मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दा. कृ. सोमण लिखित "गुढीपाडवा….आनंद वाढवा" एक वाचनीय लेख मिपा साठी सादर.

संजीव नाईक ·

अभिज्ञ 06/04/2008 - 11:12
चांगलि माहिती आहे. बा़कि, वसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजैंद झाला ह्यातील मनुजैंद ह्या शब्दाचा अर्थ कळला नाही. अबब

In reply to by अभिज्ञ

वाचक्नवी 06/04/2008 - 23:18
>>वसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजैंद झाला. स्वर्गातील अमरेंदाने चैत्र शुक्ल प्रतिपदेला वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला म्हणून हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो. मनुजेन्द्र , मनुजैंद नव्हे. हा वसु किंवा वसुदत्त पूर्वजन्मी सुव्रत नावाचा राजा होता. विष्णुकृपेने याला तपश्चर्येनंतर इंद्रपद प्राप्त झाले. मनुजाचा इंद्र म्हणून मनुजेन्द्र. ही कथा पद्मपुराणात सृष्टिखंड आणि भूमिखंड या दोन्ही ठिकाणी आहे.

अभिज्ञ 06/04/2008 - 11:12
चांगलि माहिती आहे. बा़कि, वसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजैंद झाला ह्यातील मनुजैंद ह्या शब्दाचा अर्थ कळला नाही. अबब

In reply to by अभिज्ञ

वाचक्नवी 06/04/2008 - 23:18
>>वसू नावाचा राजा तपश्चर्या करून मनुजैंद झाला. स्वर्गातील अमरेंदाने चैत्र शुक्ल प्रतिपदेला वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला म्हणून हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो. मनुजेन्द्र , मनुजैंद नव्हे. हा वसु किंवा वसुदत्त पूर्वजन्मी सुव्रत नावाचा राजा होता. विष्णुकृपेने याला तपश्चर्येनंतर इंद्रपद प्राप्त झाले. मनुजाचा इंद्र म्हणून मनुजेन्द्र. ही कथा पद्मपुराणात सृष्टिखंड आणि भूमिखंड या दोन्ही ठिकाणी आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
गुढीपाडवा….आनंद वाढवा लेखक - दा. कृ. सोमण तूर्तास हा लेख येथून काढून टाकण्यात आला आहे. सदर लेख इथे प्रसिद्ध करण्यास संबंधितांचे लेखी परवानगी पत्र मिपाकडे सादर करावे, ही विनंती! अधिक माहितीकरता कृपया हे वाचावे व सहकार्य करावे... -- जनरल डायर - दा. कृ. सोमण एक वाचनीय लेख मिपा साठी सादर. संजीव

मिसळपाव पुणे खादाडी संभेलन - एक कल्पनाविलास : भाग ३

छोटा डॉन ·

इनोबा म्हणे 06/04/2008 - 10:46
"विविध [अव] गूणदर्शन व संध्याकाळी प्राजू, वरदा, मनस्वी, सॄला यांनी आयोजीत केलेले कविसंभेलन व चरोळी मैफील " हा हा हा! "धमाल, इनोबा, आंद्या, छोटा डॉन" यांनी आमाला शेवटच्या दिवशी "संध्याकाळी" रजा द्यावी कारण त्यांना त्यांच्या लोकल नातेवाईकांना भेटायचे आहे याच्यात माझा समावेश कोणी केला रे? डेंगळ्या, जाकेट आण माझं, जीप काढ. आत्ताच्या आत्ता ह्या रां*** घशात पुण्यातल्या १० ठिकाणची जबरा आणि झणझणीत मिसळ कोंबतो" अशी गर्जना केली. धमालराव देशमूख पाटील जिंदाबाद! विनोबांनी "ते जाउ दे, पुडी दे" म्हणून त्याला शांत केले. हाण तिच्यायला.... 'बेसनलाडू व धम्मकलाडूने' उत्तर म्हणून "मी काय म्हणतो, आपण समजा साजूक तुपातले लाडू बनवले तर दाह कमी होईल" असा सल्ला दिला. त्यावर विनोबा म्हणाले "च्यायला, ह्या झनझणीत मिसळपावात हे गूळमट लाडू कुठनं आले भौ ?" हे बाकी खरंय...:) आता यासंमंधीची अधिक माहिती व "अनुष्काभाभी स्पेशल डे" च्या साथी कॄपया "भाग ४ " ची वाट पहा ... आता कीती वाट पाहायला लावतोस लेका... डॉन्या लढ लेका.मस्तच.... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

केशवसुमार 06/04/2008 - 11:13
डॉनशेठ.. उत्तम चलू आहे चलू द्या ते आमच्या परिसंवादाचे नाव ' विडंबन आणि मी' बदलून 'बाई, बाटली, बिडी आणि मी' असे ठेवावे केशवसुमार

In reply to by केशवसुमार

छोटा डॉन 07/04/2008 - 12:51
शेठ तुमच्या मागणीप्रमाणं कार्यक्रमातला बदल सगळ्यांपर्यंत पोहचवण्यात आला आहे ... पण हे "बाई" च नविन काय काढलतं ? जरा आमाला बी "नालेज" द्या ना राव ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

गोट्या 06/04/2008 - 20:29
स्कॉच शिवास रिगल,ग्लेन्न्फिडिच, जॉनी वॉकर ब्लॅक लेबल , जॅक डॅनियल्स, टकिला, ड्राय मार्टिनी विथ ऑलिव्ह्स कि॑वा लाईम स्लाईसेस, "टिचर्स" चा "ऑन द रॉक्स" , AK47 cocktail, बकार्डी इन ऍपल जूस आणि पाणी, व्होदका [ स्पेशली स्मिरनॉफ ] इन टोमॅटो जुस आणि पाणी, जिन इन लाईम कॉर्डीअल आणी फ्रेश वॉटर लाईम, वेगवेगळ्या बियरा [ बडवायझर, किंगफिशर, फोस्टर ] इत्यादी इत्यादी .... ह्या सर्व स्वर्गीय पेयांच्यामुळे तुमचे संमेलन एकदम झकास चालले असेल अशी भाबडी आशा !!!!! पण आम्हाला बोलवणे कसे आले नाही ह्याचाच विचार करत आहे :) राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by गोट्या (verified= न पडताळणी केलेला)

सिंगल माल्टवाली ग्लेनमोरांजी शिवाय तात्याचे कसे होणार??? पुण्याचे पेशवे

विजुभाऊ 07/04/2008 - 12:11
सोलकढी! नी ती मासाहारी कधी झाली रे डॉन्या.......शिंच्या....... ..............सावन्त वाडीत नारळाचे दूध आणि कोकमाच्या आगळाची सोलकढी प्यालेला विजुभौ सावन्तवाडीकर

धमाल मुलगा 07/04/2008 - 13:48
अरे बाबल्या... कालतर गुढीपाडवादेखील होऊन गेला... तू आपला अजुन शिमग्यातच रमला आहेस... च्यामारी, एकेकाला धर-धरुन 'आकाशारून पडली लाकड॑...' च्या धर्तीवर चा॑गल॑च घोसळून काढतोयस की!!! जियो मेरे शेर :-)) त्यावर चिडून धम्याने "डेंगळ्या, जाकेट आण माझं, जीप काढ. आत्ताच्या आत्ता ह्या रां*** घशात पुण्यातल्या १० ठिकाणची जबरा आणि झणझणीत मिसळ कोंबतो" अशी गर्जना केली. हा हा हा!!! परत ही सवय लागणार दिसत॑य. आत्ता जेवायला जातानाही क्युबिकलमधल्या मित्राला अस॑च म्हणालो. आता खरच "टींग्याची" लागून धम्या त्याला आता काय सोडत नाही व राणीच्या देशात जाउन त्याची तिखट खाण्याची सवय मोडल्याने [ गोरा साहेब बैलाच्या मासाचे लचके तोडत असताना हा त्याच्यासमोर वरणभात कालवत असल्याने ] त्याचा आता "धूर" निघाणार हे जाणून विनोबांनी "ते जाउ दे, पुडी दे" म्हणून त्याला शांत केले. :-)))))))))))))) जाऊदे रे. आपला च्या-बिझनेसचा पार्टनर है तो. ल॑टनला शाखा काढणार आहे आपल्या बिझनेसची. दिला सोडून.

आयला डॉन्या एकदम खल्लास लिहीलयं रे......... आता खरच "टींग्याची" लागून धम्या त्याला आता काय सोडत नाही व राणीच्या देशात जाउन त्याची तिखट खाण्याची सवय मोडल्याने [ गोरा साहेब बैलाच्या मासाचे लचके तोडत असताना हा त्याच्यासमोर वरणभात कालवत असल्याने ] त्याचा आता "धूर" निघाणार हे जाणून विनोबांनी "ते जाउ दे, पुडी दे" म्हणून त्याला शांत केले. आयला या वेळी माझी तर एकदम फुल्ल टु च करुन टाकली राव......थांब बघतोच आता तुझ्याकडं..... तरी शेवटी "टिंग्याने" घाबरू नका, मी काही तरी तरकीब काढतो असे सांगितले. काळजी नको......तरकीब व्य.नि.ने पाठवत आहे.....जमल्यास पुढच्या भागात टाक. "अनुष्काच्या ऊपस्थीतीत मिपा कमेटीची सभा, त्यात वेगवेगळे ठराव व अहवाल वाचन " आपल्याला सगळं डिटेल्डमध्ये पाहिजे बरं का? म्हणजे कोण कोण कोणाला कोणाला काय काय म्हटलं ते? क्काय? अवांतर - पुण्यात मिसळीला शुद्ध साजूक तुपाची फोडणी घालतात डॉनभाय, आमच्या माथी हे पातक नको.....आम्ही (इनायकभौंसमोर) पुण्याबाबत काही मत देउ इच्छित नाही कारण आम्ही स्वत: डायहार्ड रामनाथप्रेमी आहोत.......अन् शेवटी पक्का पुणेकर असल्याने "आपला तो बाब्या" वगैरे वगैरे........ असो, पु. भा. ल. ये. दे. - टिंग्या

विजुभाऊ 21/06/2008 - 10:04
आजचा मेन्यु काय आहे डॉनभाऊ पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

इनोबा म्हणे 06/04/2008 - 10:46
"विविध [अव] गूणदर्शन व संध्याकाळी प्राजू, वरदा, मनस्वी, सॄला यांनी आयोजीत केलेले कविसंभेलन व चरोळी मैफील " हा हा हा! "धमाल, इनोबा, आंद्या, छोटा डॉन" यांनी आमाला शेवटच्या दिवशी "संध्याकाळी" रजा द्यावी कारण त्यांना त्यांच्या लोकल नातेवाईकांना भेटायचे आहे याच्यात माझा समावेश कोणी केला रे? डेंगळ्या, जाकेट आण माझं, जीप काढ. आत्ताच्या आत्ता ह्या रां*** घशात पुण्यातल्या १० ठिकाणची जबरा आणि झणझणीत मिसळ कोंबतो" अशी गर्जना केली. धमालराव देशमूख पाटील जिंदाबाद! विनोबांनी "ते जाउ दे, पुडी दे" म्हणून त्याला शांत केले. हाण तिच्यायला.... 'बेसनलाडू व धम्मकलाडूने' उत्तर म्हणून "मी काय म्हणतो, आपण समजा साजूक तुपातले लाडू बनवले तर दाह कमी होईल" असा सल्ला दिला. त्यावर विनोबा म्हणाले "च्यायला, ह्या झनझणीत मिसळपावात हे गूळमट लाडू कुठनं आले भौ ?" हे बाकी खरंय...:) आता यासंमंधीची अधिक माहिती व "अनुष्काभाभी स्पेशल डे" च्या साथी कॄपया "भाग ४ " ची वाट पहा ... आता कीती वाट पाहायला लावतोस लेका... डॉन्या लढ लेका.मस्तच.... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

