल, आत्मविश्वासाचा अभाव" हे वार्षीक भविष्य म्हणायचे का? :-) गुंडोजी नियमभंगाची गोळी घ्या पाहू , लगेच एक!! अशी तरतरी येईल बघा!!

In reply to by सहज

गुंडोपंत 23/10/2007 - 10:50
पेटंट वाक्य आहे ते माझे! :))) अहो आहेच मी तसा... जरा मट्ठसा, रस्त्यावरचा मवाली वाटेल असा. उगाच 'मी लै भारी' हे तसे नसतांना म्हणण्यात काय अर्थय हो? आणि असे 'दाखवणारे' पडले आहेत ना पैशाला पासरी इथे त्यात आपण कुठे जाता अजून... नाही का? त्यापेक्षा आपण आपले अंथरूण ओळखून रहावे असे! आपला गुंडोपंत

In reply to by सहज

गुंडोजी नियमभंगाची गोळी घ्या पाहू , लगेच एक!! अशी तरतरी येईल बघा!! धन्वंतरी सहजाचार्यांशी सहमत. त्याला आम्ही सविनय कायदेभंग म्हणू . म्हणजे गांधीजींचे अधिष्ठान येईल. पुढे त्याचे प्रतिष्ठान देखील करता येइल. अनुष्ठानाची सुरुवात आतापासूनच करा. मिसळ पावावर तर्री चापा. प्रकाश घाटपांडे

In reply to by गुंडोपंत

ज्योतिषाचा कॉलम लिहिणारी व्यक्ती उपलब्ध नसताना संपादकांना ते ज्योतिषातल्या तांत्रिक चुका न करता लिहिणे हे सर्व संपादकांना जमते असे नाही. प्रकाश घाटपांडे

देवदत्त 23/10/2007 - 10:59
ह्यावरून ऐश तू कर हे देवांग पटेल चे गाणे आठवले. ऐश तू कर यारा ऐश तू कर... दुनिया जाए तेल लेने ऐश तू कर :) असेच एकदा लाईट गेल्यावर आम्ही जोरजोरात गाणे म्हणत (की ओरडत? ) होतो.. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब. तेवढ्यात लाईट आली आणि रेक्टर ने आम्हाला सर्वांना पाहिले. मग काय... स्वत:च्या खोलीमध्ये बोलवून जाब विचारला. मी आपले साधे सरळ (आणि खरे) उत्तर दिले. इतर मुले गात होती मग मी ही सामिल झालो. आता बंगळूर ला होतो तेव्हा गेस्ट हाऊस च्या मालकाने नियम लिहिला होता... स्वत:ची विजेची उपकरणे वापरल्यास परवानगी घ्यावी. आता नाहक १०० रू जादा कोण भरणार? (वाटल्यास मी ते भरण्यास तयार होतो. कारण त्यात इतर उपकरणेही आली वापरता असती.) मग एका इस्त्रीचा आम्ही ३/४ मुले लपून छपून वापर करत होतो. तेच आधी जेवण बनविण्यास ही बंदी होती. मग हळू हळू सगळया खोल्यांत तेही सुरू झाले. पण एक नक्की.... हे सर्व नियम तोडण्यास मजा येते म्हणून नाही केले.

सहज 21/10/2007 - 09:44
सर्वप्रथम गुंडोपंत हे आपले दणक्यात पुनरागमन समजायचे का? डोळ्याच्या दुखण्याचा तुमच्या रोजच्या लेखनावर परिणाम झाला होता व आम्हाला आपली कमी जाणवत होती. असो काळजी घ्या व लवकर ठणठणीत बरे व्हा, हो. :-) मी तिकडे उपक्रमावर वैयक्तिक वाटू शकेल व नियमात बसणार नाही असा प्रतिसाद देऊ शकलो नाही म्हणून इथे हॉटेलात. :-) तुमचे वरचे प्रताप वाचून अगगगगगग्!!!!!!! एखाद्या तामिळ पिक्चरचा पुर्वाध वाचतोय असे झाले बघा. :-) फक्त एखादी "सालस्" (तात्यांनी त्या दसर्‍याच्या शुभेच्छापत्रात दाखवली तशी) हिरॉइन येउन हिरोला आमुलाग्र बदलणार तेवढ्यात तुम्ही थांबलात पंत... नावाला साजेसे तरूणपण होते म्हणायचे... :-) ह. घ्या.

In reply to by सहज

कोलबेर 21/10/2007 - 09:54
अगगगगगग्!!!!!!! एखाद्या तामिळ पिक्चरचा पुर्वाध वाचतोय असे झाले बघा. :-) फक्त एखादी "सालस्" (तात्यांनी त्या दसर्‍याच्या शुभेच्छापत्रात दाखवली तशी) हिरॉइन येउन हिरोला आमुलाग्र बदलणार तेवढ्यात तुम्ही थांबलात पंत... हा हा हा .. जबरा!! गुंडोंचे प्रताप वाचून अगदी असेच वाटले. ... गाडीत गर्दी होती कंडक्टर पर्यंत पोहचूच शकलो नाही आणि म्हणून तिकिट काढले नाही वगैरे दुध भातातले नियम भंग वाचल्यावर गुंडोंची झणझणणीत मिसळ जाम आवडली. लगे रहो गुंड्याभाय!

In reply to by कोलबेर

गुंडोपंत 22/10/2007 - 02:37
गाडीत गर्दी होती कंडक्टर पर्यंत पोहचूच शकलो नाही आणि म्हणून तिकिट काढले नाही यात नियम भंग कुठे आहे हेच कळले नाही मला?!? पाळणेच शक्य नाही असे नियम तोडले जात नाहीत, ते तुटतात हो! आपला गुंडोपंत

In reply to by सहज

गुंडोपंत 21/10/2007 - 14:55
सर्वप्रथम गुंडोपंत हे आपले दणक्यात पुनरागमन समजायचे का? अहो मी इथेच आहे हो! पुनरागमनासाठी जायला तर हवे ना :) फक्त खुप त्रासहोतोय पण रहावत नाही नाही "सहनही होत नाही आणी वाचताही येत नाही" अशी वेळ आहे हो! ;))) आम्हाला आपली कमी जाणवत होती. आम्हालाही आठवण तर येतेच ना! तुमचे असे प्रेम आहे सहजशेठ, म्हणून तर आम्ही आहोत! असो, ते सालस वगैरे जाऊ द्या हो... नकोच बोलयला आता त्यावर! ;))) ! आपला गुंडोपंत

विसोबा खेचर 21/10/2007 - 09:57
मिसळ हीच खरी बंड! त्यामुळे इथेच ते योग्य आहे असे!! :))) उत्तम केलंस रे गुंड्या!:) अरे बाबा उपक्रम काय किंवा मनोगत काय, ही हुश्शार, सभ्य, सुशिक्षित, सुसंस्कृत असलेल्या मंडळींच्या मालकीची संकेतस्थळं! मिसळपावचं तसं नाही बरं का! त्याचा मालक एक नंबरचा असभ्य आणि असंस्कृत! शिवाय वृत्तीने तमासगीर आणि बंडखोर! तेव्हा इथे तुला काय लिहायचंय ते लिही बिनधास्त! बरंवाईट काय ते पाहून घ्यायला पंचायत समिती आहेच, आपण कशाला काळजी करा! :) ५. 'त्रास देणार्‍या' शिक्षकांच्या घरांच्या एरियाचे फ्युज 'खांबावरूनच' काढून ठेवणे ६. गांधीजयंतीला हटकून दारू पिणे हा हा हा! हे उपाय अतिशय आवडले..:) आपला, (महात्माजींचा फुल्टू (!) भक्त..) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

गुंडोपंत 22/10/2007 - 08:36
आपण कशाला काळजी करा! छे! छे! तात्याबा काळजी करत असतो तर इतके गोंधळ घातले असते का हो! काळजी वगैरे करायची असते ती 'तिकडे' नियम पाळणारांनी. ज्यांना नियम तोडायचेच दु:ख नाही ते कसली काळजी करताही? ते मजेत पुढे जातात सिग्नलवरून आणि मग "राईट टर्न" घेवून बरोब्बर मिसळपावावर येतात! ;))) तेव्हा इथे तुला काय लिहायचंय ते लिही बिनधास्त! लिहिणारच! अगदी नाही म्हणाले तरी लिहिणारच! ;)) आपला राईट टर्न मारलेला! गुंडोपंत

