मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ही नेहमीचीच हो माझी रामकहाणी...

केशवसुमार ·

बेसनलाडू 16/02/2008 - 00:04
आणि लय हे प्रशंसनीय. त्यामुळे चित्रमय विडंबन मस्तच झाले आहे; बाकी नेहमीचेच. (नेहमीचाच)बेसनलाडू

विसोबा खेचर 16/02/2008 - 09:04
तडमडे नेमका बाप तिचा तेव्हाही मज कधी न लाभे, संधी गोजीरवाणी ! केशवा, मस्त रे... :) चोपून काढला इतका मज मेल्याने लाथा बुक्या आणिक हो जोड्याने तो नसतो मेला कधीच हा अनवाणी ! हे पण मस्त! :) तात्या.

केशवसुमार 17/02/2008 - 16:25
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार केशवसुमार

बेसनलाडू 16/02/2008 - 00:04
आणि लय हे प्रशंसनीय. त्यामुळे चित्रमय विडंबन मस्तच झाले आहे; बाकी नेहमीचेच. (नेहमीचाच)बेसनलाडू

विसोबा खेचर 16/02/2008 - 09:04
तडमडे नेमका बाप तिचा तेव्हाही मज कधी न लाभे, संधी गोजीरवाणी ! केशवा, मस्त रे... :) चोपून काढला इतका मज मेल्याने लाथा बुक्या आणिक हो जोड्याने तो नसतो मेला कधीच हा अनवाणी ! हे पण मस्त! :) तात्या.

केशवसुमार 17/02/2008 - 16:25
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार केशवसुमार
लेखनविषय:
आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम कविता मी दुःख विसरण्यासाठी गातो गाणी... ................................................... ही नेहमीचीच हो माझी रामकहाणी...! ................................................... ही नेहमीचीच हो माझी रामकहाणी तोंडाचे माझ्या बघा पळाले पाणी ! ओढून इथे मज तिने आणले होते कोणी न तिथे हे,नीट जाणले होते... आहेच सखीही माझी खूप शहाणी ! काळोखच होता खरा...

कोणी भारत दर्शन केलं आहे का??

बुध्दू बैल ·

ऋषिकेश 15/02/2008 - 22:59
मग बघाच, संपूर्ण भारत-दर्शन मिपावर घडेल की नाही ते. या चर्चेच्या आयडियाची कल्पना लई झ्याक भारतात माझं बरंच भ्रमण झालेलं आहे. माझ्या पायाला भिंगरीच लागलेली असते म्हणा ना :) महाराष्ट्रात यवतमाळ, गडचिरोली, बीड, वगैरे सोडल्यास बराचश्या भागात जाणे झाले आहे. गुजरात मधील सौराष्ट्र, कच्छ वगैरे झालंय शिवाय दमण, दिव, दादरा, पॉंडेचेरी हि "केंद्रशासित स्थळे पण झाली आहेत. राज्यांमधे गोवा, कर्नाटक (मध्य आणि कोस्टल दोन्ही), आंध्र, राजस्थान, दिल्ली हि राज्ये बरिचशी फिरलो आहे. हि.प्र., उत्तरांचल, उप्र मधील अनेक प्रेक्षणीय शहरे भटकलो आहेच. झालंच तर ओरिसात भुवनेश्वर, चिलका सरोवर, आणि म.प्र. मधील भेडाघाट कव्हर केला आहे. पण या चर्चेच्या निमित्ताने माझा काहि आवडत्या स्थळांचे वर्णन इथे करतो. शिवथर घळः समर्थ रामदासांनी जिथे दासबोध लिहिला, छत्रपतींच्या राजकारणासाठी जिथे गुप्त बैठका होत ते महाराष्ट्रातील कोकणात महाड जवळील ठिकाण "शिवथर घळ". एका अतिप्रचंड धबधब्याच्या मागे हि घळ आहे. त्या घळीत गेल्यावर समोर पडणारा प्रपात त्या गुहेला वेगळंच परिमाण देतो. मला आतापर्यंत वाटलेली हि सर्वात पवित्र जागा!. इथे जाऊन बघाच! या धीरगंभीर वातावरणात समर्थांना दासबोधासारखं काव्य स्फुरलं नसतं तरच नवल द्वारका: कृष्णाची द्वारीका नगरी. माला हे शहर का आवडलं हे सांगता येणार नाहि. खरंतर चार शहरांसारखंच एक. पण खूप खूप आवडलं नैनितालः डोंगरमाथ्यावरील नैनि सरोवर. भोवताली उंच हिमशिखरे, पाईन- ओक आदी वृक्षराजी, एक रम्य सकाळ, हातात बकरीच्या दुधाचा गरमागरम चहा वा वा वा! चांद्रखाणी पासः हा मोठा हिमालयातील ट्रेक आहे. पण या ट्रेक दर्म्यान पहायला मिळणारं सौदर्य कुठल्याहि थंड हवेच्या ठिकाणाहुन पाहिलेल्या दृश्यापेक्षा शतपटीने सुंदर वाटलं (ता कः या मे महिन्यात मी युथ हॉस्टेल तर्फे असणारा सारपास हा ट्रेक करणार आहे. इच्छुक अधिक माहिती इथे पाहु शकतात) भारत म्हटलं की अर्थात अजुन बरीच ठिकाणं आहेत पण तुर्तास इथेच थांबतो -(भटका) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

चतुरंग 16/02/2008 - 00:23
फटफटी वरुन वरंधा घाट मार्गे महाडकडे उतरणे. घाटातून जाताना भरपूर माकडे (म्हणजे, खरी:) दिसतात. एकेठिकाणी गरम्-गरम चहा भजी गाडी सुध्दा आहे!घाट उतरला की वाटेत घळीकडे जाण्याचा फाटा लागतो. शिवथरघळीकडे अगदी शेवटपर्यंत रस्ता नीट आहे. सगळा राना-शेता-डोंगरातून जात असतो आणि आजूबाजूला असंख्य छोटेमोठे धबधबे डोंगरांवरून कोसळत असतात! फारच छान दृश्य. डोंगरातला पाऊस कोसळतो म्हणजे कसा - पावसाचे सपकारे अक्षरशः थोबाडून काढतात. प्रत्यक्ष घळ तर काय वर्णावी महाराजा - समर्थांसारख्या शक्तिउपासक राजगुरूने हे ठिकाण नसतं निवडलं तरच नवल! डोंगराच्या डोक्यावरुन धबधबा कोसळतो आणि आपण त्याच्या मागे उभे! तुषारांनी संपूर्ण अंग चिंब भिजल्याशिवाय ती मौज, तो थरार नाही!! त्याचं वर्णन समर्थांच्याच शब्दात - गिरीचे मस्तकी गंगा | तेथुनी चालिल्या बळे| धबाबा लोटती धारा | धबाबा तोय आदळे|| आणखीही बरीच ठिकाणे आहेत पण पुन्हा कधीतरी. चतुरंग

In reply to by चतुरंग

ऋषिकेश 16/02/2008 - 00:35
आजूबाजूला असंख्य छोटेमोठे धबधबे डोंगरांवरून कोसळत असतात अगदी खरं.... महाराष्ट्रातील सहस्त्रधारा असं त्याभागाला आम्ही नाव ठेवलं होतं (सहस्त्रधारा नावाचं एक पर्यटन स्थळ हि.प्र.मधे पण आहे ).. आणि पावसाळ्यात तर मजा औरच शिवाय घळी समोरचा धवधबा हा आठवा धबधबा आहे. त्याच्या वर सात धबधबे आहेत त्यांच पाणी एकत्र येऊन हा धबधबा तयार होतो. पहिल्या धबधब्यापर्यंतचा ४-५ तासांचा ट्रेकहि पावसाळयात करण्याजोगा आहे. पहिल्या धबधब्याच्या पायथ्याशी एका ऋषींचा आश्रम आहे तिथे त्यांनी आम्हाला निरसं दूध दिलं होतं. ट्रेक करून दमल्यावर आश्रमांत प्यायलेलं ते दूधअजून आठवतं :) -(शिवथरघळ प्रेमी) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

हा माझ्या जिव्हाळयाचा विषय आहे. वाट पाहात आहे. मी तीन वेला दक्षीण भारत केला आहे. ते आपल्याला मिपा वर वाचायला मिळेलच. दुसरा भाग आताच मि पा वर टाकला: वाट फुटेल तिथे २. तरी प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो.

In reply to by sahil ashok

विजयनगरला जाण्यासाठी मुंबईहून जायचे असल्यास दोन पर्याय आहेत. बाय रोड किंवा बाय ट्रेन. विजापूरला उतरून तिथुन पुढे खाजगी गाड्या किंवा कर्नाटका स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेस हा पर्याय उपलब्ध आहे. बँगलोरच्या दिशेने जाणार्‍या बहुतेक ट्रेन्स विजापूरला थांबतात. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

प्राजु 16/02/2008 - 00:42
१.कूर्गला गेले होते. खरंतर आम्ही तिथे तिरूपती ला गेलो होतो तेव्हा कुणी तरी जवळच कूर्ग असल्याचे सांगितले म्हणून गेलो आणि ते सुंदर ठिकाण एकदम मनात घर करून गेलं. खरंतर इतर हिलस्टेशन सारखंच ते ठिकाण पण तिथल्या धबधब्याला जाण्यासाठी जी वाट आहे तिथून चालताना आजूबाजूला वेलची, लवंग दालचिनी ची झाडं दिसतात त्या ओल्या मसाल्याचा सुगंध मनाला भुरळ घालतो. तो धबधबा ही खूप सुंदर आहे. २. मार्लेश्वर : अतिशय सुंदर ठिकाण. चढून जाताना झर्‍यातून जाणारी वाट.. गंभिर गुहा आणि त्यातील शिवलिंग.. खूप आवडले. ३. नैनीताल : तिथे चंडिदेवी आणि मनसादेवी नावाची २ मंदिरे आहेत डोंगरावर. तिथे रोपवे ने जावे लागते. रोप वे ने जाताना, त्या बोगी मधून खाली दिसणारे नैनी तळे.. काय वर्णाव? इथे नैनीतालच्या जवळच.. काही अंतरावर घाटात एक जागा अशी आहे जिथून सकाळी सकाळी सुर्योदयापूर्वी गेलात तर दूरवर लखलखणार्‍या हिमशिखरावर सूर्योदय होताना, सुर्याच्या लालबुंद बिंबाचे प्रतिबिंब त्या हिमशिखराच्या अगदी टोकावर पडते.. आणि तो नजारा पहाणे म्हणजे स्वतःला विसरणे..कडकडणार्‍या थंडीत आम्ही पहाटे ४.०० ला तिथे गेलो होतो सुर्योदय पहायला.. शब्दच नाहीत वर्णायला.. बर्‍याच ठिकाणी हिंडले आहे मी. पण लिहिन सवडीने त्यावर. निसर्गाच्या सान्निध्यातली ठिकाणे मला भावतात... - (निसर्गवेडी)प्राजु

In reply to by प्राजु

ऋषिकेश 16/02/2008 - 00:44
वा वा काय मस्त स्थळाची आठवण करून दिलित. :).. हे हि खास पावसाळ्यात जाण्यासारखे ठिकाण

In reply to by प्राजु

टिउ 28/04/2010 - 20:49
मी डिसेंबर मधे मार्लेश्वरला गेलेलो. खरंतर डिसेंबर मधे थंडी असेल असं वाटलं होतं. पण वाईट उन होतं. कुठुन आलो इथे असं झालेलं. पण वर पोहोचल्यावर छान वाटलं! शिवाय मध्ये रस्त्यात लिंबुसरबत, कोकम सरबत मिळतं त्याची पण मजा वेगळीच असते...:)

प्राजु 16/02/2008 - 00:49
जपून जा बरं.. कारण त्या गुहेत नाग लटकत असतात... आणि पावसाळ्यात तर त्या झर्‍यात जळवा आणि साप दोन्ही असतात.. म्हणून जरा जपून... :) - प्राजु

अनिकेत 16/02/2008 - 01:19
आम्ही..... देवाचिये दारी..... देवाचिये.. आय आय एम मध्ये शिकतो......केरळात... आम्हाला वगळा.............. गतप्रभ झणी होतील तारान्गणे.... आमचे प्रामाणिक मत... केरळा असे आमुची मात्रुभूमी.... अनिकेत.

माझी दुनिया 16/02/2008 - 14:53
नुसत्या वर्णनापेक्षा; लेखकाने/लेखिकेने ही ठिकाणे नेमकी कुठे आहेत, कसे जायचे, राहाण्याची सोय, जेवणा-खाण्याची सोय इ. गोष्टी यांत टाकल्या तर सदस्यांना याचा लाभ घेता येईल. बाकी विषय छानच ! माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

प्राजु 16/02/2008 - 19:07
राहण्याचा आणी जेवणाखाणाच्या सोयीबद्दल कशाला काळजी? ती कुठेही आरामात होते. जेवणाचे हाल तर भारतासारख्या ठिकाणी अजिबात होत नाहीत. इथे परदेशात अशी काळजी करायची. - प्राजु

भोचक 27/04/2010 - 17:18
पायाला भोवरा असल्याची जाणीव होण्याआधीच भिंगरी सुरू झाली. दहावीनंतर घराबाहेर पडल्यानंतर बर्‍यापैकी भटकंती केली. कोकणात गुहागर, गणपतीपुळे वगैरे झाले. औंरंगाबाद वेरूळ वगैरेही झाले. गुजरातमध्ये कच्छ, सौराष्ट्र, अहमदाबाद, बडोदा झालेय. आता इंदूरला आल्यानंतर बराच भटकलोय. मांडू, महेश्वर, उज्जैन, औंकारेश्वर इथे अनेकदा जाऊन आल्याने आता कोणाबरोबरही जाताना भूमिका 'गाईडची' असते. बाकी भोपाळ, सांची पाहून झालेय. गेल्या वर्षी जूनमध्ये मध्य प्रदेशचे महाबळेश्वर असलेले पचमढी झाले. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव

