मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी (गंभीर) मराठी

आनंद घारे ·

विजुभाऊ 10/04/2008 - 18:57
पण सध्या तरी जी गोष्ट ज्या नांवाने माझ्यापर्यंत पोचली त्या नांवाला चमत्कारिक वाटणारे प्रतिशब्द न शोधता त्या नांवाचाच मराठी भाषेत समावेश करावा बरोबर आहे. एखादी भाषा टिकते / वाढते ती तिचा शुद्धपणा जपत/ सोवळे सांभळत बसल्यामुळे नव्हे तर रोज नवे नवे शब्द आत्मसात केल्यामुळे. मार्क टुली हा ब्रिटिश पत्रकार बी बी सी वर भारताबद्दल लिहायचा. त्याने एकदा एका हिन्दी माणसाची मुलाखत घेतान हिन्दी नसणारा शब्द वापरला तेंव्हा त्या हिन्दी माणसाने त्या शब्दाबद्दल त्याला टोकले. आपने जि लब्ज इस्तेमाल किय वि हिन्दी मे नही है, त्यावर मार्क टुली म्हणाला " अगर नही है तो अब होगा" हिन्दी चे या बाबत कौतुक करावे तेवढे थोडे आहे. ते लोक इंग्लीश शब्द किती सहज पणे त्यावर हिन्दी साज चढवुन आत्मसात करतात. उदा: तकनीक्... हा टेकनीक चे हिन्दी रूप आहे त्रासदी ...ट्रॅजेडी...उदा: भोपाल गैस त्रासदी. आपण मात्र बसलो आहोत्...कळफलक / पटल / अग्निरथ आवकजावकविश्राम्धाम स्थानक असले महा शब्द शोधत. पाहुया आपण नवे सोपे शब्द प्रचलात आणुया मिपा व तत्सम संस्थळे या बाबतीत खूप महत्वाची भूमिका बजावतील

प्राजु 10/04/2008 - 19:18
विजुभाऊ म्हणतात ते बरोबर आहे. जीवंत भाषा ही प्रवाही आणि नव्या शब्दांना व शब्दरचनांना सामावून घेणारी असावी . हे धोरण सगळ्याच भाषांना लागू पडते. पण मराठी सारखी भाषा मात्र कळफलक, संस्थळ आशा काहिशा शब्दांमध्येच अडकल्यामुळे थोडी जड वाटते. माझा मुलगा (वय वर्षे ४)सध्या जी मराठी बोलतो बर्‍याचदा त्याचा प्रयत्न नीट मराठी बोलण्याकडे असतो. पण त्याला गोष्टी सांगताना, ज्या वस्तू त्याने पाहिलेल्या नाहीत त्यांना त्याच्या महितितील वस्तूंनी रिप्लेस करावे लागते. म्हणजे बिरबलाची खिचडी सांगताना, त्याला चूलीच्या भरपूर वरती त्याने एका दोराने खिचडीचे मडके टांगून ठेवले होते या ऐवजी त्याने गॅस पेटवला होता आणि खिचडी करण्याचा कूकर मात्र तिकडे लांब डायनिंग टेबल वर होता... असे सांगावे लागते. त्याने चूल किंवा मडके पाहिलेच नसेल तर त्या गोष्टीचा अर्थ तो समजू शकणार नाही अशी माझी भावना आहे... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सचिन 10/04/2008 - 22:26
"आनंदघन" यांच्याशी संपूर्ण सहमत आहे. भाषा जिवंत आणि प्रवाही राहाण्यासाठी इतर भाषांमधले शब्द तिने आत्मसात करायला हवेतच...पण हे होत असताना त्या भाषेचे स्वत्व हरपणार नाही याची काळजी घेतली जायला हवी. (नाहीतर मराठी WORDS REMEMBER करायला DIFFICULT होतं ). आज मी सुद्धा जेव्हा माझ्या आईशी, वडिलांशी किंवा कोल्हापूरच्या काकांशी बोलतो, तेव्हा वाटतं की ते मराठी बोलत आहेत, आणि मी कुठलीतरी "प्रदूषित" भाषा बोलतोय. साधे व्यवहारातले मराठी शब्दही सुचत नाहीत...आणि त्यांचं मराठी काही "कळफलक, संस्थळ" प्रकारातलं नसतं. उदहरणार्थ, "वास्तविक" किंवा "वास्तविक पाहता.." असा शब्द ते वापरतात, पण मी मात्र "ACTUALLY" म्हणतो. ते म्हणतात आम्ही "रांगेत तिष्ठत होतो", मी मात्र " LINE मधे BORE होतो". मुख्य म्हणजे, ते काही मुद्दाम शुद्ध मराठी बोलूया म्हणून बोलत नसतात...ते नैसर्गिकच असतं. ऑफिस, फाईल, कॉम्प्युटर..हे आपण टाळू शकत नाही, पण वर उल्लेख केलेले किंवा अजूनही त्यासारखे अनेक शब्द आपण वापरू शकतोच ना ? त्यामुळे माझ्या मते भाषा जिवंत राहील, आणि अटळ असलेले परभाषेतील शब्द वापरल्याने ती प्रवाही राहील. शेवटी असं म्हणेन, की आपल्या भाषेत अभिमानाने बोलता आले पाहिजे...पण तो दुराग्रह नसावा. ...आणि शुध्दलेखनाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर ..नकोच ! एक आख्खे नवे "संस्थळ" काढावे लागेल !!

चित्रा 11/04/2008 - 02:42
बर्‍याचशा मतांशी सहमत! मला वाटते की रोजच्या व्यवहारात काही इंग्रजी शब्द वापरायला हरकत नाही, पण नुकतेच महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात " फेस्टिवल", "थीम", ज्वेलरी", "शूज", "ट्रॅडिशनल", "फॅशन", "आउटफिटस" हे इंग्रजी शब्द होते. सात वाक्यात सात शब्द इंग्रजी. याची काही गरज आहे का असे वाटले. दागिने, पारंपारिक, असे रूढ शब्द वापरता आले असते. इतर बातम्यांमधील शब्द - गिफ्ट, हार्टशेप, स्पेशल गिफ्ट्सवरचे डिस्काऊंट, फ्लोअरिंग, मार्बल.. अजून एक - कॉस्मेटोलॉजी आणि डर्मो सर्जरी , "ट्रेनरपदाची ", नॅशनल आणि इण्टरनॅशनल असोसिएशनच्या अनेक एलिट पॅनेलवरही . " 'एजिंग' , लेझर ट्रीटमेण्ट्स, लेझर फोटो रेज्युव्हेनेशन , "या ट्रीटमेण्टमुळे त्वचा सॉफ्ट होते, "पिग्मेण्टेशन, रिंकल्स, स्कार्स रोखण्यास मदत होते. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2927333.cms हे एवढे अमराठी (इंग्लिश) शब्द वापरण्याची गरज आहे का? वरील शब्दांसाठी भेट, बदामी (किंवा हृदयाकृती), खास भेटवस्तूंवरच्या सवलती इत्यादी शब्द वापरले तर काही चुकते का? शक्य तेथे सोपे मराठी प्रतिशब्द तयार करावेत आणि ते वापरावेत - असे मला वाटते. काही शब्द तयार करूनही प्रचलित होणार नाहीत, पण काही सोपे असतील ते नक्कीच वापरले जातील. असे शब्द अंगवळणी पडायला सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे असे वाटते. व्य. नि. /खरडवही हे शब्द किती पटकन उपयोगात आले - त्याचे कारण ते सोपे आहेत.

आनंद घारे 11/04/2008 - 08:37
१. लिहिणार्‍याला ते परकीय शब्द आधिक ओळखीचे वाटतात. किंवा २. ते शब्द वाचकाला पटकन समजतील असे त्याला वाटते.

...कळफलक / पटल / अग्निरथ आवकजावकविश्राम्धाम स्थानक कळफलक आणि पटल हे शब्द समजायला आणि उच्चारायलाही कठीण नाहीत. 'अग्निरथ आवकजावकविश्राम्धाम स्थानक' ह्याला 'स्थानक' हा सर्वांना समजणारा प्रचलित शब्द आहेच. शब्द समजायला/उच्चारायला सोपे असावेत परंतु मराठी भाषेतील शब्दांचाच शक्यतो उपयोग करावा.

विजुभाऊ 10/04/2008 - 18:57
पण सध्या तरी जी गोष्ट ज्या नांवाने माझ्यापर्यंत पोचली त्या नांवाला चमत्कारिक वाटणारे प्रतिशब्द न शोधता त्या नांवाचाच मराठी भाषेत समावेश करावा बरोबर आहे. एखादी भाषा टिकते / वाढते ती तिचा शुद्धपणा जपत/ सोवळे सांभळत बसल्यामुळे नव्हे तर रोज नवे नवे शब्द आत्मसात केल्यामुळे. मार्क टुली हा ब्रिटिश पत्रकार बी बी सी वर भारताबद्दल लिहायचा. त्याने एकदा एका हिन्दी माणसाची मुलाखत घेतान हिन्दी नसणारा शब्द वापरला तेंव्हा त्या हिन्दी माणसाने त्या शब्दाबद्दल त्याला टोकले. आपने जि लब्ज इस्तेमाल किय वि हिन्दी मे नही है, त्यावर मार्क टुली म्हणाला " अगर नही है तो अब होगा" हिन्दी चे या बाबत कौतुक करावे तेवढे थोडे आहे. ते लोक इंग्लीश शब्द किती सहज पणे त्यावर हिन्दी साज चढवुन आत्मसात करतात. उदा: तकनीक्... हा टेकनीक चे हिन्दी रूप आहे त्रासदी ...ट्रॅजेडी...उदा: भोपाल गैस त्रासदी. आपण मात्र बसलो आहोत्...कळफलक / पटल / अग्निरथ आवकजावकविश्राम्धाम स्थानक असले महा शब्द शोधत. पाहुया आपण नवे सोपे शब्द प्रचलात आणुया मिपा व तत्सम संस्थळे या बाबतीत खूप महत्वाची भूमिका बजावतील

प्राजु 10/04/2008 - 19:18
विजुभाऊ म्हणतात ते बरोबर आहे. जीवंत भाषा ही प्रवाही आणि नव्या शब्दांना व शब्दरचनांना सामावून घेणारी असावी . हे धोरण सगळ्याच भाषांना लागू पडते. पण मराठी सारखी भाषा मात्र कळफलक, संस्थळ आशा काहिशा शब्दांमध्येच अडकल्यामुळे थोडी जड वाटते. माझा मुलगा (वय वर्षे ४)सध्या जी मराठी बोलतो बर्‍याचदा त्याचा प्रयत्न नीट मराठी बोलण्याकडे असतो. पण त्याला गोष्टी सांगताना, ज्या वस्तू त्याने पाहिलेल्या नाहीत त्यांना त्याच्या महितितील वस्तूंनी रिप्लेस करावे लागते. म्हणजे बिरबलाची खिचडी सांगताना, त्याला चूलीच्या भरपूर वरती त्याने एका दोराने खिचडीचे मडके टांगून ठेवले होते या ऐवजी त्याने गॅस पेटवला होता आणि खिचडी करण्याचा कूकर मात्र तिकडे लांब डायनिंग टेबल वर होता... असे सांगावे लागते. त्याने चूल किंवा मडके पाहिलेच नसेल तर त्या गोष्टीचा अर्थ तो समजू शकणार नाही अशी माझी भावना आहे... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सचिन 10/04/2008 - 22:26
"आनंदघन" यांच्याशी संपूर्ण सहमत आहे. भाषा जिवंत आणि प्रवाही राहाण्यासाठी इतर भाषांमधले शब्द तिने आत्मसात करायला हवेतच...पण हे होत असताना त्या भाषेचे स्वत्व हरपणार नाही याची काळजी घेतली जायला हवी. (नाहीतर मराठी WORDS REMEMBER करायला DIFFICULT होतं ). आज मी सुद्धा जेव्हा माझ्या आईशी, वडिलांशी किंवा कोल्हापूरच्या काकांशी बोलतो, तेव्हा वाटतं की ते मराठी बोलत आहेत, आणि मी कुठलीतरी "प्रदूषित" भाषा बोलतोय. साधे व्यवहारातले मराठी शब्दही सुचत नाहीत...आणि त्यांचं मराठी काही "कळफलक, संस्थळ" प्रकारातलं नसतं. उदहरणार्थ, "वास्तविक" किंवा "वास्तविक पाहता.." असा शब्द ते वापरतात, पण मी मात्र "ACTUALLY" म्हणतो. ते म्हणतात आम्ही "रांगेत तिष्ठत होतो", मी मात्र " LINE मधे BORE होतो". मुख्य म्हणजे, ते काही मुद्दाम शुद्ध मराठी बोलूया म्हणून बोलत नसतात...ते नैसर्गिकच असतं. ऑफिस, फाईल, कॉम्प्युटर..हे आपण टाळू शकत नाही, पण वर उल्लेख केलेले किंवा अजूनही त्यासारखे अनेक शब्द आपण वापरू शकतोच ना ? त्यामुळे माझ्या मते भाषा जिवंत राहील, आणि अटळ असलेले परभाषेतील शब्द वापरल्याने ती प्रवाही राहील. शेवटी असं म्हणेन, की आपल्या भाषेत अभिमानाने बोलता आले पाहिजे...पण तो दुराग्रह नसावा. ...आणि शुध्दलेखनाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर ..नकोच ! एक आख्खे नवे "संस्थळ" काढावे लागेल !!

चित्रा 11/04/2008 - 02:42
बर्‍याचशा मतांशी सहमत! मला वाटते की रोजच्या व्यवहारात काही इंग्रजी शब्द वापरायला हरकत नाही, पण नुकतेच महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात " फेस्टिवल", "थीम", ज्वेलरी", "शूज", "ट्रॅडिशनल", "फॅशन", "आउटफिटस" हे इंग्रजी शब्द होते. सात वाक्यात सात शब्द इंग्रजी. याची काही गरज आहे का असे वाटले. दागिने, पारंपारिक, असे रूढ शब्द वापरता आले असते. इतर बातम्यांमधील शब्द - गिफ्ट, हार्टशेप, स्पेशल गिफ्ट्सवरचे डिस्काऊंट, फ्लोअरिंग, मार्बल.. अजून एक - कॉस्मेटोलॉजी आणि डर्मो सर्जरी , "ट्रेनरपदाची ", नॅशनल आणि इण्टरनॅशनल असोसिएशनच्या अनेक एलिट पॅनेलवरही . " 'एजिंग' , लेझर ट्रीटमेण्ट्स, लेझर फोटो रेज्युव्हेनेशन , "या ट्रीटमेण्टमुळे त्वचा सॉफ्ट होते, "पिग्मेण्टेशन, रिंकल्स, स्कार्स रोखण्यास मदत होते. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2927333.cms हे एवढे अमराठी (इंग्लिश) शब्द वापरण्याची गरज आहे का? वरील शब्दांसाठी भेट, बदामी (किंवा हृदयाकृती), खास भेटवस्तूंवरच्या सवलती इत्यादी शब्द वापरले तर काही चुकते का? शक्य तेथे सोपे मराठी प्रतिशब्द तयार करावेत आणि ते वापरावेत - असे मला वाटते. काही शब्द तयार करूनही प्रचलित होणार नाहीत, पण काही सोपे असतील ते नक्कीच वापरले जातील. असे शब्द अंगवळणी पडायला सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे असे वाटते. व्य. नि. /खरडवही हे शब्द किती पटकन उपयोगात आले - त्याचे कारण ते सोपे आहेत.

आनंद घारे 11/04/2008 - 08:37
१. लिहिणार्‍याला ते परकीय शब्द आधिक ओळखीचे वाटतात. किंवा २. ते शब्द वाचकाला पटकन समजतील असे त्याला वाटते.

...कळफलक / पटल / अग्निरथ आवकजावकविश्राम्धाम स्थानक कळफलक आणि पटल हे शब्द समजायला आणि उच्चारायलाही कठीण नाहीत. 'अग्निरथ आवकजावकविश्राम्धाम स्थानक' ह्याला 'स्थानक' हा सर्वांना समजणारा प्रचलित शब्द आहेच. शब्द समजायला/उच्चारायला सोपे असावेत परंतु मराठी भाषेतील शब्दांचाच शक्यतो उपयोग करावा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मराठी भाषेच्या शुध्दतेचा आग्रह धरण्यावर ' मी मराठी' या लेखात मी मिसळपावावर उपहासाने लिहिले होते. त्यावर बर्‍याच जणांचे प्रतिसाद आले. " त्यातला विनोदाचा भाग सोडला तरी हा लेख गंभीरपणे विचार करायला प्रवृत्त करतो." अशा प्रकारचे कोणीतरी लिहिले होते. असा थोडासा 'गंभीर विचार' मी लेख लिहिण्यापूर्वीच केलेला होता. हातासरशी तो सांगून टाकावा, त्यासाठी उगाच वाचकांच्या डोक्याला वेगळा शीण नको म्हणून मीच त्यावर एक गंभीर स्वरूपाचा प्रतिसाद लिहिला. पण बहुधा कोणीच तो वाचला नसावा. ते ही तसे बरोबरच आहे. मिसळ तयार झाल्यावर ती लगेचच फस्त करतात. ती शिळी झाल्यानंतर कोणीही तिच्याकडे पहात नाही.

भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग ..... भंगडा पॉप आर्टिस्ट ... भाग १

भडकमकर मास्तर ·

प्रमोद देव 10/04/2008 - 16:36
लई ब्येस लिवलासा. ओ पाप्पे त्वाडा ज्वाब नै यार! आमी पन गाय्क बनाय्चा पिरयत्न क्येला व्हता पन तवा तुमच्यासारका गुरु न्हाय भ्येटला. आता आम्चे वय जाले. पन काय हार्कत न्हाय.पुडल्या जन्मी तुम्च्याकडंच येनार आपून शिखाया! बल्ले बल्ले! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

गायडंस वर्ग ..... जोरात चालतील....:))))))) पण क्लासला येणार्‍यांचे त्यातच करीअर होईल का नाही याची काय गॅरंटी?:))))

In reply to by स्वाती राजेश

प्राजु 12/04/2008 - 00:35
गायडंस वर्ग ..... जोरात चालतील....:))))))) अगदी नीट काढली आहे या पॉप वाल्यांची.. आवडला हा लेख. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

धमाल मुलगा 10/04/2008 - 17:07
भडक्क मेकर शेठ, एकदम फर्मास ! आपण करणार तुमचा हा कोर्स. बाकी, फक्त शनिवार-रवीवार असा एखादा पर्याय आहे का? तेव्हाच जमेल. नोकरी सांभाळून करेन म्हणतो. मराठी माणूस आहे हो मी! ज ह ब ह र्‍ह्या मारलंय राव. नुसतं ठकाठक..ठकाठक !!! २.सुरेल गळ्यापेक्षा दणकट बाहू, मजबूत छाती,सहागठ्ठी पोटस्नायू, पीळदार शरीरयष्टी कमवावी... आणि जमल्यास नाकातुन गाण्याचा यत्न करावा. मग नियम क्र. १० ला वजन प्राप्त होतं :-)) - (मी का !) ध मा ल.
आमी पन गाय्क बनाय्चा पिरयत्न क्येला व्हता पन तवा तुमच्यासारका गुरु न्हाय भ्येटला. आता आम्चे वय जाले.
गुरुदेव, हरकत नाही...यकांदा जवान पोरगा निवडायचा क्यामेर्‍याम्होरं नाचायला, आन् मधनंआधनं कडव्या-कड्व्याला हजेरी लावायची कुठंतरी भारी ठिकानी हुबं र्‍हायलेलं आन् हातात ती वाकडी काठी धरलेली....मस्त हातवारे वगैरे करुन मुखडा घोळवताना क्यामेरा सोत्ताम्होरं ठिवायचा, बाकी नाचानाची पोरांस्नी करु द्याची! काय भड्डक्कमकर शेठ? बरुबर हाय का न्हाय? घेता मला अशिश्टन डायरेक्टर म्हून?

In reply to by धमाल मुलगा

यकांदा जवान पोरगा निवडायचा क्यामेर्‍याम्होरं नाचायला, आन् मधनंआधनं कडव्या-कड्व्याला हजेरी लावायची कुठंतरी भारी ठिकानी हुबं र्‍हायलेलं आन् हातात ती वाकडी काठी धरलेली....मस्त हातवारे वगैरे करुन मुखडा घोळवताना क्यामेरा सोत्ताम्होरं ठिवायचा, बाकी नाचानाची पोरांस्नी करु द्याची! लै बेष्ट धमाल शेठ.......

वरदा 10/04/2008 - 17:10
ज ह ब ह र्‍ह्या मारलंय राव. नुसतं ठकाठक..ठकाठक !!! हेच म्हणते...सकाळी सकाळी पोट धरुन हसवलत तुम्ही...आता दिवस कसा मस्त जाईल......

In reply to by मनस्वी

प्रमोद देव 10/04/2008 - 19:05
कशी करायची ते कृपया कळवावे. (काशी) कशी करायची..... असे वाचले. :)))))))))) गाण्याची काशी करण्यात 'मास्टर' गुरुदेव मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

छोटा डॉन 10/04/2008 - 19:12
"(काशी) कशी करायची..... असे वाचले." हो मला पण काशीच वाटले ... [ ह.घ्या.] असो... अजून लिहायचे आहे पण नंतर सवडीने .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विसोबा खेचर 10/04/2008 - 19:22
लै भारी लिवलं आहे! एकदम हाऊसफुल्ल! :) बाकी मस्तच हजामत करून टाकली आहे...! मलाही तुमच्या करियर गाईडन्स वर्गात नांव नोंदणी करायची आहे! गानकला ही खूप कठीण वगैरे असते असा गैरसमज मी गेली कित्येक वर्ष बाळगला होता, तो आज दूर झाला! धन्यवाद.... :) तात्या.