In reply to by विसोबा खेचर

गुंडोपंत 22/10/2007 - 08:44
हे तर काहीच नाही, मी तर ब्लॅक मध्ये विकली पण आहे दारू त्या दिवशी! पैस हा इश्यु नाही हो! मजा म्हणून!!! शिवाय सॉलिइड काँटॅक्ट्स बनतात बरं या दिवशी... एकहा!'नेटवर्कींग डे' असायचा हा! ड्राय डे ला सॉलीड मजा यायची... लोकं अशी गयवया करतात. अक्षरश: भीक मागतात दारूची! मग खुप आडून पाडून कशी तरी एक बाटली दिली की अगदी पाय धरतात!नाही...)(हल्ली काही राहिले नाही...) मी ही आता त्यातून मुक्त आहे बर का! (नाही तर व्यनि पाठवायचे मला ड्राय डे ला... सांगता येत नाही... वर वर सभ्य भासणारी डँबीस लोकं आहात तुम्ही!) ;))) आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

ड्राय डे ला सॉलीड मजा यायची... लोकं अशी गयवया करतात. अक्षरश: भीक मागतात दारूची! मग खुप आडून पाडून कशी तरी एक बाटली दिली की अगदी पाय धरतात!नाही...)(हल्ली काही राहिले नाही...) ड्राय डे ला रात्री बारा वाजता आम्ही अशी बिअर पुण्यात दीप बंगला चौकातल्या परदेशी वाईन्स कडून हक्काने परंतु चोरमार्गाने प्रसंगी थोडे जास्त पैसे देउन घेत असू. ( पोलिस कन्सेशन नको. तसेही आम्हि बिनविषारी पोलिस हे त्याला माहित होते) अशावेळी ४८ वर ( आमच्या सरकारी क्वार्टर ( हाफ नाही बरका?) नांव) आल्यावर आमची मान १८० अंशात फिरत असे. ( श्रावणीत गोमूत्र पिणारा) प्रकाश घाटपांडे

डोळ्याची काळजी घेऊन वाचकांना लिहायला प्रवृत्त केल्याबद्दल मिसळपाव ग्राहकांच्या वतीने गुंडोपंताचे आभार ! ;) नियम तोडण्यात आम्हालाही आनंद वाटतो. सिग्नल तोडण्यातला आनंद तर अजूनही कधीतरी घेतोच. विशेषत: एखादा सायंकाळी मित्रांबरोबर बैठक आवरल्यावर ;) मित्राला टू व्हीलरवर सोडतांना, आम्हाला फार जोर येतो. मुद्दामहून पोलिसांसमोरून सिग्नल तोडून जातो. अशावेळी तेही काही करत नाही आणि कधीतरी ५० रुपयावर तडजोड करतांना, तुम्ही प्राध्यापक आहात तुम्हाला शोभत नाही, असा उपदेशही निमूटपणे ऐकला आहे. अवांतर ;) नियम कुठे कुठे तोडले होते ते आठवले की, इथे लिहीत राहीन ! नियम पाळण्यापेक्षा तोडल्यावर अधिक फायदाच होत असावा असे वाटते ! :) आपला नियमाचे कधीतरी काटेकोरपणे अंमलबजावणी करणारा ! प्रा.डॊ................

धनंजय 22/10/2007 - 07:43
त्यामुळे शाळा-कॉलेजमध्ये जे काही मी केले (किंवा माझ्या कंपूने केलेले पाहिले आणि अपराधी न वाटता हसलो) त्याला नियम मोडणे म्हणावे की नाही कोणास ठाऊक.

राजे 22/10/2007 - 09:03
तरुण वय हे नियम मानतच नाही ... काय करणार पण एक गोष्ट आहे नियम तोडण्यात जो आनंद भेटतो त्या पेक्षा जास्त नियमानूसार चालताना भेटतो कारण एखाद दुसरा तरी तुमचे अनुकरण करुन नियमानूसार चालतोच. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

झकासराव 22/10/2007 - 11:26
गुंडोपंत मज्जा आली वाचुन. काही लोक नियमावर "बोट" ठेवुन जगतात तर काही नियमावर् हात, पाय, कुर्‍हाड, गाडी, आगबोट्,विमान सगळच चालवतात. :) नाव सार्थ आहे तुमच. नियमांची ऐशी तैशी. सिग्नल तोडण्यात जबरा आनंद आहे. मी घेतो अध्ये मध्ये.

In reply to by झकासराव

गुंडोपंत 22/10/2007 - 14:52
खरंय हो जरा असे करून पाहण्यातही मजा आहे हो मजा आहे! मी आपला प्रमाणिकपणे सांगितले होहेसगळे आणि कोंबड्या पकपक करायला लागल्या. आपला गुंडोपंत

ही सारी चर्चा वाचून खूबसुरत मधल्या,"सारे नियम तोड दो,नियमपे चलना छोड दो.." गाण्याची आठवण झाली,:) आणि शाळेतल्या नियम तोडलेल्या दिवसांचीही :) स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

बेसनलाडू 22/10/2007 - 11:55
इन्कलाब झिन्दाबाद ... बोलो बोलो बोलो...इन्कलाब झिन्दाबाद... (स्वातंत्र्यसैनिक)बेसनलाडू

कोंबडी 22/10/2007 - 13:26
बिरुटेसर/गुंडोपंत, अजून काय काय वाकवून पाहिलंय तेही सांगा. तो सिग्नल मोडून झाल्यावर दुचाकीवरून जाताना एखाद्या मुलीच्या उरोजाला निसटता स्पर्ष? त्याशिवाय ती मुलगी किती "वाकते" ते कळणार कसं? एखाद्या मॉलमध्ये फिरताना पिशवीत एखादी वस्तू हळूच टाकणं ? त्याशिवाय मॉलची सिकयुरिटी सिस्टीम किती टाइट आहे ते कळणार तरी कसं? राग मानू नका. तारुण्याची रग/नशा/वेडेपणा मान्य, गांधीजयंतीला(च) दारू पिण्याचे निरुपद्रवी नियमबाह्य वर्तन क्षम्य, पण इतरांना थेट नुकसान, मनस्ताप, इजा पोहोचवणारं वर्तन करून त्याचं उजळ माथ्याने समर्थन करणं अगम्य! एक घटना आठवली. (अर्थात परदेशात) वेगमर्यादा ओलांडून जाणार्‍या एकाला पोलिसाने पकडल्यावर कारण मिळालं, "आय वॉज जस्ट चेकिंग हाऊ फास्ट माय कार कॅन गो!". पोलिसाने शांतपणे २५० डॉलरचा दंड केला आणि म्हणाला, "सर, युवर कार कॅन गो ऍज फास्ट ऍज २५० डॉलर्स!"

In reply to by कोंबडी

आजानुकर्ण 22/10/2007 - 14:32
राग मानू नका. तारुण्याची रग/नशा/वेडेपणा मान्य, गांधीजयंतीला(च) दारू पिण्याचे निरुपद्रवी नियमबाह्य वर्तन क्षम्य, पण इतरांना थेट नुकसान, मनस्ताप, इजा पोहोचवणारं वर्तन करून त्याचं उजळ माथ्याने समर्थन करणं अगम्य!
खरे आहे. लेख वाचून त्रास झाला! - (त्रस्त) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

गुंडोपंत 22/10/2007 - 14:50
कर्णा इतका दु:खी होवू नकोस रे! मंचर नि चिंचवड ला कधी गेलो नाही मी ;)) आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

आजानुकर्ण 22/10/2007 - 15:46
पंत, आपल्यासारख्या 'सुशिक्षित' लोकांनी नियम तोडल्याबद्दल खंत करण्याऐवजी ते नियम मोडण्यात कशी मजा असते हे दाखवून देण्यासाठी लेख लिहिला हे दु:खदायक आहे. सर्वच प्रसंगी सर्व नियम पाळणे अनेकदा काही कारणास्तव शक्य होत नाही. उदा. गर्दी मध्ये तिकीट काढणे. पण स्वतःचा कंड शमवण्यासाठी किंवा "मी किती भारी" हे दाखवण्यासाठी नियम मोडणे चुकीचे आहे. व त्याचे वर दिल्याप्रमाणे समर्थन करणेही चुकीचे आहे. नियम मोडायला फार काही लागत नाही. मंचर किंवा चिंचवडला नियम मोडणारे एक शोधा - हजार सापडतील पण नियम पाळणारे खूप कमी. "मी किती भारी" हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही नियम पाळला असता तर अधिक आनंद वाटला असता. त्यातही थ्रिल असते... असो.