नितीनमहाजन 27/04/2010 - 19:52
गेपरनाथ - राजस्थानातील कोटा या शहरापासून अगदी जवळ हे ठिकाण आहे. मला याची माहिती अचानक मिळाली. कंपनीच्या काही कामानिमित्त कोट्याला गेलो होतो. बरोबर अजून काही मित्र होते. रविवारी सुट्टीच्या दिवशी "भटकायला काय आहे" असे हॉटेल मध्ये विचारल्यावर या ठिकाणाबद्दल कळले. सकाळी पोटपूजा करून घेतली व राजस्थान S. T. ने आम्ही निघालो. कंडक्टरला बजावून संगितले, "गेपरनाथ आनेके बाद बताना. हम नये हैं|". "हां साब|" बराच वेळ गाडी चालली होती. मधून मधून कंडक्टरला विचारणे चालू होते, "आया क्या गेपरनाथ?" साधारण ४०, ५० मिनिटांनी कंडक्टर ओरडला, "चलो गेपरनाथ आया|" दुपारच्या १२ च्या उन्हात आम्ही ७ जण गाडीतून उतरलो ते एका माळ रानात. दूरदूर कुठेही मंदिर काय मनुष्यवस्तीच्या खुणा दिसत नव्हत्या. वाटले, आपण चांगलेच गंडलो. तेव्हढ्यात एक गुराखी मुलगा दूरवर दिसला. ओरडून त्याला विचारले - "गेपरनाथ??". त्याने एका पायवाटेकडे बोट दाखवले. वर उन मी म्हणत होते. लांबपर्यंत फक्त माळरान आणिमाळरान. चला आम्ही ७ शिलेदार गेपरनाथ शोधायला निघालो. टळटळ्त्या उन्हात २० मिनिटे पायपीट केल्यानंतर एक झेंडा दूरवर दिसला. "चला, आलो एकदाचे!" आमच्यातील एक हेविवेट म्हणाला. जरावेळाने त्या झेंड्याजवळ सिमेंटची काही बाके दिसली. आता खात्री पटली की लहान का होईना एक मंदीर नक्की आहे. जसे त्या झेंड्याजवळ गेलो तसे डोंगर संपलेला, खोल दरी व त्या पलिकडे अजून एक डोंगर. एक सुध्दा झाड नाही. उन्हात चालून दमलो होतो पण बाकावर बसायची सोय नाही एवढी ती तापलेली. तेव्हढ्यात त्या दरीतून दोन माणसे हुश्श करीत वर आली. आम्ही सर्व जण "आ" वासून पहात राहिलो की ही आली कुठून? त्यांना विचारले,"गेपरनाथ??". दमल्यामुळे उत्तरादाखल त्यांनी फक्त खाली बोट केले. आता मात्र आमचा उत्साह वाढला. त्यांनी दाखविलेल्या रस्त्याने निघालो. खडा उतार, आणि फक्त एक पाउलवाट. खाली जाताजाता माणसांचा व पाण्याचा आवाज येत होता. मधुनच घंटांचा आवाज येत होता. खाली उतरल्यामुळे सावली आली. थोड्याच वेळात थंडी वाजू लागली. जवळ जवळ २०० फूट खाली उतरलो. दोन डोंगरांच्या बेचक्यात खाली एक छोटेसे घुमटीवजा देऊळ दिसू लागले. चला भोलेनाथाचे दर्शन घेऊया म्हणून आम्ही देवळात गेलो. निसर्गाचा चमत्कार अजून दिसायचा होता. त्या मंदिरात शंकराच्या पिंडीवर एका धबधब्याचा अखंड अभिषेक चालू होता. धबधबा लहान होता. वातावरण अतिशय प्रसन्न होते. ५० एक भाविक दर्शन घेते होते. कुठेही कचरा नाही किंवा गलबला नाही. दर्शनानंतर वर आलो त्या मार्गाकडे पाहिले तर विश्वास बसत नव्हताकी अरे या बाजूने आपण कसे येऊ शकलो? धबधब्याचे पाणी पोटभर पिऊन परतीच्या वाटेला लागलो. असे शंकराचे मंदिर या आधी पाहिले नव्हते. नितीन

छोटा डॉन 27/04/2010 - 22:13
विषय फार आवडीचा आणि मजेशीर असल्याने भरपुर प्रतिसाद होतील ह्या लेखावर, म्हणुन हा भाग-१ अवांतर ( हो प्रतिसादाच्या सुरवातीलाच ) : १. राहण्याची व खाण्याची सोय कुठे काय असते हे आम्हाला अज्जाबात ठाऊक नाही व आम्ही कधी त्याच्या नादीही लागत नाही ... २. किती दिवसात ट्रीप होईल हे सांगता येत नाही, कारण उगाच एखादी स्पॉटवरची चहाची टपरी आवडली म्हणुन तिथेच ३-४ तास टीपी करुन पुढचे प्लानिंग बोंबलायला लावणे ही आमची सवय आहे. त्यामुळे वेळेचा अजिबात अंदाज नाही ... ३. कुठे काय प्रसिद्ध आहे / असते हे ही आम्हाला अजिबात ठाऊक नाही, हवी असल्यास ती माहिती विकीपेडियावरुन घ्याची. आम्ही फक्त मग न्हेईल तिकडे आणि चित्त हरवीत तिकडे काय काय चांगले पाहिले ते सांगणार. छापिल टुरिस्ट बुके आम्हाला वाचता येत नाहीत ... अस्सो. ---------------------------------------- *** बेंगलोर - श्रवणबेळगोळ-हसन्-चिकमंगरुळ्-केम्मनगुंडी-हेब्बे फॉल्स-बेलुर ( की हळेबीड ? असो ). *** एखादा ३-४ दिवसाचा सलग सुट्ट्या असलेला विकांत असला व जास्त उन वगैरे नसले की मस्तपैकी ट्रीपचे प्लानिंग सुरु करावे, रोज रात्री जेवताना मोठ्ठ्या मोठ्ठ्या चर्चा वगैरे कराव्यात, गुगलमॅप्स पाहुन ठेवावेत. आत्ता आपण जे जे काही करणार आहोत त्यातली एकही गोष्ट पुढे आपल्या प्रवासात अजिबात उपयोगी पडणार नाही हे आपले उगाच असु द्यावे, ऐनवेळी धक्का नको बसायला ... वीकडेज्सच्या शेवटच्या दिवशी दिवसभर एकमेकांना फोन करुन रात्री घरी लौकर येण्यास बजावुन सांगावे व आपण स्वतः रात्री सर्वात उशीरा म्हणजे १० नंतर वगैरे उगवावे, त्याआधी किमान ३ तास आपला फोन बंद करुन ठेवन्याची खबरदारी घ्यावी. साधारणता ही क्रिया आपल्या कंपुतले किमान २ जण तरी पार पाडत असल्याने शक्यतो ज्वालामुखीत लोळण्याची पाळी आपल्या एकट्यावर येत नाही. ट्रीप हुकल्याच्या वैतागात रात्री एकमेकांवर येथेच्छ टीका ( ह्याला सभ्य भाषेत शिवीगाळ वगैरे म्हणतात ) वगैरे झाली की अंदाजे २ नंतर झोपुन जावे. दुसर्‍या दिवशी मग सकाळी १० नंतर वगैरे उठुन चहा पिण्याच्या निमित्ताने एकमेकांच्या मुडचा अंदाज घ्यावा, जी काय चाय-शिग्रेट असेल ती शेअर करुन सम्झोता करावा व "आता काय जमु शकेल?" अशी चर्चा सुरु करावी. बहुतेक पब्लिकची कालच पेटली असल्याने भराभर प्लान्स जमतात व आपण चक्क दुपारी २ ला सामान घेऊन व जेवण वगैरे आटपुन बाहेर पडतो, अशा ट्रीपमध्ये फार मज्जा येते. कुणीतरी सज्जन महात्मा त्या मधल्या काळात गाडी ठरवणे, रुटमॅपची प्रिंट घेऊन येणे, रस्त्यात खायला काही स्नॅक्सची पाकिटे, पाण्याच्या बाटल्या व 'इतर' गोष्टी जमा करुन ठेवतो, ह्याची काळजी आपल्याला करण्याची गरज नसते कारण आपण नेहमी हे काम बिघडवुन ठेवतो हे आठवुन आपली औकाद ओळखुन शांत बसावे. असो. शेवटी कशीबशी आमची गाडी ( इनोव्हा होती बरं का, काय समजलात ? ) बेंगलोरच्या बाहेर अंदाजे ३-३.१५ ला पडते. गाडीत नेहमीप्रमाणे दंगा चालु असतोच ( सगळेच काही इथे लिहण्यासारखे नाही. असो ) १. श्रवणबेळगोळ : गाडी शहराबाहेर निघुन अंदाजे २ ते २.५ तास झाले ( मधले चहाचे २ हाल्ट वगळुन ) की आपल्याला समोर एक छान नेटकेसे जुने शहर दिसु लागते. ऑलरेडी संध्याकाळ झालेलीच असते त्यामुळे आवराआवरीची एक टिपिकल लगबग गवात दिसुन येते. गाडी हळुहळु गर्दीतुन वाट काढत 'भगवान महावीर' ची प्रचंडकाय मुर्ती असलेल्या देवळाच्या पायथ्याशी येते, भगवानांचे दर्शन तर ऑलरेडी दुरुनच झाले असते. दिस अगदी बुडायला आलेला असतो व एक मस्त केशरी सायंछाया त्या डोंगरावर पसरलेली असते. छे, नुसते शब्दाने लिहण्यात अर्थ नाही, जरा हे पाहुन घ्या बरे ...
जास्त अंधार झाला की वर सोडत नाहीत ही ( बहुदा ) चुकीची माहिती पटकन आपल्याला समजते, बाकी सगळे तसेच टाकुन आपण मंदिराकडे पळत सुटावे. बरोब्बर पायथ्याशी आले की समोरच्या अगणीत पायर्‍या बघुन आपला उत्साह निम्मा तिथेच संपतो पण त्याची काळजी करु नये. दुसर्‍याच्या धाप लागण्याला नावे ठेवताना "अरे ते बघ तिकडे काय आहे" असे दुसर्‍याला सांगत आपण मुकाट आपला दम पाण्याच्या घोटाखाली शमवुन घ्यावा व वर चढत रहावे. दिवसभर एसी+पीसी हीच सवय असल्याने आपला दम अंदाजे निम्या पायर्‍यातच संपतो पण खुद्द 'भगवानांची' आपल्याला भेटायची इच्छा असल्याने आपण कसेबसे ते अवघड चढ कम पायर्‍या चढत वर जातो. शेवटच्या अंदाजे ५० पायर्‍या राहिल्या की आपल्याला धीरगंभीर आवाजात चाललेली कसल्यातरी श्लोकाची प्रसन्न आवर्तने ऐकु येतात, भगवानांचा संध्यासमयी 'मस्तकाभिषेक' चालु असतो हे आपल्या लक्षात येते. तो क्षण गाठायचा म्हणुन सगळा ग्रुप आहे नाही तेवढा जोर लाऊन पळत सुटतो ते थेट मंदिराकडे. आत गेल्यावर गाभार्‍यातुन नुसतेच भगवानांचे पाय दिसतात, गर्दील बाजुला सारुन आपण आत असेच घुसायचे व पार भगवानांच्या पायाजवळ जाऊन उभे रहायचे व तो सोहळा अनुभवायचा. दुध, दही, फुले व इतर अभिषेकांच्य वस्तुंनी भगवानांच्या पायांवर अखंड अभिषेक चालु असतो व त्याला सोबत असते ती भगवानांच्या 'जयघोषाची'. अशा वेळी आपला धर्म वगैरे विसरुन आपणही त्या जयघोषात सामिल व्हायचे व त्याचा निखळ आनंद लुटायचा व आत्तापर्यंत जाणवत असलेला थकावा आता कुठे गर्दीत लुप्त झाला हे शोधत रहायचे. सर्व सोपस्कार पुर्ण झाले की तिथलेच त्या अभिषेकाच्या तिर्थाइतकेच पवित्र आणि थंड असे साधे पाणी प्यायचे व परतीची वाट पकडायची, आत पुर्ण श्रवणबेळ्गोळ अंधारात बुडले असते व जे काही तेज आहे ते असते फोकस मारलेल्या 'भगवानांच्या चेहर्‍यावर' व त्याच्या भक्तीसाठी जमलेल्या 'भक्तांच्या चेहर्‍यावरच्या समाधान' ह्याचेच, अत्यंत पवित्र आणि प्रसन्न. खाली जाऊन थोडी पेटपुना करावी व पुन्हा स्टार्टर मारुन श्रवणबेळगोळला परतीचा नमस्कार करावा, वरुन भगवान तुमच्याकडे पाहुन मंद हसत असतातच ... आपण केलेला उशीर व आपला दंगा हे पाहुन गाडीच्या ड्रायव्हरचे अवसान मध्येच संपते व तो आपण आता वनशॉट गाडी मारुन तुम्हाला रात्रीत 'चिकमंगरुळला' पोहचवु शकत नाही ही मजेशीर माहिती देतो. नियमाप्रमाणे गाडीतले २-३ जण चिडतात व २-३ जण "हो बाबा, आता जरा आराम हवाच' असा सुर लावतात. अजुन १-२ जणांचे काहीच म्हणणे नसते व त्यांनी मागे ऑलरेडी आराम सुरु केलेला असतो. शेवटी मग सर्वानुमते रात्र दुसरीकडे काढुन पार सक्काळच्याला चिकमंगरुळात शिरायचे ठरते. गाडी पुन्हा मार्गाला लागते, अचानक एक बर्‍यापैकी मोठ्ठ्या शहरात सगळीकडे "येच्च डी देवेगौडा व कुमारस्वामी' ह्या जनता दलाच्या नेत्यांची पोस्टरे दिसु लागतात, भाषा तर ऑलरेडी समजत नसतेच व ते विचारायलाही कुणी जागे नसते. गाडी एका चांगल्या हॉटेलापाशी व थांबते व १-२ सज्जन जाऊन बुकिंग वगैरे सोपस्कार पार पाडतात. शेवटी आत जाऊन फ्रेश वगैरे झाले की व पोटात ४ घास ढकलेली की ही टोळी जरा शुद्ध हवा खायला बर्म्युडा व बनियन / स्लीव्हलेस टीशर्ट / भयाण टी-शर्ट ह्या वेशात बाहेर पडते. साधे सरळ गावकरी हे रुप पाहुनच टरकुन जातात आपापसात 'यंडुगुंडु आंडुगुंडुं' सारखे कुजबुजत राहतात. एक सज्जन पानाची टपरी गाठुन त्याच्याशी सौदा करताना गावाचे नाव "हसन" आहे ही माहिती काढुन आणतो. मग आपल्या डोक्यात ट्युब पेटते, आयला हेच हसन होय. देवेगौडा इथुन दरवेळी जिंकुन येण्याचा विक्रम करत येतात व संसदेत जाऊन झोपा काढतात. कर्नाटकच्या राजकारणातल्या एक महत्वाच्या पार्टीचा हा बालेकिल्ला. शहराचे रुप आणि रंगढंग ह्या ओळखीला साजेसाच ... रात्री सुनसान रस्त्यावर हिंडताना हे सारे सहज दिसुन येते. पण सकाळी लवकर चिकमंगरुळकडे निघायचे असल्याने ही सफर अशीच सोडुन ही गँग हॉटेलात परतते व शांतपणे झोपुन जाते व "हसन"चा जीव भांड्यात पडतो व शहरसुद्धा शांतपणे निद्रादेवीच्या आधीन जाते. झोपताना हलकेच ऐकु आलेली उडत्या स्वराच्या सोनु निगमने गायलेल्या कन्नड गाण्याची सुरावट व सकाळ सकाळ ऐकु आलेल्या ( नव्हे त्यामुळे झोप मोड झालेल्या ) एखाद्या कन्नड विक्रेत्याची अगम्य आरोळी ही ओळख मनात ठेऊन व देवेगौडा पितापुत्रांना लांबुन नम्स्कार करुन दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही 'हसन' ला रामराम ठोकतो व पुढे कुच करतो. वास्तविक पाहता देवेगौडा पण नेहमी असेच बंगरुळला कुच करत असतात व मध्येच त्यांना खुप झोप येत असल्याने आजपर्यंत त्यांनी असा ट्रीपचा वगैरे अहवाल लिहला नसल्याचे आम्हाला 'आतल्या गोटातुन' कळाले. असो. --------------------------------------------- क्रमश : ( चला, जेवळ करुन येतो, बाकीचे नंतर .... :( ) ------ ( क्रमशः प्रवासी )छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by छोटा डॉन