केशवसुमार 06/04/2008 - 11:13
डॉनशेठ.. उत्तम चलू आहे चलू द्या ते आमच्या परिसंवादाचे नाव ' विडंबन आणि मी' बदलून 'बाई, बाटली, बिडी आणि मी' असे ठेवावे केशवसुमार

In reply to by केशवसुमार

छोटा डॉन 07/04/2008 - 12:51
शेठ तुमच्या मागणीप्रमाणं कार्यक्रमातला बदल सगळ्यांपर्यंत पोहचवण्यात आला आहे ... पण हे "बाई" च नविन काय काढलतं ? जरा आमाला बी "नालेज" द्या ना राव ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

गोट्या 06/04/2008 - 20:29
स्कॉच शिवास रिगल,ग्लेन्न्फिडिच, जॉनी वॉकर ब्लॅक लेबल , जॅक डॅनियल्स, टकिला, ड्राय मार्टिनी विथ ऑलिव्ह्स कि॑वा लाईम स्लाईसेस, "टिचर्स" चा "ऑन द रॉक्स" , AK47 cocktail, बकार्डी इन ऍपल जूस आणि पाणी, व्होदका [ स्पेशली स्मिरनॉफ ] इन टोमॅटो जुस आणि पाणी, जिन इन लाईम कॉर्डीअल आणी फ्रेश वॉटर लाईम, वेगवेगळ्या बियरा [ बडवायझर, किंगफिशर, फोस्टर ] इत्यादी इत्यादी .... ह्या सर्व स्वर्गीय पेयांच्यामुळे तुमचे संमेलन एकदम झकास चालले असेल अशी भाबडी आशा !!!!! पण आम्हाला बोलवणे कसे आले नाही ह्याचाच विचार करत आहे :) राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by गोट्या (verified= न पडताळणी केलेला)

सिंगल माल्टवाली ग्लेनमोरांजी शिवाय तात्याचे कसे होणार??? पुण्याचे पेशवे

विजुभाऊ 07/04/2008 - 12:11
सोलकढी! नी ती मासाहारी कधी झाली रे डॉन्या.......शिंच्या....... ..............सावन्त वाडीत नारळाचे दूध आणि कोकमाच्या आगळाची सोलकढी प्यालेला विजुभौ सावन्तवाडीकर

धमाल मुलगा 07/04/2008 - 13:48
अरे बाबल्या... कालतर गुढीपाडवादेखील होऊन गेला... तू आपला अजुन शिमग्यातच रमला आहेस... च्यामारी, एकेकाला धर-धरुन 'आकाशारून पडली लाकड॑...' च्या धर्तीवर चा॑गल॑च घोसळून काढतोयस की!!! जियो मेरे शेर :-)) त्यावर चिडून धम्याने "डेंगळ्या, जाकेट आण माझं, जीप काढ. आत्ताच्या आत्ता ह्या रां*** घशात पुण्यातल्या १० ठिकाणची जबरा आणि झणझणीत मिसळ कोंबतो" अशी गर्जना केली. हा हा हा!!! परत ही सवय लागणार दिसत॑य. आत्ता जेवायला जातानाही क्युबिकलमधल्या मित्राला अस॑च म्हणालो. आता खरच "टींग्याची" लागून धम्या त्याला आता काय सोडत नाही व राणीच्या देशात जाउन त्याची तिखट खाण्याची सवय मोडल्याने [ गोरा साहेब बैलाच्या मासाचे लचके तोडत असताना हा त्याच्यासमोर वरणभात कालवत असल्याने ] त्याचा आता "धूर" निघाणार हे जाणून विनोबांनी "ते जाउ दे, पुडी दे" म्हणून त्याला शांत केले. :-)))))))))))))) जाऊदे रे. आपला च्या-बिझनेसचा पार्टनर है तो. ल॑टनला शाखा काढणार आहे आपल्या बिझनेसची. दिला सोडून.

आयला डॉन्या एकदम खल्लास लिहीलयं रे......... आता खरच "टींग्याची" लागून धम्या त्याला आता काय सोडत नाही व राणीच्या देशात जाउन त्याची तिखट खाण्याची सवय मोडल्याने [ गोरा साहेब बैलाच्या मासाचे लचके तोडत असताना हा त्याच्यासमोर वरणभात कालवत असल्याने ] त्याचा आता "धूर" निघाणार हे जाणून विनोबांनी "ते जाउ दे, पुडी दे" म्हणून त्याला शांत केले. आयला या वेळी माझी तर एकदम फुल्ल टु च करुन टाकली राव......थांब बघतोच आता तुझ्याकडं..... तरी शेवटी "टिंग्याने" घाबरू नका, मी काही तरी तरकीब काढतो असे सांगितले. काळजी नको......तरकीब व्य.नि.ने पाठवत आहे.....जमल्यास पुढच्या भागात टाक. "अनुष्काच्या ऊपस्थीतीत मिपा कमेटीची सभा, त्यात वेगवेगळे ठराव व अहवाल वाचन " आपल्याला सगळं डिटेल्डमध्ये पाहिजे बरं का? म्हणजे कोण कोण कोणाला कोणाला काय काय म्हटलं ते? क्काय? अवांतर - पुण्यात मिसळीला शुद्ध साजूक तुपाची फोडणी घालतात डॉनभाय, आमच्या माथी हे पातक नको.....आम्ही (इनायकभौंसमोर) पुण्याबाबत काही मत देउ इच्छित नाही कारण आम्ही स्वत: डायहार्ड रामनाथप्रेमी आहोत.......अन् शेवटी पक्का पुणेकर असल्याने "आपला तो बाब्या" वगैरे वगैरे........ असो, पु. भा. ल. ये. दे. - टिंग्या

विजुभाऊ 21/06/2008 - 10:04
आजचा मेन्यु काय आहे डॉनभाऊ पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

चिकन कॅफ्रियल

प्रभाकर पेठकर ·

बहुतेक स्टार्टर दिसते? हीच जर ग्रेव्हीत केली तर मला वाटते कि भात व नान बरोबर सुद्धा छान लागेल. करून पाहीन.

In reply to by स्वाती राजेश

ग्रेव्ही साठी कांदा आणि टोमॅटो वाढवावे लागेल. म्हणजे त्या प्रमाणात इतर साहित्यही वाढवावे. पण मला वाटते ही पाककृती आहे तशीच मिरची, कोथिंबीर, पुदीना, लिंबू आणि तेलाच्या चवीने समृद्ध छान आहे.

विसोबा खेचर 06/04/2008 - 12:37
वा पेठकरशेठ... अप्रतिम पाकृ आणि अप्रतिम फोटो...! तसेच, ड्रिंक्स बरोबर चखना म्हणूनही मस्त आहे. लाख रुपये की बात! :) आपला, (ग्लेन मोरांजीप्रेमी) तात्या.

अहो काय धडाधड मस्त मस्त पाककृती देता आहात आणि त्यात फोटो सुध्दा झकास!प्रॉब्लेम एवढाच की आधी कोणती करायची हे सुध्दा ठरवता येत नाहीये.. सगळ्याच मस्त आहेत..:) स्वाती

बहुतेक स्टार्टर दिसते? हीच जर ग्रेव्हीत केली तर मला वाटते कि भात व नान बरोबर सुद्धा छान लागेल. करून पाहीन.

In reply to by स्वाती राजेश

ग्रेव्ही साठी कांदा आणि टोमॅटो वाढवावे लागेल. म्हणजे त्या प्रमाणात इतर साहित्यही वाढवावे. पण मला वाटते ही पाककृती आहे तशीच मिरची, कोथिंबीर, पुदीना, लिंबू आणि तेलाच्या चवीने समृद्ध छान आहे.

विसोबा खेचर 06/04/2008 - 12:37
वा पेठकरशेठ... अप्रतिम पाकृ आणि अप्रतिम फोटो...! तसेच, ड्रिंक्स बरोबर चखना म्हणूनही मस्त आहे. लाख रुपये की बात! :) आपला, (ग्लेन मोरांजीप्रेमी) तात्या.

अहो काय धडाधड मस्त मस्त पाककृती देता आहात आणि त्यात फोटो सुध्दा झकास!प्रॉब्लेम एवढाच की आधी कोणती करायची हे सुध्दा ठरवता येत नाहीये.. सगळ्याच मस्त आहेत..:) स्वाती
Taxonomy upgrade extras
सहित्यः चिकन ब्रेस्ट - अर्धा किलो (बोनलेस) हिरव्या मिरच्या - ८ जिरं - १ टी स्पून हळद - १/२ टी स्पून अख्खी काळी मिरी - १/२ टी स्पून आलं - १ इंच लसूण - १० पाकळ्या लवंग - ८ नग दालचिनी - २ इंच कोथिंबीर - मुठभर पुदीना - ५ काड्यांची पाने लिंबे - २ मोठी साखर २ चमचे तेल - चिकन फ्राय करण्यासाठी कांदा - १ मध्यम टोमॅटॉ - २ मध्यम कोथिंबीर - सजावटीसाठी. कृती: चिकनचे मोठाले तुकडे करून घ्यावेत. कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या करून १ इंचाचे तुकडे करावेत.

आई समीप येता

अजय जोशी ·

आईमुळेच पाही || आईपुढेच नम्र आईपुढे कृतज्ञ | नमतो इथेच तोही सर्वांहुनि सर्वज्ञ || या ओळी तर एकदम उत्तम आहेत बघ. छान कविता आहे. अशाच अजून येऊद्या. पुण्याचे पेशवे

आईमुळेच पाही || आईपुढेच नम्र आईपुढे कृतज्ञ | नमतो इथेच तोही सर्वांहुनि सर्वज्ञ || या ओळी तर एकदम उत्तम आहेत बघ. छान कविता आहे. अशाच अजून येऊद्या. पुण्याचे पेशवे

इनोबा म्हणे 05/04/2008 - 23:21
अजयराव अप्रतिम कविता. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! जगतात राम नाही आईशिवाय काही | सौंदर्य सृष्टी जगती आईमुळेच पाही || आईपुढेच नम्र आईपुढे कृतज्ञ | नमतो इथेच तोही सर्वांहुनि सर्वज्ञ || खरं आहे || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

फटू 06/04/2008 - 00:15
जगतात राम नाही आईशिवाय काही | सौंदर्य सृष्टी जगती आईमुळेच पाही || छान आहे कविता....

