मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इतिहास

अनिरुद्ध अभ्यंकर ·

ऋषिकेश 06/04/2008 - 21:06
वा! दमदार गझल
चुकलेच आज माझे संवाद साधला मी होईल वाद आता येथे नव्या दमाने
हे सगळ्यात जास्त आवडलं बाकी गझलही छान. आता कंसातला इतिहास कधी देताय ;) बाकी "लिहिलेच मी तरीही का नाव ते दवाने?" इथे मात्रेची गडबड वाटतेय का? -('मिसळ'लेला) ऋषिकेश

इनोबा म्हणे 06/04/2008 - 23:10
काय गजल आहे रे अनिरुद्धा... उकरून काढला मी इतिहास आज थोडा केले जिवंत काही मुडदे पुन्हा नव्याने अगदी बरोबर बोललास रे... आता मुडदे काय करतात ते पहायचं... बाकी काहीही म्हण, या मुडद्यांनी आमचा एवढा धसका घेतलाय की,आम्हाला 'त्या' स्मशानात प्रवेश करायलाही मज्जाव केलाय रे! ठाऊक सर्व होते होणार काय आहे! लिहिलेच मी तरीही का नाव ते दवाने? अगदी असंच झालं बघ... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

बेसनलाडू 07/04/2008 - 00:37
सशक्त गझल. यावर आपले बोलणे झालेच आहे, ते पुनरुधृत करीत नाही. गझल फारच आवडली. अशाच उत्तमोत्तम गझला, कविता लिहीत चला. (शुभेच्छुक)बेसनलाडू

विसोबा खेचर 07/04/2008 - 07:20
नावे कुणा कुणाची घ्यावीत, हे कळेना? चाळून पाहिल्या मी जखमा क्रमाक्रमाने वा, क्या बात है! तात्या.

उदय सप्रे 07/04/2008 - 13:03
अनिरुध्द भाऊ, एकदम "सुरेश भट" यांचा प्रभाव जाणवतोय्.....अप्रतिम !

ॐकार 07/04/2008 - 13:40
हे शेर खास आवडले- नावे कुणा कुणाची घ्यावीत, हे कळेना? चाळून पाहिल्या मी जखमा क्रमाक्रमाने ओढून बांधले मी अर्थास दावणीला येतील शब्द त्यांच्या मागून हंबर्‍याने

अविनाश ओगले 07/04/2008 - 20:02
उत्कृष्ट गझल... नावे कुणा कुणाची घ्यावीत, हे कळेना? चाळून पाहिल्या मी जखमा क्रमाक्रमाने एकेक जखम ही पुस्तकाच्या पानासारखी चाळून बघणं ही कल्पना वेगळी.

ठणठणपाळ 07/04/2008 - 22:03
मस्त गझल. ह्रदयनाथ मंगेशकर म्हणतात त्याप्रमाणे गझलेचं वृत्त आणि गझलेची वृत्ती दोन्ही साधलं आहे.

ऋषिकेश 06/04/2008 - 21:06
वा! दमदार गझल
चुकलेच आज माझे संवाद साधला मी होईल वाद आता येथे नव्या दमाने
हे सगळ्यात जास्त आवडलं बाकी गझलही छान. आता कंसातला इतिहास कधी देताय ;) बाकी "लिहिलेच मी तरीही का नाव ते दवाने?" इथे मात्रेची गडबड वाटतेय का? -('मिसळ'लेला) ऋषिकेश

इनोबा म्हणे 06/04/2008 - 23:10
काय गजल आहे रे अनिरुद्धा... उकरून काढला मी इतिहास आज थोडा केले जिवंत काही मुडदे पुन्हा नव्याने अगदी बरोबर बोललास रे... आता मुडदे काय करतात ते पहायचं... बाकी काहीही म्हण, या मुडद्यांनी आमचा एवढा धसका घेतलाय की,आम्हाला 'त्या' स्मशानात प्रवेश करायलाही मज्जाव केलाय रे! ठाऊक सर्व होते होणार काय आहे! लिहिलेच मी तरीही का नाव ते दवाने? अगदी असंच झालं बघ... || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

बेसनलाडू 07/04/2008 - 00:37
सशक्त गझल. यावर आपले बोलणे झालेच आहे, ते पुनरुधृत करीत नाही. गझल फारच आवडली. अशाच उत्तमोत्तम गझला, कविता लिहीत चला. (शुभेच्छुक)बेसनलाडू

विसोबा खेचर 07/04/2008 - 07:20
नावे कुणा कुणाची घ्यावीत, हे कळेना? चाळून पाहिल्या मी जखमा क्रमाक्रमाने वा, क्या बात है! तात्या.