तर छोटासा छान लेखच आहे रे डॉन्या. अशाच प्रकारचे प्रतिसाद - २, ३ वगैरे टाकण्यापेक्षा लेखमाला टाक ही रिक्वेष्ट आहे... ! --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

In reply to by संदीप चित्रे

अगदी! डान्राव, लिहाच तुम्ही!! लेखाचा विषय उत्तम! सर्व भटक्या लोकांनी या विषयावर लेखन केल्यास एक उत्तम संदर्भ तयार होऊ शकेल. (घरकोंबडी) अदिती

ऋषिकेश 15/02/2008 - 22:59
मग बघाच, संपूर्ण भारत-दर्शन मिपावर घडेल की नाही ते. या चर्चेच्या आयडियाची कल्पना लई झ्याक भारतात माझं बरंच भ्रमण झालेलं आहे. माझ्या पायाला भिंगरीच लागलेली असते म्हणा ना :) महाराष्ट्रात यवतमाळ, गडचिरोली, बीड, वगैरे सोडल्यास बराचश्या भागात जाणे झाले आहे. गुजरात मधील सौराष्ट्र, कच्छ वगैरे झालंय शिवाय दमण, दिव, दादरा, पॉंडेचेरी हि "केंद्रशासित स्थळे पण झाली आहेत. राज्यांमधे गोवा, कर्नाटक (मध्य आणि कोस्टल दोन्ही), आंध्र, राजस्थान, दिल्ली हि राज्ये बरिचशी फिरलो आहे. हि.प्र., उत्तरांचल, उप्र मधील अनेक प्रेक्षणीय शहरे भटकलो आहेच. झालंच तर ओरिसात भुवनेश्वर, चिलका सरोवर, आणि म.प्र. मधील भेडाघाट कव्हर केला आहे. पण या चर्चेच्या निमित्ताने माझा काहि आवडत्या स्थळांचे वर्णन इथे करतो. शिवथर घळः समर्थ रामदासांनी जिथे दासबोध लिहिला, छत्रपतींच्या राजकारणासाठी जिथे गुप्त बैठका होत ते महाराष्ट्रातील कोकणात महाड जवळील ठिकाण "शिवथर घळ". एका अतिप्रचंड धबधब्याच्या मागे हि घळ आहे. त्या घळीत गेल्यावर समोर पडणारा प्रपात त्या गुहेला वेगळंच परिमाण देतो. मला आतापर्यंत वाटलेली हि सर्वात पवित्र जागा!. इथे जाऊन बघाच! या धीरगंभीर वातावरणात समर्थांना दासबोधासारखं काव्य स्फुरलं नसतं तरच नवल द्वारका: कृष्णाची द्वारीका नगरी. माला हे शहर का आवडलं हे सांगता येणार नाहि. खरंतर चार शहरांसारखंच एक. पण खूप खूप आवडलं नैनितालः डोंगरमाथ्यावरील नैनि सरोवर. भोवताली उंच हिमशिखरे, पाईन- ओक आदी वृक्षराजी, एक रम्य सकाळ, हातात बकरीच्या दुधाचा गरमागरम चहा वा वा वा! चांद्रखाणी पासः हा मोठा हिमालयातील ट्रेक आहे. पण या ट्रेक दर्म्यान पहायला मिळणारं सौदर्य कुठल्याहि थंड हवेच्या ठिकाणाहुन पाहिलेल्या दृश्यापेक्षा शतपटीने सुंदर वाटलं (ता कः या मे महिन्यात मी युथ हॉस्टेल तर्फे असणारा सारपास हा ट्रेक करणार आहे. इच्छुक अधिक माहिती इथे पाहु शकतात) भारत म्हटलं की अर्थात अजुन बरीच ठिकाणं आहेत पण तुर्तास इथेच थांबतो -(भटका) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

चतुरंग 16/02/2008 - 00:23
फटफटी वरुन वरंधा घाट मार्गे महाडकडे उतरणे. घाटातून जाताना भरपूर माकडे (म्हणजे, खरी:) दिसतात. एकेठिकाणी गरम्-गरम चहा भजी गाडी सुध्दा आहे!घाट उतरला की वाटेत घळीकडे जाण्याचा फाटा लागतो. शिवथरघळीकडे अगदी शेवटपर्यंत रस्ता नीट आहे. सगळा राना-शेता-डोंगरातून जात असतो आणि आजूबाजूला असंख्य छोटेमोठे धबधबे डोंगरांवरून कोसळत असतात! फारच छान दृश्य. डोंगरातला पाऊस कोसळतो म्हणजे कसा - पावसाचे सपकारे अक्षरशः थोबाडून काढतात. प्रत्यक्ष घळ तर काय वर्णावी महाराजा - समर्थांसारख्या शक्तिउपासक राजगुरूने हे ठिकाण नसतं निवडलं तरच नवल! डोंगराच्या डोक्यावरुन धबधबा कोसळतो आणि आपण त्याच्या मागे उभे! तुषारांनी संपूर्ण अंग चिंब भिजल्याशिवाय ती मौज, तो थरार नाही!! त्याचं वर्णन समर्थांच्याच शब्दात - गिरीचे मस्तकी गंगा | तेथुनी चालिल्या बळे| धबाबा लोटती धारा | धबाबा तोय आदळे|| आणखीही बरीच ठिकाणे आहेत पण पुन्हा कधीतरी. चतुरंग

In reply to by चतुरंग

ऋषिकेश 16/02/2008 - 00:35
आजूबाजूला असंख्य छोटेमोठे धबधबे डोंगरांवरून कोसळत असतात अगदी खरं.... महाराष्ट्रातील सहस्त्रधारा असं त्याभागाला आम्ही नाव ठेवलं होतं (सहस्त्रधारा नावाचं एक पर्यटन स्थळ हि.प्र.मधे पण आहे ).. आणि पावसाळ्यात तर मजा औरच शिवाय घळी समोरचा धवधबा हा आठवा धबधबा आहे. त्याच्या वर सात धबधबे आहेत त्यांच पाणी एकत्र येऊन हा धबधबा तयार होतो. पहिल्या धबधब्यापर्यंतचा ४-५ तासांचा ट्रेकहि पावसाळयात करण्याजोगा आहे. पहिल्या धबधब्याच्या पायथ्याशी एका ऋषींचा आश्रम आहे तिथे त्यांनी आम्हाला निरसं दूध दिलं होतं. ट्रेक करून दमल्यावर आश्रमांत प्यायलेलं ते दूधअजून आठवतं :) -(शिवथरघळ प्रेमी) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

हा माझ्या जिव्हाळयाचा विषय आहे. वाट पाहात आहे. मी तीन वेला दक्षीण भारत केला आहे. ते आपल्याला मिपा वर वाचायला मिळेलच. दुसरा भाग आताच मि पा वर टाकला: वाट फुटेल तिथे २. तरी प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो.

In reply to by sahil ashok

विजयनगरला जाण्यासाठी मुंबईहून जायचे असल्यास दोन पर्याय आहेत. बाय रोड किंवा बाय ट्रेन. विजापूरला उतरून तिथुन पुढे खाजगी गाड्या किंवा कर्नाटका स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेस हा पर्याय उपलब्ध आहे. बँगलोरच्या दिशेने जाणार्‍या बहुतेक ट्रेन्स विजापूरला थांबतात. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

प्राजु 16/02/2008 - 00:42
१.कूर्गला गेले होते. खरंतर आम्ही तिथे तिरूपती ला गेलो होतो तेव्हा कुणी तरी जवळच कूर्ग असल्याचे सांगितले म्हणून गेलो आणि ते सुंदर ठिकाण एकदम मनात घर करून गेलं. खरंतर इतर हिलस्टेशन सारखंच ते ठिकाण पण तिथल्या धबधब्याला जाण्यासाठी जी वाट आहे तिथून चालताना आजूबाजूला वेलची, लवंग दालचिनी ची झाडं दिसतात त्या ओल्या मसाल्याचा सुगंध मनाला भुरळ घालतो. तो धबधबा ही खूप सुंदर आहे. २. मार्लेश्वर : अतिशय सुंदर ठिकाण. चढून जाताना झर्‍यातून जाणारी वाट.. गंभिर गुहा आणि त्यातील शिवलिंग.. खूप आवडले. ३. नैनीताल : तिथे चंडिदेवी आणि मनसादेवी नावाची २ मंदिरे आहेत डोंगरावर. तिथे रोपवे ने जावे लागते. रोप वे ने जाताना, त्या बोगी मधून खाली दिसणारे नैनी तळे.. काय वर्णाव? इथे नैनीतालच्या जवळच.. काही अंतरावर घाटात एक जागा अशी आहे जिथून सकाळी सकाळी सुर्योदयापूर्वी गेलात तर दूरवर लखलखणार्‍या हिमशिखरावर सूर्योदय होताना, सुर्याच्या लालबुंद बिंबाचे प्रतिबिंब त्या हिमशिखराच्या अगदी टोकावर पडते.. आणि तो नजारा पहाणे म्हणजे स्वतःला विसरणे..कडकडणार्‍या थंडीत आम्ही पहाटे ४.०० ला तिथे गेलो होतो सुर्योदय पहायला.. शब्दच नाहीत वर्णायला.. बर्‍याच ठिकाणी हिंडले आहे मी. पण लिहिन सवडीने त्यावर. निसर्गाच्या सान्निध्यातली ठिकाणे मला भावतात... - (निसर्गवेडी)प्राजु

In reply to by प्राजु

ऋषिकेश 16/02/2008 - 00:44
वा वा काय मस्त स्थळाची आठवण करून दिलित. :).. हे हि खास पावसाळ्यात जाण्यासारखे ठिकाण

In reply to by प्राजु

टिउ 28/04/2010 - 20:49
मी डिसेंबर मधे मार्लेश्वरला गेलेलो. खरंतर डिसेंबर मधे थंडी असेल असं वाटलं होतं. पण वाईट उन होतं. कुठुन आलो इथे असं झालेलं. पण वर पोहोचल्यावर छान वाटलं! शिवाय मध्ये रस्त्यात लिंबुसरबत, कोकम सरबत मिळतं त्याची पण मजा वेगळीच असते...:)

प्राजु 16/02/2008 - 00:49
जपून जा बरं.. कारण त्या गुहेत नाग लटकत असतात... आणि पावसाळ्यात तर त्या झर्‍यात जळवा आणि साप दोन्ही असतात.. म्हणून जरा जपून... :) - प्राजु

अनिकेत 16/02/2008 - 01:19
आम्ही..... देवाचिये दारी..... देवाचिये.. आय आय एम मध्ये शिकतो......केरळात... आम्हाला वगळा.............. गतप्रभ झणी होतील तारान्गणे.... आमचे प्रामाणिक मत... केरळा असे आमुची मात्रुभूमी.... अनिकेत.

माझी दुनिया 16/02/2008 - 14:53
नुसत्या वर्णनापेक्षा; लेखकाने/लेखिकेने ही ठिकाणे नेमकी कुठे आहेत, कसे जायचे, राहाण्याची सोय, जेवणा-खाण्याची सोय इ. गोष्टी यांत टाकल्या तर सदस्यांना याचा लाभ घेता येईल. बाकी विषय छानच ! माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

प्राजु 16/02/2008 - 19:07
राहण्याचा आणी जेवणाखाणाच्या सोयीबद्दल कशाला काळजी? ती कुठेही आरामात होते. जेवणाचे हाल तर भारतासारख्या ठिकाणी अजिबात होत नाहीत. इथे परदेशात अशी काळजी करायची. - प्राजु

भोचक 27/04/2010 - 17:18
पायाला भोवरा असल्याची जाणीव होण्याआधीच भिंगरी सुरू झाली. दहावीनंतर घराबाहेर पडल्यानंतर बर्‍यापैकी भटकंती केली. कोकणात गुहागर, गणपतीपुळे वगैरे झाले. औंरंगाबाद वेरूळ वगैरेही झाले. गुजरातमध्ये कच्छ, सौराष्ट्र, अहमदाबाद, बडोदा झालेय. आता इंदूरला आल्यानंतर बराच भटकलोय. मांडू, महेश्वर, उज्जैन, औंकारेश्वर इथे अनेकदा जाऊन आल्याने आता कोणाबरोबरही जाताना भूमिका 'गाईडची' असते. बाकी भोपाळ, सांची पाहून झालेय. गेल्या वर्षी जूनमध्ये मध्य प्रदेशचे महाबळेश्वर असलेले पचमढी झाले. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव

नितीनमहाजन 27/04/2010 - 19:52
गेपरनाथ - राजस्थानातील कोटा या शहरापासून अगदी जवळ हे ठिकाण आहे. मला याची माहिती अचानक मिळाली. कंपनीच्या काही कामानिमित्त कोट्याला गेलो होतो. बरोबर अजून काही मित्र होते. रविवारी सुट्टीच्या दिवशी "भटकायला काय आहे" असे हॉटेल मध्ये विचारल्यावर या ठिकाणाबद्दल कळले. सकाळी पोटपूजा करून घेतली व राजस्थान S. T. ने आम्ही निघालो. कंडक्टरला बजावून संगितले, "गेपरनाथ आनेके बाद बताना. हम नये हैं|". "हां साब|" बराच वेळ गाडी चालली होती. मधून मधून कंडक्टरला विचारणे चालू होते, "आया क्या गेपरनाथ?" साधारण ४०, ५० मिनिटांनी कंडक्टर ओरडला, "चलो गेपरनाथ आया|" दुपारच्या १२ च्या उन्हात आम्ही ७ जण गाडीतून उतरलो ते एका माळ रानात. दूरदूर कुठेही मंदिर काय मनुष्यवस्तीच्या खुणा दिसत नव्हत्या. वाटले, आपण चांगलेच गंडलो. तेव्हढ्यात एक गुराखी मुलगा दूरवर दिसला. ओरडून त्याला विचारले - "गेपरनाथ??". त्याने एका पायवाटेकडे बोट दाखवले. वर उन मी म्हणत होते. लांबपर्यंत फक्त माळरान आणिमाळरान. चला आम्ही ७ शिलेदार गेपरनाथ शोधायला निघालो. टळटळ्त्या उन्हात २० मिनिटे पायपीट केल्यानंतर एक झेंडा दूरवर दिसला. "चला, आलो एकदाचे!" आमच्यातील एक हेविवेट म्हणाला. जरावेळाने त्या झेंड्याजवळ सिमेंटची काही बाके दिसली. आता खात्री पटली की लहान का होईना एक मंदीर नक्की आहे. जसे त्या झेंड्याजवळ गेलो तसे डोंगर संपलेला, खोल दरी व त्या पलिकडे अजून एक डोंगर. एक सुध्दा झाड नाही. उन्हात चालून दमलो होतो पण बाकावर बसायची सोय नाही एवढी ती तापलेली. तेव्हढ्यात त्या दरीतून दोन माणसे हुश्श करीत वर आली. आम्ही सर्व जण "आ" वासून पहात राहिलो की ही आली कुठून? त्यांना विचारले,"गेपरनाथ??". दमल्यामुळे उत्तरादाखल त्यांनी फक्त खाली बोट केले. आता मात्र आमचा उत्साह वाढला. त्यांनी दाखविलेल्या रस्त्याने निघालो. खडा उतार, आणि फक्त एक पाउलवाट. खाली जाताजाता माणसांचा व पाण्याचा आवाज येत होता. मधुनच घंटांचा आवाज येत होता. खाली उतरल्यामुळे सावली आली. थोड्याच वेळात थंडी वाजू लागली. जवळ जवळ २०० फूट खाली उतरलो. दोन डोंगरांच्या बेचक्यात खाली एक छोटेसे घुमटीवजा देऊळ दिसू लागले. चला भोलेनाथाचे दर्शन घेऊया म्हणून आम्ही देवळात गेलो. निसर्गाचा चमत्कार अजून दिसायचा होता. त्या मंदिरात शंकराच्या पिंडीवर एका धबधब्याचा अखंड अभिषेक चालू होता. धबधबा लहान होता. वातावरण अतिशय प्रसन्न होते. ५० एक भाविक दर्शन घेते होते. कुठेही कचरा नाही किंवा गलबला नाही. दर्शनानंतर वर आलो त्या मार्गाकडे पाहिले तर विश्वास बसत नव्हताकी अरे या बाजूने आपण कसे येऊ शकलो? धबधब्याचे पाणी पोटभर पिऊन परतीच्या वाटेला लागलो. असे शंकराचे मंदिर या आधी पाहिले नव्हते. नितीन

छोटा डॉन 27/04/2010 - 22:13
विषय फार आवडीचा आणि मजेशीर असल्याने भरपुर प्रतिसाद होतील ह्या लेखावर, म्हणुन हा भाग-१ अवांतर ( हो प्रतिसादाच्या सुरवातीलाच ) : १. राहण्याची व खाण्याची सोय कुठे काय असते हे आम्हाला अज्जाबात ठाऊक नाही व आम्ही कधी त्याच्या नादीही लागत नाही ... २. किती दिवसात ट्रीप होईल हे सांगता येत नाही, कारण उगाच एखादी स्पॉटवरची चहाची टपरी आवडली म्हणुन तिथेच ३-४ तास टीपी करुन पुढचे प्लानिंग बोंबलायला लावणे ही आमची सवय आहे. त्यामुळे वेळेचा अजिबात अंदाज नाही ... ३. कुठे काय प्रसिद्ध आहे / असते हे ही आम्हाला अजिबात ठाऊक नाही, हवी असल्यास ती माहिती विकीपेडियावरुन घ्याची. आम्ही फक्त मग न्हेईल तिकडे आणि चित्त हरवीत तिकडे काय काय चांगले पाहिले ते सांगणार. छापिल टुरिस्ट बुके आम्हाला वाचता येत नाहीत ... अस्सो. ---------------------------------------- *** बेंगलोर - श्रवणबेळगोळ-हसन्-चिकमंगरुळ्-केम्मनगुंडी-हेब्बे फॉल्स-बेलुर ( की हळेबीड ? असो ). *** एखादा ३-४ दिवसाचा सलग सुट्ट्या असलेला विकांत असला व जास्त उन वगैरे नसले की मस्तपैकी ट्रीपचे प्लानिंग सुरु करावे, रोज रात्री जेवताना मोठ्ठ्या मोठ्ठ्या चर्चा वगैरे कराव्यात, गुगलमॅप्स पाहुन ठेवावेत. आत्ता आपण जे जे काही करणार आहोत त्यातली एकही गोष्ट पुढे आपल्या प्रवासात अजिबात उपयोगी पडणार नाही हे आपले उगाच असु द्यावे, ऐनवेळी धक्का नको बसायला ... वीकडेज्सच्या शेवटच्या दिवशी दिवसभर एकमेकांना फोन करुन रात्री घरी लौकर येण्यास बजावुन सांगावे व आपण स्वतः रात्री सर्वात उशीरा म्हणजे १० नंतर वगैरे उगवावे, त्याआधी किमान ३ तास आपला फोन बंद करुन ठेवन्याची खबरदारी घ्यावी. साधारणता ही क्रिया आपल्या कंपुतले किमान २ जण तरी पार पाडत असल्याने शक्यतो ज्वालामुखीत लोळण्याची पाळी आपल्या एकट्यावर येत नाही. ट्रीप हुकल्याच्या वैतागात रात्री एकमेकांवर येथेच्छ टीका ( ह्याला सभ्य भाषेत शिवीगाळ वगैरे म्हणतात ) वगैरे झाली की अंदाजे २ नंतर झोपुन जावे. दुसर्‍या दिवशी मग सकाळी १० नंतर वगैरे उठुन चहा पिण्याच्या निमित्ताने एकमेकांच्या मुडचा अंदाज घ्यावा, जी काय चाय-शिग्रेट असेल ती शेअर करुन सम्झोता करावा व "आता काय जमु शकेल?" अशी चर्चा सुरु करावी. बहुतेक पब्लिकची कालच पेटली असल्याने भराभर प्लान्स जमतात व आपण चक्क दुपारी २ ला सामान घेऊन व जेवण वगैरे आटपुन बाहेर पडतो, अशा ट्रीपमध्ये फार मज्जा येते. कुणीतरी सज्जन महात्मा त्या मधल्या काळात गाडी ठरवणे, रुटमॅपची प्रिंट घेऊन येणे, रस्त्यात खायला काही स्नॅक्सची पाकिटे, पाण्याच्या बाटल्या व 'इतर' गोष्टी जमा करुन ठेवतो, ह्याची काळजी आपल्याला करण्याची गरज नसते कारण आपण नेहमी हे काम बिघडवुन ठेवतो हे आठवुन आपली औकाद ओळखुन शांत बसावे. असो. शेवटी कशीबशी आमची गाडी ( इनोव्हा होती बरं का, काय समजलात ? ) बेंगलोरच्या बाहेर अंदाजे ३-३.१५ ला पडते. गाडीत नेहमीप्रमाणे दंगा चालु असतोच ( सगळेच काही इथे लिहण्यासारखे नाही. असो ) १. श्रवणबेळगोळ : गाडी शहराबाहेर निघुन अंदाजे २ ते २.५ तास झाले ( मधले चहाचे २ हाल्ट वगळुन ) की आपल्याला समोर एक छान नेटकेसे जुने शहर दिसु लागते. ऑलरेडी संध्याकाळ झालेलीच असते त्यामुळे आवराआवरीची एक टिपिकल लगबग गवात दिसुन येते. गाडी हळुहळु गर्दीतुन वाट काढत 'भगवान महावीर' ची प्रचंडकाय मुर्ती असलेल्या देवळाच्या पायथ्याशी येते, भगवानांचे दर्शन तर ऑलरेडी दुरुनच झाले असते. दिस अगदी बुडायला आलेला असतो व एक मस्त केशरी सायंछाया त्या डोंगरावर पसरलेली असते. छे, नुसते शब्दाने लिहण्यात अर्थ नाही, जरा हे पाहुन घ्या बरे ...
जास्त अंधार झाला की वर सोडत नाहीत ही ( बहुदा ) चुकीची माहिती पटकन आपल्याला समजते, बाकी सगळे तसेच टाकुन आपण मंदिराकडे पळत सुटावे. बरोब्बर पायथ्याशी आले की समोरच्या अगणीत पायर्‍या बघुन आपला उत्साह निम्मा तिथेच संपतो पण त्याची काळजी करु नये. दुसर्‍याच्या धाप लागण्याला नावे ठेवताना "अरे ते बघ तिकडे काय आहे" असे दुसर्‍याला सांगत आपण मुकाट आपला दम पाण्याच्या घोटाखाली शमवुन घ्यावा व वर चढत रहावे. दिवसभर एसी+पीसी हीच सवय असल्याने आपला दम अंदाजे निम्या पायर्‍यातच संपतो पण खुद्द 'भगवानांची' आपल्याला भेटायची इच्छा असल्याने आपण कसेबसे ते अवघड चढ कम पायर्‍या चढत वर जातो. शेवटच्या अंदाजे ५० पायर्‍या राहिल्या की आपल्याला धीरगंभीर आवाजात चाललेली कसल्यातरी श्लोकाची प्रसन्न आवर्तने ऐकु येतात, भगवानांचा संध्यासमयी 'मस्तकाभिषेक' चालु असतो हे आपल्या लक्षात येते. तो क्षण गाठायचा म्हणुन सगळा ग्रुप आहे नाही तेवढा जोर लाऊन पळत सुटतो ते थेट मंदिराकडे. आत गेल्यावर गाभार्‍यातुन नुसतेच भगवानांचे पाय दिसतात, गर्दील बाजुला सारुन आपण आत असेच घुसायचे व पार भगवानांच्या पायाजवळ जाऊन उभे रहायचे व तो सोहळा अनुभवायचा. दुध, दही, फुले व इतर अभिषेकांच्य वस्तुंनी भगवानांच्या पायांवर अखंड अभिषेक चालु असतो व त्याला सोबत असते ती भगवानांच्या 'जयघोषाची'. अशा वेळी आपला धर्म वगैरे विसरुन आपणही त्या जयघोषात सामिल व्हायचे व त्याचा निखळ आनंद लुटायचा व आत्तापर्यंत जाणवत असलेला थकावा आता कुठे गर्दीत लुप्त झाला हे शोधत रहायचे. सर्व सोपस्कार पुर्ण झाले की तिथलेच त्या अभिषेकाच्या तिर्थाइतकेच पवित्र आणि थंड असे साधे पाणी प्यायचे व परतीची वाट पकडायची, आत पुर्ण श्रवणबेळ्गोळ अंधारात बुडले असते व जे काही तेज आहे ते असते फोकस मारलेल्या 'भगवानांच्या चेहर्‍यावर' व त्याच्या भक्तीसाठी जमलेल्या 'भक्तांच्या चेहर्‍यावरच्या समाधान' ह्याचेच, अत्यंत पवित्र आणि प्रसन्न. खाली जाऊन थोडी पेटपुना करावी व पुन्हा स्टार्टर मारुन श्रवणबेळगोळला परतीचा नमस्कार करावा, वरुन भगवान तुमच्याकडे पाहुन मंद हसत असतातच ... आपण केलेला उशीर व आपला दंगा हे पाहुन गाडीच्या ड्रायव्हरचे अवसान मध्येच संपते व तो आपण आता वनशॉट गाडी मारुन तुम्हाला रात्रीत 'चिकमंगरुळला' पोहचवु शकत नाही ही मजेशीर माहिती देतो. नियमाप्रमाणे गाडीतले २-३ जण चिडतात व २-३ जण "हो बाबा, आता जरा आराम हवाच' असा सुर लावतात. अजुन १-२ जणांचे काहीच म्हणणे नसते व त्यांनी मागे ऑलरेडी आराम सुरु केलेला असतो. शेवटी मग सर्वानुमते रात्र दुसरीकडे काढुन पार सक्काळच्याला चिकमंगरुळात शिरायचे ठरते. गाडी पुन्हा मार्गाला लागते, अचानक एक बर्‍यापैकी मोठ्ठ्या शहरात सगळीकडे "येच्च डी देवेगौडा व कुमारस्वामी' ह्या जनता दलाच्या नेत्यांची पोस्टरे दिसु लागतात, भाषा तर ऑलरेडी समजत नसतेच व ते विचारायलाही कुणी जागे नसते. गाडी एका चांगल्या हॉटेलापाशी व थांबते व १-२ सज्जन जाऊन बुकिंग वगैरे सोपस्कार पार पाडतात. शेवटी आत जाऊन फ्रेश वगैरे झाले की व पोटात ४ घास ढकलेली की ही टोळी जरा शुद्ध हवा खायला बर्म्युडा व बनियन / स्लीव्हलेस टीशर्ट / भयाण टी-शर्ट ह्या वेशात बाहेर पडते. साधे सरळ गावकरी हे रुप पाहुनच टरकुन जातात आपापसात 'यंडुगुंडु आंडुगुंडुं' सारखे कुजबुजत राहतात. एक सज्जन पानाची टपरी गाठुन त्याच्याशी सौदा करताना गावाचे नाव "हसन" आहे ही माहिती काढुन आणतो. मग आपल्या डोक्यात ट्युब पेटते, आयला हेच हसन होय. देवेगौडा इथुन दरवेळी जिंकुन येण्याचा विक्रम करत येतात व संसदेत जाऊन झोपा काढतात. कर्नाटकच्या राजकारणातल्या एक महत्वाच्या पार्टीचा हा बालेकिल्ला. शहराचे रुप आणि रंगढंग ह्या ओळखीला साजेसाच ... रात्री सुनसान रस्त्यावर हिंडताना हे सारे सहज दिसुन येते. पण सकाळी लवकर चिकमंगरुळकडे निघायचे असल्याने ही सफर अशीच सोडुन ही गँग हॉटेलात परतते व शांतपणे झोपुन जाते व "हसन"चा जीव भांड्यात पडतो व शहरसुद्धा शांतपणे निद्रादेवीच्या आधीन जाते. झोपताना हलकेच ऐकु आलेली उडत्या स्वराच्या सोनु निगमने गायलेल्या कन्नड गाण्याची सुरावट व सकाळ सकाळ ऐकु आलेल्या ( नव्हे त्यामुळे झोप मोड झालेल्या ) एखाद्या कन्नड विक्रेत्याची अगम्य आरोळी ही ओळख मनात ठेऊन व देवेगौडा पितापुत्रांना लांबुन नम्स्कार करुन दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही 'हसन' ला रामराम ठोकतो व पुढे कुच करतो. वास्तविक पाहता देवेगौडा पण नेहमी असेच बंगरुळला कुच करत असतात व मध्येच त्यांना खुप झोप येत असल्याने आजपर्यंत त्यांनी असा ट्रीपचा वगैरे अहवाल लिहला नसल्याचे आम्हाला 'आतल्या गोटातुन' कळाले. असो. --------------------------------------------- क्रमश : ( चला, जेवळ करुन येतो, बाकीचे नंतर .... :( ) ------ ( क्रमशः प्रवासी )छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by छोटा डॉन