In reply to by आजानुकर्ण

गुंडोपंत 22/10/2007 - 15:51
बरं बाबा! आता तसा एक लेख लिहु का? काय मागे लागलात रे बाबांनो माझ्या? अजून काही वर्षांनी बहुतेक लेख लिहिणार तुम्ही... गुंडोपंताना कसा त्रास दिला यावर ;)) आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

देवदत्त 22/10/2007 - 19:01
अजून काही वर्षांनी बहुतेक लेख लिहिणार तुम्ही... गुंडोपंताना कसा त्रास दिला यावर ;)) चांगली कल्पना आहे. पण ते "एखाद्या सदस्याला त्रास न देणे हा नियम आहे का?" ह्यावर अवलंबून आहे. ;)

In reply to by आजानुकर्ण

"मी किती भारी" हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही नियम पाळला असता तर अधिक आनंद वाटला असता. त्यातही थ्रिल असते... खालील मनोगतावरील लिंकवर अजानुकर्णाने हा आनंद व्यक्त केला आहे. http://www.manogat.com/node/11727 प्रकाश घाटपांडे

In reply to by कोंबडी

गुंडोपंत 22/10/2007 - 15:33
तो सिग्नल मोडून झाल्यावर दुचाकीवरून जाताना एखाद्या मुलीच्या उरोजाला निसटता स्पर्ष? ओहो! आपल्याला वेगळ्याच नियमांमध्ये 'रस' आहे तर. गुंडोपंत अशा विभागात कधीच नव्हते. त्यामुळे या गोष्टींच्या भानगडीत पडलो नाही रे बाबा. असे करत असतो तर गुंडोपंतांना अजूनही मैत्री टिकवून असणार्‍या मैत्रिणी मिळाल्या नसत्या. तु काही असले केले असेल तर ते तुलाच लखलाभ! कुणाला अशा रितीने वाकवण्याचे काही गरज पडली नाही मला! एखाद्या मॉलमध्ये फिरताना पिशवीत एखादी वस्तू हळूच टाकणं ? हे तुलाच जमत असेल रे बाबा! मी तरी पैसे देवूनच गोष्टी घेणं पसंत करतो. चोर्‍या करण्यात मला रस नव्हता आणि नाही! थोडीफार तरूणपणातली मस्ती आहे ती. तेही मी प्रामाणिकपणे सांगितले, तू तर काय केले तेही कधी सांगितले नाहीस? आधी सांग की तू काय काय केले ते. तु काय "असाच" होतास तरूणपणात? जगात असा कुणीच नाही की, ज्याने नियम तोडला नाही. मीपण त्याचे काही फार समर्थन करतो आहे असे नाही. नियमांचे महत्व समजले हे तर मी शेवटी मारूती गाडीने आम्हाला उडवले त्या प्रकरणात संगितलेच आहे. उगाच फार बाऊ करू नकोस... मी काही खुन केले नाहीत की दरोडे घातले नाहीयेत. तुला यातले काही करायला झेपले नसेल, तर उगाच जळू नकोस माझ्यावर! आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

कोंबडीसेठ,
पंतानी खूलासा केलाच आहे, पण चो-या, स्पर्श, या गोष्टीशी आमचा काही  संबंध नाही, तसा विचारही आमच्या मनाला  शिवत नाही.
पण सिग्नल तोडल्यावर आम्ही काय काय करु शकतो,  त्याबद्दलच्या  आपल्या प्रतिभेने मात्र
आम्ही चकीत झालो !


राग मानू नका. तारुण्याची रग/नशा/वेडेपणा मान्य, गांधीजयंतीला(च) दारू पिण्याचे निरुपद्रवी नियमबाह्य वर्तन क्षम्य,
धन्यवाद,  बरं वाटलं ! :)


पण इतरांना थेट नुकसान, मनस्ताप, इजा पोहोचवणारं वर्तन करून त्याचं उजळ माथ्याने समर्थन करणं अगम्य!
सहमत !

अवांतर ; ) नियम पाळणा-यांनी नियम पाळावे, नियम तोड-यांनी अंदाज पाहून नियम तोडावेत, असे आपण म्हणनार नाही बॉ ! : )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोंबडी 22/10/2007 - 22:21
गुंडोपंत, एकदम एकेरीवर आलात, म्हणजे रागावलात. तरी राग नसावा. मी टोकाची उदाहरणे दिली त्याला कारण म्हणजे मला हे सांगायचं होतं, की त्या उदाहरणांतल्या गोष्टी ज्याप्रमाणे तुम्हाला करणे "शक्य" आहेत, पण कराव्याश्या वाटणार नाहीत, त्याच प्रमाणे तुमच्या यादीतल्या बहुतांशी गोष्टी मला करणे "शक्य" आहेत, परंतु कराव्याश्या वाटणार नाहीत (पूर्वीही वाटल्या नाहीत). यात तुम्हाला बगळेपणाचा संशय येत असेल तर येवो. बिरुटेसाहेब, तुमच्या खालील वाक्याने मात्र कमालच केली:
नियम तोडण्यात आम्हालाही आनंद वाटतो. सिग्नल तोडण्यातला आनंद तर अजूनही कधीतरी घेतोच. विशेषत: एखादा सायंकाळी मित्रांबरोबर बैठक आवरल्यावर ;) मित्राला टू व्हीलरवर सोडतांना, आम्हाला फार जोर येतो. मुद्दामहून पोलिसांसमोरून सिग्नल तोडून जातो. अशावेळी तेही काही करत नाही आणि कधीतरी ५० रुपयावर तडजोड करतांना, तुम्ही प्राध्यापक आहात तुम्हाला शोभत नाही, असा उपदेशही निमूटपणे ऐकला आहे.
यावरून दोन उदाहरणं आठवली (एक जरा टँजंट) १. मुंबई विमानतळ. माझा मित्र छोटीशी परदेश वारी करून उतरला. कस्टमवाला - "भोसले" नाव असलेला - पाठी लागला. मित्र म्हणाला माझ्याकडे काहीही नाही. खरंच काहीही नव्हतं. मित्राच्या खिशातलं चांगलंसं पेन पाहून तो म्हणाला, मग पेन तरी द्या! मित्र म्हणाला, भोसले, अहो शिवाजीचे वंशज तुम्ही, तुम्हाला पेन मागणं शोभत नाही. तेव्हा मात्र गडी वरमला. २. ही सुद्धा खात्रीलायक सत्य घटना: फर्ग्युसन रस्ता. एकाने चारचाकी पार्क केली. ते नो पार्किंग निघालं. पोलिसाने पकडलं. हा म्हणाला बरं, गुन्हा मान्य, भरतो दंड. पण मग पोलिसाचं बिनसलं. पोलिस म्हणाला चौकीत चल. हा म्हणाला चला. पोलीस दार उघडून याच्या बाजूच्या सीटवर बसला. हा म्हणाला, खाली उतरा. ही गाडी माझी आहे. मी माझ्या गाडीतनं येतो चौकीवर, तुम्ही तुमच्या गाडीतनं या. पोलीस लालेलाल. चौकीत सायबाला सांगितलं. साहेब ह्याला म्हणाला, का रे माजला का? हा म्हणाला, माजलो मी नाही, माजले तुम्ही. लक्षात ठेवा, तुमच्या पगाराचा एक लक्षांश का होईना, एक हिस्सा माझ्या करातून जातोय. शेवटी साहेबाचा साहेब आला, आणि याला दंड घेऊन बाइज्जत बरी केलं. मला असं मनापासून वाटतं, की ज्या पुण्यात किमान दोन टक्के रहदारी उलट्याच दिशेने सुरू असते, जेथे मोठाल्या बसेस हायवेवरही डाव्याच लेन मध्ये यू टर्न घेऊन उलट्या फिरतात, जिथे सिग्नलला दोनतीनशे वाहनं थांबली असली तरी देखरेखीकरता एखादाच पोलिस असतो, जिथे पकडलं गेलं की पावतीशिवाय व्यवहार हाच रिवाज आहे, अशा ठिकाणी नियम मोडण्यात कसली आलीय मर्दुमकी? उदाहरण दोन मधल्या व्यक्तीसारखं काही केलंत तर मिशीला तूप लावून फिरा (आपल्याला नाही बुवा ते जमणार अजून. कबूल!) - कोंबडी