उदय सप्रे 07/04/2008 - 13:03
अनिरुध्द भाऊ, एकदम "सुरेश भट" यांचा प्रभाव जाणवतोय्.....अप्रतिम !

ॐकार 07/04/2008 - 13:40
हे शेर खास आवडले- नावे कुणा कुणाची घ्यावीत, हे कळेना? चाळून पाहिल्या मी जखमा क्रमाक्रमाने ओढून बांधले मी अर्थास दावणीला येतील शब्द त्यांच्या मागून हंबर्‍याने

अविनाश ओगले 07/04/2008 - 20:02
उत्कृष्ट गझल... नावे कुणा कुणाची घ्यावीत, हे कळेना? चाळून पाहिल्या मी जखमा क्रमाक्रमाने एकेक जखम ही पुस्तकाच्या पानासारखी चाळून बघणं ही कल्पना वेगळी.

ठणठणपाळ 07/04/2008 - 22:03
मस्त गझल. ह्रदयनाथ मंगेशकर म्हणतात त्याप्रमाणे गझलेचं वृत्त आणि गझलेची वृत्ती दोन्ही साधलं आहे.
लेखनविषय:
मी ही लिहीन म्हणतो सारे जुने नव्याने संदर्भ भेटले मज आपापल्या कलाने उकरून काढला मी इतिहास आज थोडा केले जिवंत काही मुडदे पुन्हा नव्याने डोळ्यात आज माझ्या मी ही बघेन म्हणतो नजरानजर घडावी केव्हा तरी अशाने चुकलेच आज माझे संवाद साधला मी होईल वाद आता येथे नव्या दमाने ठाऊक सर्व होते होणार काय आहे! लिहिलेच मी तरीही का नाव ते दवाने? नावे कुणा कुणाची घ्यावीत, हे कळेना? चाळून पाहिल्या मी जखमा क्रमाक्रमाने ओढून बांधले मी अर्थास दावणीला येतील शब्द त्यांच्या मागून हंबर्‍याने नाही प्रकाश आला झाली अनेक वर्षे होती सताड उघडी गाभ्यात तावदाने गाडून टाक त्यांना होईल त्रास त्यांचा गुंतू नये कधीही स्

आठवण...

प्रगती ·

विसोबा खेचर 07/04/2008 - 08:43
पण ए़खादीच सुंदर आठवण आयुष्यभर पुरते जगण्यातले खरे जगणे शिकवून जाते ये हुई ना बात! :) तात्या.

मदनबाण 07/04/2008 - 09:20
पण ए़खादीच सुंदर आठवण आयुष्यभर पुरते जगण्यातले खरे जगणे शिकवून जाते ये बात मे दम है..... मदनबाण

विसोबा खेचर 07/04/2008 - 08:43
पण ए़खादीच सुंदर आठवण आयुष्यभर पुरते जगण्यातले खरे जगणे शिकवून जाते ये हुई ना बात! :) तात्या.

मदनबाण 07/04/2008 - 09:20
पण ए़खादीच सुंदर आठवण आयुष्यभर पुरते जगण्यातले खरे जगणे शिकवून जाते ये बात मे दम है..... मदनबाण
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
एक आठवण आपल्याला जगवते एक आठवण संपवते एक आठवण जगायला भाग पाडते एक आठवण जीवनातले सारं शोषून घेते आयुष्य नीरस बनवते पण ए़खादीच सुंदर आठवण आयुष्यभर पुरते जगण्यातले खरे जगणे शिकवून जाते (कल्पना)

चैत्रामधले मैत्र!