झकासराव 10/04/2008 - 21:29
जबरा लिहिलय. आजकाल म्युजिक चॅनेल जर कधी चुकुन माकुन लावलच तर असलेच सगळे अल्बम दिसतील :)

ठणठणपाळ 10/04/2008 - 22:22
धिकताना तिकताना तिकताना टिंग तडुंग्त तोम तोम धिक ताना दिम माही...SSSSSSSSS कैसा मेरा फ़ूटा रब.... रांझा... SSSSSSSSS इश्कविच झूठा सब.... हा हा हा! झकास.

धन्यवाद धन्यवाद..... आमच्या क्लासला खूप मतब्बर मंडळी येणार तर...दुपारी वर्गाबद्दल पहिल्यांदा लिहिल्यानंतर रात्री पाहतो तर काय, क्लासला तोबा गर्दी...... धन्यवाद धन्यवाद..... धन्यवाद धन्यवाद.....

चतुरंग 11/04/2008 - 00:27
आमची स्कूटर तुमच्या क्लासपर्यंत संध्याकाळी पोचेना म्हणून रात्री थोडा उशिरा आलोय;) आमचंबी नाव घ्या ना नोंदवून? लई झकास! चतुरंग

सगळ्यांची नावं नोंदवून घेतली आहेत... ... आता नीट क्लासला यायचं आणि जोमानं अभ्यास करायचा.... .... भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .. ( आमची कोठेही शाखा नाही)

वरदा 11/04/2008 - 19:41
सगळ्यांची नावं नोंदवून घेतली आहेत... अरे वा फुकट दिसतायत क्लास की ही प्रमोशनल ऑफर आहे आमच्यासारख्या लवकर प्रतिक्रीया देणार्‍यांसाठी?

In reply to by वेताळ

आंबोळी 11/06/2010 - 17:04
होतकरु विद्यार्थी आहेत्.त्यामुळे त्यानी हा धागा उचकावला असणार मास्तरांचा आणि शरदिनीतैंचा भांगडा बघुन लोक किती उचकतायत त्याचे काय? आंबोळी

@श्री वेताळ माझी ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. इतर सदस्यानां माझ्याबाबतीत काही गैरसमज झालेले दिसतात... :''( -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

प्रमोद देव 10/04/2008 - 16:36
लई ब्येस लिवलासा. ओ पाप्पे त्वाडा ज्वाब नै यार! आमी पन गाय्क बनाय्चा पिरयत्न क्येला व्हता पन तवा तुमच्यासारका गुरु न्हाय भ्येटला. आता आम्चे वय जाले. पन काय हार्कत न्हाय.पुडल्या जन्मी तुम्च्याकडंच येनार आपून शिखाया! बल्ले बल्ले! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

गायडंस वर्ग ..... जोरात चालतील....:))))))) पण क्लासला येणार्‍यांचे त्यातच करीअर होईल का नाही याची काय गॅरंटी?:))))

In reply to by स्वाती राजेश

प्राजु 12/04/2008 - 00:35
गायडंस वर्ग ..... जोरात चालतील....:))))))) अगदी नीट काढली आहे या पॉप वाल्यांची.. आवडला हा लेख. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

धमाल मुलगा 10/04/2008 - 17:07
भडक्क मेकर शेठ, एकदम फर्मास ! आपण करणार तुमचा हा कोर्स. बाकी, फक्त शनिवार-रवीवार असा एखादा पर्याय आहे का? तेव्हाच जमेल. नोकरी सांभाळून करेन म्हणतो. मराठी माणूस आहे हो मी! ज ह ब ह र्‍ह्या मारलंय राव. नुसतं ठकाठक..ठकाठक !!! २.सुरेल गळ्यापेक्षा दणकट बाहू, मजबूत छाती,सहागठ्ठी पोटस्नायू, पीळदार शरीरयष्टी कमवावी... आणि जमल्यास नाकातुन गाण्याचा यत्न करावा. मग नियम क्र. १० ला वजन प्राप्त होतं :-)) - (मी का !) ध मा ल.
आमी पन गाय्क बनाय्चा पिरयत्न क्येला व्हता पन तवा तुमच्यासारका गुरु न्हाय भ्येटला. आता आम्चे वय जाले.
गुरुदेव, हरकत नाही...यकांदा जवान पोरगा निवडायचा क्यामेर्‍याम्होरं नाचायला, आन् मधनंआधनं कडव्या-कड्व्याला हजेरी लावायची कुठंतरी भारी ठिकानी हुबं र्‍हायलेलं आन् हातात ती वाकडी काठी धरलेली....मस्त हातवारे वगैरे करुन मुखडा घोळवताना क्यामेरा सोत्ताम्होरं ठिवायचा, बाकी नाचानाची पोरांस्नी करु द्याची! काय भड्डक्कमकर शेठ? बरुबर हाय का न्हाय? घेता मला अशिश्टन डायरेक्टर म्हून?

In reply to by धमाल मुलगा

यकांदा जवान पोरगा निवडायचा क्यामेर्‍याम्होरं नाचायला, आन् मधनंआधनं कडव्या-कड्व्याला हजेरी लावायची कुठंतरी भारी ठिकानी हुबं र्‍हायलेलं आन् हातात ती वाकडी काठी धरलेली....मस्त हातवारे वगैरे करुन मुखडा घोळवताना क्यामेरा सोत्ताम्होरं ठिवायचा, बाकी नाचानाची पोरांस्नी करु द्याची! लै बेष्ट धमाल शेठ.......

वरदा 10/04/2008 - 17:10
ज ह ब ह र्‍ह्या मारलंय राव. नुसतं ठकाठक..ठकाठक !!! हेच म्हणते...सकाळी सकाळी पोट धरुन हसवलत तुम्ही...आता दिवस कसा मस्त जाईल......

In reply to by मनस्वी

प्रमोद देव 10/04/2008 - 19:05
कशी करायची ते कृपया कळवावे. (काशी) कशी करायची..... असे वाचले. :)))))))))) गाण्याची काशी करण्यात 'मास्टर' गुरुदेव मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by प्रमोद देव

छोटा डॉन 10/04/2008 - 19:12
"(काशी) कशी करायची..... असे वाचले." हो मला पण काशीच वाटले ... [ ह.घ्या.] असो... अजून लिहायचे आहे पण नंतर सवडीने .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विसोबा खेचर 10/04/2008 - 19:22
लै भारी लिवलं आहे! एकदम हाऊसफुल्ल! :) बाकी मस्तच हजामत करून टाकली आहे...! मलाही तुमच्या करियर गाईडन्स वर्गात नांव नोंदणी करायची आहे! गानकला ही खूप कठीण वगैरे असते असा गैरसमज मी गेली कित्येक वर्ष बाळगला होता, तो आज दूर झाला! धन्यवाद.... :) तात्या.

झकासराव 10/04/2008 - 21:29
जबरा लिहिलय. आजकाल म्युजिक चॅनेल जर कधी चुकुन माकुन लावलच तर असलेच सगळे अल्बम दिसतील :)

ठणठणपाळ 10/04/2008 - 22:22
धिकताना तिकताना तिकताना टिंग तडुंग्त तोम तोम धिक ताना दिम माही...SSSSSSSSS कैसा मेरा फ़ूटा रब.... रांझा... SSSSSSSSS इश्कविच झूठा सब.... हा हा हा! झकास.

धन्यवाद धन्यवाद..... आमच्या क्लासला खूप मतब्बर मंडळी येणार तर...दुपारी वर्गाबद्दल पहिल्यांदा लिहिल्यानंतर रात्री पाहतो तर काय, क्लासला तोबा गर्दी...... धन्यवाद धन्यवाद..... धन्यवाद धन्यवाद.....

चतुरंग 11/04/2008 - 00:27
आमची स्कूटर तुमच्या क्लासपर्यंत संध्याकाळी पोचेना म्हणून रात्री थोडा उशिरा आलोय;) आमचंबी नाव घ्या ना नोंदवून? लई झकास! चतुरंग

सगळ्यांची नावं नोंदवून घेतली आहेत... ... आता नीट क्लासला यायचं आणि जोमानं अभ्यास करायचा.... .... भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग .. ( आमची कोठेही शाखा नाही)

वरदा 11/04/2008 - 19:41
सगळ्यांची नावं नोंदवून घेतली आहेत... अरे वा फुकट दिसतायत क्लास की ही प्रमोशनल ऑफर आहे आमच्यासारख्या लवकर प्रतिक्रीया देणार्‍यांसाठी?

In reply to by वेताळ

आंबोळी 11/06/2010 - 17:04
होतकरु विद्यार्थी आहेत्.त्यामुळे त्यानी हा धागा उचकावला असणार मास्तरांचा आणि शरदिनीतैंचा भांगडा बघुन लोक किती उचकतायत त्याचे काय? आंबोळी

@श्री वेताळ माझी ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. इतर सदस्यानां माझ्याबाबतीत काही गैरसमज झालेले दिसतात... :''( -- इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
लेखनप्रकार
आजच्या स्पर्धेच्या युगात नवयुवक भांबावून गेला आहे.... मागे पडण्याच्या भीतीने घाबरला आहे, पण आता चिंता नको...आम्ही आलो आहोत आमचे करीअर गायडंस वर्ग घेऊन...प्रत्येक भागात एका नवीन करीअर ची ओळख करून द्यायचा प्रयत्न करू... आपल्याला गायक व्हायचे आहे काय? .. सुरेल गळा नाही, मेहनत नको, गुरूकडे शिकायला वेळ नाही? काही हरकत नाही...

गुढी पाडवा विशेष

अन्या दातार ·

प्रथांमागचा विचार शोधून काढणे- ही एक चांगली सवय आहे, आम्हीही तसा प्रयत्न करतो कधी-कधी !!!
विचार नाही शोधता आला तरी, त्या परंपरा  शास्तर मारे नक्की पाळतो :)


माझं सुख माझं सुख
हंड्या झुंबर टांगलं
माझं दु:ख माझं दु:ख
तळघरात कोंडलं


आमचं सुखही टांगलेलं असतं आणि दुख:ही,  आधी कोणतं  बोकांडी पडेल याची काही गॆरंटी नाही :)

इनोबा म्हणे 06/04/2008 - 12:30
आपण कडूनिंब लावण्यामागची प्रथा/हेतू सांगीतला.धन्यवाद! माझी एक चांगली किंवा वाईट म्हणा, सवय आहे की या काही प्रथांमागचा विचार शोधून काढणे(अर्थातच माझ्या अल्प बुद्धीने). माझी सुद्धा... काही शंका: १)गुढीपाडवा साजरा करण्यामागचा हेतू काय.मी बर्‍याच जणांकडून ऐकले की रावणाला युद्धात हरवून या दिवशी राम अयोध्योत परतले होते.म्हणून त्यांच्या स्वागतासाठी गुढ्या उभारल्या गेल्या. मात्र अशाप्रकारच्या गुढ्या अयोध्योत कुठेही दिसत नाहीत्.महाराष्ट्रातच का? २)हिंदू धर्मामध्ये कुठलीही पालथी गोष्ट(उदा.पालथी मांडी घालू नये असे म्हणतात) अपवित्र किंवा अपशकून मानतात. मग वर्षाच्या पहील्याच दिवशी तांब्या उलटा का टांगला जातो. ३)गुढीला कापडाचा खण का लावला जातो. जाणकारांनी माहीती द्यावी. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

अशाप्रकारच्या गुढ्या अयोध्योत कुठेही दिसत नाहीत्.महाराष्ट्रातच का? रामायणानंतर अयोध्येत युद्ध जिंकून विजयोत्सव साजरा करण्याचे प्रसंग अल्प किंवा नाहीच आले. त्यामुळे तिथे ही प्रथा हळू हळू मागे पडली असावी. (कदाचित मोंगलांनी हिन्दू परंपरा म्हणून बंदी घातली असेल). पण महाराष्ट्रात शिवाजी महाराजांमुळे मोंगलांचे काही चालले नाही. आणि महाराजांच्या तसेच, पेशव्यांच्या काळात महाराष्ट्राने अनेक युद्धे जिंकून, अनेक वियजोत्सव साजरे केले. त्यामुळे महाराष्ट्रात ही प्रथा चांगलीच रुजली असावी. हिंदू धर्मामध्ये कुठलीही पालथी गोष्ट(उदा.पालथी मांडी घालू नये असे म्हणतात) अपवित्र किंवा अपशकून मानतात. मला नाही तसे वाटत. फक्त जेवताना पालथी मांडी घालून बसू नये असे म्हणतात. पूर्वी स्त्रिया, विशेषतः गाण्याच्या वेळी, पालथी मांडी घालून बसायच्या, जात्यावर दळायला देखिल पालथी मांडी घालूनच बसायच्या. फळ्यांवर प्यायची भांडी, तांब्ये, पातेली सर्व उलटेच ठेवतात. लहान बाळ स्वतःहून पालथे पडायला लागले की कोण कौतुक असते. घरच्या माणसाला घरी परतायला उशीर झाला की पायताण उलटे ठेवण्याची प्रथा होती. गुढीला कापडाचा खण का लावला जातो. प्रजेवर काहीही खर्चिक बोजा न पडता विजय पताका फडकवता यावी, ज्या योगे गोरगरीबांपासून सर्वांनाच ह्या विजयोत्सवात भाग घेता यावा म्हणून असेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

इनोबा म्हणे 06/04/2008 - 14:36
रामायणानंतर अयोध्येत युद्ध जिंकून विजयोत्सव साजरा करण्याचे प्रसंग अल्प किंवा नाहीच आले. त्यामुळे तिथे ही प्रथा हळू हळू मागे पडली असावी. (कदाचित मोंगलांनी हिन्दू परंपरा म्हणून बंदी घातली असेल). हा तर्क पटण्यासारखा आहे. फक्त जेवताना पालथी मांडी घालून बसू नये असे म्हणतात. पूर्वी स्त्रिया, विशेषतः गाण्याच्या वेळी, पालथी मांडी घालून बसायच्या 'खरे तर मला धार्मीक विधीच्या वेळी पालथी मांडी घालून बसत नाहीत' असे म्हणायचे होते. असो. प्रजेवर काहीही खर्चिक बोजा न पडता विजय पताका फडकवता यावी, ज्या योगे गोरगरीबांपासून सर्वांनाच ह्या विजयोत्सवात भाग घेता यावा म्हणून असेल. असू शकेल.आपल्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by संजय अभ्यंकर

इनोबा म्हणे 06/04/2008 - 11:59
धन्यवाद! आपणाला व आपल्या कुटुंबियांना माझ्यातर्फे नववर्षाच्या खुप खुप शुभेच्छा! || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

विसोबा खेचर 06/04/2008 - 12:23
घरी जरी गोड धोड असले तरी कडू चटणी खायची; याचा अर्थ जे काही दु:ख आहे त्याचीही चव चाखायला विसरायचे नाही. हे एक कारण आहेच, शिवाय कडुनिंब ही पोटाच्या विकारांवर व रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी एक अत्यंत औषधी वनस्पती आहे, म्हणून वर्षाच्या सुरवातीला तिचे सेवन करण्याची प्रथा आहे असे कुठेतरी ऐकले होते... आपला, डॉ तात्या अभ्यंकर.

In reply to by विसोबा खेचर

एक अत्यंत औषधी वनस्पती आहे तात्या, कडूलींबाच्या नियमित सेवनाने अनेक आजार जरी दूर रहात असले तरी, वंध्यत्वही प्राप्त होते हे विसरू नये.

In reply to by प्रभाकर पेठकर

विसोबा खेचर 06/04/2008 - 12:46
तात्या, कडूलींबाच्या नियमित सेवनाने अनेक आजार जरी दूर रहात असले तरी, वंध्यत्वही प्राप्त होते हे विसरू नये. मला व्यक्तिश: या साईड इफेक्टचा काहीही फरक पडत नसला तरीही या महत्वाच्या माहितीबद्दल धन्यवाद पेठकरशेठ! आपला, (विनापत्य अविवाहीत!) तात्या. ;) मिपावरील नवदांपत्यांनी मात्र हे अवश्य लक्षात ठेवावयास हवे..! आपला, (सावध) तात्या. बाय द वे, एखाद दोन मुलं झाल्यावरही कुणी खाल्ला तर त्याला वंध्यत्वाच्या साईड इफेक्टची विशेष काळजी पडू नये असे वाटते! आपला, (चिंतामुक्त) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मला व्यक्तिश: या साईड इफेक्टचा काहीही फरक पडत नसला तरीही या महत्वाच्या माहितीबद्दल धन्यवाद तसे नाही हो... पण उगीच, दैवाने दिले आणि कर्माने नेले, असे व्हायला नको म्हणून बरीक सावध केले, दुसरे - तिसरे काही नाही.

अन्या दातार 06/04/2008 - 13:58
मी उघडलेल्या या टॉपिक वर खूपच चांगली चर्चा चालली आहे. पेठकरसाहेब, इनोबा या सर्वांनीच चांगला सहभाग (नेहमीप्रमाणेच) नोंदवला आहे. आपणा सर्वांचा आभारी आहे. ही चर्चा अशीच पुढे चालू रहावी जेणेकरुन अजूनही काही प्रश्नांची उत्तरे मिळतील.

In reply to by अन्या दातार

विसोबा खेचर 06/04/2008 - 14:03
पेठकरसाहेब, इनोबा या सर्वांनीच चांगला सहभाग (नेहमीप्रमाणेच) नोंदवला आहे अरे अभियंत्या, लेका मला विसरलास की काय? अरे यार औषधी गुणधर्माबद्दल मी पण लिहिलं आहे ना? :) असो, जगाची साली रीतच आहे अशी! त्याला तू तरी काय करणार अभियंत्या! रितीला धरूनच तू वागलास! :) तात्या.

आयुर्वेदीक तज्ञा॑नी आपले मत सा॑गावे, पण कडूनिम्बाच्या सेवनाने तात्पुरते कि॑वा कदाचित कायमचे व॑ध्यत्व निर्माण होते हे मीही ऐकले आहे. एकदा पाने खाल्ली असता दोन दिवस तरी तीव्र लै॑गिक अनिच्छा निर्माण होते असे काही अनुभवी म॑डळी॑नी सा॑गितले होते..ते परत काही कडूनिम्बाच्या नादी लागले नाहीत.. हो.. विषाची परिक्षा कोण घेणार म्हणा.. ;) ..(आजन्म) ब्रम्हचार्‍यानी ट्राय करून पाह्यला काही हरकत नाही..

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

इनोबा म्हणे 06/04/2008 - 18:47
कडूनिम्बाच्या सेवनाने तात्पुरते कि॑वा कदाचित कायमचे व॑ध्यत्व निर्माण होते हे मीही ऐकले आहे. मी सुद्धा ऐकले आहे. (आजन्म) ब्रम्हचार्‍यानी ट्राय करून पाह्यला काही हरकत नाही.. ज्यांनी स्वतःहून इच्छा मारली आहे,त्यांना कडूनिंबाची काय गरज आहे डॉक्टरसाहेब.(परिक्षणापूरता म्हणत असाल तर ठिक आहे) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

प्रमोद देव 06/04/2008 - 19:08
एकदा पाने खाल्ली असता दोन दिवस तरी तीव्र लै॑गिक अनिच्छा निर्माण होते असे काही अनुभवी म॑डळी॑नी सा॑गितले होते माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगतो की वरील विधान अतिरंजित आहे. मी एकेका वेळी पेला भरून कडूनिंबाचा रस प्यायलेला आहे पण मला असे काही जाणवलेले नाही. एखाद्या गोष्टीचे दीर्घ सेवन आणि त्यामुळे होणारे चांगले/वाईट परिणाम ही समजण्यासारखी गोष्ट आहे. पण वरील विधान म्हणजे "खा तूप नी दाखव रूप" किंवा "पी हळद की हो गोरी" अशा प्रकारचे वाटते.

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर 06/04/2008 - 20:46
एखाद्या गोष्टीचे दीर्घ सेवन आणि त्यामुळे होणारे चांगले/वाईट परिणाम ही समजण्यासारखी गोष्ट आहे. अहो मीही हेच म्हणत होतो पण डॉक्टर दाढ्यांनी एकदम भितीच घातली तिच्यायला! :) तात्या.

म्हणूनच म्हणतो की ह्याविषयावर एखाद्या आयुर्वेदाचार्या॑चे मत महत्वाचे आहे..आणि अरे इनोबा, 'त्या' बाबतीत नुसता मनोनिग्रह उपयोगी नसतो बाबा, तारूण्यात लै॑गिक इच्छा होणे हे नैसर्गिक आहे, नेमेके त्याच वयात ब्रम्हचारी राहायचे ठरविणे हे अतिशय अवघड आहे..निसर्गाच्या विरूद्ध लढायला सगळीच शस्त्रे वापरावी लागतात (तरीही बर्‍याचदा पराजयच पदरी येतो :) अर्थात मुळातच ब्रम्हचर्य हा एक वेगळाच विषय आहे (बर्‍याचदा विनोद-विषय सुद्धा आहे; पाहा: आचार्य अत्रेकृत 'ब्रम्हचारी' सिनेमा वा नाटक :)

हा: हा: कशी केली?? :) बाकी तात्या, असले विषय नवीन लग्न झालेल्या मित्राबरोबर चघळायला फार मजा येते बर॑ का ;) फारच खाजगी गोष्ट असल्यामुळे 'इथे' नको.. (आ॑बट शौकीना॑ना उगीचच मेजवानी नको :))

वाह वाह ! फारच माहीतीपुर्ण धागा ! अनाजी दातारु असे लेक्घन करायचे हे आम्हास ठावुकच नव्हतेन ! गुड्घी पाडव्याचा सर्वांना आगाऊ शुभेच्छा !!