In reply to by कोंबडी

बिरुटेसाहेब, तुमच्या खालील वाक्याने मात्र कमालच केली: नियम तोडण्यात आम्हालाही आनंद वाटतो. सिग्नल तोडण्यातला आनंद तर अजूनही कधीतरी घेतोच. विशेषत: एखादा सायंकाळी मित्रांबरोबर बैठक आवरल्यावर ;) मित्राला टू व्हीलरवर सोडतांना, आम्हाला फार जोर येतो. मुद्दामहून पोलिसांसमोरून सिग्नल तोडून जातो. अशावेळी तेही काही करत नाही आणि कधीतरी ५० रुपयावर तडजोड करतांना, तुम्ही प्राध्यापक आहात तुम्हाला शोभत नाही, असा उपदेशही निमूटपणे ऐकला आहे. आम्हाला सिग्नल तोडणे शोभत नाही असे म्हणायचे आहे का ? नियमित सिग्नल तोडले असते तर आपण काय काय लिहिले असत हो ! घेतो कधी कधी मजा क्षणभर, त्यात इतके गंभीर होण्यासारखे काय आहे ? आणि जे गंभीर घ्यायला पाहिजे, तिथे जाऊ द्या ! आपल्याच्यानं काही होणार आहे का ? असं म्हणायचं ! अर्थात अशा सोयीच्या विचारसरणीच्या मित्रांचे आम्हाला मोठे कौतुक वाटते !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by कोंबडी

गुंडोपंत 23/10/2007 - 02:56
ज्या पुण्यात किमान हे पहा तुमच्या पुण्याशिवायही महाराष्ट्र आहे!!! मी हे नियम तुमच्या पुण्यात मोडलेले नाहीत. पुण्यातले अगदी सदाशीव पेठेत राहणारे, सर्रास नियम मोडणारेही मी ओळखतो. हेच लोक वर गळे काढायला तयार असतात हे ही तितकेच खरे. याशिवाय तुम्ही दिलेल्याउदाहरणात "तुम्ही" नाही! इतर आहेत. वर चर्चा निट वाचल्यास तुम्ही काय केले असे आवाहन आहे. म्हणजे परत धूर्तपणे तुम्ही मुळ मुद्द्याला बगलच दिली आहे. असो, बिरुटे साहेबांचे नियम मोडणे: ते ही पुण्यात नाहीत!!! ते रोज काही जावून नियम मोडत नाहीत. कधीतरी मोडतात. त्यावर ते दंड ही भरतात तशी तयारी ठेवतात. पळून जात नाहीत हे महत्वाचे. म्हणजे त्याची जबाबदारी घेतात. कधीतरी हे वागणे "अनवाईंडीग" ही असू शकते ना! सांगण्याचा उद्देश हा की इतरांवर आरोप करण्याआधी विचार करा, आपण कधी मोडलेत नियम. कितीवेळा पळून गेलाय? तुम्ही आधी स्वतःचे काही सांगा. काहीवेळा लोकं कसं करतात हे या म्हणीतून स्प्ष्ट कळते: "आपलं ठेवायचं झाकून नि दुसर्‍याचं पहायचं वाकून" आपला गुंडोपंत

In reply to by कोंबडी

राग मानू नका. तारुण्याची रग/नशा/वेडेपणा मान्य, गांधीजयंतीला(च) दारू पिण्याचे निरुपद्रवी नियमबाह्य वर्तन क्षम्य, पण इतरांना थेट नुकसान, मनस्ताप, इजा पोहोचवणारं वर्तन करून त्याचं उजळ माथ्याने समर्थन करणं अगम्य! खर आहे! काही गोष्ट 'योग्य 'नसतात पण 'क्षम्य' नक्कि असतात. पण हे ठरवणार कोण? आपणच. सदसदविवेकबुद्धी म्हणतात ती हीच. तीच ठरवते. प्रकाश घाटपांडे

जुना अभिजित 22/10/2007 - 15:36
नियम हे सर्वांचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून बनवलेले असतात. जेव्हा नियमांचा अतिरेक होतो तेव्हा त्या विरोधात आंदोलन वगैरे जसे मेहंदी प्रकरण(दलेर नव्हे हे http://mr.upakram.org/node/785 प्रकरण) ठीक आहे. सिग्नल तोडणे, रांगेत उभे न राहणे म्हणजे मी ह्या समाजाचा घटक नाहीये असे दर्शवणे. विद्रोह कुठे करावा आणि किती करावा यावर त्याला क्रांती म्हणायचं की विकृती हे ठरतं. लहानपणी समज कमी असते तोपर्यंत चालून जातं पण जाणतेपणी केवळ मर्दुमकी दाखवायला किंवा आपल्याला खाज म्हणून सिग्नल तोडणे किंवा तत्सम इतर नियम तोडणे म्हणजे इतर लोकांना मूर्खात काढण्यासारखे आहे. परवा पुण्यात नळ स्टॉप वर एका आजोबांना काठी घेऊन वाहतूक नियंत्रण करताना पाहीले त्यांनाही बहुतेक म्हातारचळ लागले असावे. सिग्नलतोड-समर्थक लोकांना नम्र विनंती आहे की जाणून बुजून नियम तोडू नका. बसमध्ये प्रचंड गर्दी असेल तेव्हा क्वचित तिकीट न काढणे ठीक आहे. पण कंडक्टरचा डोळा चुकवून आज मी कसा विनातिकीट आलो हे सांगण्यासाठी तिकीट बुडवू नये. वर उल्लेख केलेला पोलीसाचा प्रसंग मार्गदर्शक आहेच. वाहतूकीचे नियम तोडणार्‍या उन्मत्त नागरिकांना पोलिसांनी पावती फाडायला सांगितली की खुश होणारा अभिजित

गुंडोपंत 22/10/2007 - 15:42
"नियम हे सर्वांचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून बनवलेले असतात."" हे दरच वेळी नसते पण कदी कधी असते आणि ते मान्य आहे मला. अरे अभिजित, कॉलेजात असतांना कडकीच्या दिवसात केलेले उद्योग आहेत ते. आता तिकिट काढतो रे बा! असो, मी असे प्रामाणिक पणे लिहुन चूकच केली की काय? ??? इथे तर सगळेच एक पांढरा शर्ट घातलेले बगळे दिसतायेत... :( आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

जुना अभिजित 22/10/2007 - 15:55
मी असे प्रामाणिक पणे लिहुन चूकच केली की काय? ??? आजीबात नाही. आम्हीही कालेजात असताना काही कमी नव्हतो त्या मुळे शिक्षकांच्या सायकलींची हवा काढण्याबद्दल कुठे काय बोललोय. आणि तुम्हाला वैयक्तिक तर काहीच बोललो नाही. परदेशी राहणार्‍यांना स्वच्छतेबद्दल सांगायची काय गरज? तिकडे तर आरशासारखे रस्ते वगैरे वगैरे.. चर्चेला आलेल्या प्रतिसादांत मात्र वरील नियम तोडण्याच्या कल्पनेचा उदोउदो होताना दिसला म्हणून बोललो. काल एस्टीतून येताना एका कुटुंबाने खिडकीतून कचरा बाहेर फेकला(या लोकांचा आवडता कचरा म्हणजे लेज्/कुरकुरेची पाकिटे). त्यांच्या कडेवर ३ एक वर्षाचं मूल होतं. आता तुम्ही सांगा त्या मुलासमोर त्याच्या आवशीने काय आदर्श घालून दिला? आजोबा समर्थक अभिजित

In reply to by जुना अभिजित

गुंडोपंत 23/10/2007 - 03:01
आता तुम्ही सांगा त्या मुलासमोर त्याच्या आवशीने काय आदर्श घालून दिला? अतिशय चुकीचा! शंकाच नाही. अरे मी स्वतः अनेकदा बस स्टेशन वर असा कचरा गोळा करूवरत्या लोकांना परत दिला आहे. यातनं मोठी भांडणे केली आहेत. अगदी मारामार्‍याही! त्यामुळे हे वर्तन चुकीचेच आहे रे बाबा. तूही तेंव्हाच त्यांना टोकायला हवे होते ना पण? का नाही घडत तसे? तुझा गुंडोपंत

देवदत्त 22/10/2007 - 17:13
तुम्ही लोक फार फास्ट लिहिता बॉ. काही ठि़काणी आरामात प्रतिसाद येत असताना ह्यात एकदम भराभर प्रतिसाद आले. तुम्ही तोडलेले बहुतेक नियम हे कॉलेज जीवनातील आहेत. (म्हणजे त्यावेळीच घडू शकतात) बाकी रस्त्यावरील किंवा नेहमीचे नियम त्या वयात तोडले तर तेव्हा (आणि काही वेळा आजही) काही वाटत नाही. एक गंमत वाटते. परंतु नंतरही भरपूर वेळा फक्त मी नियम तोडू शकतो हे दाखविण्यासाठी, किंवा (काही लोकांना) नियम तोडल्याबद्दल एक वेगळाच (असूरी ?) आनंद मिळतो त्याचे वाईट वाटते. माझे काही अनुभव... १. आमच्या वसतीगृहात रात्री १० नंतर प्रवेशाला बंदी होती. तरीही काही मुले रात्री चित्रपट बघून भिंतीवरून उड्या मारून परत येत. २. प्रथम वर्षात होळी ला सुट्टी दिली नाही तर (तरीही?)एकही मुलगा कॉलेजला गेला नाही. ३. हॉस्टेलचे रेक्टर फार नियम पाळायला लावायचे तर एक दिवस रात्री त्यांच्या खोलीला (ते आत झोपले असताना)२-२ कुलुपे लावून ठेवली. आणि त्यात भर म्हणजे त्या सकाळी एक ही मुलगा हॉस्टेलला थांबला नाही. (नाही तर कॉलेज बंक करणारे भरपूर.) आणखी ही आठवून लिहीन...