विसोबा खेचर 06/04/2008 - 00:17
कविता ठीक वाटली! त्यात ममत्वापेक्षा, आपुलकीपेक्षा छापिलपणा जास्त वाटला.. फक्त, नमतो इथेच तोही सर्वांहुनि सर्वज्ञ || या ओळी जरा बर्‍या वाटल्या, वेगळ्या वाटल्या! आपला, (मातृभक्त) तात्या.

मदनबाण 06/04/2008 - 04:40
आईस पुत्र वाटे हृदयामधील प्राण || जगतात राम नाही आईशिवाय काही | कविता आवडली. मदनबाण

मीनल 06/04/2008 - 17:05
लहान शब्द समुहातली उत्कट विचारांची कविती आहे . मला वाटते आई हीच निस्वःर्थी प्रेम करू शकते. पत्नी नाही.निदान प्रत्येक वेळी तरी नाही. मीनल.

आईमुळेच पाही || आईपुढेच नम्र आईपुढे कृतज्ञ | नमतो इथेच तोही सर्वांहुनि सर्वज्ञ || या ओळी तर एकदम उत्तम आहेत बघ. छान कविता आहे. अशाच अजून येऊद्या. पुण्याचे पेशवे

आईमुळेच पाही || आईपुढेच नम्र आईपुढे कृतज्ञ | नमतो इथेच तोही सर्वांहुनि सर्वज्ञ || या ओळी तर एकदम उत्तम आहेत बघ. छान कविता आहे. अशाच अजून येऊद्या. पुण्याचे पेशवे

इनोबा म्हणे 05/04/2008 - 23:21
अजयराव अप्रतिम कविता. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! जगतात राम नाही आईशिवाय काही | सौंदर्य सृष्टी जगती आईमुळेच पाही || आईपुढेच नम्र आईपुढे कृतज्ञ | नमतो इथेच तोही सर्वांहुनि सर्वज्ञ || खरं आहे || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

फटू 06/04/2008 - 00:15
जगतात राम नाही आईशिवाय काही | सौंदर्य सृष्टी जगती आईमुळेच पाही || छान आहे कविता....

विसोबा खेचर 06/04/2008 - 00:17
कविता ठीक वाटली! त्यात ममत्वापेक्षा, आपुलकीपेक्षा छापिलपणा जास्त वाटला.. फक्त, नमतो इथेच तोही सर्वांहुनि सर्वज्ञ || या ओळी जरा बर्‍या वाटल्या, वेगळ्या वाटल्या! आपला, (मातृभक्त) तात्या.

मदनबाण 06/04/2008 - 04:40
आईस पुत्र वाटे हृदयामधील प्राण || जगतात राम नाही आईशिवाय काही | कविता आवडली. मदनबाण

मीनल 06/04/2008 - 17:05
लहान शब्द समुहातली उत्कट विचारांची कविती आहे . मला वाटते आई हीच निस्वःर्थी प्रेम करू शकते. पत्नी नाही.निदान प्रत्येक वेळी तरी नाही. मीनल.
लेखनविषय:
आई समीप येता पुत्रांस शोक झाला | न जाणता तुला गे किती काळ व्यर्थ गेला || पुत्रांस आई वाटे देवापुढील ज्ञान | आईस पुत्र वाटे हृदयामधील प्राण || जगतात राम नाही आईशिवाय काही | सौंदर्य सृष्टी जगती आईमुळेच पाही || आईपुढेच नम्र आईपुढे कृतज्ञ | नमतो इथेच तोही सर्वांहुनि सर्वज्ञ ||

मकइ राइस

स्वाती दिनेश ·

मकई राईस मलाही आवडतो. मी त्यात थोडी काळी मिरी घालतो. (थोडीच, जास्त नाही). प्रॉन्स बालचाव बरोबर निश्चित मस्स्स्स्त लागेल.

वरदा 09/04/2008 - 22:58
घरी कॅन आहे आणि आज पोळ्या करायचा कंटाळा आलाय आज करतेच... स्वाती, पेठकरकाका कुणीतरी मला टॉमॅटो पुलाव सांगा ना कसा करु....

मकई राईस मलाही आवडतो. मी त्यात थोडी काळी मिरी घालतो. (थोडीच, जास्त नाही). प्रॉन्स बालचाव बरोबर निश्चित मस्स्स्स्त लागेल.

वरदा 09/04/2008 - 22:58
घरी कॅन आहे आणि आज पोळ्या करायचा कंटाळा आलाय आज करतेच... स्वाती, पेठकरकाका कुणीतरी मला टॉमॅटो पुलाव सांगा ना कसा करु....
Taxonomy upgrade extras
१वाटी बासमती तांदूळ,१ मध्यम कांदा ,२ टेबल स्पून पिवळे मके, मीठ चवीनुसार,१ हिरवी मिरची,१ टेबल स्पून तेल/साजूक तूप +१ चहाचा चमचा साजूक तूप, १ टे‌. स्पून काजू तुकडे भात मोकळा शिजवून घ्या.कांदा उभा चिरून घ्या. मिरची बारीक चिरा.ताजे मक्याच्या दाण्यातील मके असतील तर वाफवून घ्या,कॅन मधील मके वाफवून घ्यायची गरज नाही. एका कढईत/नॉन स्टीक पॅन मध्ये तेल /तूप तापत ठेवा.त्यात जिरे घाला,मिरच्यांचे तुकडे घाला,कांदा घाला.कांदा गुलाबीसर परता,नंतर काजू तुकडे घालून परता, मके घाला,थोडे परता.भात घाला,मीठ घाला,हलक्या हाताने शीत न मोडेल अशा बेताने परता,साजूक तूप सोडा‍‍.

हरवले ते गवसले...

प्रगती ·

विसोबा खेचर 06/04/2008 - 14:17
प्रगती आणि कल्पना, आपल्या मि.पा.मुळे आमच्या सारख्या बाहेरुन शिक्षण घेतलेल्यांना कालेज कट्टा काय असतो, तिथे काय गमती जमती असतात याचा अनुभव आला. ताण तणाव घालवन्यासाठी तसंच फक्त मराठीतुन बोलण्यासाठी (इंग्रजीची सरमिसळ न करता) आंम्हाला मि.पा. चा उपयोग झाला. मनापासून धन्यवाद! मिपा आपलंच आहे... फक्त एक करा ,रोज दाखवु नका एकदा खायलाच बोलवा. नक्की! :) अंतिमत सगळयांना गुढीपाढव्याच्या शुभेच्छा. आपल्यालाही अनेक शुभेच्छा! तात्या.

विसोबा खेचर 06/04/2008 - 14:17
प्रगती आणि कल्पना, आपल्या मि.पा.मुळे आमच्या सारख्या बाहेरुन शिक्षण घेतलेल्यांना कालेज कट्टा काय असतो, तिथे काय गमती जमती असतात याचा अनुभव आला. ताण तणाव घालवन्यासाठी तसंच फक्त मराठीतुन बोलण्यासाठी (इंग्रजीची सरमिसळ न करता) आंम्हाला मि.पा. चा उपयोग झाला. मनापासून धन्यवाद! मिपा आपलंच आहे... फक्त एक करा ,रोज दाखवु नका एकदा खायलाच बोलवा. नक्की! :) अंतिमत सगळयांना गुढीपाढव्याच्या शुभेच्छा. आपल्यालाही अनेक शुभेच्छा! तात्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार, मि.पा. वरिल सगळ्या मंडळींना प्रगती व कल्पनाचा नमस्कार. मिसळ्पाव हे संकेतस्थळ सूरू केल्याबद्द्ल धन्यवाद. आणी हे संकेतस्थळ आम्हाला दा़खवल्या बद्द्ल मदनबाण यांचे आभार! मि.पा वरिल सगळे सदस्य अपतिम ले़ख, विडंबन ,कथा विनोद लिहितात त्यांचे शतश अभिनंदन. सगळयाच्या प्रतिक्रिया अगदि झकास असतात अगदी ह. ह. पु. वा. आपल्या मि.पा.मुळे आमच्या सारख्या बाहेरुन शिक्षण घेतलेल्यांना कालेज कट्टा काय असतो, तिथे काय गमती जमती असतात याचा अनुभव आला. ताण तणाव घालवन्यासाठी तसंच फक्त मराठीतुन बोलण्यासाठी (इंग्रजीची सरमिसळ न करता) आंम्हाला मि.पा.

प्रॉन्स बालचाव

प्रभाकर पेठकर ·

नंदन 05/04/2008 - 19:19
पाककृती मस्त आणि फोटो तर अप्रतिम. काश्मिरी मिरच्यांमुळे आलेला लाल रंग (तुमच्याच पावभाजीच्या कृतीप्रमाणे) सुरेख दिसतो आहे. बाकी तुम्ही म्हणालात तसे गोव्यात हा पदार्थ चाखला आहे. इथे वाचल्यावर प्रथम लोणच्याच्या चवीच्या जवळ जाणारी आंबट-गोड-व्हिनेगरी चव आठवली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

काय मस्त चित्र आहे.. पाहूनच पाणी सुटले..म्हणजे मी समुद्री प्राण्यांची प्रेमी नसतानाही... आणि पाकृ तर आहेच भन्नाट.. ह्याच्या बरोबर गरम भाताबरोबर जबाब नही म्हणता मग ह्या मकई राईस बरोबर पहा बर कसे लागेल ते...http://www.misalpav.com/node/1374 आता केलेच पाहिजे.. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

काय मस्त चित्र आहे.. पाहूनच पाणी सुटले.. असेच :) पेठकर साहेब, नुसत्या पाकक्रिया लिहित जा !!! चित्र नका टाकत जाऊ, लै त्रास होतो. आपल्या पाककृतीचे चित्र पाहुन खाव-खाव सुटते. अशा वेळी मुद्दामहुन आमच्याकडे पारंपारिक चकत्या-चकत्याची भेंडीची भाजी होत असते. :)

इनोबा म्हणे 05/04/2008 - 20:12
ते चित्र काढा आधी.पोटात कोळंबी नाचायला लागली राव. पुण्यात कुठं अशी कोळंबी खायला मिळंल का रे! कुणाला माहीत असेल तर सांगा लवकर.... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by अभिज्ञ

इनोबा म्हणे 06/04/2008 - 00:59
बहुतेक चिंचवड टेल्को समोर "मालवणि मेजवानि" मध्ये मिळु शकेल. बहूतेक म्हंजी..... च्यामारी एवढ्या लांब(डेक्कनवरुन) जायचं आणि नाय मिळालं उपाशीच परत यायचं.... जरा नक्की कुठे मिळेल ते सांगा की. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

अभिज्ञ 06/04/2008 - 01:18
बहूतेक म्हंजी..... च्यामारी एवढ्या लांब(डेक्कनवरुन) जायचं आणि नाय मिळालं उपाशीच परत यायचं.... जरा नक्की कुठे मिळेल ते सांगा की. दादानू, मग आम्हि काय बेगलोर वरुन येउन ते चेक करुन तुम्हाला सांगु म्हणता?...))))))) ह्.घ्या. पण एक सांगतो ,तुम्ही या ठिकाणि जाउन उपाशी काहि रहात नाहि एवढे मात्र लिहुन घ्या. मालवणि पध्दतिचे नोन-वेज चे एक से एक पदार्थ इथे मिळतात. मला आता नक्कि आठवत नाहि अशि कोलंबी करी इथे खाल्लि का नाहि ते. परन्तु आमचे इथले आवडते पदार्थ म्हणजे. १.प्रान्स कोळिवाडा २.चिकन मालवणि. आपणच एकदा जाउन खातरजमा करुन घेउन आम्हालाहि कळवावे हि विनंति. पेठकर काका , प्रान्स कोळिवाडा ची रेसिपी इथे देउ शकाल काय? अबब

विजुभाऊ 05/04/2008 - 20:29
पुण्यात सदाशिव पेठेत " सुगरण" एस पी पासुन पेरु गेट कडे सरळ जायचे नागपुर च्या थोडे पुढे त्याच लायनीमधे. मधे मी एकदा चाखली होती कोळंबी करी.