अशोक गोडबोले ·

विसोबा खेचर 06/04/2008 - 20:43
वा गोडबोलेसाहेब! केवळ अप्रतिम कविता... वैराग्याचा वसंत फुलवी ज्ञानेश्वर माउली वसंत वीरांचा सजवाया जगदंबा पावली नकोच आम्हा विजय पाशवी क्रूर रक्तरंजित नकोच दुबळ्या अश्रापांच्या आक्रोशाचे गीत किल्ल्यावरुनी रायगडाच्या तोफांचे चौघडे ग्वाही देती आज मराठी पाऊल पडती पुढे या ओळी अतिशय आवडल्या. सुंदर...! गोडबोलेसाहेब, आपल्यालाही गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा! अवांतर - आपली कविता वाचून आपल्या घरी फोन केला होता, परंतु आजच आपले पनवेलात ज्ञानेश्चरीवर प्रवचन आहे असे काकूंकडून कळले. असो, सवडीने केव्हातरी पनवेलात आलो की आपली भेट अवश्य घेईन.. तात्या.

विसोबा खेचर 06/04/2008 - 20:43
वा गोडबोलेसाहेब! केवळ अप्रतिम कविता... वैराग्याचा वसंत फुलवी ज्ञानेश्वर माउली वसंत वीरांचा सजवाया जगदंबा पावली नकोच आम्हा विजय पाशवी क्रूर रक्तरंजित नकोच दुबळ्या अश्रापांच्या आक्रोशाचे गीत किल्ल्यावरुनी रायगडाच्या तोफांचे चौघडे ग्वाही देती आज मराठी पाऊल पडती पुढे या ओळी अतिशय आवडल्या. सुंदर...! गोडबोलेसाहेब, आपल्यालाही गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा! अवांतर - आपली कविता वाचून आपल्या घरी फोन केला होता, परंतु आजच आपले पनवेलात ज्ञानेश्चरीवर प्रवचन आहे असे काकूंकडून कळले. असो, सवडीने केव्हातरी पनवेलात आलो की आपली भेट अवश्य घेईन.. तात्या.
सर्व मिसळपाव सभासदांना चैत्रपाडव्याच्या शुभेच्छा!

काही काळाच्या ओघात हरवलेले लेख/मुलाखती

प्रशांतकवळे ·

पावभाजीचा नुकताच जन्म झाला होता तेंव्हा (१९७२-७३) दिवाळीच्या एका विशेष कार्यक्रमात पुलंनी पावभाजीची एक पाककृती सांगितली होती. म्हणजे असेच, उरलेल्या भाज्या, देठ इत्यादी कचरा शिजवून भरपूर बटर घालून भाजी बनवायची आणि अशी ती भाजी पावाबरोबर खाल्ली असता 'मुंबईचा पाव रुचकर लागतो.'

विजुभाऊ 07/04/2008 - 11:31
"वाण्याकडून आणलेल्या गुळाची आख्खी पूडी पातेल्यात टाकावी... कागद व दोर्‍यासकट". कोणाकडे हा लेख (पाककृती) आहे का? पुल देशपांडे...काही हरवलेले वास्.....पुस्तक "नस्ती उठाठेव"...इथे तुम्हाला ते वाचायला मिळेल

चतुरंग 07/04/2008 - 20:07
पुलंच्या काळात पण साहित्य, संगीत ह्यांची चोरी व्हायची, असाच एकदा हा विषय निघाला आणी पुलं नी हातात पेटी घेऊन असा काही नजराणा पेश केला की सगळे गार झाले, संपल्यावर पुलं म्हणाले "पाहू या ह्याची नक्कल कोणी करु शकतो का" ह्या घटनेबद्दल कोणाला जास्त माहित आहे का? हा प्रसंग सतीश आळेकरांनी त्यांच्या 'पु लं नावाचं गारुड' ह्या लेखनात दिला आहे. ह्याबद्दल इथे वाचता येईल. (अवांतर - प्रशांत, आपला आय्.डी. मराठीतून असेल तर जास्त छान वाटेल;) चतुरंग

पावभाजीचा नुकताच जन्म झाला होता तेंव्हा (१९७२-७३) दिवाळीच्या एका विशेष कार्यक्रमात पुलंनी पावभाजीची एक पाककृती सांगितली होती. म्हणजे असेच, उरलेल्या भाज्या, देठ इत्यादी कचरा शिजवून भरपूर बटर घालून भाजी बनवायची आणि अशी ती भाजी पावाबरोबर खाल्ली असता 'मुंबईचा पाव रुचकर लागतो.'