In reply to by देवदत्त

गुंडोपंत 22/10/2007 - 17:59
देवदत्ता प्रतिसाद पाहून बरे वाटले! ते आत झोपले असताना)२-२ कुलुपे लावून ठेवली. भले शाब्बास! आम्ही कुलुपे कापयचो तुम्ही लावायचे! ;))) तुम्ही तोडलेले बहुतेक नियम हे कॉलेज जीवनातील आहेत. (म्हणजे त्यावेळीच घडू शकतात) हेच तर म्हणतोय मी कधीचा... तर हे मला एकदम व्हिलन ठरवताहेत :( परंतु नंतरही भरपूर वेळा फक्त मी नियम तोडू शकतो हे दाखविण्यासाठी, किंवा (काही लोकांना) नियम तोडल्याबद्दल एक वेगळाच (असूरी ?) आनंद मिळतो त्याचे वाईट वाटते. मलाही वाईट वाटते. आपला गुंडोपंत

जुना अभिजित 22/10/2007 - 18:33
गुंडोपंतांचा भार थोडा हलका करतो.. दांडीया बघायला आम्हाला केवळ १० वाजेपर्यंत मुदत दिली होती. होस्टेलच्या वॉचमनने पुढच्या दाराला कुलुप लावले होते. मग आम्ही ७-८ जण बाथरूमच्या खिडक्यांचे गज वाकवून बाहेर गेलो होतो. एकदा खूप उशीर झाला म्हणून वॉचमनने दार उघडले नाही. मग जवळच बास्केटबॉलचे कोर्ट होते तीथेच उघड्या आकाशाकडे बघत गप्पा मारत झोपलो. (तेव्हा परत बाथरूममधून आत आलो नाही.) इंटरकॉलेज स्पोर्टसला खोखोच्या मॅच वरून भर मैदानात प्रचंड धुमाकूळ घातला होता. अर्थात पाईप, बाटल्या, काठ्या आधीच बाजूला लपवून ठेवल्या होत्या. सर्व वर्गमित्र दापोलीहून मुरुडला चालत गेलो होतो भर पावसात. तेव्हा रस्त्यातल्या प्रत्येक फलकावर चिखल उडवला होता. आणि प्रत्येक गाडीवाल्याला वेडावून दाखवत होतो. रंगपंचमीला रंगलेल्या बनियन फाटक्या अवतारात कॉलेजमध्ये घुसत होतो. पण सरांनी दम दिला म्हणून माघारी फिरलो. :-( फ्रेंडशिप डेला एका मुलीला १५ जणांनी एकाचवेळी ईक्लेअर्स दिले होते. काय लकी आहे ती. अजूनही मैत्री टिकून आहे बरंका. बर्‍याच क्षुल्लक कारणावरून केलेले उपद्व्याप आता आठवत देखिल नाहीत.. प्रत्येक चौकशी समितीमध्ये आमची चौकशी व्हायचीच. डिबार होण्यापर्यंत मजल गेली होती. उपद्व्यापी अभिजित आणि त्याची टोपणनावे अभ्या/एपी/चड्डी/भेंडी/ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस/टीचर(एका मुलीला काही टीप देताना आमच्या वात्रट मित्रांनी पाहीले आणि त्या क्लासला अभिजित सर की क्लास असे नाव पाडले)

प्रत्येकाने आयुष्यात रुखरुख लागेल अशा गोष्टी कळत नकळत केलेल्याच असतात. फक्त सांगायचे धैर्य लागते ते प्रत्येकाकडे असेलच असे नाही. म्हणून चर्च मधील 'कनफेशन' आवडते. आपल्याकडे गंगास्नान करुन ते धुउन काढायची सोय आहे. मनात साचत राहिल्या तर कुजत जातात आणि त्याचा खूप त्रास होतो. स्वतःला आणि इतरांनाही. त्यापेक्शा "मोकळे" व्हा. बालगंधर्व पूलाजवळ प्र के अत्र्यांच्या पुतळयावर चे वाक्य कुणाला आठवते का? मला आठवत नाहि पण आशय आठवतो. स्वतःशी प्रामाणिक असणं. त्यांच्या आणि वनमाला बद्द्ल बर्‍याच वावड्या होत्या. खरं काय खोट काय देव जाणे. अष्टादश पुराणेषु। व्यासस्य वचनद्वयम॥ परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम॥ यामुळे तरी तात्या व्यासांना माफ करतील. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

राजे 23/10/2007 - 09:21
"प्रत्येकाने आयुष्यात रुखरुख लागेल अशा गोष्टी कळत नकळत केलेल्याच असतात. फक्त सांगायचे धैर्य लागते ते प्रत्येकाकडे असेलच असे नाही. म्हणून चर्च मधील 'कनफेशन' आवडते " सहमत. विषय एकदम मस्त होता पण नियमावर बोट ठेवणा-यानी वाट लावली, अहो जरा हसत-खेळत घेतले तर काय बिघडले ? सामान्य जिवनामध्ये तुम्ही कसे आहात हे कोणी थोडेच पहावयास येत आहे तुमच्या कडे ? आनंद घेण्यासाठी वाचा व आवडले तर प्रतिसाद द्या... बस .. सगळेच नियम पाळतात कधी कधी चुकून अथवा मजा म्हणून नियम तुटला तर हरकत काय ? येथे आमच्या कडे एक ही नियम चुकला / तोडला तर लगेच दंड आहे [पावती मिळेल ह्याची काही खात्री देत नाही] दिल्ली मध्ये टप्प्या-टप्प्यावर बगळे उभे असतात त्यामुळे चुकून ही नियम मोडला तर दंड आहेच नक्की. पुणे काय बोलावे , जेथे शिरस्त्राण विरोधी मोर्चा निघाला होता तेथे काय नियमांची अपेक्षा करावी ;} जेव्हा ही पुण्यात गेलो आहे तेथे असे वाटते वाहतूकीचे नियम हे नाहीच आहेत त्या पेक्षा आमचे कोल्हापूर बरे.. विमानतळापासून थेट स्वारगेट पर्यंत वाहतूक देवाच्या कृपेने चालत असावी असे वाटावे अशी दशा. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by प्रकाश घाटपांडे

आजानुकर्ण 23/10/2007 - 09:46
कन्फेशन मध्ये केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप झालेला असतो. सदर लेखात पश्चात्तापाची छटा दिसते का? प्रामाणिकपणा म्हणाल तर मटक्याच्या धंद्याइतका प्रामाणिकपणा व दुसर्‍यावर असलेला विश्वास दुसर्‍या कोणत्या व्यवसायात असेल असे वाटत नाही. पण त्यामुळे तो धंदा श्रेष्ठ ठरत नाही. घाटपांडे काका, तुम्ही हा प्रतिसाद कृपया वैयक्तिक घेऊ नये .