तर छोटासा छान लेखच आहे रे डॉन्या. अशाच प्रकारचे प्रतिसाद - २, ३ वगैरे टाकण्यापेक्षा लेखमाला टाक ही रिक्वेष्ट आहे... ! --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

In reply to by संदीप चित्रे

अगदी! डान्राव, लिहाच तुम्ही!! लेखाचा विषय उत्तम! सर्व भटक्या लोकांनी या विषयावर लेखन केल्यास एक उत्तम संदर्भ तयार होऊ शकेल. (घरकोंबडी) अदिती
आपण सुट्ट्या मिळाल्या की बॅगा भरून गावाला पळतो; नाहीतर केसरी टुर्स किंवा सचिन ट्रॅव्हल्सबरोबर कुठेतरी फिरून येतो. त्यामुळे आपलं बरचसं भारत दर्शन झालेलं असतं. आपण सर्व कुठेतरी जाऊन आला आहात. त्यामुळे आपले अनुभव मिपाच्या सदस्यांबरोबर 'शेअर' करून बघा. मग बघाच, संपूर्ण भारत-दर्शन मिपावर घडेल की नाही ते. माझे अनुभव तसा मी ब-याच ठिकाणी जाऊन आलो आहे. पण मसूरी बद्दलच्या काही ताज्या आठवणी आहेत, त्या शेअर करतोय, मसूरीला केसरीच्या संगतीत गेलो होतो. तशी आमच्याबरोबर आलेली जवळ जवळ सर्व प्रवासीमंडळी जरा जास्त 'प्रौढ' होती. तरी तिथल्या थंडगार वातावरणात मन रमून गेलं.

झोप २

बुध्दू बैल ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
वडापावरावांच्या(आधीचे पाणीपुरी) झोप ह्या कवितेमुळे खडबडून जागा झालो व उत्साहाच्या भरात कविता सुचत गेली स्वप्ननगरीत माझ्या मी सोन्याने न्हाऊन निघालो आईने पाणी शिंपडल्यावर खडबडूनि जागा झालो स्वप्ननगरीत माझ्या ताकाचे प्याले मी प्यालो जरा जास्तच प्यायल्यामुळे खडबडूनि जागा झालो जिंकूनि क्रिकेट वर्ल्डकप मी माझ्या मायदेशी आलो मॅच हरल्याच्या बोंबा ऐकून खडबडूनि जागा झालो जेव्हा खरोखर जाग आली तेव्हा कळले झोपेत होतो आई म्हणाली मला माझी मी झोपेत बडबडत होतो -(सूर्यवंशी) बुध्दू बैल

काव्यशास्त्रविनोद:। (काव्यशास्त्राद्वारे विनोद)

सृष्टीलावण्या ·

In reply to by वरदा

इनोबा म्हणे 15/02/2008 - 18:51
वरदाबाई,भावार्थ सांगून सुद्धा तुम्हाला कसं 'कळ्ळं' नाही हेच मला कळ्ळं नाही.(ह.घ्या.) बाकी विनोद छान आहे...चालू द्या...

In reply to by वरदा

@काही कळ्ळं नाही.... वरदाताई, ही तर माझ्यासारख्या व्यावसायिक भाषांतरकारासाठी नामुष्कीची बाब आहे. असे केले तर, तुम्ही जवळपासच्या डॉक्टरांना ह्याचा अर्थ विचारा अर्थात त्यांची मनस्थिती (mood) चांगली आहे का हे पाहूनच.

In reply to by वरदा

विसोबा खेचर 16/02/2008 - 08:12
वरदाशी सहमत आहे. खरं सांगायचं तर मलाही काही कळलं नाही! हा विनोद होता का? तात्या.

In reply to by वरदा

धोंडोपंत 16/02/2008 - 08:29
हा हा हा हा हा, छान छान. अशीच सुभाषिते येऊ द्या. आपला, (गीर्वाणप्रेमी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विकेड बनी 15/02/2008 - 19:11
>>वरदाबाई,भावार्थ सांगून सुद्धा तुम्हाला कसं 'कळ्ळं' नाही हेच मला कळ्ळं नाही.(ह.घ्या.) तरी बरं की या वरदाबाईंचे आडनाव वैद्य नाही. वैद्यबुवांचे तर्कट आवडले.

प्राजु 15/02/2008 - 19:55
छान आहे. वैद्यबुवांची कमालच म्हणायची , इतका विश्वास स्वतःच्या हातच्या गुणा(??)बद्दल! - प्राजु

वडापाव 15/02/2008 - 20:56
असे विनोद अजून अनुभवायला मिळाले तर आपल्या चेह-यावर खळीसंगे हास्य फुलतं... व आपण आनंदलो आहोत ह्या जाणीवेनेच समाधान वाटतं... येऊद्यात अजून काही विनोद(भावार्थासकट द्या - आम्हांला काहीच 'कळ्ळे' नाही असे होता कामा नये)

शूलिजातः कदशनवशाद भैक्ष्ययोगात्कपाली वस्राभावाद्गगनवसन स्नेहशून्याज्जटावान इथ्थम राजन्स्तवपरिचयात इश्वरत्त्वमयाप्तम तस्मान्मैह्यम किमिति क्रुपया नार्धचंद्रम ददासि भावार्थ : ( कवी राजाकडे मदत मागत असावा)...( हे राजा बघ माझे कसे हाल झाले आहेत, )अन्न नाही, वस्त्र नाही, तेल नसल्यामुळे केसांच्या जटा झाल्या आहेत्,म्हणजे मी ईश्वरत्त्वालाच पोचलो आहे (मी जणू जटाधारी शंकर झालो आहे)..तर मग हे राजा तू मला ( एकच गोष्ट उरली ती म्हणजे) अर्धचंद्र का देत नाहीस?...( याचा दुसरा अर्थ म्हणजे मला हाकलून का देत नाहीस?) अवांतर : संस्क्रुत शुद्धलेखन मिष्टेक्ससाठी माफी असावी... बर्‍याच वर्षांनी लिहितोय ...

पायमोड्या म आणि इतर मराठी टंकलेखनासाठी माझ्यामते http://www.chhahari.com/unicode/ सगळ्यात सोपे आणि उपयोगकर्ता मित्रत्वाचे (user friendly) आहे.

अवलिया 16/02/2008 - 15:13
वैद्य राज नमस्तुभ्यम यमराज सहोदरः. एकः हरति प्राणं अपरः प्राणानि धनानि च.. समजायला सोपे आहे असे मला वाटते नाना

पुरा कवीनाम् गणनाप्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः अद्यापितत्तुल्यकवेरभावात् अनामिका सार्थवती बभूव भावार्थ : पूर्वी एकदा कवींची गणना करताना ( करंगळीपासून मोजणी सुरू केली) प्रथम स्थान कालिदासाला दिले गेले. पण अजूनही कालिदासाच्या तुलनेचा कवी नसल्यामुळे ( शेजारील बोटाचे )अनामिका हे नाव सार्थ झाले.

हे अगदी फ़ेमस आहे... इतरपापफ़लानि यथेच्छया विलिख तानि सहे चतुरानन अरसिकेषु कवित्त्वनिवेदनम् शिरसि मा लिख मा लिख मा लिख भावार्थ : हे ब्रह्मदेवा, ( माझ्या नशिबात) बाकी काहीही वाईट लिही , ते मी सहन करेन पण अरसिक माणसाला कवित्त्व शिकवण्याचे काम माझ्या माथी नको लिहूस ,नको लिहूस ,नको लिहूस....

अस्माकम् बदरीचक्रम् युष्माकम् बदरीतरु: बादरायणसंबंधात् यूयम् यूयम् वयम् वयम् भाषांतर : आमच्या ( बैलगाडीचे)बोरीच्या झाडापासून केलेले चाक, तु्मच्या दारात बोरीचे झाड... ( मात्र) बादरायणसंबंधामुळे तुम्ही तुम्ही आहात आणि आम्ही आम्ही आहोत............. भावार्थ : हा प्रवासी बैलगाडीतून आपली फ़ॆमिली घेऊन निघालाय आणि मुक्कामाच्या जागी दूरदूरच्या ओळखी काढून, संबंध जोडून फ़ुकटात मुक्काम करायची आणि पाहुणचार झोडायची कला त्याला चांगली साधली आहे.....म्हणून पहिल्या ओळीत फ़ुकट्या प्रवासी म्हणतो, " आमच्या बैलगाडीचे बोरीच्या झाडापासून केलेले चाक, तु्मच्या दारात बोरीचे झाड...आपला मोठा संबंध आहे"त्यावर तो खमक्या यजमान दुसया ओळीत म्हणतो, "आपल्यात असले ओढून ताणून नातं क्रिएट करू नका , हा असला बादरायणसंबंध आहे आणि तुम्ही तुम्ही आहात आणि आम्ही आम्ही आहोत...थोडक्यात चालू पडा..."

लिखाळ 18/02/2008 - 00:24
सृष्टीलावण्य, फार मस्त ! विनोदी काव्य आवडले. --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

महेश हतोळकर 18/02/2008 - 16:46
कमले कमला श्येत्ये हरः श्येत्ये हिमालयौ| हरी: श्येत्ये क्षीरौदधी मन्ये मत्कूण शंकया|| कमळात कमला (लक्ष्मी) वसते (निजते), हर (महादेव) वसतो (निजतो) हिमालयात, हरी वसतो (निजतो) क्षीरसागरात, मला (तर) ढेकणाची शंका (येते).

वरदा 18/02/2008 - 17:50
वरदाबाई,भावार्थ सांगून सुद्धा तुम्हाला कसं 'कळ्ळं' नाही हेच मला कळ्ळं नाही.(ह.घ्या.) अहो हा विनोद आहे असं तुम्हाला वाटलं म्हणजे सगळ्यांनाच वाटेल असं नाही खरं ना? असे केले तर, तुम्ही जवळपासच्या डॉक्टरांना ह्याचा अर्थ विचारा अर्थात त्यांची मनस्थिती (mood) चांगली आहे का हे पाहूनच. गरज नाही वाटत मला...कळ्ळं नाही म्हणजे त्यात कसलाच विनोद वाटला नाही असं म्हणायचं होतं मला... ही तर माझ्यासारख्या व्यावसायिक भाषांतरकारासाठी नामुष्कीची बाब आहे. आता ते तुम्ही बघा बुवा मी प्रामाणिक प्रतिसाद दिला... बाकी सतलज यांचं सुभाषित आवडलं माझी आजी असं काहीसं म्हणंत असल्याचं आठवतंय छान सुभाषित आणि भावार्थही छान दिलाय....आणि मी यांचं सुभाषित आमच्या नववीच्या पुस्तकातलं खुप वर्षांनी वाचून छान वाटंलं.....

सुनील 21/02/2008 - 01:48
तातेन कथितं पुत्र | पत्र लिख ममाज्ञः | न तेन लिखितं पत्र | पितुराज्ञा न लंघिता || बापाने पोराला सांगितले, माझ्या आज्ञेनुसार पत्र लिही. पोराने पत्र लिहिले नाही आणि बापाची आज्ञाही उल्लंघली नाही !! आता हे कसे ? तातेन कथितं पुत्र | पत्र लिख ममाज्ञः | नतेन लिखितं पत्र | पितुराज्ञा न लंघिता || नतेन = नम्रपणाने. टीप : संस्कृत लिखाण हे स्मरणशक्तीच्या आधारे केले आहे. चुका आढळल्यास समजून घ्या आणि शक्य असल्यास सुधारून ध्या, ही विनंती. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by वरदा

इनोबा म्हणे 15/02/2008 - 18:51
वरदाबाई,भावार्थ सांगून सुद्धा तुम्हाला कसं 'कळ्ळं' नाही हेच मला कळ्ळं नाही.(ह.घ्या.) बाकी विनोद छान आहे...चालू द्या...

In reply to by वरदा

@काही कळ्ळं नाही.... वरदाताई, ही तर माझ्यासारख्या व्यावसायिक भाषांतरकारासाठी नामुष्कीची बाब आहे. असे केले तर, तुम्ही जवळपासच्या डॉक्टरांना ह्याचा अर्थ विचारा अर्थात त्यांची मनस्थिती (mood) चांगली आहे का हे पाहूनच.

In reply to by वरदा

विसोबा खेचर 16/02/2008 - 08:12
वरदाशी सहमत आहे. खरं सांगायचं तर मलाही काही कळलं नाही! हा विनोद होता का? तात्या.

In reply to by वरदा

धोंडोपंत 16/02/2008 - 08:29
हा हा हा हा हा, छान छान. अशीच सुभाषिते येऊ द्या. आपला, (गीर्वाणप्रेमी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विकेड बनी 15/02/2008 - 19:11
>>वरदाबाई,भावार्थ सांगून सुद्धा तुम्हाला कसं 'कळ्ळं' नाही हेच मला कळ्ळं नाही.(ह.घ्या.) तरी बरं की या वरदाबाईंचे आडनाव वैद्य नाही. वैद्यबुवांचे तर्कट आवडले.