कोलबेर 05/04/2008 - 23:59
'काय जेवलात?' ह्या ऐवजी 'काय जेवणार?' असा धागा असता तर 'प्रॉन्स बालचाव' असे आवर्जुन दिले असते.:) किलिंग रेसीपी आणि फोटो आहे. रंग तर इतका मादक आला आहे की बस रे बस्!! आणि बाऊल मध्ये देखिल काळजीपूर्वक भरुन (कडा एखाद्या पेपर टिशून पुसुन घेतल्या सारखा वाटतात ..) बारीक सारीक गोष्टींची देखिल काळजी घेतल्याने आणि अगदी मिनीमल सजावट वगैरमुळे कोळंब्या अगदी उठून दिसत आहेत. नक्की बनवणार. इथे दिल्या बद्दल धन्यवाद!!

विसोबा खेचर 06/04/2008 - 00:06
पेठकरशेठ, आपण तर फोटो पाहूनच खलास झालो, पुढची पाकृ वाचलीच नाही! :) फारच देखणी पाकृ! वा वा! अवांतर - कोलंबीभात किंवा कोलंबीपुलावाचीही पाकृ व फोटो लवकरच येऊ द्या पेठकरशेठ! आपला, (कोलंबीप्रेमी) तात्या.

तुम्ही नेहमीप्रमाणे फोटो टाकून फारच पंचाईत करता.:))))) पाककृती मस्त दिसत आहे. जरा पाडवा झाला कि करून पाहीनच. कलर का.मि.मुळे (काश्मिरी मिरची) आला आहे ना? मस्त आहे.

समस्त खवय्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. चवीने खाणार त्यांना देव देणार. ही कोलंबी करी नाही. त्यामुळे मला नाही वाटत पुण्यात कुठे (हॉटेलात) मिळत असेल असे. हं! कुठे गोवन (मालवणी नाही) हॉटेल असेल तर शक्य आहे. गोवन हॉटेल असेल तर मस्तपैकी पोर्क व्हिंदालू, पोर्क सर्पोतेल वगैरेही मिळेल. असे एखादे हॉटेल पुण्यात किंवा मुंबईत असेल तर मलाही कळवा. फार फार वर्षांपुर्वी (१९७३ ते १९७९ ह्या काळात) हुतात्मा चौकात एका आतल्या गल्लीत होतं एक प्रसिद्ध गोवन हॉटेल. तिथे जाईन - जाईन म्हणेस्तोवर परदेश गमन झाले आणि ती भेट राहूनच गेली. असो.

कोलबेर 06/04/2008 - 09:23
आजच ताजे प्रॉन्स आणून बालचाव बनवले.. आंबट गोड चवीमू़ळे मस्त लागले!! पिनाकोलाडा आणि प्रॉन्स बालचाव मझा आ गया!! :)

श्री. कोलबेर, हार्दिक अभिनंदन. नववर्षाची गुढी उभारलीत तर. फोटो मस्त आहे. पाककृतीही भन्नाट बनली असणार. काश्मिरी मिरची मिळाली नाही का? काही प्रमाणं बदललेली दिसताहेत. जसे लसूण?

In reply to by प्रभाकर पेठकर

कोलबेर 06/04/2008 - 09:39
अहो खूपच भन्नाट बनली पाककृती.. लसणाचं म्हणाल, तर तुम्ही २-३ कांदे असे दिले आहे.. अहो इथे लसणाचे कांदे म्हणजे खरंच आपल्या कांद्या इतके मोठे असतात.. त्यामूळे अंदाजाने त्या थोराड लसणाच्य ४-५ पाकळ्या टाकल्या. कश्मिरी मिरच्या कुठल्या मिळताहेत इथे? 'कश्मिरी लाल' म्हणून एक तिखट मिळते ते टाकले... आणि कढीपत्ता पण मिळाला नाही सध्या त्याच्या इंपोर्टवर बंदी काय टाकलीय म्हणे :(.. पण तरीही पाककॄती 'भन्नाट' बनली होती.. इतकी सोपी आणि मस्त पाककृती दिलेली असताना इथे लोकं हॉटेलं का शोधत आहेत कळले नाही ? :))

In reply to by कोलबेर

ह्म्म्म्म! म्हणजे तो चिनी लसूण असावा. तो १ अख्खा कांदा घालावयास हरकत नाही. चॉप केलेला लसूण घासागणिक लागला पाहिजे. असो. पुढच्यावेळी हा बदल केलात तर अजून मजा येईल. कारण लाल तिखट, साखर, व्हिनेगर आणि भरपूर लसूण ह्याची एकत्रित चव लई ग्रेट लागते.

नंदन 05/04/2008 - 19:19
पाककृती मस्त आणि फोटो तर अप्रतिम. काश्मिरी मिरच्यांमुळे आलेला लाल रंग (तुमच्याच पावभाजीच्या कृतीप्रमाणे) सुरेख दिसतो आहे. बाकी तुम्ही म्हणालात तसे गोव्यात हा पदार्थ चाखला आहे. इथे वाचल्यावर प्रथम लोणच्याच्या चवीच्या जवळ जाणारी आंबट-गोड-व्हिनेगरी चव आठवली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

काय मस्त चित्र आहे.. पाहूनच पाणी सुटले..म्हणजे मी समुद्री प्राण्यांची प्रेमी नसतानाही... आणि पाकृ तर आहेच भन्नाट.. ह्याच्या बरोबर गरम भाताबरोबर जबाब नही म्हणता मग ह्या मकई राईस बरोबर पहा बर कसे लागेल ते...http://www.misalpav.com/node/1374 आता केलेच पाहिजे.. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

काय मस्त चित्र आहे.. पाहूनच पाणी सुटले.. असेच :) पेठकर साहेब, नुसत्या पाकक्रिया लिहित जा !!! चित्र नका टाकत जाऊ, लै त्रास होतो. आपल्या पाककृतीचे चित्र पाहुन खाव-खाव सुटते. अशा वेळी मुद्दामहुन आमच्याकडे पारंपारिक चकत्या-चकत्याची भेंडीची भाजी होत असते. :)

इनोबा म्हणे 05/04/2008 - 20:12
ते चित्र काढा आधी.पोटात कोळंबी नाचायला लागली राव. पुण्यात कुठं अशी कोळंबी खायला मिळंल का रे! कुणाला माहीत असेल तर सांगा लवकर.... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by अभिज्ञ

इनोबा म्हणे 06/04/2008 - 00:59
बहुतेक चिंचवड टेल्को समोर "मालवणि मेजवानि" मध्ये मिळु शकेल. बहूतेक म्हंजी..... च्यामारी एवढ्या लांब(डेक्कनवरुन) जायचं आणि नाय मिळालं उपाशीच परत यायचं.... जरा नक्की कुठे मिळेल ते सांगा की. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

अभिज्ञ 06/04/2008 - 01:18
बहूतेक म्हंजी..... च्यामारी एवढ्या लांब(डेक्कनवरुन) जायचं आणि नाय मिळालं उपाशीच परत यायचं.... जरा नक्की कुठे मिळेल ते सांगा की. दादानू, मग आम्हि काय बेगलोर वरुन येउन ते चेक करुन तुम्हाला सांगु म्हणता?...))))))) ह्.घ्या. पण एक सांगतो ,तुम्ही या ठिकाणि जाउन उपाशी काहि रहात नाहि एवढे मात्र लिहुन घ्या. मालवणि पध्दतिचे नोन-वेज चे एक से एक पदार्थ इथे मिळतात. मला आता नक्कि आठवत नाहि अशि कोलंबी करी इथे खाल्लि का नाहि ते. परन्तु आमचे इथले आवडते पदार्थ म्हणजे. १.प्रान्स कोळिवाडा २.चिकन मालवणि. आपणच एकदा जाउन खातरजमा करुन घेउन आम्हालाहि कळवावे हि विनंति. पेठकर काका , प्रान्स कोळिवाडा ची रेसिपी इथे देउ शकाल काय? अबब

विजुभाऊ 05/04/2008 - 20:29
पुण्यात सदाशिव पेठेत " सुगरण" एस पी पासुन पेरु गेट कडे सरळ जायचे नागपुर च्या थोडे पुढे त्याच लायनीमधे. मधे मी एकदा चाखली होती कोळंबी करी.

कोलबेर 05/04/2008 - 23:59
'काय जेवलात?' ह्या ऐवजी 'काय जेवणार?' असा धागा असता तर 'प्रॉन्स बालचाव' असे आवर्जुन दिले असते.:) किलिंग रेसीपी आणि फोटो आहे. रंग तर इतका मादक आला आहे की बस रे बस्!! आणि बाऊल मध्ये देखिल काळजीपूर्वक भरुन (कडा एखाद्या पेपर टिशून पुसुन घेतल्या सारखा वाटतात ..) बारीक सारीक गोष्टींची देखिल काळजी घेतल्याने आणि अगदी मिनीमल सजावट वगैरमुळे कोळंब्या अगदी उठून दिसत आहेत. नक्की बनवणार. इथे दिल्या बद्दल धन्यवाद!!

विसोबा खेचर 06/04/2008 - 00:06
पेठकरशेठ, आपण तर फोटो पाहूनच खलास झालो, पुढची पाकृ वाचलीच नाही! :) फारच देखणी पाकृ! वा वा! अवांतर - कोलंबीभात किंवा कोलंबीपुलावाचीही पाकृ व फोटो लवकरच येऊ द्या पेठकरशेठ! आपला, (कोलंबीप्रेमी) तात्या.

तुम्ही नेहमीप्रमाणे फोटो टाकून फारच पंचाईत करता.:))))) पाककृती मस्त दिसत आहे. जरा पाडवा झाला कि करून पाहीनच. कलर का.मि.मुळे (काश्मिरी मिरची) आला आहे ना? मस्त आहे.