सहज 22/10/2007 - 19:10
अत्यंत प्रामाणीक मत हवे आहे. कालच्या / आजच्या दिवसाच्या (किंवा आठवड्याच्या) तुमच्या भविष्यात - मनःस्ताप होईल, जपून बोलावे, आपल्यांकडुनच/हितशत्रुंकडून त्रास, शत्रुपीडा संभवते, विचारांती निर्णय घ्या (अशी पोस्ट टाकायची का नाही), पश्चाताप होईल, सतर्क रहा आपल्या मागे शुक्लकाष्ठ लावून घेऊ नका, बेसावध राहू नका, ग्रहस्थीती अनूकूल नाही, धाडस नको, इ. इ. काही होते का हो? आता तुम्हाला ह्यातले काहीच झाले नाही असे म्हणालात तर ..... :-) निदान तब्येत (डोळे) सुधारेल पण काळजी घ्या, ताण नको इतके तरी असावे असे वाटते :-) आता तुम्ही ह्यातले काहीच नाही असे म्हणालात तर मग बहूतेक ही पोस्ट वाचणार्‍यांचा भविष्यावरचा विश्वास उडायची संभावना, हे आमचे भाकीत ;-)

In reply to by सहज

गुंडोपंत 23/10/2007 - 09:27
"सहज ज्योतिष वर्ग" :))) वा अगई पेशल ज्योतिषाच्या भाषेत लिहिलेत... तुम्ही खरच लिहिता की काय? मजा आला! मी एका छोट्याश्या वर्तमानपत्रासाठी काम करायचो तेंव्हा 'अश्याप्रकारचे' लिखाण केले आहे. "कोंबड्यांनो, आता अजून घेवू नका मला पेपर मध्येही खोटे लिहिले म्हणून!" ;)))) आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

मी एका छोट्याश्या वर्तमानपत्रासाठी काम करायचो तेंव्हा 'अश्याप्रकारचे' लिखाण केले आहे. माधव गडकरींनी देखील अशा प्रकारचे लेखन केले आहे. ज्योतिषी रजेवर वा उपल्ब्ध नसेल त्यावेळी> प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

गुंडोपंत 23/10/2007 - 10:32
घाटपांडे साहेब, इतक्या थोर माणसाशी तुलना करण्या इतकी लायकी नाहीये हो या गुंड्याची. मी एक सामान्य वकुबाचा नि सुमार बुद्धीचा माणूस आहे. वेळ आली म्हणून घेतला पेन नि लावला कागदाला इतकेच! आपला बुद्धुपंत

In reply to by गुंडोपंत

सहज 23/10/2007 - 10:40
लिहलय तुम्ही बरेचदा वाचले. "मी एक सामान्य वकुबाचा नि सुमार बुद्धीचा माणूस आहे" "न्यूनगंड वाटेल, आत्मविश्वासाचा अभाव" हे वार्षीक भविष्य म्हणायचे का? :-) गुंडोजी नियमभंगाची गोळी घ्या पाहू , लगेच एक!! अशी तरतरी येईल बघा!!

In reply to by सहज

गुंडोपंत 23/10/2007 - 10:50
पेटंट वाक्य आहे ते माझे! :))) अहो आहेच मी तसा... जरा मट्ठसा, रस्त्यावरचा मवाली वाटेल असा. उगाच 'मी लै भारी' हे तसे नसतांना म्हणण्यात काय अर्थय हो? आणि असे 'दाखवणारे' पडले आहेत ना पैशाला पासरी इथे त्यात आपण कुठे जाता अजून... नाही का? त्यापेक्षा आपण आपले अंथरूण ओळखून रहावे असे! आपला गुंडोपंत

In reply to by सहज

गुंडोजी नियमभंगाची गोळी घ्या पाहू , लगेच एक!! अशी तरतरी येईल बघा!! धन्वंतरी सहजाचार्यांशी सहमत. त्याला आम्ही सविनय कायदेभंग म्हणू . म्हणजे गांधीजींचे अधिष्ठान येईल. पुढे त्याचे प्रतिष्ठान देखील करता येइल. अनुष्ठानाची सुरुवात आतापासूनच करा. मिसळ पावावर तर्री चापा. प्रकाश घाटपांडे

In reply to by गुंडोपंत

ज्योतिषाचा कॉलम लिहिणारी व्यक्ती उपलब्ध नसताना संपादकांना ते ज्योतिषातल्या तांत्रिक चुका न करता लिहिणे हे सर्व संपादकांना जमते असे नाही. प्रकाश घाटपांडे

देवदत्त 23/10/2007 - 10:59
ह्यावरून ऐश तू कर हे देवांग पटेल चे गाणे आठवले. ऐश तू कर यारा ऐश तू कर... दुनिया जाए तेल लेने ऐश तू कर :) असेच एकदा लाईट गेल्यावर आम्ही जोरजोरात गाणे म्हणत (की ओरडत? ) होतो.. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब. तेवढ्यात लाईट आली आणि रेक्टर ने आम्हाला सर्वांना पाहिले. मग काय... स्वत:च्या खोलीमध्ये बोलवून जाब विचारला. मी आपले साधे सरळ (आणि खरे) उत्तर दिले. इतर मुले गात होती मग मी ही सामिल झालो. आता बंगळूर ला होतो तेव्हा गेस्ट हाऊस च्या मालकाने नियम लिहिला होता... स्वत:ची विजेची उपकरणे वापरल्यास परवानगी घ्यावी. आता नाहक १०० रू जादा कोण भरणार? (वाटल्यास मी ते भरण्यास तयार होतो. कारण त्यात इतर उपकरणेही आली वापरता असती.) मग एका इस्त्रीचा आम्ही ३/४ मुले लपून छपून वापर करत होतो. तेच आधी जेवण बनविण्यास ही बंदी होती. मग हळू हळू सगळया खोल्यांत तेही सुरू झाले. पण एक नक्की.... हे सर्व नियम तोडण्यास मजा येते म्हणून नाही केले.
उपक्रमावर विकासरावांनी एक चर्चा सुरू केली आहे, नियमांविषयी! त्याला मी प्रतिसाद दिला. पण नंतर वाटले की हा तेथे फारसा योग्य नाही. म्हणून काही बदल करून येथे द्यावी असे वाटले. मिसळ हीच खरी बंड! त्यामुळे इथेच ते योग्य आहे असे!! :))) आपण ही वेळोवेळी नियम तोडले असतील. काही खरच योग्य नियमही असतील व काही मट्ठ नियम. कधी राग येवून तोडले असतील तर कधी तरी उगीच! मी हे अनेकदा उगाचही तोडलेत. क्वचित प्रसंगी त्याचे वाईटही वाटले आहे. मी वेळो वेळी तोडलेल्या नियमांची नि समाजिक संकेतांची एक छोटीशी यादी दिली आहे खाली. मी तरूण होतो त्यावेळी मनसोक्त जे तोडलेत, हे त्यातले काही नियम! १.

पुनश्च ह्या गंगेमधि - भाग ०

जगन्नाथ ·

व्यंकट 23/09/2007 - 09:48
"निश्चलता" म्हणजे ब्रह्म, किंवा खरे तर ब्रह्मकल्पना असे मर्ढेकरांनी का म्हटले असेल? ब्रम्ह निश्चल आहे का? की चल आहे? की चल + निश्चल मिळून आहे? की सर्वम खल्विदं ब्रम्ह आहे?

आपण दिलेल्या कवितेचा अर्थ आम्हाला सांगता येणार नाही आणि आम्ही ती कविता वाचलेली नाही पण मर्ढेकरांच्या बाबतीत ते इंग्लंडला जाऊन येईपर्यंत रविकिरण मंडळाच्या स्वप्नाळू आणि रोमॆंटीक कविता श्रेष्ठ होत्या मात्र इलियेट,ऒडेन आणि काही इतर पाश्चिमात्य कविंचा त्यांच्यावर परिणाम झाल्यामुळे त्यांची कविता जमिनीवर उतरुन चालू लागली, असे म्हणतात. नवे वास्तव त्यांनी मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला.साम्राज्यवाद आणि भांडवलशाही यांच्या दुष्पपरिणामुळे वैयक्तिक जीवनात येणारे दैन्य,लाचारी,स्वार्थ, ढोंग त्याचबरोबर आलेली यांत्रिकता,महायुद्धांचे परिणाम यांच्यामुळे याची प्रतिक्रिया म्हणून उपरोधाने,उपहासाने,तिरस्काराने आणि कारुण्याने त्यांची कविता मानवतेची बनली इतकेच आम्हाला माहित आहे.बुद्धांचा त्यांच्या विचारांवर प्रभाव होता का ? या बद्दल आमचे फारसे वाचन नाही. बाकी "निश्चलता" म्हणजे ब्रह्म, किंवा खरे तर ब्रह्मकल्पना, याचा विचार आम्हाला तरी तेव्हाच्या काळाच्या दृष्टीने अप्रस्तुत वाटतो ! (प्रतिसादाचा सूर हलकेच घ्या असा आहे.)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्यंकट 23/09/2007 - 09:48
"निश्चलता" म्हणजे ब्रह्म, किंवा खरे तर ब्रह्मकल्पना असे मर्ढेकरांनी का म्हटले असेल? ब्रम्ह निश्चल आहे का? की चल आहे? की चल + निश्चल मिळून आहे? की सर्वम खल्विदं ब्रम्ह आहे?