In reply to by प्रचेतस

नाखु 04/04/2016 - 11:52
रत्न दाखवल्याबद्दल प्रोगोचे आभार आणि जरा फेरफार करून
गुड्घी पाडव्याचा आगाऊ सर्वांना शुभेच्छा !!
गुढी बरोबरच (चार मित्र) गाठीला असलेला नाखु

प्रथांमागचा विचार शोधून काढणे- ही एक चांगली सवय आहे, आम्हीही तसा प्रयत्न करतो कधी-कधी !!!
विचार नाही शोधता आला तरी, त्या परंपरा  शास्तर मारे नक्की पाळतो :)


माझं सुख माझं सुख
हंड्या झुंबर टांगलं
माझं दु:ख माझं दु:ख
तळघरात कोंडलं


आमचं सुखही टांगलेलं असतं आणि दुख:ही,  आधी कोणतं  बोकांडी पडेल याची काही गॆरंटी नाही :)

इनोबा म्हणे 06/04/2008 - 12:30
आपण कडूनिंब लावण्यामागची प्रथा/हेतू सांगीतला.धन्यवाद! माझी एक चांगली किंवा वाईट म्हणा, सवय आहे की या काही प्रथांमागचा विचार शोधून काढणे(अर्थातच माझ्या अल्प बुद्धीने). माझी सुद्धा... काही शंका: १)गुढीपाडवा साजरा करण्यामागचा हेतू काय.मी बर्‍याच जणांकडून ऐकले की रावणाला युद्धात हरवून या दिवशी राम अयोध्योत परतले होते.म्हणून त्यांच्या स्वागतासाठी गुढ्या उभारल्या गेल्या. मात्र अशाप्रकारच्या गुढ्या अयोध्योत कुठेही दिसत नाहीत्.महाराष्ट्रातच का? २)हिंदू धर्मामध्ये कुठलीही पालथी गोष्ट(उदा.पालथी मांडी घालू नये असे म्हणतात) अपवित्र किंवा अपशकून मानतात. मग वर्षाच्या पहील्याच दिवशी तांब्या उलटा का टांगला जातो. ३)गुढीला कापडाचा खण का लावला जातो. जाणकारांनी माहीती द्यावी. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

अशाप्रकारच्या गुढ्या अयोध्योत कुठेही दिसत नाहीत्.महाराष्ट्रातच का? रामायणानंतर अयोध्येत युद्ध जिंकून विजयोत्सव साजरा करण्याचे प्रसंग अल्प किंवा नाहीच आले. त्यामुळे तिथे ही प्रथा हळू हळू मागे पडली असावी. (कदाचित मोंगलांनी हिन्दू परंपरा म्हणून बंदी घातली असेल). पण महाराष्ट्रात शिवाजी महाराजांमुळे मोंगलांचे काही चालले नाही. आणि महाराजांच्या तसेच, पेशव्यांच्या काळात महाराष्ट्राने अनेक युद्धे जिंकून, अनेक वियजोत्सव साजरे केले. त्यामुळे महाराष्ट्रात ही प्रथा चांगलीच रुजली असावी. हिंदू धर्मामध्ये कुठलीही पालथी गोष्ट(उदा.पालथी मांडी घालू नये असे म्हणतात) अपवित्र किंवा अपशकून मानतात. मला नाही तसे वाटत. फक्त जेवताना पालथी मांडी घालून बसू नये असे म्हणतात. पूर्वी स्त्रिया, विशेषतः गाण्याच्या वेळी, पालथी मांडी घालून बसायच्या, जात्यावर दळायला देखिल पालथी मांडी घालूनच बसायच्या. फळ्यांवर प्यायची भांडी, तांब्ये, पातेली सर्व उलटेच ठेवतात. लहान बाळ स्वतःहून पालथे पडायला लागले की कोण कौतुक असते. घरच्या माणसाला घरी परतायला उशीर झाला की पायताण उलटे ठेवण्याची प्रथा होती. गुढीला कापडाचा खण का लावला जातो. प्रजेवर काहीही खर्चिक बोजा न पडता विजय पताका फडकवता यावी, ज्या योगे गोरगरीबांपासून सर्वांनाच ह्या विजयोत्सवात भाग घेता यावा म्हणून असेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

इनोबा म्हणे 06/04/2008 - 14:36
रामायणानंतर अयोध्येत युद्ध जिंकून विजयोत्सव साजरा करण्याचे प्रसंग अल्प किंवा नाहीच आले. त्यामुळे तिथे ही प्रथा हळू हळू मागे पडली असावी. (कदाचित मोंगलांनी हिन्दू परंपरा म्हणून बंदी घातली असेल). हा तर्क पटण्यासारखा आहे. फक्त जेवताना पालथी मांडी घालून बसू नये असे म्हणतात. पूर्वी स्त्रिया, विशेषतः गाण्याच्या वेळी, पालथी मांडी घालून बसायच्या 'खरे तर मला धार्मीक विधीच्या वेळी पालथी मांडी घालून बसत नाहीत' असे म्हणायचे होते. असो. प्रजेवर काहीही खर्चिक बोजा न पडता विजय पताका फडकवता यावी, ज्या योगे गोरगरीबांपासून सर्वांनाच ह्या विजयोत्सवात भाग घेता यावा म्हणून असेल. असू शकेल.आपल्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by संजय अभ्यंकर

इनोबा म्हणे 06/04/2008 - 11:59
धन्यवाद! आपणाला व आपल्या कुटुंबियांना माझ्यातर्फे नववर्षाच्या खुप खुप शुभेच्छा! || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

विसोबा खेचर 06/04/2008 - 12:23
घरी जरी गोड धोड असले तरी कडू चटणी खायची; याचा अर्थ जे काही दु:ख आहे त्याचीही चव चाखायला विसरायचे नाही. हे एक कारण आहेच, शिवाय कडुनिंब ही पोटाच्या विकारांवर व रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी एक अत्यंत औषधी वनस्पती आहे, म्हणून वर्षाच्या सुरवातीला तिचे सेवन करण्याची प्रथा आहे असे कुठेतरी ऐकले होते... आपला, डॉ तात्या अभ्यंकर.

In reply to by विसोबा खेचर

एक अत्यंत औषधी वनस्पती आहे तात्या, कडूलींबाच्या नियमित सेवनाने अनेक आजार जरी दूर रहात असले तरी, वंध्यत्वही प्राप्त होते हे विसरू नये.

In reply to by प्रभाकर पेठकर

विसोबा खेचर 06/04/2008 - 12:46
तात्या, कडूलींबाच्या नियमित सेवनाने अनेक आजार जरी दूर रहात असले तरी, वंध्यत्वही प्राप्त होते हे विसरू नये. मला व्यक्तिश: या साईड इफेक्टचा काहीही फरक पडत नसला तरीही या महत्वाच्या माहितीबद्दल धन्यवाद पेठकरशेठ! आपला, (विनापत्य अविवाहीत!) तात्या. ;) मिपावरील नवदांपत्यांनी मात्र हे अवश्य लक्षात ठेवावयास हवे..! आपला, (सावध) तात्या. बाय द वे, एखाद दोन मुलं झाल्यावरही कुणी खाल्ला तर त्याला वंध्यत्वाच्या साईड इफेक्टची विशेष काळजी पडू नये असे वाटते! आपला, (चिंतामुक्त) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मला व्यक्तिश: या साईड इफेक्टचा काहीही फरक पडत नसला तरीही या महत्वाच्या माहितीबद्दल धन्यवाद तसे नाही हो... पण उगीच, दैवाने दिले आणि कर्माने नेले, असे व्हायला नको म्हणून बरीक सावध केले, दुसरे - तिसरे काही नाही.

अन्या दातार 06/04/2008 - 13:58
मी उघडलेल्या या टॉपिक वर खूपच चांगली चर्चा चालली आहे. पेठकरसाहेब, इनोबा या सर्वांनीच चांगला सहभाग (नेहमीप्रमाणेच) नोंदवला आहे. आपणा सर्वांचा आभारी आहे. ही चर्चा अशीच पुढे चालू रहावी जेणेकरुन अजूनही काही प्रश्नांची उत्तरे मिळतील.

In reply to by अन्या दातार

विसोबा खेचर 06/04/2008 - 14:03
पेठकरसाहेब, इनोबा या सर्वांनीच चांगला सहभाग (नेहमीप्रमाणेच) नोंदवला आहे अरे अभियंत्या, लेका मला विसरलास की काय? अरे यार औषधी गुणधर्माबद्दल मी पण लिहिलं आहे ना? :) असो, जगाची साली रीतच आहे अशी! त्याला तू तरी काय करणार अभियंत्या! रितीला धरूनच तू वागलास! :) तात्या.

आयुर्वेदीक तज्ञा॑नी आपले मत सा॑गावे, पण कडूनिम्बाच्या सेवनाने तात्पुरते कि॑वा कदाचित कायमचे व॑ध्यत्व निर्माण होते हे मीही ऐकले आहे. एकदा पाने खाल्ली असता दोन दिवस तरी तीव्र लै॑गिक अनिच्छा निर्माण होते असे काही अनुभवी म॑डळी॑नी सा॑गितले होते..ते परत काही कडूनिम्बाच्या नादी लागले नाहीत.. हो.. विषाची परिक्षा कोण घेणार म्हणा.. ;) ..(आजन्म) ब्रम्हचार्‍यानी ट्राय करून पाह्यला काही हरकत नाही..

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

इनोबा म्हणे 06/04/2008 - 18:47
कडूनिम्बाच्या सेवनाने तात्पुरते कि॑वा कदाचित कायमचे व॑ध्यत्व निर्माण होते हे मीही ऐकले आहे. मी सुद्धा ऐकले आहे. (आजन्म) ब्रम्हचार्‍यानी ट्राय करून पाह्यला काही हरकत नाही.. ज्यांनी स्वतःहून इच्छा मारली आहे,त्यांना कडूनिंबाची काय गरज आहे डॉक्टरसाहेब.(परिक्षणापूरता म्हणत असाल तर ठिक आहे) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

प्रमोद देव 06/04/2008 - 19:08
एकदा पाने खाल्ली असता दोन दिवस तरी तीव्र लै॑गिक अनिच्छा निर्माण होते असे काही अनुभवी म॑डळी॑नी सा॑गितले होते माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगतो की वरील विधान अतिरंजित आहे. मी एकेका वेळी पेला भरून कडूनिंबाचा रस प्यायलेला आहे पण मला असे काही जाणवलेले नाही. एखाद्या गोष्टीचे दीर्घ सेवन आणि त्यामुळे होणारे चांगले/वाईट परिणाम ही समजण्यासारखी गोष्ट आहे. पण वरील विधान म्हणजे "खा तूप नी दाखव रूप" किंवा "पी हळद की हो गोरी" अशा प्रकारचे वाटते.

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर 06/04/2008 - 20:46
एखाद्या गोष्टीचे दीर्घ सेवन आणि त्यामुळे होणारे चांगले/वाईट परिणाम ही समजण्यासारखी गोष्ट आहे. अहो मीही हेच म्हणत होतो पण डॉक्टर दाढ्यांनी एकदम भितीच घातली तिच्यायला! :) तात्या.

म्हणूनच म्हणतो की ह्याविषयावर एखाद्या आयुर्वेदाचार्या॑चे मत महत्वाचे आहे..आणि अरे इनोबा, 'त्या' बाबतीत नुसता मनोनिग्रह उपयोगी नसतो बाबा, तारूण्यात लै॑गिक इच्छा होणे हे नैसर्गिक आहे, नेमेके त्याच वयात ब्रम्हचारी राहायचे ठरविणे हे अतिशय अवघड आहे..निसर्गाच्या विरूद्ध लढायला सगळीच शस्त्रे वापरावी लागतात (तरीही बर्‍याचदा पराजयच पदरी येतो :) अर्थात मुळातच ब्रम्हचर्य हा एक वेगळाच विषय आहे (बर्‍याचदा विनोद-विषय सुद्धा आहे; पाहा: आचार्य अत्रेकृत 'ब्रम्हचारी' सिनेमा वा नाटक :)

हा: हा: कशी केली?? :) बाकी तात्या, असले विषय नवीन लग्न झालेल्या मित्राबरोबर चघळायला फार मजा येते बर॑ का ;) फारच खाजगी गोष्ट असल्यामुळे 'इथे' नको.. (आ॑बट शौकीना॑ना उगीचच मेजवानी नको :))

वाह वाह ! फारच माहीतीपुर्ण धागा ! अनाजी दातारु असे लेक्घन करायचे हे आम्हास ठावुकच नव्हतेन ! गुड्घी पाडव्याचा सर्वांना आगाऊ शुभेच्छा !!

In reply to by प्रचेतस

नाखु 04/04/2016 - 11:52
रत्न दाखवल्याबद्दल प्रोगोचे आभार आणि जरा फेरफार करून
गुड्घी पाडव्याचा आगाऊ सर्वांना शुभेच्छा !!
गुढी बरोबरच (चार मित्र) गाठीला असलेला नाखु
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज चैत्र पाडवा! नव्या वर्षाची सुरुवात. आज आपण घरोघरी गुढी उभारुन हा नवा दिवस साजरा करतो. सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. आल्हाददायक असे उल्हसित करणारे वातावरण मन प्रसन्न करते. आपण जी गुढी उभी करतो त्याला आंब्याची डहाळी, साखरेची माळ, एक वस्त्र आणि तांब्या लावतो. घरी जरी गोड्-धोड असले तरी एक प्रकार शास्त्रकारांनी सांगितला आहे; तो म्हणजे कडुनिंबाची चटणी. हा खाद्यप्रकार बर्‍याच जणांना आवडत नाही. अनेक लोक तेवढे सोडून बाकी सर्व काही करतात.

शेअर बाजारात फेरफटका.

विसोबा खेचर ·

माझी दुनिया 02/04/2008 - 11:15
सांगायचा मुद्दा इतकाच की कंपन्यांची नेहमी फंडामेन्टल तब्येत तपासूनच पैसे गुंतवावेत. उदाहरणार्थ, प्रति समभाग उत्पन्न, किंमत/मिळकत गुणोत्तर, लाभांश, वार्षिक आणि तिमाही नफ्यांचे आकडे इत्यादी निकषात जर कंपनी बसत असेल तरच पैसे गुंतवावेत अन्यथा गुंतवू नयेत!
हे निकष कुठे, कसे तपासता येतील ? म्हणजे कंपन्या शॉर्टलिस्ट करण्याकरता नेमके निकष काय असावेत (फंडामेन्टल्स) हे जरा विषद करून सांगा ना तात्या ! थोडक्यात या वर उल्लेखलेल्या गोष्टींचा एकमेकांशी असलेला संबंध स्पष्ट केलात तर शेअरबाजारात लुडबुडणा-या समस्त मिसळपावकरांना मौलिक मार्गदर्शन होईल. माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

In reply to by माझी दुनिया

सागर 03/04/2008 - 20:05
श्रेया, http://www.religareonline.com/ या संकेतस्थळावर तुम्हाला प्रत्येक कंपनीची वरील सर्व आणि इतरही अनेक माहिती पहावयास मिळेल... खास करुन प्रत्येक वर्षाचा नफा येथे दिलेला आहे त्यामुळे निर्णय घेणे सोपे आहे..... (शेअर्स खरेदी विक्री प्रेमी)सागर

अवलिया 02/04/2008 - 11:22
बरोबर आहे तात्या तुमचे विश्लेषण पण..... साला हा पण फार वाईट आहे हो... मे महिन्यापर्यंत अजुन दोलायमानच राहील. कदाचित अमेरिकेत बैंकाचे राष्ट्रीयीकरण करुन समस्या सोडवण्याचा प्रयत्न होईल पण २००५ च्या घरांच्या किंमती आज २०-४० टक्के उतरल्याने सगळा घोळ झालेला आहे तो अनेकांना कफल्लक करुनच शांत होईल साला भारतात पण स्थावर बाजार असाच गडगडेल काय असे वाटत आहे... तसे झाले तर हे राम (किंमती कमी झाल्यावर स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पहाणारा) नाना

In reply to by अवलिया

तुम्हाला खरंच वाटते की अमेरिकेत बॅकांचे राष्ट्रियीकरण होईल? तुम्हाला जर खरंच वाटत असेल तर तुम्हाला काही अधिक माहिती आहे जे आम्हाला इथे अमेरिकेत राहूनही माहिती नाही. कृपया अधिक स्पष्टीकरण कराल काय?

In reply to by पिवळा डांबिस

अवलिया 03/04/2008 - 18:24
जे आम्हाला इथे अमेरिकेत राहूनही माहिती नाही अमेरिकेत रहाणे म्हणजे सगळे माहित असणे असे नाही काळ उत्तर देइल

सहज 02/04/2008 - 12:55
समभाग बाजाराबद्दल आवर्जुन लेख लिहल्याबद्दल धन्यवाद. >>तेव्हा अगदी मोजक्याच १० ते १२ कंपन्या माझ्या मते पैसे गुंतवण्यालायक होत्या.......कारण आत्ता नेमक्या बर्‍याचश्या कंपन्या वरील सर्व निकषांत बसत असून ....आत्ता गाड्या रिकाम्या धावत आहेत, तेव्हा आत्ताच मस्तपैकी खिडकीची जागा पकडून बसून रहा! ... जरा ह्या मोकळ्या गाड्यांचे नंबर द्या की..[निशुल्क] अगदी १२ च्या १२ नको ४ ते ५ सांगा. :-)

शरुबाबा 02/04/2008 - 13:15
समभाग बाजाराबद्दल आवर्जुन लेख लिहल्याबद्दल धन्यवाद. तात्यासाहेब , सहाव्या वेतन आयोगामुळे जे भाडवल बाजारात येइल त्यामुळे काहि फरक होईल का .

विसोबा खेचर 02/04/2008 - 13:27
आणि त्यानंतर मग काय बघायलाच नको, २५००० काय अन् ३०००० काय! मज्जाच मज्जा! :)** **हे वाक्य उपहासाने लिहिले आहे! :) जन्म, मृत्यू आणि शेअरबाजार या तीन गोष्टींची निश्चितता कुणीही सांगू शकत नाही! :)

In reply to by विसोबा खेचर

विसुनाना 02/04/2008 - 14:17
>>आत्ता गाड्या रिकाम्या धावत आहेत, तेव्हा आत्ताच मस्तपैकी खिडकीची जागा पकडून बसून घ्या! पुढे मग २५००० ला किंवा ३०००० हजाराला गाडीत पुन्हा बरीच गर्दी होईल आणि मग दारात लोंबकाळत उभं रहावं लागेल! हे वाचल्यामुळे २५०००-३०००० शक्य आहे असे तुम्ही म्हणताहात असा (गैर) समज झाला होता.

ajitpimputkar 03/04/2008 - 08:31
sir pl send email to on ajitpimputkar@yahoo.com for paid service any book recommandation for p/e ratio or othrt ratio anayalasis thank you ajit

सागर 03/04/2008 - 20:08
तात्या, एकदम मस्त लेख लिहिलेला आहे. शेअरबाजारात कोठेही गुंतवणूक करुन मोठ्या कमाईचे स्वप्न पाहणार्‍यांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम तुमच्या लेखाने केले आहे यात शंका नाही.... लवकरच तुमचे फेवरेट समभाग आम्हाला सांगा, म्हणजे तुमच्याबरोबर आम्हालाही वाहत्या गंगेत स्नान केल्याचे पुण्य मिळेल (लोभी? असे समजू नका...)सागर

माझी दुनिया 02/04/2008 - 11:15
सांगायचा मुद्दा इतकाच की कंपन्यांची नेहमी फंडामेन्टल तब्येत तपासूनच पैसे गुंतवावेत. उदाहरणार्थ, प्रति समभाग उत्पन्न, किंमत/मिळकत गुणोत्तर, लाभांश, वार्षिक आणि तिमाही नफ्यांचे आकडे इत्यादी निकषात जर कंपनी बसत असेल तरच पैसे गुंतवावेत अन्यथा गुंतवू नयेत!
हे निकष कुठे, कसे तपासता येतील ? म्हणजे कंपन्या शॉर्टलिस्ट करण्याकरता नेमके निकष काय असावेत (फंडामेन्टल्स) हे जरा विषद करून सांगा ना तात्या ! थोडक्यात या वर उल्लेखलेल्या गोष्टींचा एकमेकांशी असलेला संबंध स्पष्ट केलात तर शेअरबाजारात लुडबुडणा-या समस्त मिसळपावकरांना मौलिक मार्गदर्शन होईल. माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

In reply to by माझी दुनिया

सागर 03/04/2008 - 20:05
श्रेया, http://www.religareonline.com/ या संकेतस्थळावर तुम्हाला प्रत्येक कंपनीची वरील सर्व आणि इतरही अनेक माहिती पहावयास मिळेल... खास करुन प्रत्येक वर्षाचा नफा येथे दिलेला आहे त्यामुळे निर्णय घेणे सोपे आहे..... (शेअर्स खरेदी विक्री प्रेमी)सागर

अवलिया 02/04/2008 - 11:22
बरोबर आहे तात्या तुमचे विश्लेषण पण..... साला हा पण फार वाईट आहे हो... मे महिन्यापर्यंत अजुन दोलायमानच राहील. कदाचित अमेरिकेत बैंकाचे राष्ट्रीयीकरण करुन समस्या सोडवण्याचा प्रयत्न होईल पण २००५ च्या घरांच्या किंमती आज २०-४० टक्के उतरल्याने सगळा घोळ झालेला आहे तो अनेकांना कफल्लक करुनच शांत होईल साला भारतात पण स्थावर बाजार असाच गडगडेल काय असे वाटत आहे... तसे झाले तर हे राम (किंमती कमी झाल्यावर स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पहाणारा) नाना

In reply to by अवलिया

तुम्हाला खरंच वाटते की अमेरिकेत बॅकांचे राष्ट्रियीकरण होईल? तुम्हाला जर खरंच वाटत असेल तर तुम्हाला काही अधिक माहिती आहे जे आम्हाला इथे अमेरिकेत राहूनही माहिती नाही. कृपया अधिक स्पष्टीकरण कराल काय?