प्राजु 15/02/2008 - 19:55
छान आहे. वैद्यबुवांची कमालच म्हणायची , इतका विश्वास स्वतःच्या हातच्या गुणा(??)बद्दल! - प्राजु

वडापाव 15/02/2008 - 20:56
असे विनोद अजून अनुभवायला मिळाले तर आपल्या चेह-यावर खळीसंगे हास्य फुलतं... व आपण आनंदलो आहोत ह्या जाणीवेनेच समाधान वाटतं... येऊद्यात अजून काही विनोद(भावार्थासकट द्या - आम्हांला काहीच 'कळ्ळे' नाही असे होता कामा नये)

शूलिजातः कदशनवशाद भैक्ष्ययोगात्कपाली वस्राभावाद्गगनवसन स्नेहशून्याज्जटावान इथ्थम राजन्स्तवपरिचयात इश्वरत्त्वमयाप्तम तस्मान्मैह्यम किमिति क्रुपया नार्धचंद्रम ददासि भावार्थ : ( कवी राजाकडे मदत मागत असावा)...( हे राजा बघ माझे कसे हाल झाले आहेत, )अन्न नाही, वस्त्र नाही, तेल नसल्यामुळे केसांच्या जटा झाल्या आहेत्,म्हणजे मी ईश्वरत्त्वालाच पोचलो आहे (मी जणू जटाधारी शंकर झालो आहे)..तर मग हे राजा तू मला ( एकच गोष्ट उरली ती म्हणजे) अर्धचंद्र का देत नाहीस?...( याचा दुसरा अर्थ म्हणजे मला हाकलून का देत नाहीस?) अवांतर : संस्क्रुत शुद्धलेखन मिष्टेक्ससाठी माफी असावी... बर्‍याच वर्षांनी लिहितोय ...

पायमोड्या म आणि इतर मराठी टंकलेखनासाठी माझ्यामते http://www.chhahari.com/unicode/ सगळ्यात सोपे आणि उपयोगकर्ता मित्रत्वाचे (user friendly) आहे.

अवलिया 16/02/2008 - 15:13
वैद्य राज नमस्तुभ्यम यमराज सहोदरः. एकः हरति प्राणं अपरः प्राणानि धनानि च.. समजायला सोपे आहे असे मला वाटते नाना

पुरा कवीनाम् गणनाप्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासः अद्यापितत्तुल्यकवेरभावात् अनामिका सार्थवती बभूव भावार्थ : पूर्वी एकदा कवींची गणना करताना ( करंगळीपासून मोजणी सुरू केली) प्रथम स्थान कालिदासाला दिले गेले. पण अजूनही कालिदासाच्या तुलनेचा कवी नसल्यामुळे ( शेजारील बोटाचे )अनामिका हे नाव सार्थ झाले.

हे अगदी फ़ेमस आहे... इतरपापफ़लानि यथेच्छया विलिख तानि सहे चतुरानन अरसिकेषु कवित्त्वनिवेदनम् शिरसि मा लिख मा लिख मा लिख भावार्थ : हे ब्रह्मदेवा, ( माझ्या नशिबात) बाकी काहीही वाईट लिही , ते मी सहन करेन पण अरसिक माणसाला कवित्त्व शिकवण्याचे काम माझ्या माथी नको लिहूस ,नको लिहूस ,नको लिहूस....

अस्माकम् बदरीचक्रम् युष्माकम् बदरीतरु: बादरायणसंबंधात् यूयम् यूयम् वयम् वयम् भाषांतर : आमच्या ( बैलगाडीचे)बोरीच्या झाडापासून केलेले चाक, तु्मच्या दारात बोरीचे झाड... ( मात्र) बादरायणसंबंधामुळे तुम्ही तुम्ही आहात आणि आम्ही आम्ही आहोत............. भावार्थ : हा प्रवासी बैलगाडीतून आपली फ़ॆमिली घेऊन निघालाय आणि मुक्कामाच्या जागी दूरदूरच्या ओळखी काढून, संबंध जोडून फ़ुकटात मुक्काम करायची आणि पाहुणचार झोडायची कला त्याला चांगली साधली आहे.....म्हणून पहिल्या ओळीत फ़ुकट्या प्रवासी म्हणतो, " आमच्या बैलगाडीचे बोरीच्या झाडापासून केलेले चाक, तु्मच्या दारात बोरीचे झाड...आपला मोठा संबंध आहे"त्यावर तो खमक्या यजमान दुसया ओळीत म्हणतो, "आपल्यात असले ओढून ताणून नातं क्रिएट करू नका , हा असला बादरायणसंबंध आहे आणि तुम्ही तुम्ही आहात आणि आम्ही आम्ही आहोत...थोडक्यात चालू पडा..."

लिखाळ 18/02/2008 - 00:24
सृष्टीलावण्य, फार मस्त ! विनोदी काव्य आवडले. --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

महेश हतोळकर 18/02/2008 - 16:46
कमले कमला श्येत्ये हरः श्येत्ये हिमालयौ| हरी: श्येत्ये क्षीरौदधी मन्ये मत्कूण शंकया|| कमळात कमला (लक्ष्मी) वसते (निजते), हर (महादेव) वसतो (निजतो) हिमालयात, हरी वसतो (निजतो) क्षीरसागरात, मला (तर) ढेकणाची शंका (येते).

वरदा 18/02/2008 - 17:50
वरदाबाई,भावार्थ सांगून सुद्धा तुम्हाला कसं 'कळ्ळं' नाही हेच मला कळ्ळं नाही.(ह.घ्या.) अहो हा विनोद आहे असं तुम्हाला वाटलं म्हणजे सगळ्यांनाच वाटेल असं नाही खरं ना? असे केले तर, तुम्ही जवळपासच्या डॉक्टरांना ह्याचा अर्थ विचारा अर्थात त्यांची मनस्थिती (mood) चांगली आहे का हे पाहूनच. गरज नाही वाटत मला...कळ्ळं नाही म्हणजे त्यात कसलाच विनोद वाटला नाही असं म्हणायचं होतं मला... ही तर माझ्यासारख्या व्यावसायिक भाषांतरकारासाठी नामुष्कीची बाब आहे. आता ते तुम्ही बघा बुवा मी प्रामाणिक प्रतिसाद दिला... बाकी सतलज यांचं सुभाषित आवडलं माझी आजी असं काहीसं म्हणंत असल्याचं आठवतंय छान सुभाषित आणि भावार्थही छान दिलाय....आणि मी यांचं सुभाषित आमच्या नववीच्या पुस्तकातलं खुप वर्षांनी वाचून छान वाटंलं.....

सुनील 21/02/2008 - 01:48
तातेन कथितं पुत्र | पत्र लिख ममाज्ञः | न तेन लिखितं पत्र | पितुराज्ञा न लंघिता || बापाने पोराला सांगितले, माझ्या आज्ञेनुसार पत्र लिही. पोराने पत्र लिहिले नाही आणि बापाची आज्ञाही उल्लंघली नाही !! आता हे कसे ? तातेन कथितं पुत्र | पत्र लिख ममाज्ञः | नतेन लिखितं पत्र | पितुराज्ञा न लंघिता || नतेन = नम्रपणाने. टीप : संस्कृत लिखाण हे स्मरणशक्तीच्या आधारे केले आहे. चुका आढळल्यास समजून घ्या आणि शक्य असल्यास सुधारून ध्या, ही विनंती. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
लेखनविषय:
चितां प्रज्वलितां दृष्ट्वा वैद्य: विस्मयम् आगत: । नाहं गतो न मे भ्राता कस्य इदं हस्तलाघवम् ।। भावार्थ -चितेला जळताना पाहून वैद्यबुवांना आश्चर्य वाटले, ते मनांत म्हणाले, ह्या व्यक्तिवर उपचार करायला मी सुद्धा गेलो नव्हतो आणि माझा भाऊ पण. मग कोणाचे बरे हे हस्तकौशल्य?

म्हशी

सृष्टीलावण्या ·

प्राजु 15/02/2008 - 19:59
सृष्टी.. आपले हे काव्यशास्त्रविनोद बाकी एकदम मस्तच हां... अजूनही येऊदेत... एकदम मस्तच.. - (संस्कृतप्रेमी)प्राजु

पुर्वी सकाळ मध्ये काव्यशास्त्रविनोद वाचले होते. त्याची आठवण झाली. रोज एक संसक्रुत सुभाषित येते त्यात काही वेळा अशी सुभाषिप येत होती. इथे तुम्ही लिहायला चालु केलेत चांगले केले आणखी काव्यांची वाट पाहात आहे...

प्राजु 15/02/2008 - 19:59
सृष्टी.. आपले हे काव्यशास्त्रविनोद बाकी एकदम मस्तच हां... अजूनही येऊदेत... एकदम मस्तच.. - (संस्कृतप्रेमी)प्राजु

पुर्वी सकाळ मध्ये काव्यशास्त्रविनोद वाचले होते. त्याची आठवण झाली. रोज एक संसक्रुत सुभाषित येते त्यात काही वेळा अशी सुभाषिप येत होती. इथे तुम्ही लिहायला चालु केलेत चांगले केले आणखी काव्यांची वाट पाहात आहे...
लेखनविषय:
लेखनप्रकार
एका ठिकाणी यज्ञविधी चालू असतो. पुरोहित पूजा सांगत असतात. त्याचवेळी तिथे अचानक दुसरा एक ब्राह्मण उपस्थित होतो. पूजा सांगता सांगताच पुरोहित त्या ब्राह्मणाला म्हणतो, अस्य मूर्खस्य यागस्य दक्षिणा महिषीशतम् । त्वया अर्धं च मया अर्धं विघ्नं मा कुरु पण्डित ।। ह्या मूर्खाच्या यज्ञात १०० म्हशी दक्षिणा म्हणून आहेत, तू अर्ध्या घे, मी अर्ध्या घेतो, (पण म्हशी दान केल्याने पुण्य नसते असे सांगून) हे पण्डिता ह्या यज्ञात विघ्न आणू नकोस.

"जाहीर निमंत्रण" पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आणि चर्चा

तळेकर ·

मनस्वी 15/02/2008 - 17:46
अक्षर सिद्धांताचा विजय असो! कोणी मांडलाय हो हा अक्षर सिद्धांत..? नवख्याला शास्त्रशुद्ध मराठी अभ्यास करून शिकता येईल, पण बोलीभाषेतील आणि पुरातन उच्च मराठी शिकणे आणि समजणे सोपे नाही. तिचा सांकेतिक भाषा म्हणून उत्तम उपयोग होतो. (सांकेतिकभाषाप्रिय) मनस्वी

विसोबा खेचर 15/02/2008 - 18:41
अरे मिसळपाव डॉट कॉमचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून कुणी या कार्यक्रमाला जायला आणि चर्चासत्रात भाग घ्यायला तयार आहे का ते सांगा रे! तसे असल्यास कृपया मिसळपाव डॉट कॉमच्या परवानगीकरता पोष्टकार्ड पाठवून या पत्त्यावर अर्ज करा...:) तात्या.

मनस्वी 15/02/2008 - 19:06
तात्या, मला वाटते की चर्चासत्रासाठी योग्य प्रतिनिधी तूच आहेस. हाणून पाड सगळ्या डुढ्ढाचार्य का काय म्हणतात ते.. त्यांना! मनस्वी

In reply to by मनस्वी

विसोबा खेचर 15/02/2008 - 19:10
टाईम गावला तर माझाही तोच विचार सुरू आहे. जर का तिथे कुणी प्रमाणभाषा आणि शुद्धलेखनाच्या मुद्द्यावर ट्यॅव ट्यॅव करायला लागला तर मग तो आहे आणि मी आहे! :)) असो...! तात्या.

तळेकर 15/02/2008 - 21:19
मला वाटते या चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तात्यांनी तर यावेच पण त्या शिवाय ईतर भाषाप्रभूनीही यावे. आपल्या संकेत स्थळावर त्यांची वाणवा मुळीच नाही.

पण मी येऊन ट्यॅव ट्यॅव करणार आहे.. आणि हो ट्यॅव ट्यॅव कुठून सुरू होते आणि ढोबळ नियम कुठे संपतात हे पण विचारणार आहे. बघू कसे काय जमते ते... :)) :)) पुण्याचे पेशवे

मनस्वी 15/02/2008 - 17:46
अक्षर सिद्धांताचा विजय असो! कोणी मांडलाय हो हा अक्षर सिद्धांत..? नवख्याला शास्त्रशुद्ध मराठी अभ्यास करून शिकता येईल, पण बोलीभाषेतील आणि पुरातन उच्च मराठी शिकणे आणि समजणे सोपे नाही. तिचा सांकेतिक भाषा म्हणून उत्तम उपयोग होतो. (सांकेतिकभाषाप्रिय) मनस्वी

विसोबा खेचर 15/02/2008 - 18:41
अरे मिसळपाव डॉट कॉमचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून कुणी या कार्यक्रमाला जायला आणि चर्चासत्रात भाग घ्यायला तयार आहे का ते सांगा रे! तसे असल्यास कृपया मिसळपाव डॉट कॉमच्या परवानगीकरता पोष्टकार्ड पाठवून या पत्त्यावर अर्ज करा...:) तात्या.

मनस्वी 15/02/2008 - 19:06
तात्या, मला वाटते की चर्चासत्रासाठी योग्य प्रतिनिधी तूच आहेस. हाणून पाड सगळ्या डुढ्ढाचार्य का काय म्हणतात ते.. त्यांना! मनस्वी

In reply to by मनस्वी

विसोबा खेचर 15/02/2008 - 19:10
टाईम गावला तर माझाही तोच विचार सुरू आहे. जर का तिथे कुणी प्रमाणभाषा आणि शुद्धलेखनाच्या मुद्द्यावर ट्यॅव ट्यॅव करायला लागला तर मग तो आहे आणि मी आहे! :)) असो...! तात्या.

तळेकर 15/02/2008 - 21:19
मला वाटते या चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तात्यांनी तर यावेच पण त्या शिवाय ईतर भाषाप्रभूनीही यावे. आपल्या संकेत स्थळावर त्यांची वाणवा मुळीच नाही.

पण मी येऊन ट्यॅव ट्यॅव करणार आहे.. आणि हो ट्यॅव ट्यॅव कुठून सुरू होते आणि ढोबळ नियम कुठे संपतात हे पण विचारणार आहे. बघू कसे काय जमते ते... :)) :)) पुण्याचे पेशवे
लेखनप्रकार
feb 18

आमचे पण फोटू....

अनिकेत ·

मनस्वी 15/02/2008 - 15:26
खूपच मस्त आहेत फोटो.. मी कन्नूर पाहिले आहे.. एकदम सहीईईईईईईच आहे. चहाचे मळे, डोंगरातून जाणारे छोटे छोटे हिरवेगार रस्ते, गार गार हवा, थंड वातावरण, गरम मसाल्याची शेती ... (मल्याळम) मनस्वी

माहे केरळात नाही. मी तीन वेळा तेल्लीचेरी माहे मार्गे केरळात गेलो आहे. माहे सुंदर तर नक्कीच नाही. माहे म्हणजे भेंडीबाजारासारखे बकाल वाटले. केंद्रशासित प्रदेश आहे. युनिअन टेरिटरी ऑफ माहे ऍड पाँडिचेरी. परंतु बाकी संपूर्ण केरळातील निसर्गसौंदर्याच्या बाबतीत मी तुमच्या मताशी सहमत आहे. पलक्कड उर्फ पालघाट पाहिले. कालडीला गेलात की नाही?