आपण दिलेल्या कवितेचा अर्थ आम्हाला सांगता येणार नाही आणि आम्ही ती कविता वाचलेली नाही पण मर्ढेकरांच्या बाबतीत ते इंग्लंडला जाऊन येईपर्यंत रविकिरण मंडळाच्या स्वप्नाळू आणि रोमॆंटीक कविता श्रेष्ठ होत्या मात्र इलियेट,ऒडेन आणि काही इतर पाश्चिमात्य कविंचा त्यांच्यावर परिणाम झाल्यामुळे त्यांची कविता जमिनीवर उतरुन चालू लागली, असे म्हणतात. नवे वास्तव त्यांनी मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला.साम्राज्यवाद आणि भांडवलशाही यांच्या दुष्पपरिणामुळे वैयक्तिक जीवनात येणारे दैन्य,लाचारी,स्वार्थ, ढोंग त्याचबरोबर आलेली यांत्रिकता,महायुद्धांचे परिणाम यांच्यामुळे याची प्रतिक्रिया म्हणून उपरोधाने,उपहासाने,तिरस्काराने आणि कारुण्याने त्यांची कविता मानवतेची बनली इतकेच आम्हाला माहित आहे.बुद्धांचा त्यांच्या विचारांवर प्रभाव होता का ? या बद्दल आमचे फारसे वाचन नाही. बाकी "निश्चलता" म्हणजे ब्रह्म, किंवा खरे तर ब्रह्मकल्पना, याचा विचार आम्हाला तरी तेव्हाच्या काळाच्या दृष्टीने अप्रस्तुत वाटतो ! (प्रतिसादाचा सूर हलकेच घ्या असा आहे.)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
"ह्या गंगेमधि" ही कविता थोडीफार बुचकळ्यात पाडणारी आहे असा अनुभव आहे. म्हणजे तिचा शेवट जो केला आहे तो पटत नाही. मग कोणकोण "एक सौंदर्यानुभव" म्हणून पुढे चौकशी करूच नये असे म्हणतात. तेही पटत नाही. आळशी असल्यामुळे मी ती सोडूनच दिली होती. पण अनेक वर्षांनी एक वेगळा विचार मनात आला. तो असा की बुद्धाचा स्पष्ट उल्लेख असून आपण "त्या" दृष्टीने कधी वाचलीच नाही. तसे कोणी केलेही असेल, पण मला ते माहीत नाही. जमेल तितपत स्वतःच करायला काय हरकत आहे? म्हणून इथे सुरुवात केली आहे. मर्ढेकरांच्या जीवनाबद्दलही मला विशेष अशी माहिती नाही.

सोमप्रदोष

धोंडोपंत ·

क्रेमर 22/07/2010 - 20:35
प्रदोष आणि निषिथकाल म्हणजे काय?
कोणी स्पष्ट करेल काय? -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

In reply to by क्रेमर

आमोद शिंदे 22/07/2010 - 22:15
प्रदोषव्रत : अत्यंत प्रंशसनीय व सर्वांनी करावे असे हे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीस हे करतात. या व्रताचे एक वैषिष्ट्य असे की, संततिप्राप्तीसाठी 'शनिप्रदोष' ऋणमुक्तीसाठी 'भौमप्रदोष' आणि शांतिरक्षणासाठी 'सोमप्रदोष' अशी व्रते अधिक फलदायी म्हणून प्रख्यात आहेत. याशिवाय आयुरारोग्यवृद्धीसाठी 'अर्कप्रदोष' अधिक उत्तम होय. हे व्रत करणाराने त्या दिवशी सूर्यास्ताच्या समयी पुन्हा स्नान करावे. नंतर शंकराची पूजा करावी आणि 'भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥ उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे । ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥' अशी प्रार्थना करुन भोजन करावे. -- स्रोतः माहितीजाल

In reply to by आमोद शिंदे

क्रेमर 22/07/2010 - 22:19
माहितीबद्दल धन्यवाद.
नंतर शंकराची पूजा करावी आणि
आणि काय करावे?
निषिथकाल
हे काय असते? -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

In reply to by क्रेमर

आमोद शिंदे 22/07/2010 - 22:22
'भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥ उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे ।ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥' अशी प्रार्थना करुन भोजन करावे. निषीथकाल म्हणजे काय हे आपले धोंडोपंतच जाणोत..त्यांनी खुलासा करावा.

हर्षद आनंदी 23/07/2010 - 02:01
या महिन्यातील दोन्ही प्रदोष????? आमच्याकडुन चुकुनही दिनदर्शिका बघितली जात नाही, कधी गरजच पडत नाही. कृपया तारखा, विधी आणि महती सकट माहिती द्यावी. दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

मीनल 23/07/2010 - 03:09
ज्योतिष वाचतोच आहोत. पण छंदशास्त्राची शिकवणी सुरू करा. मीनल. http://myurmee.blogspot.com/

शिल्पा ब 23/07/2010 - 03:11
सोम म्हणजे काय? प्रदोष म्हणजे काय? आणि त्याचा शिवभक्तांशी काय संबंध? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

सुनील 23/07/2010 - 03:23
अती सोमरस प्याल्यामुळे जो दोष निर्माण होतो त्याला सोमप्रदोष असे म्हणतात! ;) (शिवभक्त) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

क्रेमर 22/07/2010 - 20:35
प्रदोष आणि निषिथकाल म्हणजे काय?
कोणी स्पष्ट करेल काय? -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

In reply to by क्रेमर

आमोद शिंदे 22/07/2010 - 22:15
प्रदोषव्रत : अत्यंत प्रंशसनीय व सर्वांनी करावे असे हे व्रत आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीस हे करतात. या व्रताचे एक वैषिष्ट्य असे की, संततिप्राप्तीसाठी 'शनिप्रदोष' ऋणमुक्तीसाठी 'भौमप्रदोष' आणि शांतिरक्षणासाठी 'सोमप्रदोष' अशी व्रते अधिक फलदायी म्हणून प्रख्यात आहेत. याशिवाय आयुरारोग्यवृद्धीसाठी 'अर्कप्रदोष' अधिक उत्तम होय. हे व्रत करणाराने त्या दिवशी सूर्यास्ताच्या समयी पुन्हा स्नान करावे. नंतर शंकराची पूजा करावी आणि 'भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥ उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे । ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥' अशी प्रार्थना करुन भोजन करावे. -- स्रोतः माहितीजाल

In reply to by आमोद शिंदे

क्रेमर 22/07/2010 - 22:19
माहितीबद्दल धन्यवाद.
नंतर शंकराची पूजा करावी आणि
आणि काय करावे?
निषिथकाल
हे काय असते? -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

In reply to by क्रेमर

आमोद शिंदे 22/07/2010 - 22:22
'भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥ उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे ।ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥' अशी प्रार्थना करुन भोजन करावे. निषीथकाल म्हणजे काय हे आपले धोंडोपंतच जाणोत..त्यांनी खुलासा करावा.

हर्षद आनंदी 23/07/2010 - 02:01
या महिन्यातील दोन्ही प्रदोष????? आमच्याकडुन चुकुनही दिनदर्शिका बघितली जात नाही, कधी गरजच पडत नाही. कृपया तारखा, विधी आणि महती सकट माहिती द्यावी. दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

मीनल 23/07/2010 - 03:09
ज्योतिष वाचतोच आहोत. पण छंदशास्त्राची शिकवणी सुरू करा. मीनल. http://myurmee.blogspot.com/

शिल्पा ब 23/07/2010 - 03:11
सोम म्हणजे काय? प्रदोष म्हणजे काय? आणि त्याचा शिवभक्तांशी काय संबंध? *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

सुनील 23/07/2010 - 03:23
अती सोमरस प्याल्यामुळे जो दोष निर्माण होतो त्याला सोमप्रदोष असे म्हणतात! ;) (शिवभक्त) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
लोकहो, या महिन्यातील दोन्ही प्रदोष हे सोमप्रदोष आहेत. शिवभक्तांसाठी या दिवसाचे महत्व फार असल्याने मुद्दाम येथे देत आहोत. भाद्रपद शुक्ल पक्ष प्रदोष - दिनांक २४ सप्टेंबर २००७ , सूर्यास्त १८.४७ , सूर्योदय २५ सप्टेंबर -०६.२९ भाद्रपद कृष्ण पक्ष प्रदोष - दिनांक ८ ऑक्टोबर २००७, सूर्यास्त १८.२१, सूर्योदय ९ ऑक्टोबर - ०६.३२ मुंबईचे सूर्योदय सूर्यास्त दिले आहेत. त्यानुसार निषिथकाल काढून घ्यावा. आपला, (शैव) धोंडोपंत { धोंडोपंत कुणाशीही कोणत्याही विषयावर वाद घालत नाहीत. त्याचप्रमाणे ज्योतिष विषय वगळता कोणत्याही विषयावर भाष्य करीत नाहीत.