In reply to by पिवळा डांबिस

अवलिया 03/04/2008 - 18:24
जे आम्हाला इथे अमेरिकेत राहूनही माहिती नाही अमेरिकेत रहाणे म्हणजे सगळे माहित असणे असे नाही काळ उत्तर देइल

सहज 02/04/2008 - 12:55
समभाग बाजाराबद्दल आवर्जुन लेख लिहल्याबद्दल धन्यवाद. >>तेव्हा अगदी मोजक्याच १० ते १२ कंपन्या माझ्या मते पैसे गुंतवण्यालायक होत्या.......कारण आत्ता नेमक्या बर्‍याचश्या कंपन्या वरील सर्व निकषांत बसत असून ....आत्ता गाड्या रिकाम्या धावत आहेत, तेव्हा आत्ताच मस्तपैकी खिडकीची जागा पकडून बसून रहा! ... जरा ह्या मोकळ्या गाड्यांचे नंबर द्या की..[निशुल्क] अगदी १२ च्या १२ नको ४ ते ५ सांगा. :-)

शरुबाबा 02/04/2008 - 13:15
समभाग बाजाराबद्दल आवर्जुन लेख लिहल्याबद्दल धन्यवाद. तात्यासाहेब , सहाव्या वेतन आयोगामुळे जे भाडवल बाजारात येइल त्यामुळे काहि फरक होईल का .

विसोबा खेचर 02/04/2008 - 13:27
आणि त्यानंतर मग काय बघायलाच नको, २५००० काय अन् ३०००० काय! मज्जाच मज्जा! :)** **हे वाक्य उपहासाने लिहिले आहे! :) जन्म, मृत्यू आणि शेअरबाजार या तीन गोष्टींची निश्चितता कुणीही सांगू शकत नाही! :)

In reply to by विसोबा खेचर

विसुनाना 02/04/2008 - 14:17
>>आत्ता गाड्या रिकाम्या धावत आहेत, तेव्हा आत्ताच मस्तपैकी खिडकीची जागा पकडून बसून घ्या! पुढे मग २५००० ला किंवा ३०००० हजाराला गाडीत पुन्हा बरीच गर्दी होईल आणि मग दारात लोंबकाळत उभं रहावं लागेल! हे वाचल्यामुळे २५०००-३०००० शक्य आहे असे तुम्ही म्हणताहात असा (गैर) समज झाला होता.

ajitpimputkar 03/04/2008 - 08:31
sir pl send email to on ajitpimputkar@yahoo.com for paid service any book recommandation for p/e ratio or othrt ratio anayalasis thank you ajit

सागर 03/04/2008 - 20:08
तात्या, एकदम मस्त लेख लिहिलेला आहे. शेअरबाजारात कोठेही गुंतवणूक करुन मोठ्या कमाईचे स्वप्न पाहणार्‍यांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम तुमच्या लेखाने केले आहे यात शंका नाही.... लवकरच तुमचे फेवरेट समभाग आम्हाला सांगा, म्हणजे तुमच्याबरोबर आम्हालाही वाहत्या गंगेत स्नान केल्याचे पुण्य मिळेल (लोभी? असे समजू नका...)सागर
राम राम मंडळी, नाना चेंगट, शरूबाबा यांच्याप्रमाणे आज जरा आम्हालाही शेअर बाजारात फेरफटका मारायचा मूड आला म्हणून हे चार शब्द! तांत्रिक विश्लेषण - कालचा बंद १५६००. वरची पातळी साधारण १८२०० च्या आसपास आणि खाली साधारण पहिली पातळी १५३०० (कालच्या बंदच्या जवळ) व दुसरी १४७०० च्या आसपास निर्देशांक फिरतो आहे असे दिसते. ही रेंज गेल्या महिन्या सव्वा महिन्यांच्या कालावधीतील आहे. म्हणजे साधारण ३२०० ची उलथापालथ!

गाण्यांच्या शोधात

ॐकार ·

मुक्तसुनीत 31/03/2008 - 04:20
ॐकाररावांचे मी सर्वप्रथम एका उत्तम प्रतीच्या स्फुटाच्या लिखाणाबद्दल अभिनंदन करतो. काही गोष्टी या अनेक वर्षांच्या सहवासाने , त्यांच्या वारंवार केलेल्या श्रवणाने, आवृतीने, दर्शनाने, (अगदी गंधाने सुद्धा !) आपल्या मनावर खोल संस्कार करतात. आणि काही थोड्या गोष्टी या आपल्या अबोध मनात वास करून असतात. ॐकार यांनी अशा जातीच्या एका अनुभवाला त्यांच्या अबोध मनातून एखाद्या प्रयोगशाळेतल्या वैज्ञानिकासारखे आपल्या शब्दांच्या चिमटीमधे पकडून , आपल्या विश्लेषणादि साधनांच्या मायक्रोस्कोपखाली घालून तपासले आहे. पण हा अभ्यास, हा मागोवा निर्जीव नाही., भावनारहित शुष्क नाही. या एका गाण्याचे नि आपले नाते काय ? त्या गाण्यातल्या व्यक्त झालेल्या अनुभवाचे नि आपले नाते काय ? एका पुरुषकवीने लिहिलेल्या एका स्त्रीच्या मनातील कल्लोळाला एक संगीतकार अशी , हृदयाच्या आर्त स्वरांच्या तारा छेडणारी चाल बांधतो. त्यातील निसर्गाच्या चित्रणाचे , त्या रौद्रभीषण पावसाळी रात्रीच्या पूराचे त्या चालीशी, त्यातल्या पार्श्वसंगीताशी असे काही नाते जुळलेले असते. आणि हे गाणे गाणारा तो दिव्य स्वर ! त्याचे वर्णन पामर शब्दानी काय करायचे ? आणि हे सगळे ऐकणारे आपण. >>>>> ह्या कडव्याचा मी अजून पत्ता शोधतो आहे. गाणं ऐकताना कधी मी या भावनेपर्यंत पोहोचलोच नाही. तेवढी कुवत माझ्या गाठीशी नसावी. चित्राचा हाच एक कोपरा. दुमडलेला. आज उद्या ठाव लागेलच. पण तोवर जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्ह्या परत हे चित्रं आणखी ताकदीनं समोर उभं राहतं. त्या दुमडलेल्या कोपर्‍यासहित! एखादे गाणे कोट्यावधी लोक शेकडोवेळा ऐकतात. पण कुणीसे म्हण्टले आहे ना , "बडी मुष्किलसे होता है चमन में दीदावर पैदा !" ॐकार यांच्या दीदावरीला माझा कुर्निसात.

मीनल 31/03/2008 - 07:20
सुंदर! स्वरांबद्दल ,शब्दांबद्दल ,त्यातून तुम्हाला कळलेल्या ,न कळलेल्या अर्थाबद्दल छान लिहिले आहे. कधी कधी ही जुनी गाणी नुसतीच ऐकतो आपण. पण विचारच करत नाही त्या विषयाचा! चाल आठवून गात राहिली जातात काही गाणी त्यांचा अर्थ असा शोधावासा वाटतो तुम्ही लिहिलेल्या लेखावरून. हे गाण म्हणजे एक चित्र.आणि तुम्ही एक कोपरा. सर्वसाधारण पणे वाचक ,श्रोता ,प्रेक्षक स्वतःला केंद्रस्थानी मानतो आणि कथा आपल्या भोवती गुंडाळून घेतो. इथे नेमक वेगळ आहे काहीसं! असाधारण! आपल्या चित्रातील `दुमडलेल्या कोप-याची ` उपमा अप्रतिम आहे. `एका पुरूषाने स्वतःला स्त्री रूपात पाहणे `हे त्या गाण्याच श्रेय.लिहिणा-याच आणि गाणा-याच. पण तो श्रोता तितक्या प्रामाणिकपणे त्यात मिसळून जातो ही त्या श्रोत्याची रसिकता! आपले अजून असेच लेख वाचायला मिळावेत अशी इच्छा आहे.

विसोबा खेचर 31/03/2008 - 07:42
क्या बात है ॐकारशेठ! या गाण्याचं तू अतिशय सुरेख रसग्रहण केलं आहेस! काही गाणी ही सहजसोपी असतात व तेवढीच सुंदर असतात, तर काही गाणी सुंदर असतात परंतु तेवढी सहज सोपी नसतात, कठीण असतात. हृदयनाथ मंगेशकरांची बरीचशी गाणी ही या दुसर्‍या प्रकारात मोडतात. म्हणजे सुरेख परंतु तेवढीच कठीण! मला विचारशील तर हे 'असा बेभान...' हे गाणंही सर्वच दृष्टीने (म्हणजे शब्द,चाल, म्हणणे) अतिशय कठीण गाणं आहे तरीही फार सुरेख आहे! आणि या कठीण परंतु अत्यंत सुरेख गाण्याचं तू तेवढंच सुरेख रसग्रहणही केलं आहेस हे मला विशेष वाटतं! मनापासून अभिनंदन...! गाणं ऐकताना कधी मी या भावनेपर्यंत पोहोचलोच नाही. तेवढी कुवत माझ्या गाठीशी नसावी. चित्राचा हाच एक कोपरा. दुमडलेला. आज उद्या ठाव लागेलच. नक्कीच लागेल! गाण्याची श्रवणभक्ति, गाण्याची साधना नेहमीच फलदायी होते! मात्र वारंवार डुबक्या मारून खोल समुद्राच्या तळाशी सतत जात राहिलं पाहिजे, त्यातली रत्न, माणिकमोती शोधण्यासाठी! एका सुंदर रसग्रहणाबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन! खूप सुंदररित्या तू या गाण्याकडे बघितलं आहेस! अजूनही अश्याच काही तुझ्या मनाचा ठाव घेतलेल्या गाण्यांबद्दल इथे लिही, ही विनंती... आपला, (गानप्रेमी!) तात्या.

मदनबाण 31/03/2008 - 08:07
ॐकार सर आपल गाण्याच भाव विष्लेषण अगदी जबरदस्त आहे. आपले अजुन असेच लेख वाचण्याचा आनंद सर्व मि.पा करांना सदैव मिळो..... (एक-दोन तोडके मोडके शब्द सुद्धा सरळ न लिहु शकणारा) मदनबाण

सहज 31/03/2008 - 08:36
ॐकार, अतिशय सुंदर रसास्वाद!! मुक्तसुनित यांचा प्रतिसाद देखील नेहमीप्रमाणेच सुबोध.

प्राजु 31/03/2008 - 08:45
ॐकार, अतिशय सुंदर.. आपण इतके सुंदर रसग्रहण केले आहे की आता लगेच हे गाणे ऐकण्याची इच्छा होते आहे. कितिदा ऐकले तरी समाधान होत नाही. आपले अभिनंदन या सुंदर गाण्याच्या सुरेख रसग्रहणाबद्दल. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

प्रमोद देव 31/03/2008 - 08:54
ॐकार अतिशय उत्तम असे रसग्रहण सादर केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! गाण्यातला भाव,त्या भावांना पोषक असे संगीत आणि रसिक श्रोत्याला त्यातून जाणवणारी अभिव्यक्ती , अशा तिन्ही अंगांचे अतिशय समर्पक शब्दात केलेले वर्णन आवडले.

आनंदयात्री 31/03/2008 - 10:38
हा बेभान ... हे गाणे तुम्ही म्हणता तसे खरोखरच चित्रदर्शी आहे. बाकी गाणे एकतांनाच्या रसग्रहणाचे, आपल्या मनातल्या भावभावनांचे तुम्ही अत्यंत सुंदर तरल पदर उलगडुन दाखवले आहेत, धन्यवाद. >>जास्त विचार केला तर अनेक शास्त्रीय कसोट्या सांगता येतील. त्या कसोट्यांची रसिकतेला मात्र काही गरज नाही. अंतर्बाह्य असतं ते गाणं. त्यात शब्द , ताल , सूर , लय काहीच वेगळं नसतं. सगळं एकजीव असतं. १००% सहमत. अशाच रितीने गाण्याचा निखळ आनंद घ्यायला आवडतो.

नीलकांत 31/03/2008 - 12:50
वाह ! ओंकार खुप छान लिहीलं आहेस. गाणं माझ्या आवडीचं आहेच आता ते अधीक गहीरं झालं असं मी म्हणू शकतो. उत्तम रसग्रहणाबद्दल धन्यवाद. नीलकांत

प्रथम अभिनंदन कारण इतके सुंदर आणि सोपे रसग्रहण केले आहे म्हणून. आता विनंती अशाच सुंदर गाण्यांचे रसग्रहण आम्हाला वाचायला मिळू दे...

चतुरंग 31/03/2008 - 16:52
पाडगावकरांच्या ह्या शब्दांमागे काय भावना असतील ह्याचा शोध घेण्याचा अतिशय मर्मज्ञ प्रयत्न तुम्ही केलेला आहे त्याबद्दल तुमचे अभिनंदन! हृदयनाथांनी गाणे सुरू होतानाच्या वापरलेल्या व्हायोलिनच्या सूरलाटा एका क्षणात घोंघावणारे वारे आणि लाटांचा प्रत्ययकारी आसमंत उभा करतात आणि तीच लाट दीदी त्यांच्या स्वर्गीय आवाजाने कुठल्याकुठे घेऊन जातात, आताही माझ्या कानात ते गाणं घुमू लागलं आहे! चराचरातल्या अमरत्वाचा स्पर्श घेऊन आलेल्या अशा काही मोजक्याच कलाकृती असतात ज्या आपल्या दृश्य अस्तित्वापलीकडचा असा दिव्य अनुभव देऊन जातात जो ओंजळीत घेता येत नाही. तुमच्या रसग्रहणातून तुम्ही त्या मागच्या तुमच्या अनुभूती पोचवल्या आहेत की तुम्हाला आणि आम्हाला जोडून जातात! चतुरंग

केशवराव 31/03/2008 - 20:10
रसग्रहणाचा उत्तम नमुना पेश केल्याबद्दल खरच कौतूक. मनापासून कौतुक ! आपण गाणे कितीतरी वेळा ऐकतो. माझे अत्यंत आवडते गाणे. माझ्याच भावनांना आपण साकारल्या सारखे वाटले. हे श्रेय त्या गाण्याचे. अनेक जणांच्या मनांत एक सारखेच्य्ह चित्र साकारणे ,एकच परीणाम करणे, हे त्या गाण्याचेच श्रेय होय. ह्या गाण्याचे गीतकार, गायिका याचबरोबर संगितकार हा ही श्रेष्ठच होय . स्वरांतून चित्र उभे करणे निश्चीतच दाद देण्याजोगी गोष्ट आहे. पण या सर्वापेक्षा आपले रसग्रहण फारच उतम . त्रिवार कौतुक. - - - - - - - केशवराव.

मुक्तसुनीत 31/03/2008 - 04:20
ॐकाररावांचे मी सर्वप्रथम एका उत्तम प्रतीच्या स्फुटाच्या लिखाणाबद्दल अभिनंदन करतो. काही गोष्टी या अनेक वर्षांच्या सहवासाने , त्यांच्या वारंवार केलेल्या श्रवणाने, आवृतीने, दर्शनाने, (अगदी गंधाने सुद्धा !) आपल्या मनावर खोल संस्कार करतात. आणि काही थोड्या गोष्टी या आपल्या अबोध मनात वास करून असतात. ॐकार यांनी अशा जातीच्या एका अनुभवाला त्यांच्या अबोध मनातून एखाद्या प्रयोगशाळेतल्या वैज्ञानिकासारखे आपल्या शब्दांच्या चिमटीमधे पकडून , आपल्या विश्लेषणादि साधनांच्या मायक्रोस्कोपखाली घालून तपासले आहे. पण हा अभ्यास, हा मागोवा निर्जीव नाही., भावनारहित शुष्क नाही. या एका गाण्याचे नि आपले नाते काय ? त्या गाण्यातल्या व्यक्त झालेल्या अनुभवाचे नि आपले नाते काय ? एका पुरुषकवीने लिहिलेल्या एका स्त्रीच्या मनातील कल्लोळाला एक संगीतकार अशी , हृदयाच्या आर्त स्वरांच्या तारा छेडणारी चाल बांधतो. त्यातील निसर्गाच्या चित्रणाचे , त्या रौद्रभीषण पावसाळी रात्रीच्या पूराचे त्या चालीशी, त्यातल्या पार्श्वसंगीताशी असे काही नाते जुळलेले असते. आणि हे गाणे गाणारा तो दिव्य स्वर ! त्याचे वर्णन पामर शब्दानी काय करायचे ? आणि हे सगळे ऐकणारे आपण. >>>>> ह्या कडव्याचा मी अजून पत्ता शोधतो आहे. गाणं ऐकताना कधी मी या भावनेपर्यंत पोहोचलोच नाही. तेवढी कुवत माझ्या गाठीशी नसावी. चित्राचा हाच एक कोपरा. दुमडलेला. आज उद्या ठाव लागेलच. पण तोवर जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्ह्या परत हे चित्रं आणखी ताकदीनं समोर उभं राहतं. त्या दुमडलेल्या कोपर्‍यासहित! एखादे गाणे कोट्यावधी लोक शेकडोवेळा ऐकतात. पण कुणीसे म्हण्टले आहे ना , "बडी मुष्किलसे होता है चमन में दीदावर पैदा !" ॐकार यांच्या दीदावरीला माझा कुर्निसात.

मीनल 31/03/2008 - 07:20
सुंदर! स्वरांबद्दल ,शब्दांबद्दल ,त्यातून तुम्हाला कळलेल्या ,न कळलेल्या अर्थाबद्दल छान लिहिले आहे. कधी कधी ही जुनी गाणी नुसतीच ऐकतो आपण. पण विचारच करत नाही त्या विषयाचा! चाल आठवून गात राहिली जातात काही गाणी त्यांचा अर्थ असा शोधावासा वाटतो तुम्ही लिहिलेल्या लेखावरून. हे गाण म्हणजे एक चित्र.आणि तुम्ही एक कोपरा. सर्वसाधारण पणे वाचक ,श्रोता ,प्रेक्षक स्वतःला केंद्रस्थानी मानतो आणि कथा आपल्या भोवती गुंडाळून घेतो. इथे नेमक वेगळ आहे काहीसं! असाधारण! आपल्या चित्रातील `दुमडलेल्या कोप-याची ` उपमा अप्रतिम आहे. `एका पुरूषाने स्वतःला स्त्री रूपात पाहणे `हे त्या गाण्याच श्रेय.लिहिणा-याच आणि गाणा-याच. पण तो श्रोता तितक्या प्रामाणिकपणे त्यात मिसळून जातो ही त्या श्रोत्याची रसिकता! आपले अजून असेच लेख वाचायला मिळावेत अशी इच्छा आहे.

विसोबा खेचर 31/03/2008 - 07:42
क्या बात है ॐकारशेठ! या गाण्याचं तू अतिशय सुरेख रसग्रहण केलं आहेस! काही गाणी ही सहजसोपी असतात व तेवढीच सुंदर असतात, तर काही गाणी सुंदर असतात परंतु तेवढी सहज सोपी नसतात, कठीण असतात. हृदयनाथ मंगेशकरांची बरीचशी गाणी ही या दुसर्‍या प्रकारात मोडतात. म्हणजे सुरेख परंतु तेवढीच कठीण! मला विचारशील तर हे 'असा बेभान...' हे गाणंही सर्वच दृष्टीने (म्हणजे शब्द,चाल, म्हणणे) अतिशय कठीण गाणं आहे तरीही फार सुरेख आहे! आणि या कठीण परंतु अत्यंत सुरेख गाण्याचं तू तेवढंच सुरेख रसग्रहणही केलं आहेस हे मला विशेष वाटतं! मनापासून अभिनंदन...! गाणं ऐकताना कधी मी या भावनेपर्यंत पोहोचलोच नाही. तेवढी कुवत माझ्या गाठीशी नसावी. चित्राचा हाच एक कोपरा. दुमडलेला. आज उद्या ठाव लागेलच. नक्कीच लागेल! गाण्याची श्रवणभक्ति, गाण्याची साधना नेहमीच फलदायी होते! मात्र वारंवार डुबक्या मारून खोल समुद्राच्या तळाशी सतत जात राहिलं पाहिजे, त्यातली रत्न, माणिकमोती शोधण्यासाठी! एका सुंदर रसग्रहणाबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन! खूप सुंदररित्या तू या गाण्याकडे बघितलं आहेस! अजूनही अश्याच काही तुझ्या मनाचा ठाव घेतलेल्या गाण्यांबद्दल इथे लिही, ही विनंती... आपला, (गानप्रेमी!) तात्या.

मदनबाण 31/03/2008 - 08:07
ॐकार सर आपल गाण्याच भाव विष्लेषण अगदी जबरदस्त आहे. आपले अजुन असेच लेख वाचण्याचा आनंद सर्व मि.पा करांना सदैव मिळो..... (एक-दोन तोडके मोडके शब्द सुद्धा सरळ न लिहु शकणारा) मदनबाण

सहज 31/03/2008 - 08:36
ॐकार, अतिशय सुंदर रसास्वाद!! मुक्तसुनित यांचा प्रतिसाद देखील नेहमीप्रमाणेच सुबोध.