In reply to by सुधीर कांदळकर

अनिकेत 16/02/2008 - 00:59
माहि हे जनरल लोकान्साठी म्हटले..... मुळ्ळपिल्न्गाड्......जाणकार लोकान्साठी...माहि.... जनतेसाठी..... कालडी..... आद्य शन्करर्यान्चे स्थान...... respect. अनिकेत.

प्राजु 16/02/2008 - 00:07
खूपच सुंदर... चहाचे मळे, डोंगर... खूपच छान. मी कूर्गला गेले आहे. तिथे मोठ्ठा धबधबा आहे.. -प्राजु

ऋषिकेश 16/02/2008 - 00:50
अनिकेत राव! पूर्वपुण्याईमुळे आम्ही केरळासारख्या निसर्गरम्य जागी शिकतो. खरच नशीबवान! मी असेही म्हणायचे धाडस करीन की केरळासमोर कोकण काहीच नाही. हे मात्र मान्य नाहि. मी इतकंच म्हणेन की तुम्ही खरा कोकण पाहिलेला नसावा म्हणून असं बोलु शकताय. केवळ गर्दीने डबडबलेली पर्यटनस्थळे म्हणजे कोकण नव्हे! एकदा कोकण मनापासून पूर्वग्रह न ठेवता फिरा आणि बोला बाकी फोटु सुंदर.. त्यातहि डर्ट रोड वाला सह्हीच आला आहे. अजुन येऊ देत :) -ऋषिकेश

In reply to by अनिकेत

ऋषिकेश 16/02/2008 - 01:11
केरळ मी कोकणाइतके फिरलो नसलो तरी तुलना करु शकेन इतका बघितला आहे. म्हणूनच म्हणतो कोकण ते कोकणच!.. कोणा केरळाला ती सर येणार नाहि. याचा अर्थ केरळ सुंदर नाहि असं मला म्हणायचं माहि आहे. मुळात या दोन्हि स्थळांची तुलनाच चुकीची वाटते. पण करायची झाली तर मी अजूनहि म्हणेन कोकण ते कोकणच! :) तेव्हा सादर नमुद करु इच्छीतो की (एक दारिद्रय सोडल्यास) निसर्ग सौदर्याच्या बाबतीत कोकण केरळाच्या खचितच काकणभर सरसच आहे! काय वो गावकर्‍यांनु म्या म्हणतो ते खरं का न्हाय? -(कोकणी) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

विसोबा खेचर 16/02/2008 - 09:26
याचा अर्थ केरळ सुंदर नाहि असं मला म्हणायचं माहि आहे. मुळात या दोन्हि स्थळांची तुलनाच चुकीची वाटते. ऋशिकेशा, तुझ्याशी सहमत आहे..! अर्थात, माझे व्यक्तिगत मत विचाराल तर केरळच काय, आमच्या कोकणापुढे सर्वच प्रदेश फिके आहेत! आपला, (आंब्या-फणसातला) तात्या.

सर्व फोटो आवडले. परंतु, चहाच्या रोपट्यांवर झोपून काढून घेतलेला फोटो मात्र अल्बमच्या सौंदर्यास बाधा आणणारा आहे असे वाटले. बाकी, अभिनंदन.

मनस्वी 15/02/2008 - 15:26
खूपच मस्त आहेत फोटो.. मी कन्नूर पाहिले आहे.. एकदम सहीईईईईईईच आहे. चहाचे मळे, डोंगरातून जाणारे छोटे छोटे हिरवेगार रस्ते, गार गार हवा, थंड वातावरण, गरम मसाल्याची शेती ... (मल्याळम) मनस्वी

माहे केरळात नाही. मी तीन वेळा तेल्लीचेरी माहे मार्गे केरळात गेलो आहे. माहे सुंदर तर नक्कीच नाही. माहे म्हणजे भेंडीबाजारासारखे बकाल वाटले. केंद्रशासित प्रदेश आहे. युनिअन टेरिटरी ऑफ माहे ऍड पाँडिचेरी. परंतु बाकी संपूर्ण केरळातील निसर्गसौंदर्याच्या बाबतीत मी तुमच्या मताशी सहमत आहे. पलक्कड उर्फ पालघाट पाहिले. कालडीला गेलात की नाही?

In reply to by सुधीर कांदळकर

अनिकेत 16/02/2008 - 00:59
माहि हे जनरल लोकान्साठी म्हटले..... मुळ्ळपिल्न्गाड्......जाणकार लोकान्साठी...माहि.... जनतेसाठी..... कालडी..... आद्य शन्करर्यान्चे स्थान...... respect. अनिकेत.

प्राजु 16/02/2008 - 00:07
खूपच सुंदर... चहाचे मळे, डोंगर... खूपच छान. मी कूर्गला गेले आहे. तिथे मोठ्ठा धबधबा आहे.. -प्राजु

ऋषिकेश 16/02/2008 - 00:50
अनिकेत राव! पूर्वपुण्याईमुळे आम्ही केरळासारख्या निसर्गरम्य जागी शिकतो. खरच नशीबवान! मी असेही म्हणायचे धाडस करीन की केरळासमोर कोकण काहीच नाही. हे मात्र मान्य नाहि. मी इतकंच म्हणेन की तुम्ही खरा कोकण पाहिलेला नसावा म्हणून असं बोलु शकताय. केवळ गर्दीने डबडबलेली पर्यटनस्थळे म्हणजे कोकण नव्हे! एकदा कोकण मनापासून पूर्वग्रह न ठेवता फिरा आणि बोला बाकी फोटु सुंदर.. त्यातहि डर्ट रोड वाला सह्हीच आला आहे. अजुन येऊ देत :) -ऋषिकेश

In reply to by अनिकेत

ऋषिकेश 16/02/2008 - 01:11
केरळ मी कोकणाइतके फिरलो नसलो तरी तुलना करु शकेन इतका बघितला आहे. म्हणूनच म्हणतो कोकण ते कोकणच!.. कोणा केरळाला ती सर येणार नाहि. याचा अर्थ केरळ सुंदर नाहि असं मला म्हणायचं माहि आहे. मुळात या दोन्हि स्थळांची तुलनाच चुकीची वाटते. पण करायची झाली तर मी अजूनहि म्हणेन कोकण ते कोकणच! :) तेव्हा सादर नमुद करु इच्छीतो की (एक दारिद्रय सोडल्यास) निसर्ग सौदर्याच्या बाबतीत कोकण केरळाच्या खचितच काकणभर सरसच आहे! काय वो गावकर्‍यांनु म्या म्हणतो ते खरं का न्हाय? -(कोकणी) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

विसोबा खेचर 16/02/2008 - 09:26
याचा अर्थ केरळ सुंदर नाहि असं मला म्हणायचं माहि आहे. मुळात या दोन्हि स्थळांची तुलनाच चुकीची वाटते. ऋशिकेशा, तुझ्याशी सहमत आहे..! अर्थात, माझे व्यक्तिगत मत विचाराल तर केरळच काय, आमच्या कोकणापुढे सर्वच प्रदेश फिके आहेत! आपला, (आंब्या-फणसातला) तात्या.

सर्व फोटो आवडले. परंतु, चहाच्या रोपट्यांवर झोपून काढून घेतलेला फोटो मात्र अल्बमच्या सौंदर्यास बाधा आणणारा आहे असे वाटले. बाकी, अभिनंदन.
लेखनविषय:
लेखनप्रकार
पूर्वपुण्याईमुळे आम्ही केरळासारख्या निसर्गरम्य जागी शिकतो. केरळात अनेक लोक जातात, पण बहुतेक सर्व कोची च्या दक्षिणेकडचेच प्रदेश पहातात. उत्तर केरळातील जिल्हे... कन्नूर, वायनाड, कोळिकोड, माही, पल्लक्कड बहुदा पहात नाहीत.... त्यामुळे तिथे छान निसर्ग पहायला मिळतो. मी असेही म्हणायचे धाडस करीन की केरळासमोर कोकण काहीच नाही. नुकतेच आम्ही पुन्हा एकदा वायनाड ला गेलो होतो... त्याचे फोटू पिकासा वर टाकले आहेत.

सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर...

सृष्टीलावण्या ·

विसोबा खेचर 15/02/2008 - 10:59
आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं. अप्रतिम कविता...! लिंकन साहेबांना आमचा दंडवत आणि त्यांच्या कवितेचं थेट हृदयाला भिडणारं भाषांतर करणार्‍या बापट साहेबांनाही प्रणाम! धन्यावद सृष्टीलावण्य! अवांतर - बाय द वे, तुमचा हा आयडी फारच छान आहे! तात्या.

हे तर संस्कृत कविता पण लिलया करीत असत. मुंबई विद्यापीठाचे सुश्राव्य संस्कृतगीत त्यांनीच तर लिहिले आहे.

अतिशय सुंदर, आदर्शवादी कविता.आम्ही खूप प्रयत्न केले पण मुलगा बाहेरून नवननिन गोष्टी शिकून येतो आणि आम्हालाच चकित करतो. तरी पण अजून बरं चाललं आहे.

विसोबा खेचर 15/02/2008 - 10:59
आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं. अप्रतिम कविता...! लिंकन साहेबांना आमचा दंडवत आणि त्यांच्या कवितेचं थेट हृदयाला भिडणारं भाषांतर करणार्‍या बापट साहेबांनाही प्रणाम! धन्यावद सृष्टीलावण्य! अवांतर - बाय द वे, तुमचा हा आयडी फारच छान आहे! तात्या.

हे तर संस्कृत कविता पण लिलया करीत असत. मुंबई विद्यापीठाचे सुश्राव्य संस्कृतगीत त्यांनीच तर लिहिले आहे.

अतिशय सुंदर, आदर्शवादी कविता.आम्ही खूप प्रयत्न केले पण मुलगा बाहेरून नवननिन गोष्टी शिकून येतो आणि आम्हालाच चकित करतो. तरी पण अजून बरं चाललं आहे.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
प्रिय गुरुजी, सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी मात्र त्याला हे देखील शिकवा जगात प्रत्येक बदमाशागणिक असतो एक साधूचरित पुरुषोत्तम. स्वार्थी राजकारणी असतात जगात तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेते असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही. मला माहित आहे सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत...

तुका झालासे कळस

धोंडोपंत ·

विसोबा खेचर 15/02/2008 - 10:44
वा धोंड्या, किती छान लिहिलं आहेस! खूप बरं वाटलं वाचून.. तुकोबारायांच्या चरणी आमचाही दंडवत... आपला, (तुळशीमाळेतला, अबीरबुक्क्यातला) तात्या.

प्राजु 15/02/2008 - 20:48
धोंडोपंत काका, पुढच्या महिन्यात मी संत तुकाराम या विषयावर इप्रसारणवर कार्यक्रम करणार आहे. या तुमच्या लेखाची मदत होईल मला त्याचे स्क्रिप्ट लिहिताना. धन्यवाद. - प्राजु

In reply to by प्राजु

झंप्या 16/02/2008 - 06:40
प्राजु, धोंडोपंत काकांच्या सेवा बर्‍याचदा 'सशुल्क' असतात हा! तेव्हा स्क्रिप्ट लिहायच्याआधी त्यांची परवानगी घे.

वा, वा धोंडोपंत! छान लिहिलंय तुम्ही. तुमचा तुकोबांचा अभ्यासही दांडगा आहे. असंच चालू राहू द्या... तुका म्हणे ऐसा| साधनी जो राहे|| तोचि ज्ञान लाहे| गुरूकृपा|| आपला, पिवळा डांबिस

गुंडोपंत 16/02/2008 - 05:59
वा आपटेसाहेब, सुंदर लेख. शेवटाचा अभंग आवडला.. बोललो लेकुरें | वेडी वाकुडी उत्तरे || क्षमा करा अपराध | महाराज तुम्ही सिद्ध || नाही विचारिला | अधिकार म्यां आपुला || तुका म्हणे ज्ञानेश्वरा | पाया राखावें किंकरा || तर विट्ठला चरणी हीच प्रार्थना इतका विनय असण्याची बुद्धी मला दे. आपला गुंडोपंत

विसोबा खेचर 15/02/2008 - 10:44
वा धोंड्या, किती छान लिहिलं आहेस! खूप बरं वाटलं वाचून.. तुकोबारायांच्या चरणी आमचाही दंडवत... आपला, (तुळशीमाळेतला, अबीरबुक्क्यातला) तात्या.

प्राजु 15/02/2008 - 20:48
धोंडोपंत काका, पुढच्या महिन्यात मी संत तुकाराम या विषयावर इप्रसारणवर कार्यक्रम करणार आहे. या तुमच्या लेखाची मदत होईल मला त्याचे स्क्रिप्ट लिहिताना. धन्यवाद. - प्राजु

In reply to by प्राजु

झंप्या 16/02/2008 - 06:40
प्राजु, धोंडोपंत काकांच्या सेवा बर्‍याचदा 'सशुल्क' असतात हा! तेव्हा स्क्रिप्ट लिहायच्याआधी त्यांची परवानगी घे.

वा, वा धोंडोपंत! छान लिहिलंय तुम्ही. तुमचा तुकोबांचा अभ्यासही दांडगा आहे. असंच चालू राहू द्या... तुका म्हणे ऐसा| साधनी जो राहे|| तोचि ज्ञान लाहे| गुरूकृपा|| आपला, पिवळा डांबिस

गुंडोपंत 16/02/2008 - 05:59
वा आपटेसाहेब, सुंदर लेख. शेवटाचा अभंग आवडला.. बोललो लेकुरें | वेडी वाकुडी उत्तरे || क्षमा करा अपराध | महाराज तुम्ही सिद्ध || नाही विचारिला | अधिकार म्यां आपुला || तुका म्हणे ज्ञानेश्वरा | पाया राखावें किंकरा || तर विट्ठला चरणी हीच प्रार्थना इतका विनय असण्याची बुद्धी मला दे. आपला गुंडोपंत
लेखनविषय:
लेखनप्रकार
|| जय जय रामकृष्णहरी || लोकहो, आज माघ शुद्ध दशमी. आपल्या तुकोबारायांना याच दिवशी गुरूकृपा झाली. त्यादिवशी गुरूवार होता. त्यामुळे आजचा दिवस आमच्यासारख्या वारकर्‍यासाठी अत्यंत मोलाचा. त्यासंबंधी लोकांना माहिती व्हावी म्हणून हा लेखनप्रपंच. ज्ञानेश्वर महाराजांचे गुरू श्री निवृत्तीनाथ, एकनाथमहाराजांचे श्री जनार्दनस्वामी तसे आमच्या तुकोबारायांचे गुरू बाबाजी होते. हे बाबाजी कोण होते, काय होते, कुठे होते याचा उल्लेख कुठेही नाही. पण तुकोबारायांनी त्यांच्याच एका अभंगात त्यांचा उल्लेख केलेला आहे. लोक असं समजतात की तुकाराम महाराजांच्या पाठी गुरूपरंपरा नव्हती. पण तसे नाही.