समस्त खवय्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. चवीने खाणार त्यांना देव देणार. ही कोलंबी करी नाही. त्यामुळे मला नाही वाटत पुण्यात कुठे (हॉटेलात) मिळत असेल असे. हं! कुठे गोवन (मालवणी नाही) हॉटेल असेल तर शक्य आहे. गोवन हॉटेल असेल तर मस्तपैकी पोर्क व्हिंदालू, पोर्क सर्पोतेल वगैरेही मिळेल. असे एखादे हॉटेल पुण्यात किंवा मुंबईत असेल तर मलाही कळवा. फार फार वर्षांपुर्वी (१९७३ ते १९७९ ह्या काळात) हुतात्मा चौकात एका आतल्या गल्लीत होतं एक प्रसिद्ध गोवन हॉटेल. तिथे जाईन - जाईन म्हणेस्तोवर परदेश गमन झाले आणि ती भेट राहूनच गेली. असो.

कोलबेर 06/04/2008 - 09:23
आजच ताजे प्रॉन्स आणून बालचाव बनवले.. आंबट गोड चवीमू़ळे मस्त लागले!! पिनाकोलाडा आणि प्रॉन्स बालचाव मझा आ गया!! :)

श्री. कोलबेर, हार्दिक अभिनंदन. नववर्षाची गुढी उभारलीत तर. फोटो मस्त आहे. पाककृतीही भन्नाट बनली असणार. काश्मिरी मिरची मिळाली नाही का? काही प्रमाणं बदललेली दिसताहेत. जसे लसूण?

In reply to by प्रभाकर पेठकर

कोलबेर 06/04/2008 - 09:39
अहो खूपच भन्नाट बनली पाककृती.. लसणाचं म्हणाल, तर तुम्ही २-३ कांदे असे दिले आहे.. अहो इथे लसणाचे कांदे म्हणजे खरंच आपल्या कांद्या इतके मोठे असतात.. त्यामूळे अंदाजाने त्या थोराड लसणाच्य ४-५ पाकळ्या टाकल्या. कश्मिरी मिरच्या कुठल्या मिळताहेत इथे? 'कश्मिरी लाल' म्हणून एक तिखट मिळते ते टाकले... आणि कढीपत्ता पण मिळाला नाही सध्या त्याच्या इंपोर्टवर बंदी काय टाकलीय म्हणे :(.. पण तरीही पाककॄती 'भन्नाट' बनली होती.. इतकी सोपी आणि मस्त पाककृती दिलेली असताना इथे लोकं हॉटेलं का शोधत आहेत कळले नाही ? :))

In reply to by कोलबेर

ह्म्म्म्म! म्हणजे तो चिनी लसूण असावा. तो १ अख्खा कांदा घालावयास हरकत नाही. चॉप केलेला लसूण घासागणिक लागला पाहिजे. असो. पुढच्यावेळी हा बदल केलात तर अजून मजा येईल. कारण लाल तिखट, साखर, व्हिनेगर आणि भरपूर लसूण ह्याची एकत्रित चव लई ग्रेट लागते.
Taxonomy upgrade extras
साहित्यः कोलंबी - १/२ किलो कांदे - २ मध्यम काश्मिरी मिरच्या - १२-१५ किंवा काश्मिरी मिरची पावडर २ टेबल स्पून किंवा कुठलेही भडक रंगाचे तिखट आपल्या अंदाजानुसार जिरं - १ टी स्पून अख्खी काळी मिरी - १ टी स्पून हळद - १ टी स्पून मीठ - चवीनुसार साखर - २ टीस्पून व्हिनेगर - १-१/२ (दिड) कप आलं - १ इंच लसूण - ३ कांदे कढीपत्ता - २ काड्या तेल - १ कप कृती: कोलंबी सोलून साफ करून घ्या. कांदे बारीक चिरून घ्या. आलं - लसूण एकदम बारीक चॉप करून घ्या. मिरच्या (किंवा तिखट) + जिरं + काळी मिरी + हळ

संडे स्पेशल(पुरणपोळी )

स्वाती राजेश ·

In reply to by अभिता

इनोबा म्हणे 05/04/2008 - 21:58
लातायाला बरि पदते. अना ताई/दादा जरा टंकलेखन साहाय्य पहा की. म्हंजी आमाला बी वाचायला सोप्पं जाईल. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

विसोबा खेचर 06/04/2008 - 00:22
वा स्वातीताई, मिपावर गुढीपाडव्याचा नेवेद्य आपण तुमच्या पुरणपोळीचाच दाखवू! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्या, विचार केला पुरणपोळी ने सर्वांचे तोंड गोड करूया!!!! आणि नविन वर्षाची सुरवात करूया. अवांतरः उद्या भारतात सर्वांकडे पुरणपोळी असणारच आहे तरी लिहीली कृती.

वरदा 09/04/2008 - 23:05
पुरणयंत्र नसेल तर काय करायचं? आणि ती कणीक बुडेल इतकं तेल घालून ठेवायचं का? पुस्तकात असं लिहिलय्....तू तेल कुठलं वापरतेस? रोज घरात ऑलिव्ह ऑईल वापरते मी त्यामुळे मला आणावं लागेल तेल्...पीनट ऑईलच हवं का?

In reply to by वरदा

पुरणयंत्र नसेल तर मी मिक्सर किंवा हँडब्लेंडर चा उपयोग करते. पण त्यासाठी हरभराडाळ चांगली शिजली असली पाहिजे. मी इंडियात शेंगदाणा तेल वापरते.पण इथे सनफ्लॉवर वापरते. कणिक बुडेल इतके तेल घालत नाही पण त्याचा बेस तरी तेलात बुडेल इतके घालते.

मनस्वी 10/04/2008 - 14:03
स्वातीताई, ३ वाट्यांपैकी पाव वाटी तेल कणिक भिजवायला वापरले तर उरलेले सर्व २-३/४ वाट्या तेल कणिक तिंबताना वापरावे का? पाककृती छान सोपी वाटते. नाहीतर पुरणपोळी म्हटल्यावर संकट आल्यासारखे वाटते. आता नाही वाटणार. नक्की करून बघणार.

वरदा 10/04/2008 - 17:20
मनस्वी म्हणते तशी अशी पाहिल्यावर सोप्पी वाट्टेय करायला...करुन पाहीली पाहीजे सवडीने... तू म्हणतेस तसा उपकरणांचा एक थ्रेड चालू करते..मग मला मिक्सर कुठला वापरतेस ते सांग....

In reply to by अभिता

इनोबा म्हणे 05/04/2008 - 21:58
लातायाला बरि पदते. अना ताई/दादा जरा टंकलेखन साहाय्य पहा की. म्हंजी आमाला बी वाचायला सोप्पं जाईल. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

विसोबा खेचर 06/04/2008 - 00:22
वा स्वातीताई, मिपावर गुढीपाडव्याचा नेवेद्य आपण तुमच्या पुरणपोळीचाच दाखवू! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्या, विचार केला पुरणपोळी ने सर्वांचे तोंड गोड करूया!!!! आणि नविन वर्षाची सुरवात करूया. अवांतरः उद्या भारतात सर्वांकडे पुरणपोळी असणारच आहे तरी लिहीली कृती.

वरदा 09/04/2008 - 23:05
पुरणयंत्र नसेल तर काय करायचं? आणि ती कणीक बुडेल इतकं तेल घालून ठेवायचं का? पुस्तकात असं लिहिलय्....तू तेल कुठलं वापरतेस? रोज घरात ऑलिव्ह ऑईल वापरते मी त्यामुळे मला आणावं लागेल तेल्...पीनट ऑईलच हवं का?

In reply to by वरदा

पुरणयंत्र नसेल तर मी मिक्सर किंवा हँडब्लेंडर चा उपयोग करते. पण त्यासाठी हरभराडाळ चांगली शिजली असली पाहिजे. मी इंडियात शेंगदाणा तेल वापरते.पण इथे सनफ्लॉवर वापरते. कणिक बुडेल इतके तेल घालत नाही पण त्याचा बेस तरी तेलात बुडेल इतके घालते.

मनस्वी 10/04/2008 - 14:03
स्वातीताई, ३ वाट्यांपैकी पाव वाटी तेल कणिक भिजवायला वापरले तर उरलेले सर्व २-३/४ वाट्या तेल कणिक तिंबताना वापरावे का? पाककृती छान सोपी वाटते. नाहीतर पुरणपोळी म्हटल्यावर संकट आल्यासारखे वाटते. आता नाही वाटणार. नक्की करून बघणार.

वरदा 10/04/2008 - 17:20
मनस्वी म्हणते तशी अशी पाहिल्यावर सोप्पी वाट्टेय करायला...करुन पाहीली पाहीजे सवडीने... तू म्हणतेस तसा उपकरणांचा एक थ्रेड चालू करते..मग मला मिक्सर कुठला वापरतेस ते सांग....
Taxonomy upgrade extras
महाराष्ट्रात पुरण्पोळी करताना दोन-तीन प्रकार आढळतात. नागपूरकडे पुरणात पुर्ण साखर वापरतात, तर कोल्हापूर भागात पुर्ण गुळ, खानदेशात तर हरभरा डाळ ऐवजी तुरीचे किंवा मुगाचे पुरण करतात. सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात हरभराडाळ व त्याच्यात निम्मी साखर व निम्मा गुळ हे प्रमाण असते. साहित्यः ३ वाट्या हरभराडाळ ३ वाट्या गुळ (चवीप्रमाणे कमी जास्त करणे) १च.जायफळ पूड १च्.वेलची पूड ३ वाट्या कणिक ३ टे.स्पून मैदा मीठ ३/४ वाटी तेल तांदळाची पिठी १.

रजनिकांत खाल्या मि़ठाला जागला

शरुबाबा ·

अनामिका 05/04/2008 - 13:19
अगदी खरे शरुबाबा! किती फरक आहे महाराष्ट्रात राहण्यार्‍या पराप्रांतियांमधे आणि रजनिकांत सारख्यांमधे..................? पण महाराष्ट्राच्या मिठाला जाग नाहि हेच खर्!................अगदी महाराजांच्या काळापासुन हेच अनुभवतो आहोत............! कवि कलश यांच्या सारखे फारच कमी असतिल दुसर्‍या प्रांतातुन आलेले ज्यांनी संभाजी राजांना मॄत्युच्या महाद्वारापर्यंत साथ दिली ............. रजनिकांतची जन्मभुमी कर्नाटक पण ज्या तामिळनाडुने त्याला अन्नाला लावले आणि यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवले त्या कर्मभुमीचे पांग त्याने मनस्वीपणे फेडले.खरच त्याचे कौतुक करावे तेव्ह्ढे थोडेच आहे. "अनामिका"