प्राजु 31/03/2008 - 08:45
ॐकार, अतिशय सुंदर.. आपण इतके सुंदर रसग्रहण केले आहे की आता लगेच हे गाणे ऐकण्याची इच्छा होते आहे. कितिदा ऐकले तरी समाधान होत नाही. आपले अभिनंदन या सुंदर गाण्याच्या सुरेख रसग्रहणाबद्दल. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

प्रमोद देव 31/03/2008 - 08:54
ॐकार अतिशय उत्तम असे रसग्रहण सादर केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! गाण्यातला भाव,त्या भावांना पोषक असे संगीत आणि रसिक श्रोत्याला त्यातून जाणवणारी अभिव्यक्ती , अशा तिन्ही अंगांचे अतिशय समर्पक शब्दात केलेले वर्णन आवडले.

आनंदयात्री 31/03/2008 - 10:38
हा बेभान ... हे गाणे तुम्ही म्हणता तसे खरोखरच चित्रदर्शी आहे. बाकी गाणे एकतांनाच्या रसग्रहणाचे, आपल्या मनातल्या भावभावनांचे तुम्ही अत्यंत सुंदर तरल पदर उलगडुन दाखवले आहेत, धन्यवाद. >>जास्त विचार केला तर अनेक शास्त्रीय कसोट्या सांगता येतील. त्या कसोट्यांची रसिकतेला मात्र काही गरज नाही. अंतर्बाह्य असतं ते गाणं. त्यात शब्द , ताल , सूर , लय काहीच वेगळं नसतं. सगळं एकजीव असतं. १००% सहमत. अशाच रितीने गाण्याचा निखळ आनंद घ्यायला आवडतो.

नीलकांत 31/03/2008 - 12:50
वाह ! ओंकार खुप छान लिहीलं आहेस. गाणं माझ्या आवडीचं आहेच आता ते अधीक गहीरं झालं असं मी म्हणू शकतो. उत्तम रसग्रहणाबद्दल धन्यवाद. नीलकांत

प्रथम अभिनंदन कारण इतके सुंदर आणि सोपे रसग्रहण केले आहे म्हणून. आता विनंती अशाच सुंदर गाण्यांचे रसग्रहण आम्हाला वाचायला मिळू दे...

चतुरंग 31/03/2008 - 16:52
पाडगावकरांच्या ह्या शब्दांमागे काय भावना असतील ह्याचा शोध घेण्याचा अतिशय मर्मज्ञ प्रयत्न तुम्ही केलेला आहे त्याबद्दल तुमचे अभिनंदन! हृदयनाथांनी गाणे सुरू होतानाच्या वापरलेल्या व्हायोलिनच्या सूरलाटा एका क्षणात घोंघावणारे वारे आणि लाटांचा प्रत्ययकारी आसमंत उभा करतात आणि तीच लाट दीदी त्यांच्या स्वर्गीय आवाजाने कुठल्याकुठे घेऊन जातात, आताही माझ्या कानात ते गाणं घुमू लागलं आहे! चराचरातल्या अमरत्वाचा स्पर्श घेऊन आलेल्या अशा काही मोजक्याच कलाकृती असतात ज्या आपल्या दृश्य अस्तित्वापलीकडचा असा दिव्य अनुभव देऊन जातात जो ओंजळीत घेता येत नाही. तुमच्या रसग्रहणातून तुम्ही त्या मागच्या तुमच्या अनुभूती पोचवल्या आहेत की तुम्हाला आणि आम्हाला जोडून जातात! चतुरंग

केशवराव 31/03/2008 - 20:10
रसग्रहणाचा उत्तम नमुना पेश केल्याबद्दल खरच कौतूक. मनापासून कौतुक ! आपण गाणे कितीतरी वेळा ऐकतो. माझे अत्यंत आवडते गाणे. माझ्याच भावनांना आपण साकारल्या सारखे वाटले. हे श्रेय त्या गाण्याचे. अनेक जणांच्या मनांत एक सारखेच्य्ह चित्र साकारणे ,एकच परीणाम करणे, हे त्या गाण्याचेच श्रेय होय. ह्या गाण्याचे गीतकार, गायिका याचबरोबर संगितकार हा ही श्रेष्ठच होय . स्वरांतून चित्र उभे करणे निश्चीतच दाद देण्याजोगी गोष्ट आहे. पण या सर्वापेक्षा आपले रसग्रहण फारच उतम . त्रिवार कौतुक. - - - - - - - केशवराव.
कधी कधी बर्‍याच गाण्यांचा विचार डोक्यात घोळत असतो. विचार घोळवावा लागतो. गाणी एकरूपच असतात, ती घोळवावी लागत नाहीत. एखाद्या गाण्याचे शब्द, लय, ताल, राग, सुरावट लक्षात राहण्यामागे कारण काय असेल? जास्त विचार केला तर अनेक शास्त्रीय कसोट्या सांगता येतील. त्या कसोट्यांची रसिकतेला मात्र काही गरज नाही. अंतर्बाह्य असतं ते गाणं. त्यात शब्द , ताल , सूर , लय काहीच वेगळं नसतं. सगळं एकजीव असतं. उदाहरणं अनेक आहेत . असा बेभान हा वारा हे गाणं ऐकताना मी नेहमी मला एका चित्राचा कोपरा समजत आलो आहे. ते चित्र इतकं सजीव आहे की मला ते अगदी तसंच शब्दात बांधणं जमत नाही.

उत्तर शोधायचे आहे!

ॐकार ·

विसोबा खेचर 31/03/2008 - 02:32
१) आत्महत्या हा कोणत्याच समस्येवरचा तोडगा नाही. सहमत आहे! २) पण एकटा बलवान पुरुष बाकी ४९ पुरुष एकत्र आले तर त्यांच्याशी दोन हात करू शकणार नाही. हम्म! भिती रास्त आहे! ३) तिसर्‍या स्त्रीला तर ही समस्याच वाटत नाही. जे काही चालले आहे ते आलबेल आहे असे तिला तिचे अनुभव पटवून देत होते. अगदी बरोबर. मग तिसर्‍या स्त्रीचं चुकलं कुठे? तिने तिच्या अनुभवाप्रमाणे उत्तर दिलंन त्यात तिला त्या संताने नापास करण्यासारखं काय होतं? कदाचित, त्या वेश्येकडे जगाचा अनुभव त्या संतापेक्षाही अधिक असावा! तिने अधिक दुनिया पाहिली असावी, तिचं अनुभवचिश्व त्या संतापेक्षा अधिक वास्तव असावं असंच निदान आम्ही तरी म्हणू! असो.. :) ४) चौथ्या स्त्रीला मात्र आपले अज्ञान उमगले. या स्त्रीबद्दल काही अधिक माहिती मिळाली असती तर बरं झालं असतं! तिचं वय काय होतं? ती दिसायला कशी होती, वगैरे वगैरे! कदाचित, तो संत तिच्या रुपावर मोहीत झाला असेल आणि त्याने तिला शिष्य म्हणून पसंत केले असेल! शिवाय ती अज्ञानी आहे, अशी तिने स्वत:हूनच कबुली दिली होती, त्यामुळे तिला सगळ्या गोष्टी अगदी पहिल्यापासून शिकवणे अधिक सोयिस्कर असाही विचार त्या संताने केला असेल! असो, परंतु तिच्या वयाबद्दल आणि रुपाबद्दल पुरेसा विदा उपलब्ध नसल्यामुळे तूर्तास तरी आम्ही आमचं मत राखीव ठेवत आहोत! :) --संत तात्याबा महाराज.

मदनबाण 31/03/2008 - 07:16
१) आत्महत्या हा कोणत्याच समस्येवरचा तोडगा नाही. खरच आत्महत्या हा कोणत्याच समस्येवरचा तोडगा होउच शकत नाही. आजच्या तरुण पिढी मधे मात्र आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे असे दिसुन येते, सामुहिक आत्महत्येचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. (अख्खे कुटुंब आत्महत्या करते किंवा त्यांचा कुटुंबप्रमुख त्यांना मारुन स्वतः ला संपवतो) आत्महत्या ही आजच्या काळातील भिषण समस्या आहे. आत्महत्या हे कुठल्या ही समस्येचे उत्तर नसुन ,तो फक्त पळपुटेपणा आहे असे मला वाटते. २)ज्याला आपले अज्ञान उमगते त्यालाच ज्ञानाचा मार्ग दाखवता येतो. अगदी सहमत..... (उत्तराच्या शोधात) मदनबाण

पहिल्या तिघींनाही काही तरी ज्ञान होते म्हणून तो सूफी संत त्यांना परत पाठवून देतो. चौथी म्हणते. 'ह्याबाबतीत मी अज्ञानी आहे.' ह्या विधानातून, तिच्या जवळही 'बाकी ज्ञान आहे', असा ती इन्डायरेक्ट दावा करते आहे. तरीही तो सूफी संत तिला आपली (?) शिष्या म्हणून पत्करतो. म्हणजेच 'ह्याबाबतीतले' ज्ञान तिला मिळवून देण्यासाठीच (फक्त) तो तिला निवडतो असे 'वरकरणी' तरी दिसते आहे.

विसोबा खेचर 31/03/2008 - 02:32
१) आत्महत्या हा कोणत्याच समस्येवरचा तोडगा नाही. सहमत आहे! २) पण एकटा बलवान पुरुष बाकी ४९ पुरुष एकत्र आले तर त्यांच्याशी दोन हात करू शकणार नाही. हम्म! भिती रास्त आहे! ३) तिसर्‍या स्त्रीला तर ही समस्याच वाटत नाही. जे काही चालले आहे ते आलबेल आहे असे तिला तिचे अनुभव पटवून देत होते. अगदी बरोबर. मग तिसर्‍या स्त्रीचं चुकलं कुठे? तिने तिच्या अनुभवाप्रमाणे उत्तर दिलंन त्यात तिला त्या संताने नापास करण्यासारखं काय होतं? कदाचित, त्या वेश्येकडे जगाचा अनुभव त्या संतापेक्षाही अधिक असावा! तिने अधिक दुनिया पाहिली असावी, तिचं अनुभवचिश्व त्या संतापेक्षा अधिक वास्तव असावं असंच निदान आम्ही तरी म्हणू! असो.. :) ४) चौथ्या स्त्रीला मात्र आपले अज्ञान उमगले. या स्त्रीबद्दल काही अधिक माहिती मिळाली असती तर बरं झालं असतं! तिचं वय काय होतं? ती दिसायला कशी होती, वगैरे वगैरे! कदाचित, तो संत तिच्या रुपावर मोहीत झाला असेल आणि त्याने तिला शिष्य म्हणून पसंत केले असेल! शिवाय ती अज्ञानी आहे, अशी तिने स्वत:हूनच कबुली दिली होती, त्यामुळे तिला सगळ्या गोष्टी अगदी पहिल्यापासून शिकवणे अधिक सोयिस्कर असाही विचार त्या संताने केला असेल! असो, परंतु तिच्या वयाबद्दल आणि रुपाबद्दल पुरेसा विदा उपलब्ध नसल्यामुळे तूर्तास तरी आम्ही आमचं मत राखीव ठेवत आहोत! :) --संत तात्याबा महाराज.

मदनबाण 31/03/2008 - 07:16
१) आत्महत्या हा कोणत्याच समस्येवरचा तोडगा नाही. खरच आत्महत्या हा कोणत्याच समस्येवरचा तोडगा होउच शकत नाही. आजच्या तरुण पिढी मधे मात्र आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे असे दिसुन येते, सामुहिक आत्महत्येचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. (अख्खे कुटुंब आत्महत्या करते किंवा त्यांचा कुटुंबप्रमुख त्यांना मारुन स्वतः ला संपवतो) आत्महत्या ही आजच्या काळातील भिषण समस्या आहे. आत्महत्या हे कुठल्या ही समस्येचे उत्तर नसुन ,तो फक्त पळपुटेपणा आहे असे मला वाटते. २)ज्याला आपले अज्ञान उमगते त्यालाच ज्ञानाचा मार्ग दाखवता येतो. अगदी सहमत..... (उत्तराच्या शोधात) मदनबाण

पहिल्या तिघींनाही काही तरी ज्ञान होते म्हणून तो सूफी संत त्यांना परत पाठवून देतो. चौथी म्हणते. 'ह्याबाबतीत मी अज्ञानी आहे.' ह्या विधानातून, तिच्या जवळही 'बाकी ज्ञान आहे', असा ती इन्डायरेक्ट दावा करते आहे. तरीही तो सूफी संत तिला आपली (?) शिष्या म्हणून पत्करतो. म्हणजेच 'ह्याबाबतीतले' ज्ञान तिला मिळवून देण्यासाठीच (फक्त) तो तिला निवडतो असे 'वरकरणी' तरी दिसते आहे.
ओशो रजनिश यांच्या संत कबीरांवरील प्रवचनांचे भाषांतर वाचण्याचा योग आला. त्यात ओशोंनी पुढील दाखला दिला आहे - एकदा चार बायका एक प्रसिद्ध सूफी संताकडे ज्ञानप्राप्तीकराता जातात आणि त्याने गुरू बनावे अशी विनवणी करतात. त्यांना त्याच्याकडून ज्ञान म्हणजे काय हे समजून घ्याअय्चे असते. परंतु सूफी संत मात्र तयार होत नाही. त्या बायका तश्याच दाराशी भुकेल्या तहानलेल्या बसून राहतात. अखेर त्याला त्यांची दया येते. तो त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवतो. परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या स्त्रीला शिष्या करून घेण्यास तो तयार होतो.

तात्या ,मनोगतावर परतला....!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

विसोबा खेचर 24/02/2008 - 13:19
च्यायला बिरुटेशेठ! अत्यंत जोरदार आणि खुसखुशीत लेख... तुम्ही तर सिक्सरच मारलीत तिच्यायला! :)) हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन........ :) आत्ता जरा नीलकांतासोबत मिपाच्या मुखपृष्ठाच्या गडबडीत आहे, नंतर सवडीने विस्तृत प्रतिसाद टाकतो... बाय द वे, मनो-मिसळ हे नांव क्लासच आहे! :) असो, या आंतरजालीय जगात त्या वेलणकराला माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही आणि मलाही त्याच्याशिवाय दुसरं कुणी नाही हेच बाकी खरं!:) पण घाबरू नका बिरुटेशेठ. आम्ही कुठंही जात नाही. आता आम्हाला पुन्हा मनोगतावर घेणार नाहीत! आणि घेतलं तरी 'कसा नाक मुठीत धरून परत आला फोकलिचा!' असंच सगळे म्हणतील! :) आपला, (मूळचा मनोगतप्रेमी तरीही आता कट्टर मिपाकर!) तात्या.

एक कार्यक्रम होत असे गणेशोत्सवात. त्याची आठवण झाली. त्यात लोकप्रिय व्यक्तींवर विविध आरोप केले जात. त्याची आठवण झाली. खरे म्हणजे मला हा पुर्वेतिहास ठाऊक नाही. पण अंदाज बांधू शकतो. मजा आली.

परीचा परा 24/02/2008 - 15:10
येवढे सगळे वाचून शॉकच बसला व्हता... पण शेवटी दिलेल्या गोष्टीने खुलासा झाला... सुचना:- वरील लेखन काल्पनिक आहे, तसे वाटण्याची शक्यता अधिक आहे. मात्र वरील लेखात आलेली नावे, त्यांच्या तोंडी असलेली विधाने, काल्पनिक आहेत. ती नावे, विधाने कोणास आपली वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा !!! :) नाय तर आम्हाला आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे वाटत होते... म्हटले आत्ताच आलोय इथे आणि संकेतस्थळ बंद करायच्या भाषा कसल्या चालू झाल्या? डॉक्टरसाहेब आमच्या तोंडचे पाणीच पळवले होते तुम्ही.... (तात्या गेले तर तर मिसळपावाची तर्रर्रीच गेल्यासारखं वाटलं असतं....) नाहीतरी संकेतस्थळ काढून सदस्यांचा विश्वासघात करणारे बरेच आहेत बाजारात.... त्याला मिसळपाव १००% अपवाद आहे ह्याची खात्री पटल्यावरच इथला सदस्य झालो ... डॉक्टरसाहेब बाँब फोडत जा हो... पण तळटीप सगळ्यात आधी लिहित जावा राव... बरं झालं तात्यांनी पहिलाच प्रतिसाद दिला... नाही तर आम्ही इथला गाशा गुंडाळायचंच ठरवलं होतं.....आमच्यासारखे भडक माथ्याचे लोक तळटीप न वाचताच गोंधळास सुरुवात करतील.... :) {परीच्या प्रतिक्षेत} परा ....

धोंडोपंत 24/02/2008 - 15:22
प्राध्यापक साहेब, अप्रतिम खुमासदार लेख. क्या बात है!!!!!! प्रत्येक मिपासदस्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू फार सुंदरपणे टिपलेत तुम्ही. वा वा. लेख फार फार आवडला. अतिशय मस्त भट्टी जमली आहे. ती अशीच धगधगत राहू दे. आमचा रविवार तुमच्या लेखाने फार आनंदात गेला. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत. आपला, (स्नेही) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

व्व्व्वा ! मजा आली तिच्यायला... बर्‍याच दिवसांनी इतके फर्मास आणि चविष्ट लिखाण वाचले. लाजवाब. प्रा. साहेब लगे रहो. त्वाड्डा जवाब नही. बिपिन.

प्रियाली 24/02/2008 - 18:57

सर, तुम्ही नाss काही तरी घेऊन येता बॉ.......चाल्लाय तर जाऊ दे......तुम्हाला काय त्याचा त्रास होतोय......... सध्या अमेरिकेत घराचे बांधकाम सुरू केलंय....त्याचसाठी 'चित्राचे,गेल्या शतकांतील अमेरिकन घरे - ४ - वाचते आहे, तेव्हा सध्या मला वेळ नाही. प्लीज नंतर बोलते.......!!!"

वरील लेखन काल्पनिक आहे, तसे वाटण्याची शक्यता अधिक आहे. मात्र वरील लेखात आलेली नावे, त्यांच्या तोंडी असलेली विधाने,  काल्पनिक आहेत. ती नावे, विधाने  कोणास आपली वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा !!! :)

हे काल्पनिक???? :)))))))) आता हे लेखन काल्पनिक नाही हे सांगायला आमच्या गरीब झोपड्याचा फोटू इथे टाकायला हवा!!

आणि अधोरेखित वाक्य तुम्हाला कुठे कुठे मिळालं? ऑर्कुटावर नक्की ;-) कारण तिथे तुम्ही मला भेट देऊन गेलात आणि माझ्या आणि जयश्री अंबासकरांच्या गप्पा वाचून गेलात हेही नक्की!

पण माझ्यावरही कोणी गस्त ठेवून असतं याची कल्पना नव्हती बॉ!!!

ह. घ्या.

आणि हो, अद्याप मी चित्राचा लेख वाचलेला नाही. वेळ नाही हो!  घर पाहावे बांधून..... ;-) म्हणूनच तात्याच्या गजालींकडेही लक्ष देत नाही ;-)

बाकी, लेख वाचून मजा आली.

आपली,

(डिटेक्टीव नं १) प्रियाली

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 24/02/2008 - 19:04

आणि अधोरेखित वाक्य तुम्हाला कुठे कुठे मिळालं? ऑर्कुटावर नक्की ;-) कारण तिथे तुम्ही मला भेट देऊन गेलात आणि माझ्या आणि जयश्री अंबासकरांच्या गप्पा वाचून गेलात हेही नक्की!

आयला! हा बिरुट्या ऑर्कुटवरही लोकांच्या खरडवह्या वाचत फिरत असतो म्हणायचा! :) मग हा डाक्टरकी आणि प्राध्यापकी तरी केव्हा करतो? :))
--(स्वगत!)

बाय द वे प्रियाली, नव्या घरात सत्यनारायण घालशील तेव्हा जेवायला ह्या तात्याभटालाही बोलाव बरं का! :)

असो,

बिरुटेंच्या ऑर्कुट भटकंती करता शुभेच्छा!

प्रियालीच्या नव्या वास्तूबद्दल शुभेच्छा!

आपला,
(शुभेच्छुक!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 24/02/2008 - 19:07

सत्यनारायण यदाकदाचित घातला तर पूजा घालायलाच बोलावते तुम्हाला :)) आणि नाही घातला तरी आमंत्रणाची विशेष गरज नाही, या कधीही.

 

आयला! हा बिरुट्या ऑर्कुटवरही लोकांच्या खरडवह्या वाचत फिरत असतो म्हणायचा! :) मग हा डाक्टरकी आणि प्राध्यापकी तरी केव्हा करतो? :))
--(स्वगत!)

हाहा!! १००% सहमत.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 24/02/2008 - 19:17

सत्यनारायण यदाकदाचित घातला तर पूजा घालायलाच बोलावते तुम्हाला :))

चालेल! तुझ्या घरच्या सत्यनारायणाला जर हा मच्छीखाऊ भट चालणार असेल तर आपली काय पण हरकत नाय! आपण नक्की येऊ आणि आलटून पालटून अथर्वशीर्ष म्हणू! कारण त्याशिवाय आपल्याला संस्कृतातले दुसरे कोणतेच शिलोक येत नायत! :)

आपला,
(संस्कृत 'ढ'!) तात्या.

विकास 24/02/2008 - 19:04

एकदम मस्त लेख सर! ह. ह. पु. वा. 

अजून येउद्यात!

 

फक्त त्यात माझे नाव दिसले तर ४००० शद्बांचा संदर्भ हीन व्य.नि. आपल्याला येइल)आणि तो योगायोग नसेल!

चित्रा 24/02/2008 - 19:48

टपल्या चांगल्या जमल्या आहेत!   प्रियालीताईंच्या घराला शुभेच्छा!