गणपती बाप्पा मोरया!

विसोबा खेचर ·

In reply to by नंदन

विसोबा खेचर 15/09/2007 - 18:23
नंदनशेठ, या गाण्याचा दुवा इथे दिल्याबद्दल तुझे आभार.. दे धम्माल गाणं! ढोलकी सही वाजवली आहे. हे गाणं ऐकताना मला तर लालबागेतले, खेतवाडीतले गणपती पाहात, मस्तपैकी पिपाण्या वाजवत फिरतोय की काय असंच वाटलं! :) आपला, (बहुजनसमाजातला) तात्या. अवांतर - गणेशोत्सवाच्या काळात लहान लहान फिरस्त्या मंडळींचा रस्त्यावर जो बाजार भरतो त्यात लहान मुलांनी वाजवायच्या पिपाण्या आजही दोन-पाच रुपायाला मिळतात. आम्ही काही मित्रमंडळी एखाद दिवस ठरवून जेव्हा लालबाग, काळाचौकी, खेतवाडी, गिरगाव इथले गणपती बघत जेव्हा रात्रभर फिरतो तेव्हा चक्क या पिपाण्या विकत घेतो आणि भर रस्त्यावरून त्या मोठ्याने वाजवत, मजा करत रात्रभर अक्षरशः सगळा गिरणगाव पोळतो! सगळीकडे उत्सवाचं वातावरण आणि धमाल असल्यामुळे आणि जो तो उत्सवाच्या मू़डमध्ये असल्यामुळे रस्त्यावरच्या इतर कुणाला त्यात काही वावगं वाटत नाही आणि या वयातदेखील रस्त्यावरून पिपाण्या वाजवत फिरायची हौस भागवता येते! आता काय सांगू तुला नंदनशेठ ती मजा! जाऊ द्या झालं! :) साला बालपणीचा काळ सुखाचा हेच खरं! पिपाणीचा विषय निघाला आणि, "कावला पिपानी वाजिवतो, मामा मामीला नाचिवतो" हे लहानपणी ऐकलेलं गाणं उगाचंच आठवलं आणि जीव थोडास्सा झाला! :) आपला, (व्रात्य परंतु हळवा) तात्या.

गुंडोपंत 15/09/2007 - 14:18
बाप्पा मोरया रे! वा काय गाणं दिलंय... वा वा वा! साला मजा आला! आपला गुलाल उधळत धमाल नाचणारा गुंड्या!

प्रमोद देव 16/09/2007 - 10:11
मस्त गाणं आहे. तांदूळ अतिशय महाग होते आणि सामान्यांना परवडण्याच्या पलीकडे होते अशा काळातले हे गीत आहे. गाण्यात ह्याचा उल्लेख आहे. 'नाव काढू नको तांदळाचे,केले मोदक लाल गव्हाचे' ह्या ओळी कालमान दर्शक आहेत.

आजानुकर्ण 16/09/2007 - 17:16
यांची गाणी मस्त असतात. सत्यनारायणाची कथा त्यांच्याच तोंडून ऐकावी. ;) त्यांचं "चल गं सखे चल गं सखे पंढरीला" हे गाणंही धमाल आहे.

वरदा 17/09/2007 - 08:29
खरच खूप दिवसानि ऐकलं हे गाणं तिथे असताना रेडिओ वर ऐकायला मिळायचं

देवदत्त 31/10/2007 - 09:27
वा..गाणे ऐकून लहानपणीचे गणेशोत्सव आठवले. आता ही गाणी कमीच ऐकायला मिळतात. ह्यावर्षी इथे पुण्यातही (?) गणपतीच्या समोर एकदम डिस्को वाली गाणी लावून चित्रविचित्र नाच ( नाहीऽऽऽऽऽ) करत असल्याचे बघून वाईट वाटले. देवदत्त (अर्जुनाचा शंख)

In reply to by नंदन

विसोबा खेचर 15/09/2007 - 18:23
नंदनशेठ, या गाण्याचा दुवा इथे दिल्याबद्दल तुझे आभार.. दे धम्माल गाणं! ढोलकी सही वाजवली आहे. हे गाणं ऐकताना मला तर लालबागेतले, खेतवाडीतले गणपती पाहात, मस्तपैकी पिपाण्या वाजवत फिरतोय की काय असंच वाटलं! :) आपला, (बहुजनसमाजातला) तात्या. अवांतर - गणेशोत्सवाच्या काळात लहान लहान फिरस्त्या मंडळींचा रस्त्यावर जो बाजार भरतो त्यात लहान मुलांनी वाजवायच्या पिपाण्या आजही दोन-पाच रुपायाला मिळतात. आम्ही काही मित्रमंडळी एखाद दिवस ठरवून जेव्हा लालबाग, काळाचौकी, खेतवाडी, गिरगाव इथले गणपती बघत जेव्हा रात्रभर फिरतो तेव्हा चक्क या पिपाण्या विकत घेतो आणि भर रस्त्यावरून त्या मोठ्याने वाजवत, मजा करत रात्रभर अक्षरशः सगळा गिरणगाव पोळतो! सगळीकडे उत्सवाचं वातावरण आणि धमाल असल्यामुळे आणि जो तो उत्सवाच्या मू़डमध्ये असल्यामुळे रस्त्यावरच्या इतर कुणाला त्यात काही वावगं वाटत नाही आणि या वयातदेखील रस्त्यावरून पिपाण्या वाजवत फिरायची हौस भागवता येते! आता काय सांगू तुला नंदनशेठ ती मजा! जाऊ द्या झालं! :) साला बालपणीचा काळ सुखाचा हेच खरं! पिपाणीचा विषय निघाला आणि, "कावला पिपानी वाजिवतो, मामा मामीला नाचिवतो" हे लहानपणी ऐकलेलं गाणं उगाचंच आठवलं आणि जीव थोडास्सा झाला! :) आपला, (व्रात्य परंतु हळवा) तात्या.

गुंडोपंत 15/09/2007 - 14:18
बाप्पा मोरया रे! वा काय गाणं दिलंय... वा वा वा! साला मजा आला! आपला गुलाल उधळत धमाल नाचणारा गुंड्या!

प्रमोद देव 16/09/2007 - 10:11
मस्त गाणं आहे. तांदूळ अतिशय महाग होते आणि सामान्यांना परवडण्याच्या पलीकडे होते अशा काळातले हे गीत आहे. गाण्यात ह्याचा उल्लेख आहे. 'नाव काढू नको तांदळाचे,केले मोदक लाल गव्हाचे' ह्या ओळी कालमान दर्शक आहेत.

आजानुकर्ण 16/09/2007 - 17:16
यांची गाणी मस्त असतात. सत्यनारायणाची कथा त्यांच्याच तोंडून ऐकावी. ;) त्यांचं "चल गं सखे चल गं सखे पंढरीला" हे गाणंही धमाल आहे.

वरदा 17/09/2007 - 08:29
खरच खूप दिवसानि ऐकलं हे गाणं तिथे असताना रेडिओ वर ऐकायला मिळायचं

देवदत्त 31/10/2007 - 09:27
वा..गाणे ऐकून लहानपणीचे गणेशोत्सव आठवले. आता ही गाणी कमीच ऐकायला मिळतात. ह्यावर्षी इथे पुण्यातही (?) गणपतीच्या समोर एकदम डिस्को वाली गाणी लावून चित्रविचित्र नाच ( नाहीऽऽऽऽऽ) करत असल्याचे बघून वाईट वाटले. देवदत्त (अर्जुनाचा शंख)
गणपती बाप्पा! १४ विद्या, ६४ कलांचा अभिषिक्त राजा! सर्वांना गणेशोत्स्वच्या अनेकोत्तम शुभेच्छा! हा आम्हा गरीब, कोकणातून पोटापाण्याकरता मुंबईला आलेल्या चाकरमानी मुंबईकरांचा "लालबागचा राजा!" मुंबईकरांचं आराध्य दैवत! लालबागच्या राजाचा विजय असो.. आपला, (लालबागच्या राजाचा भक्त!) तात्या.