विजुभाऊ 07/04/2008 - 11:31
"वाण्याकडून आणलेल्या गुळाची आख्खी पूडी पातेल्यात टाकावी... कागद व दोर्‍यासकट". कोणाकडे हा लेख (पाककृती) आहे का? पुल देशपांडे...काही हरवलेले वास्.....पुस्तक "नस्ती उठाठेव"...इथे तुम्हाला ते वाचायला मिळेल

चतुरंग 07/04/2008 - 20:07
पुलंच्या काळात पण साहित्य, संगीत ह्यांची चोरी व्हायची, असाच एकदा हा विषय निघाला आणी पुलं नी हातात पेटी घेऊन असा काही नजराणा पेश केला की सगळे गार झाले, संपल्यावर पुलं म्हणाले "पाहू या ह्याची नक्कल कोणी करु शकतो का" ह्या घटनेबद्दल कोणाला जास्त माहित आहे का? हा प्रसंग सतीश आळेकरांनी त्यांच्या 'पु लं नावाचं गारुड' ह्या लेखनात दिला आहे. ह्याबद्दल इथे वाचता येईल. (अवांतर - प्रशांत, आपला आय्.डी. मराठीतून असेल तर जास्त छान वाटेल;) चतुरंग
लेखनविषय:
खुप वर्षापूर्वी कालनिर्णय मध्ये पु.ल.देशपांडेंनी एक पाककृती (विनोदी) लिहिली होती, त्यातले केवळ एक वाक्य मला आठवतेय "वाण्याकडून आणलेल्या गुळाची आख्खी पूडी पातेल्यात टाकावी... कागद व दोर्‍यासकट". कोणाकडे हा लेख (पाककृती) आहे का? पुलंच्या काळात पण साहित्य, संगीत ह्यांची चोरी व्हायची, असाच एकदा हा विषय निघाला आणी पुलं नी हातात पेटी घेऊन असा काही नजराणा पेश केला की सगळे गार झाले, संपल्यावर पुलं म्हणाले "पाहू या ह्याची नक्कल कोणी करु शकतो का" ह्या घटनेबद्दल कोणाला जास्त माहित आहे का? धन्यवाद प्रशांत

पाडवा पहाट

डॉ.प्रसाद दाढे ·

मदनबाण 06/04/2008 - 18:24
हे वर्ष मला आणि आपणा सर्वा॑ना असेच स॑गीतमय आणि सुरेल जावो ..!हीच शुभेच्छा! सर्वांना..... (पंडित शिवकुमार शर्मा प्रेमी) मदनबाण

रागदारीतील काही कळत नसलं तरी संतूर ऐकायला खूप आवडते. मला तर ऐकता॑ना शरीरातून आन॑द लहरी दौडताहेत असे वाटत होते. अगदी खरं आहे. सगळे जग झोपले आहे आणि आपण गच्चीवर, चांदण्यांनी भरगच्च, आभाळाकडे तोंड करून पहुडले आहोत आणि संतूर ऐकत ऐकत, स्वप्न आणि सत्याच्या सीमेवर, ती 'नशा' शरीरभर हळूहळू पसरत आहे असे भासते.

विसोबा खेचर 06/04/2008 - 20:49
वा दाढेसाहेब! मैफलीचा छोटेखानी परंतु सुंदर वृत्तांत दिला आहे. मीदेखील एकेकाळी शिवजींचं संतूर अगदी मनमुराद ऐकलेलं आहे. असो, आपल्यालाही गुढीपाडव्याच्या अनेकानेक शुभेच्छा! तात्या.