सन्जोप राव 24/02/2008 - 20:20

जबरदस्त लिखाण! प्राध्यापक डॉक्टरसाहेब, आपला हा पैलू आम्हाला माहीतच नव्हता! 'मनोगत' वरील संमेलनाची आणि 'उपक्रम' च्या पहिल्या वाढदिवसाची आठवण झाली (ही नावे घेतली नाहीत तर प्रतिक्रिया गंभीरपणे घेतली जात नाही म्हणे!)
मात्र, पुण्याचा एका प्राध्यापकाने आणि त्यांच्या एक शिष्याने हे सर्व घडवून आणल्याचा आमचा संशय आहे.
हे मत तुमचे की सर्किटरावांचे? आणि कोण हो हे प्राध्यापक? जरा त्यांना भेटावे म्हणतो!

सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

विसोबा खेचर 24/02/2008 - 22:40

'मनोगत' वरील संमेलनाची आणि 'उपक्रम' च्या पहिल्या वाढदिवसाची आठवण झाली

हेच म्हणतो!

चला, या निमित्ताने संजोप रावांनी आपली लेखणी पुन्हा मिसळपावर उमटवली याचा आम्हाला आनंद वाटतो! आता इथून पुढे कुठलेही कडू-गोड अनुभव विसरून जाऊन संजोप रावांनी पुन्हा नव्याने मिपावर नियमित लेखन करावे अशी आमची इच्छा आहे!

आम्ही आत्तापर्यंत संजोप रावांना किमान दहा वेळा तरी पिंजरा या चित्रपटावर मिसळपाववर काहीतरी जोरदार लिहा अशी विनंती केली आहे. त्यातील नऊ विनंत्यांचा अवमान आम्हाला मान्य आहे परंतु दहाव्यांदा तरी संजोप रावांनी आमचा शब्द ठेवावा असे वाटते!

त्यांनी आम्हाला खास कोल्हापुरी साजाची एक चंची सप्रेम भेट म्हणून दिली आहे. जो पर्यंत संजोप राव मिसळपाववर लिहीत नाहीत तो पर्यंत आम्हीही ती चंची वापरणार नाही अशी शपथ खाल्ली आहे. सध्या तरी ती चंची नुसतीच धूळ खात पडून आहे. तरी आम्हाला ती चंची लवकरात लवकर वापरायला मिळावी हीच इच्छा आहे!

पुढे मर्जी संजोपरावांची!

असो..

आपला,
(चंचीप्रेमी) तात्या.

धनंजय 24/02/2008 - 20:27
धनंजय, म्हणाले की "लोकमित्रमंडळाचा उद्देशच आहे, की उत्तमातल्या उत्तम लेखनाची जशी ओळख व्हावी, त्याप्रमाणे.......जालावरील लेखकांचेही आदानप्रदान झाले पाहिजे. "

हे बहुधा काल्पनिक नाही. माझे तुमच्याशी बोलण्यात हे वाक्य नक्की येऊन गेले आहे!

तात्या, मनोगतावर जाताहेत ही चांगली गोष्ट आहे.
त्यामुळे हा विचारही त्या विचाराला जोडून...

येणा-या बाल, तरुण, वयस्कांनी हे मिसळपावचे गोकूळ फुलत जावे. मिसळपाव खाता खाता, मिसळपावचे अभंग गावेत, म्हणावेत. आपली साहित्यकला फुलवावी. वाचकांनी भरभरून दाद द्यावी, कोणत्याही मद्याचे दोन थेंब समाधीवर शिंपडावे......
+१

 

प्रा. डॉ. आल्फ्रेड बिरुटे ( किंवा प्रा.डॉ.  दिलीप हिचकॉक)...

डॉ. साहेब....

आपले धक्कातंत्र पाहून हिचकॉक साहेब आठवले!

संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

प्राजु 24/02/2008 - 21:45

केवळ लेखनावरून व्यक्तीचित्रण छान जमलं आहे.

प्राजु.........."जाणार होतास तर बोलावलेच कशाला.
मनोगतावर, फुले,पाने, गोड गोड बोला.
मिसळपाववर चारोळी, मायबोलीवर आरोळी,
आकाशवाणी, सुखाचे, दुःखाचे दिवस,पुरण पोळी."

 काय पण भारी आशय आहे हो या चारोळीत. बाय द वे.. तात्या मनोगतावर जाणे म्हणजे मुंग्यानी मेरू पर्वत तर गिळला नाही ना.. या प्रकारचे आहे? आणि तात्या जर मनोगतवर गेलेच तर.. आमचा मिसळपाव ला राम राम..!कळ्ळलं का हो  तात्या..?

- (१००% मिसळप्रेमी) प्राजु

ऋषिकेश 24/02/2008 - 21:46

हा हा हा :)) आज सकाळी सकाळीच हा लेख वाचून मजा आली :) मस्त धक्कातंत्र ;) बर्‍याचशा खर्‍या, काहिश्या काल्पनिक प्रसंगांची उत्तम गुंफण :) खूप सह्ही!!!!

सर, एकदम सहि रे सहि!! :)

-ऋषिकेश

 

 

बेसनलाडू 25/02/2008 - 00:55

धमाल लेखन. रविवारची दणदणीत सुरुवात झाली.

फक्त खाजगीतील बोलणी, संवाद सार्वजनिक व्हायला हरकत. रावसाहेबांच्या कल्पनाविलासात ही तक्रार करण्याची वेळ कधी आली नव्हती. असो.

(वाचक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

प्रियाली 25/02/2008 - 00:58

फक्त खाजगीतील बोलणी, संवाद सार्वजनिक व्हायला हरकत

सहमत आहे. :-) ती टाळूनही लेखन खुमासदारच राहीले असते.

In reply to by बेसनलाडू

कोलबेर 25/02/2008 - 02:07

फक्त खाजगीतील बोलणी, संवाद सार्वजनिक व्हायला हरकत. रावसाहेबांच्या कल्पनाविलासात ही तक्रार करण्याची वेळ कधी आली नव्हती. असो.

ऑर्कुटवरील खरडींविषयी ही टिप्पणी असेल तर असहमत. ऑर्कुट मधील खरडी खासगी ठेवायच्या की सार्वजनिक हे सभासदावर अवलंबून असते. प्रियाली ताईंनी त्यांच्या खरडी सार्वजनिक ठेवल्या आहेत. तेव्हा प्रा.डॉ नी खाजगीतील बोलणी सार्वजनिक केली असे वाटत नाहीत.

कोलबेर 25/02/2008 - 02:11

 लै भारी लेख सर. आमचा अतिशय आवडता लेखन प्रकार तुम्ही मस्त हाताळला आहे

घाटपांडे साहेब, अजून बिट्टू च्या धक्यातून सावरले नसल्यामुळे त्यांनी फार डिटेल्स मध्ये उत्तर दिले नाही. 'ज्योतिषविषयक लेख पुन्हा वाचावा त्यात त्याचे उत्तर आहे' असे त्यांनी कळवले.

हे तर सहीच...

नंदन 25/02/2008 - 02:52

धमाल लेख. शेवटचे धक्कातंत्रही मस्त :)

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

चतुरंग 25/02/2008 - 21:30

तर्रीचा जोरदार भुरका मारला आणि ठसकाच लागला!!

आपली धक्कादायक धक्काबुक्की आवडली!

आपले विद्यार्थी किती धकाधकीचं जिणं जगत असतील ह्याची कल्पना आली (असा कल्पक मास्तर मिळणे विरळाच असते हो! :) (ह्.घ्या);}

चतुरंग

प्रमोद देव 25/02/2008 - 22:12
खूपच मार्मिक निरीक्षण आणि तितक्याच ताकदीने ते शब्दात मांडणे ह्या दोन्ही कला आपल्याला अवगत आहेत हे सिद्ध केलेत.
असेच लिहिते रहा! मजा आली.

श्री. डॉ. प्रा. दिलीप बिरूटे,

लेख मस्त जमवला आहे.सुरुवातीला मीही गोंधळात पडलो होतो. पण लवकरच सत्य ओळखले आणि रंगत वाढत गेली.

मस्त लिहीले आहे.

सहज 29/02/2008 - 10:22

अप्रतिम कल्पनाविलास.

वाचनखुणामधे साठवला आहे, परत परत वाचायला. :-)

जबरी!!!!

दिगम्भा 29/02/2008 - 11:16

छान लेख, बेहद्द आवडला. रावसाहेबांच्या मसालेदार मालिकेत चमचमीत भर टाकलीत.
- दिगम्भा

सर्किट 29/02/2008 - 12:11
जमलं ! जमलं !!!

थोडक्यात काय, तर छानच झालंय !!

(ह्या साहित्यप्रकारातली रावसाहेबांची मोनॉपोली निकालात काढलीत. आता चित्रपट परीक्षण लिहा बघू..)

चालू द्या !! आम्ही वाचतोच आहोत !

- सर्किट

लेखात उल्लेख झालेल्या सर्वच मित्रांनी या लेखास हलकेच घेतले, त्याबद्दल सर्वांचे आभार, जे कोणी रागावले असेल,दुखावले असेल त्याबद्दल दिलगीरी व्यकत करतो. या लेखनावर शुद्धलेखनाचे सर्व संस्कार करुन इथे लेखन टाकण्याचा आग्रह धरला त्याबद्दल एका ' अनामिकाचेही ' विशेष आभार. अनेक मित्रांच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद लिहायचा होता, पण आता वेळ खूप पुढे गेलेली आहे. तेव्हा लेखनावर प्रेम करणा-या वाचकांचे, प्रतिसाद देणार्‍यांचे सर्वांचे आभार मानतो !!! आपण सर्व आमच्या तोडक्या-मोडक्या लेखनाबद्दल आमची कौतुकाने पाठ थोपटता, म्हणुन आम्हाला लिहिण्याचे बळ येते !!! धन्यवाद !!! अवांतर :- तांत्रिक अडचणी दूर केल्याबद्दल सरपंचाचे विशेष आभार !!!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 01/03/2008 - 19:12
अवांतर :- तांत्रिक अडचणी दूर केल्याबद्दल सरपंचाचे विशेष आभार !!! बिरुटेशेठ, सध्या गमभनची पुन्हा जुनीच आवृत्ती जोडली आहे. त्याने काही फरक पडतो का ते पाहू. अजूनही काही चाचण्याही सुरू आहेत. एखाद्या संस्थळाच्या उभारणीमध्ये अधनंमधनं अश्या काही तांत्रिक अडचणी येतात परंतु त्यातूनच सुधारणा होत असतात/होतात. कृपया सांभाळून घ्या. आपलाच, तात्या.

एखाद्या संस्थळाच्या उभारणीमध्ये अधनंमधनं अश्या काही तांत्रिक अडचणी येतात परंतु त्यातूनच सुधारणा होत असतात/होतात. कृपया सांभाळून घ्या. आम्ही त्याबद्दल कधी तक्रार केली ? हे तुमचे संस्थळ आहे तसे आम्हालाही आमचे वाटते, आणि संस्थळाच्या उभारणीसाठी, वेगवेगळ्या बदलांसाठी आमच्या शुभेच्छा आहेतच !!!! आज ब-याच दिवसानंतर प्रतिसाद लिहिता आला म्हणुन सरपंचाचे विशेष आभार असे म्हणालो, त्यातून काही अर्थाचा,अनर्थ निघाला असेल तर त्याबद्दल क्षमस्व !!! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सरपंच 01/03/2008 - 19:49
हे तुमचे संस्थळ आहे तसे आम्हालाही आमचे वाटते, तुमचेच आहे! :) आम्ही फक्त ट्रस्टी आहोत! :) त्यातून काही अर्थाचा,अनर्थ निघाला असेल तर त्याबद्दल क्षमस्व !!! अहो त्यात क्षमा कसली? कुठलाही अनर्थ निघालेला नाही. आम्ही या आयडीवरून कुणाला प्रतिसाद देत नाही, तो आज पेश्शल तुम्हाला देत आहोत यातच काय ते समजा! :) आपला, तात्या सरपंच.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

तात्यांच्या कुठल्याही पोस्टवर 'व्वा तात्या, तुसी छा गये, तुम्ही नशिबवान आहात तात्या,' वगैरे वगैरे शाब्दिक चौर्‍या ढाळणारे अनेक जणं फेसबुकावर तात्यांना सापडले आहेत. तिथे त्यांचे अगदी व्यवस्थित आणि सुखनैव चालू आहे. आणि मिपावर प्रकट होणे त्यांच्यासाठी 'सोयिस्कर' राहिले नसावे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

जे सोडून गेलेले आहेत त्यांची नावं घेऊन उगाच कढ का काढावे? (असं मी नाही, प्रा. डॉ. बिरुटेच म्हणतात) लेखात नावं घेतलेल्यांपैकी तात्या, प्रियाली, गुंडोपंत, सहज, धनंजय, मुक्तसुनीत, वाचक्नवी, बेला, राजे, धोंडोपंत ही मंडळी लिहितात का सध्या मिपावर?

In reply to by टवाळ कार्टा

टारझन का गेला, सर्किट का गेला, आमचे धोंडोपंत का गेले, गुंडोपंत का गेले. परा का गेला, प्रमोद देव का गेले, अमुक का गेला आणि धमुक का गेला. अहो, हे येणं जाणंच चालूच असणार आहे. आयडींनी काय लेखन केलं. लेखनाचा किती आनंद मिळाला. आपले आ.जालावर सुखाचे क्षण किती गेले हे महत्त्वाचे. अनेकांना वाटलं आम्ही मिपावरुन गेलो की जगबुडी होऊन जाईल. अनेक थोर थोर आयडी माझ्या पाहण्यात होते. अनेक थोर थोर आयडींनी किरकोळ कारणावरुन स्वसंपादनाचा फायदा घेत लेखन काढून टाकलेत, प्रतिसाद काढून टाकलेत. मिपाचा रंगमंच ओस पडेल असं अनेकांना वाटलं. पण तसं कधीच झालं नाही आणि होणारही नाही. आयडी येतील आणि जातील. प्रत्येक आयडीची एक स्टोरी असेल किंवा नसेल. नवे येतील आणि जसे जमेल ते लिहितील आणि जुन्यांप्रमाणे जातीलही. नव्या-जुन्या लेखनाचा आनंद वाचक घेतील. वाचक वाचतील आणि विसरुनही जातील. कोणताच क्षण कोणासाठी थांबत नाही, तो क्षण येतो आणि जातो. आपणही आज आहोत उद्या नसु.... आपण संकेतस्थळ किती इंजॉय केलं हे महत्वाचं. बाकी, प्रश्न मला तरी कधीच महत्वाचे वाटले नाहीत. मिपा एक चालता बोलता रंगमंच आहे, अनेक आयडी येतील जातील. आज आपण आठवणीत आहोत उद्या लोक विसरुनही जातील.....The Show Must Go On -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऐशी ची तैशी करुन टाकली.
मिपाचा रंगमंच ओस पडेल असं अनेकांना वाटलं. पण तसं कधीच झालं नाही आणि होणारही नाही....आपण संकेतस्थळ किती इंजॉय केलं हे महत्वाचं. बाकी, प्रश्न मला तरी कधीच महत्वाचे वाटले नाहीत. मिपा एक चालता बोलता रंगमंच आहे, अनेक आयडी येतील जातील. आज आपण आठवणीत आहोत उद्या लोक विसरुनही जातील.....

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आत्मशून्य 31/05/2014 - 17:34
पण प्रश्न इतका सोपा असता तर राहुल का नाही पंतप्रधान बनला ? मान्य विचार अवांतर भासेल पण शो चालु राहणे प्रमाणेच कोण चालवतो याला रसिकांच्या दृष्टीने फार महत्व असते हे एक रसिक म्हणुन आपण णाकारनार काय ....?

इरसाल 31/05/2014 - 15:10
सभ्य सभासद मिपा हेच पुर्ण जग या समजातुन मी इथे जिंकलो की सगळ जग जिंकल या अविर्भावात असतात. या नादात कहीतरी करुन बसतात, मग कधी कधी हे* मिळतंया मग हितुन जाव लागतयां. 

विसोबा खेचर 24/02/2008 - 13:19
च्यायला बिरुटेशेठ! अत्यंत जोरदार आणि खुसखुशीत लेख... तुम्ही तर सिक्सरच मारलीत तिच्यायला! :)) हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन........ :) आत्ता जरा नीलकांतासोबत मिपाच्या मुखपृष्ठाच्या गडबडीत आहे, नंतर सवडीने विस्तृत प्रतिसाद टाकतो... बाय द वे, मनो-मिसळ हे नांव क्लासच आहे! :) असो, या आंतरजालीय जगात त्या वेलणकराला माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही आणि मलाही त्याच्याशिवाय दुसरं कुणी नाही हेच बाकी खरं!:) पण घाबरू नका बिरुटेशेठ. आम्ही कुठंही जात नाही. आता आम्हाला पुन्हा मनोगतावर घेणार नाहीत! आणि घेतलं तरी 'कसा नाक मुठीत धरून परत आला फोकलिचा!' असंच सगळे म्हणतील! :) आपला, (मूळचा मनोगतप्रेमी तरीही आता कट्टर मिपाकर!) तात्या.

एक कार्यक्रम होत असे गणेशोत्सवात. त्याची आठवण झाली. त्यात लोकप्रिय व्यक्तींवर विविध आरोप केले जात. त्याची आठवण झाली. खरे म्हणजे मला हा पुर्वेतिहास ठाऊक नाही. पण अंदाज बांधू शकतो. मजा आली.

परीचा परा 24/02/2008 - 15:10
येवढे सगळे वाचून शॉकच बसला व्हता... पण शेवटी दिलेल्या गोष्टीने खुलासा झाला... सुचना:- वरील लेखन काल्पनिक आहे, तसे वाटण्याची शक्यता अधिक आहे. मात्र वरील लेखात आलेली नावे, त्यांच्या तोंडी असलेली विधाने, काल्पनिक आहेत. ती नावे, विधाने कोणास आपली वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा !!! :) नाय तर आम्हाला आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे वाटत होते... म्हटले आत्ताच आलोय इथे आणि संकेतस्थळ बंद करायच्या भाषा कसल्या चालू झाल्या? डॉक्टरसाहेब आमच्या तोंडचे पाणीच पळवले होते तुम्ही.... (तात्या गेले तर तर मिसळपावाची तर्रर्रीच गेल्यासारखं वाटलं असतं....) नाहीतरी संकेतस्थळ काढून सदस्यांचा विश्वासघात करणारे बरेच आहेत बाजारात.... त्याला मिसळपाव १००% अपवाद आहे ह्याची खात्री पटल्यावरच इथला सदस्य झालो ... डॉक्टरसाहेब बाँब फोडत जा हो... पण तळटीप सगळ्यात आधी लिहित जावा राव... बरं झालं तात्यांनी पहिलाच प्रतिसाद दिला... नाही तर आम्ही इथला गाशा गुंडाळायचंच ठरवलं होतं.....आमच्यासारखे भडक माथ्याचे लोक तळटीप न वाचताच गोंधळास सुरुवात करतील.... :) {परीच्या प्रतिक्षेत} परा ....

धोंडोपंत 24/02/2008 - 15:22
प्राध्यापक साहेब, अप्रतिम खुमासदार लेख. क्या बात है!!!!!! प्रत्येक मिपासदस्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू फार सुंदरपणे टिपलेत तुम्ही. वा वा. लेख फार फार आवडला. अतिशय मस्त भट्टी जमली आहे. ती अशीच धगधगत राहू दे. आमचा रविवार तुमच्या लेखाने फार आनंदात गेला. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत. आपला, (स्नेही) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

व्व्व्वा ! मजा आली तिच्यायला... बर्‍याच दिवसांनी इतके फर्मास आणि चविष्ट लिखाण वाचले. लाजवाब. प्रा. साहेब लगे रहो. त्वाड्डा जवाब नही. बिपिन.

प्रियाली 24/02/2008 - 18:57

सर, तुम्ही नाss काही तरी घेऊन येता बॉ.......चाल्लाय तर जाऊ दे......तुम्हाला काय त्याचा त्रास होतोय......... सध्या अमेरिकेत घराचे बांधकाम सुरू केलंय....त्याचसाठी 'चित्राचे,गेल्या शतकांतील अमेरिकन घरे - ४ - वाचते आहे, तेव्हा सध्या मला वेळ नाही. प्लीज नंतर बोलते.......!!!"

वरील लेखन काल्पनिक आहे, तसे वाटण्याची शक्यता अधिक आहे. मात्र वरील लेखात आलेली नावे, त्यांच्या तोंडी असलेली विधाने,  काल्पनिक आहेत. ती नावे, विधाने  कोणास आपली वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा !!! :)

हे काल्पनिक???? :)))))))) आता हे लेखन काल्पनिक नाही हे सांगायला आमच्या गरीब झोपड्याचा फोटू इथे टाकायला हवा!!

आणि अधोरेखित वाक्य तुम्हाला कुठे कुठे मिळालं? ऑर्कुटावर नक्की ;-) कारण तिथे तुम्ही मला भेट देऊन गेलात आणि माझ्या आणि जयश्री अंबासकरांच्या गप्पा वाचून गेलात हेही नक्की!

पण माझ्यावरही कोणी गस्त ठेवून असतं याची कल्पना नव्हती बॉ!!!

ह. घ्या.

आणि हो, अद्याप मी चित्राचा लेख वाचलेला नाही. वेळ नाही हो!  घर पाहावे बांधून..... ;-) म्हणूनच तात्याच्या गजालींकडेही लक्ष देत नाही ;-)

बाकी, लेख वाचून मजा आली.