In reply to by अनामिका

विसोबा खेचर 05/04/2008 - 16:20
रजनिकांतची जन्मभुमी कर्नाटक पण ज्या तामिळनाडुने त्याला अन्नाला लावले आणि यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवले त्या कर्मभुमीचे पांग त्याने मनस्वीपणे फेडले.खरच त्याचे कौतुक करावे तेव्ह्ढे थोडेच आहे. सहमत आहे.... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन 08/04/2008 - 23:35
रजनीकांतने त्याच्या कर्मभूमीचे पांग फेडणे स्वाभावीक आहे... कारण तो एक सच्चा मराठी माणूस आहे. मराठी माणूस खाल्ल्या मिठाशी कधीही बेईमानी करत नाही ,[ काही असंन्माननीय अपवाद आहेत] आणि समजा त्याने तसे केले नसते तर समस्त "तामिळी जनता" आपल्या लुंग्या सावरून त्याचा निषेध करायला धावली असती. इथून पुढे त्याचा एक सिनेमा थेटरात आला नसता. त्याच्या घरादाराची राखरांगोळी केली असती त्या तमिळींनी .... कारण, तमिळ हे "काही ठरावीक मराठी" माणसासारखे "ढोंगी प्रांतनिरपेक्ष नाहीत .... त्यांना त्यांच्या मातॄभूमीविषयी अतिशय उत्कट प्रेम आहे आणि ते त्यासाठी अख्ख्या देशाला अंगावर घ्यायला सदैव तयार असतील... आपल्यासारखे नाटकी " मुंबई ही सर्वांची आहे, प्रत्येकाला पाहिजे तसे जगण्याचा हक्क आहे" वगैरे वल्गना करणार नाहीत ... आपणच नसत्या उपर्‍यांचे कौतूक करून ठेवतो व ती लोकं वेळ आली की "एकतर गप्प बसून मज्जा बघतात वा पळून जातात ".... आपण काय करतो तर "मराठी हक्कासाठी लढणार्‍या शिवसेनेचे व राज ठाकरेचे पाय ओढण्यात" धन्यता मानतो [ वर टिका ज्यांच्याबद्दल टिका केली ती मराठी जनता सर्वसामान्य नसून काही खास किडकी जमात आहे व ती कोण हे सुज्ञास सांगणे न लगे ......] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by अनामिका

एक छोटासा फरक नजरेआड करत आहात आपण सारे. रजनी तमिळ सिनेमात काम करतो. बच्चन मराठी सिनेमामध्ये नाही. हिंदी सिनेमा मुंबईत बनतो, भारतभरातले लोक येऊन. तो महाराष्ट्रात बनत नाही. असे असताना त्याच्याकडून या अपेक्षा योग्य वाटत नाहीत. मराठी माणूस आधी स्वतः स्वाभिमानी होऊ दे आणि मग इतरांकडून अपेक्षा ठेवू दे. मुंबईला आधी मुंबई स्वतः म्हणा आणि मग इतरांनी बॉम्बे म्हटले तर आ़क्षेप घेण्याचे कर्तव्य पार पाडा. नाहीतर आहेच, बॉम्बे, पूना, चेन्नई, बंगळूरू... मराठी आणि महाराष्ट्रप्रेमी, ऐश

In reply to by ऐश्वर्या राय

इनोबा म्हणे 07/04/2008 - 00:45
बच्चन मराठी सिनेमामध्ये नाही. अहो असा एकेरी उल्लेख करु नका,सासरे आहेत ते तुमचे :) (ह्.घ्या) हिंदी सिनेमा मुंबईत बनतो, भारतभरातले लोक येऊन. तो महाराष्ट्रात बनत नाही. असे असताना त्याच्याकडून या अपेक्षा योग्य वाटत नाहीत. माफ करा हं,आम्हाला वाटले होते की मुंबई महाराष्ट्रातच आहे. :) मराठी माणूस आधी स्वतः स्वाभिमानी होऊ दे आणि मग इतरांकडून अपेक्षा ठेवू दे आपल्याकडून ही हिच अपेक्षा आहे. कट्टर मराठी-महाराष्ट्रवादी || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

व्यंकट 07/04/2008 - 09:08
>>>बच्चन मराठी सिनेमामध्ये नाही. >>>अहो असा एकेरी उल्लेख करु नका,सासरे आहेत ते तुमचे :) (ह्.घ्या) :) व्यंकट

इनोबा म्हणे 05/04/2008 - 15:57
अमिताभ यातून काही शिकेल असे वाटत नाही. किती झाले तरी तो पडला 'जिसकी लाठी उसकी भैस' पद्धतीचे राजकारण खेळणार्‍या उत्तर प्रदेशातला. बाकी ज्या सामनाने राज ठाकरेंच्या आंदोलनाला 'राजकीय स्टंट' म्हणून हिणवले,आता त्यांनी स्वतःच अमिताभला 'टार्गेट' का केले हे कळत नाही. या संदर्भात पत्रकारांनी अमिताभला छेडले असता,त्याने उत्तर देणे टाळले. हा विडीओ इथे पाहता येईल. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

मदनबाण 05/04/2008 - 16:39
किती फरक आहे महाराष्ट्रात राहण्यार्‍या पराप्रांतियांमधे आणि रजनिकांत सारख्यांमधे..................? हा फरक फक्त अमिताभच सांगु शकेल..... (रजनिकांत च्या गॉगल घालण्याच्या स्टाईलवर फिदा) मदनबाण

देवदत्त 05/04/2008 - 23:16
रजनीकांत बद्दल मला जास्त काही माहीत नाही त्यामुळे काही म्हणणे नाही. प्रत्येक वेळा अमिताभ बच्चनना का वेठीस धरले जाते हे नाही कळले. माझ्या माहितीप्रमाणे तर विरोधात त्यांनी कधी काही म्हटले नाही. उलट अशा गोष्टींपासून दूर राहण्याचाच प्रयत्न दिसला. आजही पत्रकारांना उत्तर दिले ते मला बरोबरच वाटले. पत्रकार करतातच तसे. जर विचारणार्‍या माणसाला माहीत नाही पूर्ण तर का उगाच कोणाला छेडायचे? तसेच, सामनामध्ये लिहिल्याप्रमाणे, मराठी कलाकार कितीवेळा पुढे येतो हे ही पाहणे गरजेचे आहे. आणखी एक, सामनामध्ये लिहिल्याप्रमाणे "पळपुटेपणा करणार्‍या सुपरस्टार अमिताभसह अनेक बड्या कलाकारांच्या पार्श्वभूमीवर" ह्या वाक्यातून अमिताभवर टीका केल्याचे स्पष्ट दिसले.मग नंतर शिवसेना म्हणते की आम्ही अमिताभ बद्दल काही नाही म्हणालो, हे नाही पटले.

अमिताभ बच्चनना का वेठीस धरले जाते हे नाही कळले. माझ्या माहितीप्रमाणे तर विरोधात त्यांनी कधी काही म्हटले नाही. उलट अशा गोष्टींपासून दूर राहण्याचाच प्रयत्न दिसला.


बच्चन मोठा माणूस आहे, त्याच्या संपत्तीकडे पाहुन आपल्या संकुचित विचाराने आपण त्यांना खूजा करण्याचा प्रयत्न करतो आहे, असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धमाल मुलगा 07/04/2008 - 12:06
हिंदी सिनेमा मुंबईत बनतो, भारतभरातले लोक येऊन. तो महाराष्ट्रात बनत नाही. जियो! ह्याला म्हणतात वाक्य! सहमत आहे. आठवा स॑युक्त महाराष्ट्र चळवळ, मु॑बई महाराष्ट्रापासून तोडण्याचा घातलेला घाट, आणि अजुनही त्याच ध्येयाशी पोचण्याचे हल्लीचे प्रयत्न. असो, शिवाजीराव गायकवाड उर्फ रजनीका॑त, माणूस मुळचा मराठी, त्यामुळे इमान, व्यवसाय आणि आपल्या कर्मभूमीबद्दल जपण्याची नैतिकता इ.इ. गोष्टी रक्तातून आल्या असाव्यात. शि॑दे, होळकर नाहीत का मराठी असुनही स्वतः मध्यप्रदेशाच्या बाजूने असतात. कारण वरचेच. प्रत्येक वेळा अमिताभ बच्चनना का वेठीस धरले जाते हे नाही कळले. माझ्या माहितीप्रमाणे तर विरोधात त्यांनी कधी काही म्हटले नाही. उलट अशा गोष्टींपासून दूर राहण्याचाच प्रयत्न दिसला. देवदत्तराव, इथेच तर पाणी मुरत॑य. "बघा बघा, मी काही बोलत नाहीय्ये पण तुम्हीच माझ्यावर राळ उडवतात...(मी जे करतोय कि॑वा करत नाहीय्ये त्याबद्दल सोडून द्या!) " अस॑ झे॑गट आहे ते. बच्चन मोठा माणूस आहे, त्याच्या संपत्तीकडे पाहुन आपल्या संकुचित विचाराने आपण त्यांना खूजा करण्याचा प्रयत्न करतो आहे, असे वाटते. सर, आपल्या विधानाशी मी सहमत आणि असहमतही. नक्कीच बच्चन हे व्यक्तिमत्व मोठ॑ आहे. दुमत नसाव॑. पण त्याच्या स॑पत्तीमुळे हा धूराळा उडावा अस॑ मला नाही वाटत. तस॑ असत॑ तर बजाज, फिरोदिया, गोदरेज, टाटा ह्या 'परप्रा॑तिया॑च्या', किमानपक्षी अमराठी धनाढ्या॑चाबाबतीतही हेच घडल॑ नसत॑ का? माझ॑ म्हणण॑ फक्त एकच आहे, जिथे धूर निघतो, तिथे नक्कीच आग असते. टाळी एका हाताने कशी वाजेल? असो, महाराष्ट्र, मराठी माणूस, बच्चन ह्या विषया॑वर इतकी चर्चा घडलेली आहे की नवीन मा॑डण्यासारखा मुद्दाच उरलेला नाहीय्ये. ज्या॑ना ते पटत॑य ते त्या प्रतिक्रिया॑च॑ समर्थनच करतील. ज्या॑ना नाही पटल॑ ते विरोध करतील. पण माझी एक विन॑ती आहे, आमचा बच्चन कि॑वा माझा फेव्हरीट हिरो अमिताभ इ.इ. चष्म्यातून न पाहता वास्तवाच्या नजरेने पाहिल॑ तर नक्कीच त्याच्या 'त्या' चुका दिसतील, पटतीलही कदाचित.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 08/04/2008 - 11:55
आमचा बच्चन कि॑वा माझा फेव्हरीट हिरो अमिताभ इ.इ. चष्म्यातून न पाहता वास्तवाच्या नजरेने पाहिल॑ तर नक्कीच त्याच्या 'त्या' चुका दिसतील, पटतीलही पटले भो .. बाकींच्याना पण पटावे !

