रे मना ..
रे मना ..
रे मना मोती पुन्हा निखळून गेले
थेंब डोळ्य़ांतील हे निथळून गेले
आस होती आठवांना आसवांची
मेघ तेव्हां गांव हे वगळून गेले
श्वास होते रोखलेले मी कधीचे
भास होते खास आज कळून गेले
जीव घेणे घाव देही सोसले मी
शीतवारे ना कधी जवळून गेले
खेळ जेव्हां जीवनाचे साहवेना
शोधते वैरी कुठे वितळून गेले
- संध्या
(२३.२०.२०१०)
गझलसम्राट कै सुरेश भट यांच्या एका गझलेतून प्रेरणा घेऊन
एकंदरित छान
(No subject)
सुंदर कविता. -
कुणीतरी रसग्रहण टाका रे. दोन
रसग्रहण नाही .. पण कवयत्रीची
ओपन फोरमवर संमतीची काय गरज
बाय द वे कवयत्री नाही,
आस होती आठवांना आसवांची मेघ
@ वल्ली फेब्रुवारी आहे तो
@ सांजसंध्या - प्रयत्न करतो
छान गझल !
@ हारूनजी थँक्स अ लॉट्
अस्सं ?
आमच्या पुणे ३० मधल्या एका
@ धनाजीराव.. बघा बरं पटतं का
छान आहे !
कदाचित माझी कवितांबद्दलची जाण
छान कविता
माला भ्या वाटतीय रसग्रहनाची म्हून
"आस होती आठवांना आसवांची मेघ
सांजसध्या यांच्या उदारपणामुळे हे पोस्टमार्टेम
यक्कू माझं त्या आजोबांशी
अरारा
हे राम..
हे राम
छान