आपली,

(डिटेक्टीव नं १) प्रियाली

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 24/02/2008 - 19:04

आणि अधोरेखित वाक्य तुम्हाला कुठे कुठे मिळालं? ऑर्कुटावर नक्की ;-) कारण तिथे तुम्ही मला भेट देऊन गेलात आणि माझ्या आणि जयश्री अंबासकरांच्या गप्पा वाचून गेलात हेही नक्की!

आयला! हा बिरुट्या ऑर्कुटवरही लोकांच्या खरडवह्या वाचत फिरत असतो म्हणायचा! :) मग हा डाक्टरकी आणि प्राध्यापकी तरी केव्हा करतो? :))
--(स्वगत!)

बाय द वे प्रियाली, नव्या घरात सत्यनारायण घालशील तेव्हा जेवायला ह्या तात्याभटालाही बोलाव बरं का! :)

असो,

बिरुटेंच्या ऑर्कुट भटकंती करता शुभेच्छा!

प्रियालीच्या नव्या वास्तूबद्दल शुभेच्छा!

आपला,
(शुभेच्छुक!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रियाली 24/02/2008 - 19:07

सत्यनारायण यदाकदाचित घातला तर पूजा घालायलाच बोलावते तुम्हाला :)) आणि नाही घातला तरी आमंत्रणाची विशेष गरज नाही, या कधीही.

 

आयला! हा बिरुट्या ऑर्कुटवरही लोकांच्या खरडवह्या वाचत फिरत असतो म्हणायचा! :) मग हा डाक्टरकी आणि प्राध्यापकी तरी केव्हा करतो? :))
--(स्वगत!)

हाहा!! १००% सहमत.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर 24/02/2008 - 19:17

सत्यनारायण यदाकदाचित घातला तर पूजा घालायलाच बोलावते तुम्हाला :))

चालेल! तुझ्या घरच्या सत्यनारायणाला जर हा मच्छीखाऊ भट चालणार असेल तर आपली काय पण हरकत नाय! आपण नक्की येऊ आणि आलटून पालटून अथर्वशीर्ष म्हणू! कारण त्याशिवाय आपल्याला संस्कृतातले दुसरे कोणतेच शिलोक येत नायत! :)

आपला,
(संस्कृत 'ढ'!) तात्या.

विकास 24/02/2008 - 19:04

एकदम मस्त लेख सर! ह. ह. पु. वा. 

अजून येउद्यात!

 

फक्त त्यात माझे नाव दिसले तर ४००० शद्बांचा संदर्भ हीन व्य.नि. आपल्याला येइल)आणि तो योगायोग नसेल!

चित्रा 24/02/2008 - 19:48

टपल्या चांगल्या जमल्या आहेत!   प्रियालीताईंच्या घराला शुभेच्छा!

सन्जोप राव 24/02/2008 - 20:20

जबरदस्त लिखाण! प्राध्यापक डॉक्टरसाहेब, आपला हा पैलू आम्हाला माहीतच नव्हता! 'मनोगत' वरील संमेलनाची आणि 'उपक्रम' च्या पहिल्या वाढदिवसाची आठवण झाली (ही नावे घेतली नाहीत तर प्रतिक्रिया गंभीरपणे घेतली जात नाही म्हणे!)
मात्र, पुण्याचा एका प्राध्यापकाने आणि त्यांच्या एक शिष्याने हे सर्व घडवून आणल्याचा आमचा संशय आहे.
हे मत तुमचे की सर्किटरावांचे? आणि कोण हो हे प्राध्यापक? जरा त्यांना भेटावे म्हणतो!

सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

विसोबा खेचर 24/02/2008 - 22:40

'मनोगत' वरील संमेलनाची आणि 'उपक्रम' च्या पहिल्या वाढदिवसाची आठवण झाली

हेच म्हणतो!

चला, या निमित्ताने संजोप रावांनी आपली लेखणी पुन्हा मिसळपावर उमटवली याचा आम्हाला आनंद वाटतो! आता इथून पुढे कुठलेही कडू-गोड अनुभव विसरून जाऊन संजोप रावांनी पुन्हा नव्याने मिपावर नियमित लेखन करावे अशी आमची इच्छा आहे!

आम्ही आत्तापर्यंत संजोप रावांना किमान दहा वेळा तरी पिंजरा या चित्रपटावर मिसळपाववर काहीतरी जोरदार लिहा अशी विनंती केली आहे. त्यातील नऊ विनंत्यांचा अवमान आम्हाला मान्य आहे परंतु दहाव्यांदा तरी संजोप रावांनी आमचा शब्द ठेवावा असे वाटते!

त्यांनी आम्हाला खास कोल्हापुरी साजाची एक चंची सप्रेम भेट म्हणून दिली आहे. जो पर्यंत संजोप राव मिसळपाववर लिहीत नाहीत तो पर्यंत आम्हीही ती चंची वापरणार नाही अशी शपथ खाल्ली आहे. सध्या तरी ती चंची नुसतीच धूळ खात पडून आहे. तरी आम्हाला ती चंची लवकरात लवकर वापरायला मिळावी हीच इच्छा आहे!

पुढे मर्जी संजोपरावांची!

असो..

आपला,
(चंचीप्रेमी) तात्या.

धनंजय 24/02/2008 - 20:27
धनंजय, म्हणाले की "लोकमित्रमंडळाचा उद्देशच आहे, की उत्तमातल्या उत्तम लेखनाची जशी ओळख व्हावी, त्याप्रमाणे.......जालावरील लेखकांचेही आदानप्रदान झाले पाहिजे. "

हे बहुधा काल्पनिक नाही. माझे तुमच्याशी बोलण्यात हे वाक्य नक्की येऊन गेले आहे!

तात्या, मनोगतावर जाताहेत ही चांगली गोष्ट आहे.
त्यामुळे हा विचारही त्या विचाराला जोडून...

येणा-या बाल, तरुण, वयस्कांनी हे मिसळपावचे गोकूळ फुलत जावे. मिसळपाव खाता खाता, मिसळपावचे अभंग गावेत, म्हणावेत. आपली साहित्यकला फुलवावी. वाचकांनी भरभरून दाद द्यावी, कोणत्याही मद्याचे दोन थेंब समाधीवर शिंपडावे......
+१

 

प्रा. डॉ. आल्फ्रेड बिरुटे ( किंवा प्रा.डॉ.  दिलीप हिचकॉक)...

डॉ. साहेब....

आपले धक्कातंत्र पाहून हिचकॉक साहेब आठवले!

संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

प्राजु 24/02/2008 - 21:45

केवळ लेखनावरून व्यक्तीचित्रण छान जमलं आहे.

प्राजु.........."जाणार होतास तर बोलावलेच कशाला.
मनोगतावर, फुले,पाने, गोड गोड बोला.
मिसळपाववर चारोळी, मायबोलीवर आरोळी,
आकाशवाणी, सुखाचे, दुःखाचे दिवस,पुरण पोळी."

 काय पण भारी आशय आहे हो या चारोळीत. बाय द वे.. तात्या मनोगतावर जाणे म्हणजे मुंग्यानी मेरू पर्वत तर गिळला नाही ना.. या प्रकारचे आहे? आणि तात्या जर मनोगतवर गेलेच तर.. आमचा मिसळपाव ला राम राम..!कळ्ळलं का हो  तात्या..?

- (१००% मिसळप्रेमी) प्राजु

ऋषिकेश 24/02/2008 - 21:46

हा हा हा :)) आज सकाळी सकाळीच हा लेख वाचून मजा आली :) मस्त धक्कातंत्र ;) बर्‍याचशा खर्‍या, काहिश्या काल्पनिक प्रसंगांची उत्तम गुंफण :) खूप सह्ही!!!!

सर, एकदम सहि रे सहि!! :)

-ऋषिकेश

 

 

बेसनलाडू 25/02/2008 - 00:55

धमाल लेखन. रविवारची दणदणीत सुरुवात झाली.

फक्त खाजगीतील बोलणी, संवाद सार्वजनिक व्हायला हरकत. रावसाहेबांच्या कल्पनाविलासात ही तक्रार करण्याची वेळ कधी आली नव्हती. असो.

(वाचक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

प्रियाली 25/02/2008 - 00:58

फक्त खाजगीतील बोलणी, संवाद सार्वजनिक व्हायला हरकत

सहमत आहे. :-) ती टाळूनही लेखन खुमासदारच राहीले असते.

In reply to by बेसनलाडू

कोलबेर 25/02/2008 - 02:07

फक्त खाजगीतील बोलणी, संवाद सार्वजनिक व्हायला हरकत. रावसाहेबांच्या कल्पनाविलासात ही तक्रार करण्याची वेळ कधी आली नव्हती. असो.

ऑर्कुटवरील खरडींविषयी ही टिप्पणी असेल तर असहमत. ऑर्कुट मधील खरडी खासगी ठेवायच्या की सार्वजनिक हे सभासदावर अवलंबून असते. प्रियाली ताईंनी त्यांच्या खरडी सार्वजनिक ठेवल्या आहेत. तेव्हा प्रा.डॉ नी खाजगीतील बोलणी सार्वजनिक केली असे वाटत नाहीत.

कोलबेर 25/02/2008 - 02:11

 लै भारी लेख सर. आमचा अतिशय आवडता लेखन प्रकार तुम्ही मस्त हाताळला आहे

घाटपांडे साहेब, अजून बिट्टू च्या धक्यातून सावरले नसल्यामुळे त्यांनी फार डिटेल्स मध्ये उत्तर दिले नाही. 'ज्योतिषविषयक लेख पुन्हा वाचावा त्यात त्याचे उत्तर आहे' असे त्यांनी कळवले.

हे तर सहीच...

नंदन 25/02/2008 - 02:52

धमाल लेख. शेवटचे धक्कातंत्रही मस्त :)

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

चतुरंग 25/02/2008 - 21:30

तर्रीचा जोरदार भुरका मारला आणि ठसकाच लागला!!

आपली धक्कादायक धक्काबुक्की आवडली!

आपले विद्यार्थी किती धकाधकीचं जिणं जगत असतील ह्याची कल्पना आली (असा कल्पक मास्तर मिळणे विरळाच असते हो! :) (ह्.घ्या);}

चतुरंग

प्रमोद देव 25/02/2008 - 22:12
खूपच मार्मिक निरीक्षण आणि तितक्याच ताकदीने ते शब्दात मांडणे ह्या दोन्ही कला आपल्याला अवगत आहेत हे सिद्ध केलेत.
असेच लिहिते रहा! मजा आली.

श्री. डॉ. प्रा. दिलीप बिरूटे,

लेख मस्त जमवला आहे.सुरुवातीला मीही गोंधळात पडलो होतो. पण लवकरच सत्य ओळखले आणि रंगत वाढत गेली.

मस्त लिहीले आहे.

सहज 29/02/2008 - 10:22

अप्रतिम कल्पनाविलास.

वाचनखुणामधे साठवला आहे, परत परत वाचायला. :-)

जबरी!!!!

दिगम्भा 29/02/2008 - 11:16

छान लेख, बेहद्द आवडला. रावसाहेबांच्या मसालेदार मालिकेत चमचमीत भर टाकलीत.
- दिगम्भा

सर्किट 29/02/2008 - 12:11
जमलं ! जमलं !!!

थोडक्यात काय, तर छानच झालंय !!

(ह्या साहित्यप्रकारातली रावसाहेबांची मोनॉपोली निकालात काढलीत. आता चित्रपट परीक्षण लिहा बघू..)

चालू द्या !! आम्ही वाचतोच आहोत !

- सर्किट

लेखात उल्लेख झालेल्या सर्वच मित्रांनी या लेखास हलकेच घेतले, त्याबद्दल सर्वांचे आभार, जे कोणी रागावले असेल,दुखावले असेल त्याबद्दल दिलगीरी व्यकत करतो. या लेखनावर शुद्धलेखनाचे सर्व संस्कार करुन इथे लेखन टाकण्याचा आग्रह धरला त्याबद्दल एका ' अनामिकाचेही ' विशेष आभार. अनेक मित्रांच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद लिहायचा होता, पण आता वेळ खूप पुढे गेलेली आहे. तेव्हा लेखनावर प्रेम करणा-या वाचकांचे, प्रतिसाद देणार्‍यांचे सर्वांचे आभार मानतो !!! आपण सर्व आमच्या तोडक्या-मोडक्या लेखनाबद्दल आमची कौतुकाने पाठ थोपटता, म्हणुन आम्हाला लिहिण्याचे बळ येते !!! धन्यवाद !!! अवांतर :- तांत्रिक अडचणी दूर केल्याबद्दल सरपंचाचे विशेष आभार !!!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 01/03/2008 - 19:12
अवांतर :- तांत्रिक अडचणी दूर केल्याबद्दल सरपंचाचे विशेष आभार !!! बिरुटेशेठ, सध्या गमभनची पुन्हा जुनीच आवृत्ती जोडली आहे. त्याने काही फरक पडतो का ते पाहू. अजूनही काही चाचण्याही सुरू आहेत. एखाद्या संस्थळाच्या उभारणीमध्ये अधनंमधनं अश्या काही तांत्रिक अडचणी येतात परंतु त्यातूनच सुधारणा होत असतात/होतात. कृपया सांभाळून घ्या. आपलाच, तात्या.

एखाद्या संस्थळाच्या उभारणीमध्ये अधनंमधनं अश्या काही तांत्रिक अडचणी येतात परंतु त्यातूनच सुधारणा होत असतात/होतात. कृपया सांभाळून घ्या. आम्ही त्याबद्दल कधी तक्रार केली ? हे तुमचे संस्थळ आहे तसे आम्हालाही आमचे वाटते, आणि संस्थळाच्या उभारणीसाठी, वेगवेगळ्या बदलांसाठी आमच्या शुभेच्छा आहेतच !!!! आज ब-याच दिवसानंतर प्रतिसाद लिहिता आला म्हणुन सरपंचाचे विशेष आभार असे म्हणालो, त्यातून काही अर्थाचा,अनर्थ निघाला असेल तर त्याबद्दल क्षमस्व !!! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सरपंच 01/03/2008 - 19:49
हे तुमचे संस्थळ आहे तसे आम्हालाही आमचे वाटते, तुमचेच आहे! :) आम्ही फक्त ट्रस्टी आहोत! :) त्यातून काही अर्थाचा,अनर्थ निघाला असेल तर त्याबद्दल क्षमस्व !!! अहो त्यात क्षमा कसली? कुठलाही अनर्थ निघालेला नाही. आम्ही या आयडीवरून कुणाला प्रतिसाद देत नाही, तो आज पेश्शल तुम्हाला देत आहोत यातच काय ते समजा! :) आपला, तात्या सरपंच.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

तात्यांच्या कुठल्याही पोस्टवर 'व्वा तात्या, तुसी छा गये, तुम्ही नशिबवान आहात तात्या,' वगैरे वगैरे शाब्दिक चौर्‍या ढाळणारे अनेक जणं फेसबुकावर तात्यांना सापडले आहेत. तिथे त्यांचे अगदी व्यवस्थित आणि सुखनैव चालू आहे. आणि मिपावर प्रकट होणे त्यांच्यासाठी 'सोयिस्कर' राहिले नसावे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

जे सोडून गेलेले आहेत त्यांची नावं घेऊन उगाच कढ का काढावे? (असं मी नाही, प्रा. डॉ. बिरुटेच म्हणतात) लेखात नावं घेतलेल्यांपैकी तात्या, प्रियाली, गुंडोपंत, सहज, धनंजय, मुक्तसुनीत, वाचक्नवी, बेला, राजे, धोंडोपंत ही मंडळी लिहितात का सध्या मिपावर?

In reply to by टवाळ कार्टा

टारझन का गेला, सर्किट का गेला, आमचे धोंडोपंत का गेले, गुंडोपंत का गेले. परा का गेला, प्रमोद देव का गेले, अमुक का गेला आणि धमुक का गेला. अहो, हे येणं जाणंच चालूच असणार आहे. आयडींनी काय लेखन केलं. लेखनाचा किती आनंद मिळाला. आपले आ.जालावर सुखाचे क्षण किती गेले हे महत्त्वाचे. अनेकांना वाटलं आम्ही मिपावरुन गेलो की जगबुडी होऊन जाईल. अनेक थोर थोर आयडी माझ्या पाहण्यात होते. अनेक थोर थोर आयडींनी किरकोळ कारणावरुन स्वसंपादनाचा फायदा घेत लेखन काढून टाकलेत, प्रतिसाद काढून टाकलेत. मिपाचा रंगमंच ओस पडेल असं अनेकांना वाटलं. पण तसं कधीच झालं नाही आणि होणारही नाही. आयडी येतील आणि जातील. प्रत्येक आयडीची एक स्टोरी असेल किंवा नसेल. नवे येतील आणि जसे जमेल ते लिहितील आणि जुन्यांप्रमाणे जातीलही. नव्या-जुन्या लेखनाचा आनंद वाचक घेतील. वाचक वाचतील आणि विसरुनही जातील. कोणताच क्षण कोणासाठी थांबत नाही, तो क्षण येतो आणि जातो. आपणही आज आहोत उद्या नसु.... आपण संकेतस्थळ किती इंजॉय केलं हे महत्वाचं. बाकी, प्रश्न मला तरी कधीच महत्वाचे वाटले नाहीत. मिपा एक चालता बोलता रंगमंच आहे, अनेक आयडी येतील जातील. आज आपण आठवणीत आहोत उद्या लोक विसरुनही जातील.....The Show Must Go On -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऐशी ची तैशी करुन टाकली.
मिपाचा रंगमंच ओस पडेल असं अनेकांना वाटलं. पण तसं कधीच झालं नाही आणि होणारही नाही....आपण संकेतस्थळ किती इंजॉय केलं हे महत्वाचं. बाकी, प्रश्न मला तरी कधीच महत्वाचे वाटले नाहीत. मिपा एक चालता बोलता रंगमंच आहे, अनेक आयडी येतील जातील. आज आपण आठवणीत आहोत उद्या लोक विसरुनही जातील.....

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आत्मशून्य 31/05/2014 - 17:34
पण प्रश्न इतका सोपा असता तर राहुल का नाही पंतप्रधान बनला ? मान्य विचार अवांतर भासेल पण शो चालु राहणे प्रमाणेच कोण चालवतो याला रसिकांच्या दृष्टीने फार महत्व असते हे एक रसिक म्हणुन आपण णाकारनार काय ....?

इरसाल 31/05/2014 - 15:10
सभ्य सभासद मिपा हेच पुर्ण जग या समजातुन मी इथे जिंकलो की सगळ जग जिंकल या अविर्भावात असतात. या नादात कहीतरी करुन बसतात, मग कधी कधी हे* मिळतंया मग हितुन जाव लागतयां. 
मित्र हो, अनेकांना माहीत आहे, तात्याने मनोगत सोडले त्याला आता वर्ष दीड वर्ष उलटले, त्यांच्याबरोबर आम्ही काही मावळ्यांनी तिथून काढता पाय घेतला. एकमेव कारण " लेखन अनुमतीचे धोरण, प्रतिसाद आणि लेखन प्रसिद्ध होण्यासाठी घ्यावी लागणारी संपादकाची अनुमती. " त्यानंतर मग वादावादी झाली. खूप शिव्यागाळ झाली. आणि त्याबाबत संपादकांनी कोणतेही कारण दिले नाही. आम्ही तेव्हा नेहमीप्रमाणे जोरदार भांडण केले नाही. तेव्हा आम्ही प्ले ग्रुप ला होतो आणि बालवाडीच्या उंबरठ्यावर.....!!! नंतर आम्ही सर्वांनी उपक्रम जॉईन केले. मित्र हो....

खर्डेघाशी

बेसनलाडू ·

बेसनलाडू 20/02/2008 - 11:53
कृपया शेवटचा शेर - जरी वादळे येती ज़ाती लाटांना भिडतात खलाशी असा वाचावा. (सुधारक)बेसनलाडू अवांतर - प्रतिसाद आलेला नसताना प्रकाशित साहित्यकृतीचे संपादन करण्याची सोय आहे ना तात्या? असे संपादन कसे करायचे, याबद्दल मार्गदर्शन कराल काय?

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर 20/02/2008 - 12:18
प्रतिसाद आलेला नसताना प्रकाशित साहित्यकृतीचे संपादन करण्याची सोय आहे ना तात्या? हो, आहे खरी! परंतु मला त्याबद्दल अधिक तांत्रिक माहिती नाही. नीलकांतराव काय तो खुलासा करतील.. कृपया शेवटचा शेर - जरी वादळे येती ज़ाती लाटांना भिडतात खलाशी असा वाचावा. (सुधारक)बेसनलाडू तूर्तास, तशी सुधारणा केली आहे. काही गैरसोय झाली असल्यास क्षमस्व! धन्यवाद, तात्या.

विसोबा खेचर 20/02/2008 - 12:12
छान कविता... बांधू जेथे घरटे आपण तिथेच मथुरा,तिथेच काशी तुझ्याविना जगण्याची शिक्षा हीच का मरेस्तोवर फाशी? या ओळी सुंदर...! तात्या.

नंदन 20/02/2008 - 12:29
फोडासम जपलेले शैशव खपली धरते तळहाताशी हा आणि 'उपाशी'चा शेर आवडले. आजच तीन दिवसांच्या सुट्टीनंतर कामावर जावे लागल्यामुळे गझल अगदी समयोचित वाटली :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

अविनाश ओगले 20/02/2008 - 19:58
तुझ्या बटांशी खेळुन जावे, वार्‍याची इतकी बदमाशी? जरी वादळे येती ज़ाती लाटांना भिडतात खलाशी हे शेर उत्तम.