१७६०

सृष्टीलावण्या ·

पानिपत माझ्या माहितीप्रमणे १७६१... अजून काही शब्द....आणि ते अठरा विश्वे (दारिद्र्य) या शब्दाची व्युत्पत्ती ..... त्यातले विश्वे हे विश्वे नसून विसवे आहे..म्हणजे अठरा विसवे... म्हणजे एटीन टाईम्स ट्वेन्टी...म्हणजे टोटल ३६० ... म्हणजे वर्षातले ३६० दिवस म्हणजे सगळेच दिवस दारिद्र्य.... :).... २४ * ७ दारिद्र्य...

In reply to by भडकमकर मास्तर

१७६० हेच पानिपतच्या युद्धाचे वर्ष असे लिहिले होते, वेगळे असेल तर माहित नाही. १८ विश्वेबद्दल विचार करावा लागेल. सध्यातरी तुमचे विचारच योग्य वाटत आहेत.

In reply to by भडकमकर मास्तर

विकास 16/02/2008 - 10:35
त्यातले विश्वे हे विश्वे नसून विसवे आहे..म्हणजे अठरा विसवे... म्हणजे एटीन टाईम्स ट्वेन्टी चांगली माहीती आणि बरोबर वाटणारी....तरी पण अठरा आणि वीस हे क्रमांकच का? १२ आणि ३०, ३६ आणि १० का नसावेत?

In reply to by विकास

अन्या दातार 28/02/2008 - 18:55

हा खुलासा मी दूरचित्रवाणीवर शन्नांच्या तोंडून ऐकला होता.

आता 'अठरा विसवे'च का ते पाहू. पाढे मराठीत म्हणताना एखादी संख्या गुणिले दहा हे ......दाहे....... असे म्हणतात. त्याचप्रमाणे अठरा दाहे ऐंसासे, अठरा अकरे.............अठरा विसवे तीनशे साठ.

एका वर्षातील दिवस= ३६५

म्हणजेच साधारण ३६० मानायला हरकत नाही. अठरा विसवेचे पुढे अपभ्रंश होऊन अठरा विश्वे झाले.

नंदन 15/02/2008 - 10:30
१ मैल = १७६० यार्ड. दोन्ही प्रमाणे जुन्या काळी प्रचलित होती. याचा काही संबंध असू शकेल का? बाकी अठरा विसवे ची व्युत्पत्ती सही आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

विसोबा खेचर 15/02/2008 - 10:47
परवा सहज वाचले कि १७६० साली पानिपतची लढाई झाली. मनांत विचार आला की पूर्वी म्हणत असतील, "१७६० च्या गोष्टी सांगत बसू नकोस (पाल्हाळ नको, मुद्द्याचे बोल)." त्यावरूनच कदाचित् वाक्प्रचार झाला असेल, "१७६० गोष्टी सांगणे". हम्म.. Good Guess! :) तात्या.

इनोबा म्हणे 15/02/2008 - 18:12
मुंबईच्या भेंडीबाजारची ही गोष्ट एका मासिकात वाचली होती: पुर्वी या ठिकाणी इंग्रजांची छावणी होती त्याच्याच मागील बाजूस आठवड्याचा बाजार भरायचा त्यामुळे या छावणीतील अधिकारी पत्रव्यवहार करताना 'Behind The Bazar' असा उल्लेख करायचे,कालांतराने त्याचा 'भेंडीबाजार' झाला. अलेक्झांडरचा 'शिकंदर' असाच झाला होता. आमच्या पुण्यातील वडगाव मावळ मधे इश्टूर फाकडा नामक व्यक्तीच्या नावाने ऊरुस(जत्रा) भरतो. हा इश्टूर फाकडा म्हणजे मूळचा स्टूअर्ट फोर्ड-इंग्रज लष्करातील एक अधिकारी. त्याने या गावात बरीच समाजकार्ये केली त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर गाववाल्यांनी त्याची इथेच समाधी बांधली आणि दरवर्षी त्याच्या नावाने जत्रा भरू लागली. कलकत्त्याच्या बाबतीत वाचलेली ही गोष्टः(किती खरी किती खोटी? माहित नाही) एक इंग्रज अधिकारी वाट चूकून या गावात आला.जवळच एक शेतकरी गवताच्या गंज्या एकावर एक रचून ठेवत होता,या इंग्रज अधिकार्‍याने त्याला गावाचे नाव विचारले(अर्थात इंग्रजीमधून) मात्र त्याची भाषा न समजल्याने शेतकर्‍याने तो गवताच्या गंजीबद्दल विचारत असावा असा समज करुन घेतला आणि त्याने इंग्रज सायबाला उत्तर दिले-कोल काटा(काल कापले).याच कोलकात्याचे इंग्रजांनी त्यांच्या सोयीनुसार कॅलकटा केले आणि काही काळापूर्वी बंगाली जनतेच्या आग्रहास्तव त्याचे पुन्हा कोलकाता झाले. आणखी बर्‍याच गमतीदार गोष्टी आहेत सवडीने लिहीन.

मुंबईतील हार्बर लाईन वरील कॉटन ग्रीन स्टेशनचे नाव तिथे असलेल्या सुताच्या गिरण्यांमुळे आले असावे का? (ह्. घ्या.) -अमित ------------------------------------------ Doing what you don't like is being employed and not liking what you do is common human nature!

In reply to by अमित.कुलकर्णी

इनोबा म्हणे 15/02/2008 - 19:14
अमितराव, पुर्वी या हार्बर लाईन जवळ आजूबाजूच्या झोपड्यातले लोक खाटा (कॉट) टाकून झोपायचे आणि वर हिरव्या (ग्रीन) गोधड्या पांघरायचे म्हणून त्याला 'कॉट एन ग्रीन' म्हणायचे,काही काळानंतर त्याचे 'कॉटन ग्रीन' झाले.( हे पण ह. घ्या.) अजून काहीतरी गमतीदार वाचायला मिळावे... हीच अपेक्षा (इनोदी) -इनोबा

प्राजु 15/02/2008 - 20:04
लंकेची पार्वती.. म्हणजे नक्की काय? तर काहीही आभूषणे न घातलेली अगदीच साधी होऊन एखाद्या शुभ कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेली स्त्री... पण पार्वतीच का? कारण पार्वती कधी लंकेत गेली होती? तिथे अशोक वनात तर सीता होती.. नेहमी भेडसावणारा प्रश्न.. - प्राजु

विजुभाऊ 28/02/2008 - 18:29
उत्ताप्पा : खूप खाउन झाल्यावर लहान मुलाने त्याच्या वडिलाना सान्गितले कि उठा अप्पा.....

पानिपत माझ्या माहितीप्रमणे १७६१... अजून काही शब्द....आणि ते अठरा विश्वे (दारिद्र्य) या शब्दाची व्युत्पत्ती ..... त्यातले विश्वे हे विश्वे नसून विसवे आहे..म्हणजे अठरा विसवे... म्हणजे एटीन टाईम्स ट्वेन्टी...म्हणजे टोटल ३६० ... म्हणजे वर्षातले ३६० दिवस म्हणजे सगळेच दिवस दारिद्र्य.... :).... २४ * ७ दारिद्र्य...

In reply to by भडकमकर मास्तर

१७६० हेच पानिपतच्या युद्धाचे वर्ष असे लिहिले होते, वेगळे असेल तर माहित नाही. १८ विश्वेबद्दल विचार करावा लागेल. सध्यातरी तुमचे विचारच योग्य वाटत आहेत.

In reply to by भडकमकर मास्तर

विकास 16/02/2008 - 10:35
त्यातले विश्वे हे विश्वे नसून विसवे आहे..म्हणजे अठरा विसवे... म्हणजे एटीन टाईम्स ट्वेन्टी चांगली माहीती आणि बरोबर वाटणारी....तरी पण अठरा आणि वीस हे क्रमांकच का? १२ आणि ३०, ३६ आणि १० का नसावेत?

In reply to by विकास

अन्या दातार 28/02/2008 - 18:55

हा खुलासा मी दूरचित्रवाणीवर शन्नांच्या तोंडून ऐकला होता.

आता 'अठरा विसवे'च का ते पाहू. पाढे मराठीत म्हणताना एखादी संख्या गुणिले दहा हे ......दाहे....... असे म्हणतात. त्याचप्रमाणे अठरा दाहे ऐंसासे, अठरा अकरे.............अठरा विसवे तीनशे साठ.

एका वर्षातील दिवस= ३६५

म्हणजेच साधारण ३६० मानायला हरकत नाही. अठरा विसवेचे पुढे अपभ्रंश होऊन अठरा विश्वे झाले.

नंदन 15/02/2008 - 10:30
१ मैल = १७६० यार्ड. दोन्ही प्रमाणे जुन्या काळी प्रचलित होती. याचा काही संबंध असू शकेल का? बाकी अठरा विसवे ची व्युत्पत्ती सही आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

विसोबा खेचर 15/02/2008 - 10:47
परवा सहज वाचले कि १७६० साली पानिपतची लढाई झाली. मनांत विचार आला की पूर्वी म्हणत असतील, "१७६० च्या गोष्टी सांगत बसू नकोस (पाल्हाळ नको, मुद्द्याचे बोल)." त्यावरूनच कदाचित् वाक्प्रचार झाला असेल, "१७६० गोष्टी सांगणे". हम्म.. Good Guess! :) तात्या.

इनोबा म्हणे 15/02/2008 - 18:12
मुंबईच्या भेंडीबाजारची ही गोष्ट एका मासिकात वाचली होती: पुर्वी या ठिकाणी इंग्रजांची छावणी होती त्याच्याच मागील बाजूस आठवड्याचा बाजार भरायचा त्यामुळे या छावणीतील अधिकारी पत्रव्यवहार करताना 'Behind The Bazar' असा उल्लेख करायचे,कालांतराने त्याचा 'भेंडीबाजार' झाला. अलेक्झांडरचा 'शिकंदर' असाच झाला होता. आमच्या पुण्यातील वडगाव मावळ मधे इश्टूर फाकडा नामक व्यक्तीच्या नावाने ऊरुस(जत्रा) भरतो. हा इश्टूर फाकडा म्हणजे मूळचा स्टूअर्ट फोर्ड-इंग्रज लष्करातील एक अधिकारी. त्याने या गावात बरीच समाजकार्ये केली त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर गाववाल्यांनी त्याची इथेच समाधी बांधली आणि दरवर्षी त्याच्या नावाने जत्रा भरू लागली. कलकत्त्याच्या बाबतीत वाचलेली ही गोष्टः(किती खरी किती खोटी? माहित नाही) एक इंग्रज अधिकारी वाट चूकून या गावात आला.जवळच एक शेतकरी गवताच्या गंज्या एकावर एक रचून ठेवत होता,या इंग्रज अधिकार्‍याने त्याला गावाचे नाव विचारले(अर्थात इंग्रजीमधून) मात्र त्याची भाषा न समजल्याने शेतकर्‍याने तो गवताच्या गंजीबद्दल विचारत असावा असा समज करुन घेतला आणि त्याने इंग्रज सायबाला उत्तर दिले-कोल काटा(काल कापले).याच कोलकात्याचे इंग्रजांनी त्यांच्या सोयीनुसार कॅलकटा केले आणि काही काळापूर्वी बंगाली जनतेच्या आग्रहास्तव त्याचे पुन्हा कोलकाता झाले. आणखी बर्‍याच गमतीदार गोष्टी आहेत सवडीने लिहीन.

मुंबईतील हार्बर लाईन वरील कॉटन ग्रीन स्टेशनचे नाव तिथे असलेल्या सुताच्या गिरण्यांमुळे आले असावे का? (ह्. घ्या.) -अमित ------------------------------------------ Doing what you don't like is being employed and not liking what you do is common human nature!

In reply to by अमित.कुलकर्णी

इनोबा म्हणे 15/02/2008 - 19:14
अमितराव, पुर्वी या हार्बर लाईन जवळ आजूबाजूच्या झोपड्यातले लोक खाटा (कॉट) टाकून झोपायचे आणि वर हिरव्या (ग्रीन) गोधड्या पांघरायचे म्हणून त्याला 'कॉट एन ग्रीन' म्हणायचे,काही काळानंतर त्याचे 'कॉटन ग्रीन' झाले.( हे पण ह. घ्या.) अजून काहीतरी गमतीदार वाचायला मिळावे... हीच अपेक्षा (इनोदी) -इनोबा

प्राजु 15/02/2008 - 20:04
लंकेची पार्वती.. म्हणजे नक्की काय? तर काहीही आभूषणे न घातलेली अगदीच साधी होऊन एखाद्या शुभ कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेली स्त्री... पण पार्वतीच का? कारण पार्वती कधी लंकेत गेली होती? तिथे अशोक वनात तर सीता होती.. नेहमी भेडसावणारा प्रश्न.. - प्राजु

विजुभाऊ 28/02/2008 - 18:29
उत्ताप्पा : खूप खाउन झाल्यावर लहान मुलाने त्याच्या वडिलाना सान्गितले कि उठा अप्पा.....
मी एकदा शिवडी पुलावरून चालताना सोंगट्या (गोट्यांची बहिण) विकायला ठेवलेल्या पाहिल्या, सहज मनांत विचार आला "सोंगटी" शब्द कशावरून आला असेल. मग लक्षात आले, "सोम+गोटी" चा बोलीभाषेतील उच्चार सोंगटी झाला. सोम म्हणजे पांढरा किंवा चंद्र. पांढरी किंवा चंद्रासारखी दिसणारी गोटी ती सोंगटी. तसेच आपण सहज म्हणतो, "ती मला १७६० गोष्टी सांगत होती". आता हा १७६० कुठून आला असेल असा विचार बरेच दिवस करत होते. पण उत्तर मिळत नव्हते. परवा सहज वाचले कि १७६० साली पानिपतची लढाई झाली.