शरुबाबा 08/04/2008 - 15:19
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सगळ्या वाचकांचे मनापासून आभार... शरुबाबा

अनामिका 05/04/2008 - 13:19
अगदी खरे शरुबाबा! किती फरक आहे महाराष्ट्रात राहण्यार्‍या पराप्रांतियांमधे आणि रजनिकांत सारख्यांमधे..................? पण महाराष्ट्राच्या मिठाला जाग नाहि हेच खर्!................अगदी महाराजांच्या काळापासुन हेच अनुभवतो आहोत............! कवि कलश यांच्या सारखे फारच कमी असतिल दुसर्‍या प्रांतातुन आलेले ज्यांनी संभाजी राजांना मॄत्युच्या महाद्वारापर्यंत साथ दिली ............. रजनिकांतची जन्मभुमी कर्नाटक पण ज्या तामिळनाडुने त्याला अन्नाला लावले आणि यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवले त्या कर्मभुमीचे पांग त्याने मनस्वीपणे फेडले.खरच त्याचे कौतुक करावे तेव्ह्ढे थोडेच आहे. "अनामिका"

In reply to by अनामिका

विसोबा खेचर 05/04/2008 - 16:20
रजनिकांतची जन्मभुमी कर्नाटक पण ज्या तामिळनाडुने त्याला अन्नाला लावले आणि यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवले त्या कर्मभुमीचे पांग त्याने मनस्वीपणे फेडले.खरच त्याचे कौतुक करावे तेव्ह्ढे थोडेच आहे. सहमत आहे.... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन 08/04/2008 - 23:35
रजनीकांतने त्याच्या कर्मभूमीचे पांग फेडणे स्वाभावीक आहे... कारण तो एक सच्चा मराठी माणूस आहे. मराठी माणूस खाल्ल्या मिठाशी कधीही बेईमानी करत नाही ,[ काही असंन्माननीय अपवाद आहेत] आणि समजा त्याने तसे केले नसते तर समस्त "तामिळी जनता" आपल्या लुंग्या सावरून त्याचा निषेध करायला धावली असती. इथून पुढे त्याचा एक सिनेमा थेटरात आला नसता. त्याच्या घरादाराची राखरांगोळी केली असती त्या तमिळींनी .... कारण, तमिळ हे "काही ठरावीक मराठी" माणसासारखे "ढोंगी प्रांतनिरपेक्ष नाहीत .... त्यांना त्यांच्या मातॄभूमीविषयी अतिशय उत्कट प्रेम आहे आणि ते त्यासाठी अख्ख्या देशाला अंगावर घ्यायला सदैव तयार असतील... आपल्यासारखे नाटकी " मुंबई ही सर्वांची आहे, प्रत्येकाला पाहिजे तसे जगण्याचा हक्क आहे" वगैरे वल्गना करणार नाहीत ... आपणच नसत्या उपर्‍यांचे कौतूक करून ठेवतो व ती लोकं वेळ आली की "एकतर गप्प बसून मज्जा बघतात वा पळून जातात ".... आपण काय करतो तर "मराठी हक्कासाठी लढणार्‍या शिवसेनेचे व राज ठाकरेचे पाय ओढण्यात" धन्यता मानतो [ वर टिका ज्यांच्याबद्दल टिका केली ती मराठी जनता सर्वसामान्य नसून काही खास किडकी जमात आहे व ती कोण हे सुज्ञास सांगणे न लगे ......] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by अनामिका

एक छोटासा फरक नजरेआड करत आहात आपण सारे. रजनी तमिळ सिनेमात काम करतो. बच्चन मराठी सिनेमामध्ये नाही. हिंदी सिनेमा मुंबईत बनतो, भारतभरातले लोक येऊन. तो महाराष्ट्रात बनत नाही. असे असताना त्याच्याकडून या अपेक्षा योग्य वाटत नाहीत. मराठी माणूस आधी स्वतः स्वाभिमानी होऊ दे आणि मग इतरांकडून अपेक्षा ठेवू दे. मुंबईला आधी मुंबई स्वतः म्हणा आणि मग इतरांनी बॉम्बे म्हटले तर आ़क्षेप घेण्याचे कर्तव्य पार पाडा. नाहीतर आहेच, बॉम्बे, पूना, चेन्नई, बंगळूरू... मराठी आणि महाराष्ट्रप्रेमी, ऐश

In reply to by ऐश्वर्या राय

इनोबा म्हणे 07/04/2008 - 00:45
बच्चन मराठी सिनेमामध्ये नाही. अहो असा एकेरी उल्लेख करु नका,सासरे आहेत ते तुमचे :) (ह्.घ्या) हिंदी सिनेमा मुंबईत बनतो, भारतभरातले लोक येऊन. तो महाराष्ट्रात बनत नाही. असे असताना त्याच्याकडून या अपेक्षा योग्य वाटत नाहीत. माफ करा हं,आम्हाला वाटले होते की मुंबई महाराष्ट्रातच आहे. :) मराठी माणूस आधी स्वतः स्वाभिमानी होऊ दे आणि मग इतरांकडून अपेक्षा ठेवू दे आपल्याकडून ही हिच अपेक्षा आहे. कट्टर मराठी-महाराष्ट्रवादी || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

व्यंकट 07/04/2008 - 09:08
>>>बच्चन मराठी सिनेमामध्ये नाही. >>>अहो असा एकेरी उल्लेख करु नका,सासरे आहेत ते तुमचे :) (ह्.घ्या) :) व्यंकट

इनोबा म्हणे 05/04/2008 - 15:57
अमिताभ यातून काही शिकेल असे वाटत नाही. किती झाले तरी तो पडला 'जिसकी लाठी उसकी भैस' पद्धतीचे राजकारण खेळणार्‍या उत्तर प्रदेशातला. बाकी ज्या सामनाने राज ठाकरेंच्या आंदोलनाला 'राजकीय स्टंट' म्हणून हिणवले,आता त्यांनी स्वतःच अमिताभला 'टार्गेट' का केले हे कळत नाही. या संदर्भात पत्रकारांनी अमिताभला छेडले असता,त्याने उत्तर देणे टाळले. हा विडीओ इथे पाहता येईल. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

मदनबाण 05/04/2008 - 16:39
किती फरक आहे महाराष्ट्रात राहण्यार्‍या पराप्रांतियांमधे आणि रजनिकांत सारख्यांमधे..................? हा फरक फक्त अमिताभच सांगु शकेल..... (रजनिकांत च्या गॉगल घालण्याच्या स्टाईलवर फिदा) मदनबाण

देवदत्त 05/04/2008 - 23:16
रजनीकांत बद्दल मला जास्त काही माहीत नाही त्यामुळे काही म्हणणे नाही. प्रत्येक वेळा अमिताभ बच्चनना का वेठीस धरले जाते हे नाही कळले. माझ्या माहितीप्रमाणे तर विरोधात त्यांनी कधी काही म्हटले नाही. उलट अशा गोष्टींपासून दूर राहण्याचाच प्रयत्न दिसला. आजही पत्रकारांना उत्तर दिले ते मला बरोबरच वाटले. पत्रकार करतातच तसे. जर विचारणार्‍या माणसाला माहीत नाही पूर्ण तर का उगाच कोणाला छेडायचे? तसेच, सामनामध्ये लिहिल्याप्रमाणे, मराठी कलाकार कितीवेळा पुढे येतो हे ही पाहणे गरजेचे आहे. आणखी एक, सामनामध्ये लिहिल्याप्रमाणे "पळपुटेपणा करणार्‍या सुपरस्टार अमिताभसह अनेक बड्या कलाकारांच्या पार्श्वभूमीवर" ह्या वाक्यातून अमिताभवर टीका केल्याचे स्पष्ट दिसले.मग नंतर शिवसेना म्हणते की आम्ही अमिताभ बद्दल काही नाही म्हणालो, हे नाही पटले.

अमिताभ बच्चनना का वेठीस धरले जाते हे नाही कळले. माझ्या माहितीप्रमाणे तर विरोधात त्यांनी कधी काही म्हटले नाही. उलट अशा गोष्टींपासून दूर राहण्याचाच प्रयत्न दिसला.


बच्चन मोठा माणूस आहे, त्याच्या संपत्तीकडे पाहुन आपल्या संकुचित विचाराने आपण त्यांना खूजा करण्याचा प्रयत्न करतो आहे, असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धमाल मुलगा 07/04/2008 - 12:06
हिंदी सिनेमा मुंबईत बनतो, भारतभरातले लोक येऊन. तो महाराष्ट्रात बनत नाही. जियो! ह्याला म्हणतात वाक्य! सहमत आहे. आठवा स॑युक्त महाराष्ट्र चळवळ, मु॑बई महाराष्ट्रापासून तोडण्याचा घातलेला घाट, आणि अजुनही त्याच ध्येयाशी पोचण्याचे हल्लीचे प्रयत्न. असो, शिवाजीराव गायकवाड उर्फ रजनीका॑त, माणूस मुळचा मराठी, त्यामुळे इमान, व्यवसाय आणि आपल्या कर्मभूमीबद्दल जपण्याची नैतिकता इ.इ. गोष्टी रक्तातून आल्या असाव्यात. शि॑दे, होळकर नाहीत का मराठी असुनही स्वतः मध्यप्रदेशाच्या बाजूने असतात. कारण वरचेच. प्रत्येक वेळा अमिताभ बच्चनना का वेठीस धरले जाते हे नाही कळले. माझ्या माहितीप्रमाणे तर विरोधात त्यांनी कधी काही म्हटले नाही. उलट अशा गोष्टींपासून दूर राहण्याचाच प्रयत्न दिसला. देवदत्तराव, इथेच तर पाणी मुरत॑य. "बघा बघा, मी काही बोलत नाहीय्ये पण तुम्हीच माझ्यावर राळ उडवतात...(मी जे करतोय कि॑वा करत नाहीय्ये त्याबद्दल सोडून द्या!) " अस॑ झे॑गट आहे ते. बच्चन मोठा माणूस आहे, त्याच्या संपत्तीकडे पाहुन आपल्या संकुचित विचाराने आपण त्यांना खूजा करण्याचा प्रयत्न करतो आहे, असे वाटते. सर, आपल्या विधानाशी मी सहमत आणि असहमतही. नक्कीच बच्चन हे व्यक्तिमत्व मोठ॑ आहे. दुमत नसाव॑. पण त्याच्या स॑पत्तीमुळे हा धूराळा उडावा अस॑ मला नाही वाटत. तस॑ असत॑ तर बजाज, फिरोदिया, गोदरेज, टाटा ह्या 'परप्रा॑तिया॑च्या', किमानपक्षी अमराठी धनाढ्या॑चाबाबतीतही हेच घडल॑ नसत॑ का? माझ॑ म्हणण॑ फक्त एकच आहे, जिथे धूर निघतो, तिथे नक्कीच आग असते. टाळी एका हाताने कशी वाजेल? असो, महाराष्ट्र, मराठी माणूस, बच्चन ह्या विषया॑वर इतकी चर्चा घडलेली आहे की नवीन मा॑डण्यासारखा मुद्दाच उरलेला नाहीय्ये. ज्या॑ना ते पटत॑य ते त्या प्रतिक्रिया॑च॑ समर्थनच करतील. ज्या॑ना नाही पटल॑ ते विरोध करतील. पण माझी एक विन॑ती आहे, आमचा बच्चन कि॑वा माझा फेव्हरीट हिरो अमिताभ इ.इ. चष्म्यातून न पाहता वास्तवाच्या नजरेने पाहिल॑ तर नक्कीच त्याच्या 'त्या' चुका दिसतील, पटतीलही कदाचित.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री 08/04/2008 - 11:55
आमचा बच्चन कि॑वा माझा फेव्हरीट हिरो अमिताभ इ.इ. चष्म्यातून न पाहता वास्तवाच्या नजरेने पाहिल॑ तर नक्कीच त्याच्या 'त्या' चुका दिसतील, पटतीलही पटले भो .. बाकींच्याना पण पटावे !

