Skip to main content

शिक्शण अभियान : बालकांच्या भविष्याशी खेळणारे सरकार (म. टा.)

लेखक पान्डू हवालदार यांनी बुधवार, 02/04/2008 02:18 या दिवशी प्रकाशित केले.
काही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठविण्याचा विचार करीत असताना शासन राज्यातील लाखो लेकरांना अविद्येच्या अंध:कारात ढकलीत आहे. दहावीपर्यंत शंभरातील केवळ २६ विद्याथीर्च पोहोचू शकतात.... हयाला ज बाबदार कोण ... समाज की माय-बाप शासन की अजुन काही...?

वाचने 2550
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

काही विशिष्ठ बातमीच्या संदर्भात हा प्रश्न असेल असे वाटते. कृपया बातमीचा दुवा देऊ शकाल का? चतुरंग