ऋषिकेश 20/02/2008 - 20:04
तुझ्या बटांशी खेळुन जावे, वार्‍याची इतकी बदमाशी?
हाए हाए!!
भुकेल्यांस भाकरी नसे, अन् खाणारे खाऊन उपाशी
भाई वा! मस्तच!! गझल अतिशय आवडली!! -ऋषिकेश

वरदा 21/02/2008 - 07:47
बांधू जेथे घरटे आपण तिथेच मथुरा,तिथेच काशी हे मनापासून आवडंलं....खूप छान आहे गझल....

बेसनलाडू 20/02/2008 - 11:53
कृपया शेवटचा शेर - जरी वादळे येती ज़ाती लाटांना भिडतात खलाशी असा वाचावा. (सुधारक)बेसनलाडू अवांतर - प्रतिसाद आलेला नसताना प्रकाशित साहित्यकृतीचे संपादन करण्याची सोय आहे ना तात्या? असे संपादन कसे करायचे, याबद्दल मार्गदर्शन कराल काय?

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर 20/02/2008 - 12:18
प्रतिसाद आलेला नसताना प्रकाशित साहित्यकृतीचे संपादन करण्याची सोय आहे ना तात्या? हो, आहे खरी! परंतु मला त्याबद्दल अधिक तांत्रिक माहिती नाही. नीलकांतराव काय तो खुलासा करतील.. कृपया शेवटचा शेर - जरी वादळे येती ज़ाती लाटांना भिडतात खलाशी असा वाचावा. (सुधारक)बेसनलाडू तूर्तास, तशी सुधारणा केली आहे. काही गैरसोय झाली असल्यास क्षमस्व! धन्यवाद, तात्या.

विसोबा खेचर 20/02/2008 - 12:12
छान कविता... बांधू जेथे घरटे आपण तिथेच मथुरा,तिथेच काशी तुझ्याविना जगण्याची शिक्षा हीच का मरेस्तोवर फाशी? या ओळी सुंदर...! तात्या.

नंदन 20/02/2008 - 12:29
फोडासम जपलेले शैशव खपली धरते तळहाताशी हा आणि 'उपाशी'चा शेर आवडले. आजच तीन दिवसांच्या सुट्टीनंतर कामावर जावे लागल्यामुळे गझल अगदी समयोचित वाटली :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

अविनाश ओगले 20/02/2008 - 19:58
तुझ्या बटांशी खेळुन जावे, वार्‍याची इतकी बदमाशी? जरी वादळे येती ज़ाती लाटांना भिडतात खलाशी हे शेर उत्तम.

ऋषिकेश 20/02/2008 - 20:04
तुझ्या बटांशी खेळुन जावे, वार्‍याची इतकी बदमाशी?
हाए हाए!!
भुकेल्यांस भाकरी नसे, अन् खाणारे खाऊन उपाशी
भाई वा! मस्तच!! गझल अतिशय आवडली!! -ऋषिकेश

वरदा 21/02/2008 - 07:47
बांधू जेथे घरटे आपण तिथेच मथुरा,तिथेच काशी हे मनापासून आवडंलं....खूप छान आहे गझल....
लेखनविषय:
3

शिळा सप्तमी

सृष्टीलावण्या ·

शिळ्या भाताचा छान पदार्थ म्हणजे रात्री भात दुधात कालवायचा आणि विरजण लावायचे. दुसर्‍या दिवशी त्यात उसळी मिरची अथवा पोलं (लाल सुकी मिरची तेलात तळून) आणि मीठ घालून खायचा. प्रवासात न्यायला पण चांगला.

गीतांजली 20/02/2008 - 11:48
रात्रीचा शिळा भात चांगला कुस्करून घ्यावा. त्यात छोटा कांदा बारीक़ चिरुन तिखट, मीठ, धने, जीरे आणि थोडेसे डाळीचे पीठ घालावे. भरपूर कोथिम्बिर चिरुन टाकावी. मिर्ची प्रेमिन्नी हिरवी मिर्ची बारीक़ चिरुन टाकली तरी चालेल. हे सर्व मिश्रण चांगले एकत्र (एकजीव) करावे. पाण्याचा हात लावून हातावर छोटे छोटे चपटे वडे थापावेत. आणि तेलात तळावेत . हे वडे चिंगु चटणी बरोबर खुप छान लागतात. चिंगु : चिंच गुळ चटणी ता. क. : हे माज़े पहिलेच लिखाण असल्याने चु.भू. द्या.घ्या.

In reply to by गीतांजली

विसोबा खेचर 20/02/2008 - 12:24
पाण्याचा हात लावून हातावर छोटे छोटे चपटे वडे थापावेत. आणि तेलात तळावेत . अलिबाग आणि आसपासच्या परिसरात (अष्टागरात) ही वड्यांची पद्धत रूढ आहे अशी आमची माहिती आहे. चूभूद्याघ्या...! आपला, (तळकोकणातला) तात्या. ता. क. : हे माज़े पहिलेच लिखाण असल्याने चु.भू. द्या.घ्या. मिसळपाववर स्वागत आहे...अजूनही अश्याच पा कृ येऊ द्या! चिंगु : चिंच गुळ चटणी चिंचगुळाच्या चटणीचा 'चिंगू' हा शॉर्टफॉर्म आवडून गेला! :) आपला, (चिंगूप्रेमी!) तात्या. :)

शिळ्या भातावर एवढे संशोधन पाहून मन भरुन आले. हे भाताचे प्रकार खाण्यासाठी खास रात्री भात शिजवावा म्हणतोय.. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

धमाल मुलगा 20/02/2008 - 13:51
आणखी एक रात्रीचा भात दूध आणि दही घालून कालवायचा, जिरे, मिरची इ.इ. (बाकी काय कोण जाणे..आम्ही फक्त खाण्यातले, पा.कृ.च्या नावान॑...) घालून तुपाची फोडणी करून ती ह्या मीठ घालून कालवलेल्या भातावर घालायची.. एकदम खल्लास लागत॑ हे प्रकरण. आपल॑ फुल्टू फेवरिट.

हा सुद्धा दोन पद्धतीने करता येतो. १) मोहरीच्या फोडणीत शेंगदाणे, कांदा, कढीलिंब घालून भातावर हळद, तिखट, मीठ, साखर घालायचे आणि असा भात फोडणीवर टाकून परतायचा. भात झाला की वरून कोथींबिर भुरभुरून, दह्या बरोबर खायचा. २) भातावर तिखट, हळद, मीठ, साखर, कोथींबिर, कच्चा कांदा घालून मिसळायचे. वरून फोडणी देऊन थंडच एकत्र करून खायचे. कच्ची हळद, कच्चे तिखट, कच्ची कोथींबिर, निट मिसळले मीठ आणि न विरघळेली साखर ह्यांचे एकून रसायन झकास लागते. (आवडत असल्यास फोडणीत शेंगदाणे घालावे, परंतु हा भात शेंगदाण्याशिवायच चांगला लागतो.)

राजमुद्रा 20/02/2008 - 14:42
झटपट फोडणीचा भात! मी फोडणीत फक्त जिरे आणि हिरवी मिरची घालते, त्यामुळे तो चवीला सात्विक लागतो. बाकी सर्व (कांदा, शेंगदाणे इ. ....) घातल्यावर त्याला पोह्याचा फील येतो. त्यामुळे नवशिक्या लोकांसाठी "झटपट फोडणीचा भात" सोपा आहे. राजमुद्रा :)

In reply to by राजमुद्रा

कालनिर्णयच्या पाठी वाचले होते की शिळ्या भातात, जाडे पोहे भिजवून घालायचे. दोन्ही मीठ, मिरची (बारीक तुकडे), आले, काजूचे बारीक तुकडे घालून सैलसर भिजवावे नंतर (वाटल्यास कांदा घालून) आंबोळ्या कराव्यात.

फोडणी करुन त्यात १.च्.उडीद डाळ्.१हरभरा डाळ, लाल मिरच्या घालून भात घालणे.सर्वात शेवटी २ च्.लिंबू रस घालणे. भातात कणिक, बेसन्,आलं-मिरची पेस्ट,कोथिंबीर, धना-जिरे पावडर्,ओवा,गरम मसाला(ऐच्छिक्),तीळ घालुन मळणे. नेहमी प्रमाणे चपाती करणे. भात फोडणी टाकताना त्यात मेतकूट टाकणे. खमंग चव येते. शक्यतो भात साजुक तुपात फोडणी टाकावा.

शिळ्या भाताचा छान पदार्थ म्हणजे रात्री भात दुधात कालवायचा आणि विरजण लावायचे. दुसर्‍या दिवशी त्यात उसळी मिरची अथवा पोलं (लाल सुकी मिरची तेलात तळून) आणि मीठ घालून खायचा. प्रवासात न्यायला पण चांगला.

गीतांजली 20/02/2008 - 11:48
रात्रीचा शिळा भात चांगला कुस्करून घ्यावा. त्यात छोटा कांदा बारीक़ चिरुन तिखट, मीठ, धने, जीरे आणि थोडेसे डाळीचे पीठ घालावे. भरपूर कोथिम्बिर चिरुन टाकावी. मिर्ची प्रेमिन्नी हिरवी मिर्ची बारीक़ चिरुन टाकली तरी चालेल. हे सर्व मिश्रण चांगले एकत्र (एकजीव) करावे. पाण्याचा हात लावून हातावर छोटे छोटे चपटे वडे थापावेत. आणि तेलात तळावेत . हे वडे चिंगु चटणी बरोबर खुप छान लागतात. चिंगु : चिंच गुळ चटणी ता. क. : हे माज़े पहिलेच लिखाण असल्याने चु.भू. द्या.घ्या.

In reply to by गीतांजली

विसोबा खेचर 20/02/2008 - 12:24
पाण्याचा हात लावून हातावर छोटे छोटे चपटे वडे थापावेत. आणि तेलात तळावेत . अलिबाग आणि आसपासच्या परिसरात (अष्टागरात) ही वड्यांची पद्धत रूढ आहे अशी आमची माहिती आहे. चूभूद्याघ्या...! आपला, (तळकोकणातला) तात्या. ता. क. : हे माज़े पहिलेच लिखाण असल्याने चु.भू. द्या.घ्या. मिसळपाववर स्वागत आहे...अजूनही अश्याच पा कृ येऊ द्या! चिंगु : चिंच गुळ चटणी चिंचगुळाच्या चटणीचा 'चिंगू' हा शॉर्टफॉर्म आवडून गेला! :) आपला, (चिंगूप्रेमी!) तात्या. :)

शिळ्या भातावर एवढे संशोधन पाहून मन भरुन आले. हे भाताचे प्रकार खाण्यासाठी खास रात्री भात शिजवावा म्हणतोय.. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

धमाल मुलगा 20/02/2008 - 13:51
आणखी एक रात्रीचा भात दूध आणि दही घालून कालवायचा, जिरे, मिरची इ.इ. (बाकी काय कोण जाणे..आम्ही फक्त खाण्यातले, पा.कृ.च्या नावान॑...) घालून तुपाची फोडणी करून ती ह्या मीठ घालून कालवलेल्या भातावर घालायची.. एकदम खल्लास लागत॑ हे प्रकरण. आपल॑ फुल्टू फेवरिट.

हा सुद्धा दोन पद्धतीने करता येतो. १) मोहरीच्या फोडणीत शेंगदाणे, कांदा, कढीलिंब घालून भातावर हळद, तिखट, मीठ, साखर घालायचे आणि असा भात फोडणीवर टाकून परतायचा. भात झाला की वरून कोथींबिर भुरभुरून, दह्या बरोबर खायचा. २) भातावर तिखट, हळद, मीठ, साखर, कोथींबिर, कच्चा कांदा घालून मिसळायचे. वरून फोडणी देऊन थंडच एकत्र करून खायचे. कच्ची हळद, कच्चे तिखट, कच्ची कोथींबिर, निट मिसळले मीठ आणि न विरघळेली साखर ह्यांचे एकून रसायन झकास लागते. (आवडत असल्यास फोडणीत शेंगदाणे घालावे, परंतु हा भात शेंगदाण्याशिवायच चांगला लागतो.)

राजमुद्रा 20/02/2008 - 14:42
झटपट फोडणीचा भात! मी फोडणीत फक्त जिरे आणि हिरवी मिरची घालते, त्यामुळे तो चवीला सात्विक लागतो. बाकी सर्व (कांदा, शेंगदाणे इ. ....) घातल्यावर त्याला पोह्याचा फील येतो. त्यामुळे नवशिक्या लोकांसाठी "झटपट फोडणीचा भात" सोपा आहे. राजमुद्रा :)

In reply to by राजमुद्रा

कालनिर्णयच्या पाठी वाचले होते की शिळ्या भातात, जाडे पोहे भिजवून घालायचे. दोन्ही मीठ, मिरची (बारीक तुकडे), आले, काजूचे बारीक तुकडे घालून सैलसर भिजवावे नंतर (वाटल्यास कांदा घालून) आंबोळ्या कराव्यात.

फोडणी करुन त्यात १.च्.उडीद डाळ्.१हरभरा डाळ, लाल मिरच्या घालून भात घालणे.सर्वात शेवटी २ च्.लिंबू रस घालणे. भातात कणिक, बेसन्,आलं-मिरची पेस्ट,कोथिंबीर, धना-जिरे पावडर्,ओवा,गरम मसाला(ऐच्छिक्),तीळ घालुन मळणे. नेहमी प्रमाणे चपाती करणे. भात फोडणी टाकताना त्यात मेतकूट टाकणे. खमंग चव येते. शक्यतो भात साजुक तुपात फोडणी टाकावा.
आमच्याकडे एकत्र मोठ्या कुटुंबामुळे सुरुवातीला शिळं उरणे हा प्रश्न नव्हता तसेच अ-तिथी (तिथी न ठरवून अचानक येणार्‍या पाहुण्यांची) कमी नव्हती पण कालौघात कुटुंबाचे विघटन झाले आणि शिळ्याचा प्रश्न उभा राहिला. शिळ्या भाताचा शक्यतो लसणाच्या फोडणीचा किंवा कांद्याच्या फोडणीचा भात व्हायचा पण सर्वांत जास्त वेळा व्हायचा तेल, तिखट, मीठ भात. कृति - भातात सढळ हाताने तेल घालावे. त्यात लाल तिखट भुकटी / उसळी मिरची (ताजी, ठसका लावणारी असेल तर प्राधान्य), मीठ, पावभाजीसाठी करतो तसा बारीक चिरलेला कांदा आणि दाण्याचे कुट आवडीनुसार घालून भात नीट मिसळून घ्यावा आणि वेळ न घालवता खावा.

शीर्षक सुचत नाही - २

बेसनलाडू ·

बेला, गझल आवडली. 'त्या' विडंबनाचे दुःख कराया हलके का उगीच नवखे शब्द प्रसवले होते? आणि लक्षात ठेव ते शेर दोन फसलेले (तू मुळात नुसते शब्द बदलले होते) लै भारी !!!! अवांतर :) तिकडेही वाचली होती कविता........पण तिकडे गेल्यावर........मग्रूर मालकाचा संताप येतो. अन आमच्या तोंडात ओव्या यायला लागतात आणि कविता विसरुन जातो, म्हणुन आठवणीने हा प्रतिसाद इथे लिहिला.

मुक्तसुनीत 19/02/2008 - 11:15
सर्वप्रथम , वाहवा ! भले शाब्बास ! खुसखुशीत आणि नर्मविनोदी ! आणि खरोखरच चपखल. आणि नेहमीप्रमाणे लागलेले खडे : :-) 'पाडणे' जरी मी तुझे चुकवले होते तोंडावर अमुचे काव्य अपटले होते ... "अपटले" , खटकले. त्या ऐवजी ...तोंडावर माझे काव्य आपटले होते. (मात्रांचा खेळ.) थेंबातलि कवने किती टपकली होती! ..... किंचित मात्रांचा असमतोल. त्याऐवजी थेंबातिल कवने किती टपकली होती! पाऊस 'पाडणे' कुणा न जमले होते!! नको तुला रे शंकाच तुझ्या कवनाची! .... इथे तर केवळ थोडी फिरवाफिरव हवी आहे : शंकाच नको रे तुला तुझ्या कवनाची! बघ खुळे पुन्हा ते लोक हासले होते!! (हे छिद्रान्वेषण नव्हे. तुमची कविता खरोखरच नावीन्यपूर्ण आहे. ....इंग्रजीत सांगायचे तर "व्हर्जिनल !" तिची रचना निर्दोष झाली तर तिला पूर्णता येते असे वाटले.... )

In reply to by मुक्तसुनीत

बेसनलाडू 19/02/2008 - 11:23
प्रतिसादाबद्दल सर आणि मुक्तसुनीत यांचे अनेक आभार (आभारी)बेसनलाडू लागलेले खडे हे वृत्तनिरक्षरता किंवा हलगर्जीपणा नाही. विडंबनाचा उद्देश ज्या रचनेचे विडंबन केले आहे, तिच्यातील शब्दांत/ओळींत विशेष बदल न करणे (उदा. अपटले), अक्षरगणांची चिंता न करता मात्रावृत्तयोजना (थेंबातिल किंवा थेंबातलि इ.) तसा विशेष बदल न करता विडंबन करणे आणि खरोखरच खडे मारणे, हा असल्याने खडे आलेत ;) (वृत्तसाक्षर)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार 19/02/2008 - 14:09
बेसनशेठ, खरोखरच खडे मारणे!! अहो खडे कसले ... दगड आहेत दगड.. कपाळमोक्ष झाला ना.. त्या तिकडे पलिकडे म्हणालो तसे.. एका दगडात बरेच पक्षी मारलेत..तुफान विडंबन.. आवडलं. केशवसुमार

विसोबा खेचर 19/02/2008 - 14:17
थेंबातलि कवने किती टपकली होती! पाऊस 'पाडणे' कुणा न जमले होते!! वा! सुंदर.. ! वरील ओळी आवडल्या... तात्या.

बेला, गझल आवडली. 'त्या' विडंबनाचे दुःख कराया हलके का उगीच नवखे शब्द प्रसवले होते? आणि लक्षात ठेव ते शेर दोन फसलेले (तू मुळात नुसते शब्द बदलले होते) लै भारी !!!! अवांतर :) तिकडेही वाचली होती कविता........पण तिकडे गेल्यावर........मग्रूर मालकाचा संताप येतो. अन आमच्या तोंडात ओव्या यायला लागतात आणि कविता विसरुन जातो, म्हणुन आठवणीने हा प्रतिसाद इथे लिहिला.

मुक्तसुनीत 19/02/2008 - 11:15
सर्वप्रथम , वाहवा ! भले शाब्बास ! खुसखुशीत आणि नर्मविनोदी ! आणि खरोखरच चपखल. आणि नेहमीप्रमाणे लागलेले खडे : :-) 'पाडणे' जरी मी तुझे चुकवले होते तोंडावर अमुचे काव्य अपटले होते ... "अपटले" , खटकले. त्या ऐवजी ...तोंडावर माझे काव्य आपटले होते. (मात्रांचा खेळ.) थेंबातलि कवने किती टपकली होती! ..... किंचित मात्रांचा असमतोल. त्याऐवजी थेंबातिल कवने किती टपकली होती! पाऊस 'पाडणे' कुणा न जमले होते!! नको तुला रे शंकाच तुझ्या कवनाची! .... इथे तर केवळ थोडी फिरवाफिरव हवी आहे : शंकाच नको रे तुला तुझ्या कवनाची! बघ खुळे पुन्हा ते लोक हासले होते!! (हे छिद्रान्वेषण नव्हे. तुमची कविता खरोखरच नावीन्यपूर्ण आहे. ....इंग्रजीत सांगायचे तर "व्हर्जिनल !" तिची रचना निर्दोष झाली तर तिला पूर्णता येते असे वाटले.... )

In reply to by मुक्तसुनीत

बेसनलाडू 19/02/2008 - 11:23
प्रतिसादाबद्दल सर आणि मुक्तसुनीत यांचे अनेक आभार (आभारी)बेसनलाडू लागलेले खडे हे वृत्तनिरक्षरता किंवा हलगर्जीपणा नाही. विडंबनाचा उद्देश ज्या रचनेचे विडंबन केले आहे, तिच्यातील शब्दांत/ओळींत विशेष बदल न करणे (उदा. अपटले), अक्षरगणांची चिंता न करता मात्रावृत्तयोजना (थेंबातिल किंवा थेंबातलि इ.) तसा विशेष बदल न करता विडंबन करणे आणि खरोखरच खडे मारणे, हा असल्याने खडे आलेत ;) (वृत्तसाक्षर)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार 19/02/2008 - 14:09
बेसनशेठ, खरोखरच खडे मारणे!! अहो खडे कसले ... दगड आहेत दगड.. कपाळमोक्ष झाला ना.. त्या तिकडे पलिकडे म्हणालो तसे.. एका दगडात बरेच पक्षी मारलेत..तुफान विडंबन.. आवडलं. केशवसुमार

विसोबा खेचर 19/02/2008 - 14:17
थेंबातलि कवने किती टपकली होती! पाऊस 'पाडणे' कुणा न जमले होते!! वा! सुंदर.. ! वरील ओळी आवडल्या... तात्या.
'पाडणे' जरी मी तुझे चुकवले होते तोंडावर अमुचे काव्य अपटले होते 'त्या' विडंबनाचे दुःख कराया हलके का उगीच नवखे शब्द प्रसवले होते? लक्षात ठेव ते शेर दोन फसलेले (तू मुळात नुसते शब्द बदलले होते) राहिल्यात मागे नकोनकोशा ओळी ते घाव मी जरी सर्व विसरले होते थेंबातलि कवने किती टपकली होती! पाऊस 'पाडणे' कुणा न जमले होते!! नको तुला रे शंकाच तुझ्या कवनाची! बघ खुळे पुन्हा ते लोक हासले होते!!