शरुबाबा 08/04/2008 - 15:19
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सगळ्या वाचकांचे मनापासून आभार... शरुबाबा
रजनिकांत खाल्या मि़ठाला जागला एक बातमि - दुवा -http://www.saamana.com/

तेव्हा आई तुझी खूप आठवण येते

फटू ·

मीनल 05/04/2008 - 18:11
खूप छान आहे . नेहमी रिकाम्या घरट्यात असलेल्या आईचे वर्णन वाचण्यात येते. इथे उडून गेलेल्या पिल्लची मनस्थिती वर्णन केली आहे. खूप रिऍलिस्टीक आहे. तरूणपणात भावना कितीही ख-या असल्या तरी प्रर्द शित न करण्याकडे कल असतो,मुलांचा.मुली रडून गोंधळ घालतात .बिन्धास्तपणे. या कवितेते तीच भावना उघड केली आहे. कुणाही आईच्या डोळ्यात आसव आणेल अशी कविता आहे .

In reply to by मीनल

इनोबा म्हणे 05/04/2008 - 20:38
अप्रतिम कविता.अगदी मनापासून आवडली. तरूणपणात भावना कितीही ख-या असल्या तरी प्रर्द शित न करण्याकडे कल असतो,मुलांचा.मुली रडून गोंधळ घालतात .बिन्धास्तपणे. या कवितेते तीच भावना उघड केली आहे. हेच म्हणतो || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

मदनबाण 05/04/2008 - 18:37
पंख फुटल्यावर प्रत्येक पाखराला आकाशी झेप तर घ्यावीच लागते दमून जातो जेव्हा जीव पिल्लाचा तेव्हा आई तुझी खूप आठवण येते खरच..... (आईचे कोकरु) मदनबाण

चेतन 05/04/2008 - 19:08
सुदंर वर्णन आरक्त चेह~याने सांज ढळते अन् पाखरांची किलबिल होते घराकडे मी परतत असताना आई तुझी खूप आठवण येते (होम सीक) चेतन

चतुरंग 05/04/2008 - 20:55
अरे पुरुषांना रडायचा अधिकार देणारी आईच असते! तिच्याजवळ मनमोकळे पणाने रडता येते तसं कुठेही रडता येत नाही हे खरं. फारच नशीबवान असाल तर बायकोजवळ रडू शकता पण आई ती आईच! साधी, सरळ, सुंदर कविता थेट आत जाऊन भिडली. अभिनंदन. (अवांतर - तू कुठे आहेस? अमेरिकेत की आणखी कुठे?) चतुरंग

आजही इथे साता समुद्रापार आई कधीतरी डोळे भरून येतात अन् पापण्यात तुझी मूर्ती उभी राहते तेव्हा आई तुझी खूप आठवण येते सुंदर कविता आहे र... (काहीशा अशाच अनुभवातून जाणारा) पुण्याचे पेशवे

आजही इथे साता समुद्रापार आई कधीतरी डोळे भरून येतात अन् पापण्यात तुझी मूर्ती उभी राहते तेव्हा आई तुझी खूप आठवण येते सुंदर कविता आहे र... (काहीशा अशाच अनुभवातून जाणारा) पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर 06/04/2008 - 08:05
आजही इथे साता समुद्रापार आई कधीतरी डोळे भरून येतात अन् पापण्यात तुझी मूर्ती उभी राहते तेव्हा आई तुझी खूप आठवण येते वा! खूप सुंदर, साधी सोपी अन् बोलकी कविता...! तात्या.

गोट्या 06/04/2008 - 09:54
आजही इथे साता समुद्रापार आई कधीतरी डोळे भरून येतात अन् पापण्यात तुझी मूर्ती उभी राहते तेव्हा आई तुझी खूप आठवण येते ................... राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

सचिन 10/04/2008 - 23:18
पंख फुटल्यावर प्रत्येक पाखराला आकाशी झेप तर घ्यावीच लागते दमून जातो जेव्हा जीव पिल्लाचा तेव्हा आई तुझी खूप आठवण येते अक्षरशः मनातले बोललात ! डोळ्यात अश्रू उभे राहिले ! जर अशी भावना खरच आईसमोर मला व्यक्त करता आली तर.... (आईपासून दुरावलेला) सचिन

विदेश 15/04/2008 - 15:18
घराकडे मी परतत असताना आई तुझी खूप आठवण येते खरं आहे-पण काळजी नको, कुठतरी वाचलेलं आठवत.. ज्याच्या घरी आहे आई, सारी सुखे त्याच्या पायी!

नीलकांत 15/04/2008 - 18:03
पंख फुटल्यावर प्रत्येक पाखराला आकाशी झेप तर घ्यावीच लागते दमून जातो जेव्हा जीव पिल्लाचा तेव्हा आई तुझी खूप आठवण येते खरं आहे हो अगदी खरं आहे. खुप छान केलीये ही कविता. नीलकांत

अन्जलि 16/04/2008 - 17:53
sorry marathit lihayala avadle asate pan marathi typing yet nahi kavita khup touchi hoti dolyamadhe pani ale. ata mala kalte ahe mazya mulana kase vatat asel karan mazi don mule servicesathi ani shiknyasathi dur rahatat. kavita vachun kalale tyana sarkha aila phone karavasa ka vatto ani te kiti miss kartat. thank you. me hya bhavana lakshat thevin.

मीनल 05/04/2008 - 18:11
खूप छान आहे . नेहमी रिकाम्या घरट्यात असलेल्या आईचे वर्णन वाचण्यात येते. इथे उडून गेलेल्या पिल्लची मनस्थिती वर्णन केली आहे. खूप रिऍलिस्टीक आहे. तरूणपणात भावना कितीही ख-या असल्या तरी प्रर्द शित न करण्याकडे कल असतो,मुलांचा.मुली रडून गोंधळ घालतात .बिन्धास्तपणे. या कवितेते तीच भावना उघड केली आहे. कुणाही आईच्या डोळ्यात आसव आणेल अशी कविता आहे .

In reply to by मीनल

इनोबा म्हणे 05/04/2008 - 20:38
अप्रतिम कविता.अगदी मनापासून आवडली. तरूणपणात भावना कितीही ख-या असल्या तरी प्रर्द शित न करण्याकडे कल असतो,मुलांचा.मुली रडून गोंधळ घालतात .बिन्धास्तपणे. या कवितेते तीच भावना उघड केली आहे. हेच म्हणतो || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

मदनबाण 05/04/2008 - 18:37
पंख फुटल्यावर प्रत्येक पाखराला आकाशी झेप तर घ्यावीच लागते दमून जातो जेव्हा जीव पिल्लाचा तेव्हा आई तुझी खूप आठवण येते खरच..... (आईचे कोकरु) मदनबाण

चेतन 05/04/2008 - 19:08
सुदंर वर्णन आरक्त चेह~याने सांज ढळते अन् पाखरांची किलबिल होते घराकडे मी परतत असताना आई तुझी खूप आठवण येते (होम सीक) चेतन

चतुरंग 05/04/2008 - 20:55
अरे पुरुषांना रडायचा अधिकार देणारी आईच असते! तिच्याजवळ मनमोकळे पणाने रडता येते तसं कुठेही रडता येत नाही हे खरं. फारच नशीबवान असाल तर बायकोजवळ रडू शकता पण आई ती आईच! साधी, सरळ, सुंदर कविता थेट आत जाऊन भिडली. अभिनंदन. (अवांतर - तू कुठे आहेस? अमेरिकेत की आणखी कुठे?) चतुरंग

आजही इथे साता समुद्रापार आई कधीतरी डोळे भरून येतात अन् पापण्यात तुझी मूर्ती उभी राहते तेव्हा आई तुझी खूप आठवण येते सुंदर कविता आहे र... (काहीशा अशाच अनुभवातून जाणारा) पुण्याचे पेशवे

आजही इथे साता समुद्रापार आई कधीतरी डोळे भरून येतात अन् पापण्यात तुझी मूर्ती उभी राहते तेव्हा आई तुझी खूप आठवण येते सुंदर कविता आहे र... (काहीशा अशाच अनुभवातून जाणारा) पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर 06/04/2008 - 08:05
आजही इथे साता समुद्रापार आई कधीतरी डोळे भरून येतात अन् पापण्यात तुझी मूर्ती उभी राहते तेव्हा आई तुझी खूप आठवण येते वा! खूप सुंदर, साधी सोपी अन् बोलकी कविता...! तात्या.

गोट्या 06/04/2008 - 09:54
आजही इथे साता समुद्रापार आई कधीतरी डोळे भरून येतात अन् पापण्यात तुझी मूर्ती उभी राहते तेव्हा आई तुझी खूप आठवण येते ................... राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

सचिन 10/04/2008 - 23:18
पंख फुटल्यावर प्रत्येक पाखराला आकाशी झेप तर घ्यावीच लागते दमून जातो जेव्हा जीव पिल्लाचा तेव्हा आई तुझी खूप आठवण येते अक्षरशः मनातले बोललात ! डोळ्यात अश्रू उभे राहिले ! जर अशी भावना खरच आईसमोर मला व्यक्त करता आली तर.... (आईपासून दुरावलेला) सचिन

विदेश 15/04/2008 - 15:18
घराकडे मी परतत असताना आई तुझी खूप आठवण येते खरं आहे-पण काळजी नको, कुठतरी वाचलेलं आठवत.. ज्याच्या घरी आहे आई, सारी सुखे त्याच्या पायी!

नीलकांत 15/04/2008 - 18:03
पंख फुटल्यावर प्रत्येक पाखराला आकाशी झेप तर घ्यावीच लागते दमून जातो जेव्हा जीव पिल्लाचा तेव्हा आई तुझी खूप आठवण येते खरं आहे हो अगदी खरं आहे. खुप छान केलीये ही कविता. नीलकांत

अन्जलि 16/04/2008 - 17:53
sorry marathit lihayala avadle asate pan marathi typing yet nahi kavita khup touchi hoti dolyamadhe pani ale. ata mala kalte ahe mazya mulana kase vatat asel karan mazi don mule servicesathi ani shiknyasathi dur rahatat. kavita vachun kalale tyana sarkha aila phone karavasa ka vatto ani te kiti miss kartat. thank you. me hya bhavana lakshat thevin.
लेखनविषय:
आरक्त चेह~याने सांज ढळते अन् पाखरांची किलबिल होते घराकडे मी परतत असताना आई तुझी खूप आठवण येते तेच कुठेतरी सॅक फेकून देणे तेच घाईघाईत कपडे बदलणे अस्ताव्यस्त कपडे उचलताना मात्र आई तुझी आठवण येते एका हाताने बेसिनमध्ये भांडी धुनं दुस~या हाताने कडवट चहा पिणं तव्यातील चपाती जेव्हा करपून जाते तेव्हा आई तुझी खूप आठवण येते पंख फुटल्यावर प्रत्येक पाखराला आकाशी झेप तर घ्यावीच लागते दमून जातो जेव्हा जीव पिल्लाचा तेव्हा आई तुझी खूप आठवण येते आजही इथे साता समुद्रापार आई कधीतरी डोळे भरून येतात अन् पापण्यात तुझी मूर्ती उभी राहते तेव्हा आई तुझी खूप आठवण येते