नवहिंदुत्ववाद.
दै. लोकसत्ताचे संपादक व थोर विचारवंत कुमार केतकर यांनी नवहिंदुत्ववादावर हे अप्रतिम अग्रलेख लिहीला . येथे टिचकी मारा-अग्रलेख
त्यात ते म्हणतात हिंदु नवमध्यमवर्गाला भारतीय तत्वज्ञान,कला,साहित्य यात फारसा रस नाही .त्यांचा ओढा तिरुपती,सिद्धीविनायक,स्वामी नारायण मंदीर यांच्याकडे आणि अनेक बाबा,गुरू आणि बापू यांच्याकडे आहे.
खरोखरच हा अग्रलेख सर्वांनी वाचावा यात लिहीलेले १००% सत्य आहे.या अग्रलेखाकडे समाजशास्रिय दृष्टीकोनातुन बघावे ही विनंती.
आपला
कॉ.विकि
वाचन
14168
प्रतिक्रिया
0