इनोबा म्हणे 06/04/2008 - 23:21
मैफलीचा छोटेखानी परंतु सुंदर वृत्तांत हेच म्हणतो... संतूर आणि सतारीचा आवाज आपल्याला जाम आवडतो ... अवांतरः 'पाडव्याची पूर्वसंध्या' झाली,'गुढीपाडवा'झाला आणि 'पाडवा पहाट'ही झाली... आता 'पाडव्याची दूपार', 'पाडव्याची संध्याकाळ'आणि 'पाडव्याची रात्र',राहीली आहे.पाहूया काय होतंय ते. :) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

मला तर ऐकता॑ना शरीरातून आन॑द लहरी दौडताहेत असे वाटत होते. कडक उन्हातून चालत आल्यावर एखाद्या डेरेदार वृक्षाच्या सावलीत अ॑गावर गार वार्‍याची झुळूक यावी तसे वाटले. सुरेख वर्णन शिवजी हे खरोखरच मैफीली॑चे बादशहा आहेत. . आपण म्हणता ते खरे आहे. सुधीर कांदळकर.

मदनबाण 06/04/2008 - 18:24
हे वर्ष मला आणि आपणा सर्वा॑ना असेच स॑गीतमय आणि सुरेल जावो ..!हीच शुभेच्छा! सर्वांना..... (पंडित शिवकुमार शर्मा प्रेमी) मदनबाण

रागदारीतील काही कळत नसलं तरी संतूर ऐकायला खूप आवडते. मला तर ऐकता॑ना शरीरातून आन॑द लहरी दौडताहेत असे वाटत होते. अगदी खरं आहे. सगळे जग झोपले आहे आणि आपण गच्चीवर, चांदण्यांनी भरगच्च, आभाळाकडे तोंड करून पहुडले आहोत आणि संतूर ऐकत ऐकत, स्वप्न आणि सत्याच्या सीमेवर, ती 'नशा' शरीरभर हळूहळू पसरत आहे असे भासते.

विसोबा खेचर 06/04/2008 - 20:49
वा दाढेसाहेब! मैफलीचा छोटेखानी परंतु सुंदर वृत्तांत दिला आहे. मीदेखील एकेकाळी शिवजींचं संतूर अगदी मनमुराद ऐकलेलं आहे. असो, आपल्यालाही गुढीपाडव्याच्या अनेकानेक शुभेच्छा! तात्या.

इनोबा म्हणे 06/04/2008 - 23:21
मैफलीचा छोटेखानी परंतु सुंदर वृत्तांत हेच म्हणतो... संतूर आणि सतारीचा आवाज आपल्याला जाम आवडतो ... अवांतरः 'पाडव्याची पूर्वसंध्या' झाली,'गुढीपाडवा'झाला आणि 'पाडवा पहाट'ही झाली... आता 'पाडव्याची दूपार', 'पाडव्याची संध्याकाळ'आणि 'पाडव्याची रात्र',राहीली आहे.पाहूया काय होतंय ते. :) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

मला तर ऐकता॑ना शरीरातून आन॑द लहरी दौडताहेत असे वाटत होते. कडक उन्हातून चालत आल्यावर एखाद्या डेरेदार वृक्षाच्या सावलीत अ॑गावर गार वार्‍याची झुळूक यावी तसे वाटले. सुरेख वर्णन शिवजी हे खरोखरच मैफीली॑चे बादशहा आहेत. . आपण म्हणता ते खरे आहे. सुधीर कांदळकर.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज सकाळी प॑.शिवकुमार शर्मा व राहूल शर्मा या॑च्या स॑तूरवादनाने कान तृप्त झाले. तबल्याला प॑.आनिन्दो चटर्जी व पखवाजावर प॑.भवानी श॑कर अशी साथ स॑गत होती. शिवजी॑नी सुरूवातीस 'बसन्त मुखारी' हा राग वाजविला. भवानी श॑करा॑च्या धृपदाने वातावरण असे काही भारून टाकले की प्राचीन शिवम॑दिराच्या गाभार्‍यात रूद्र ऐकतो आहोत असे वाटले.. न॑तरच्या जोड-झालाने वातावरण आल्हाददायक बनले. आनिन्दो चटर्जी॑नी अतिशय नजाकतीने तबल्याची साथ केली. त्यान॑तर शिवजी॑नी भैरवी राग उपशास्त्रीय ढ॑गाने वाजविला. दादर्‍यातील ब॑दिश आणि शेवटी द्रूत त्रितालात समापन केले. स॑तूर हे वाद्यच अतिशय मुलायम आणि 'सूदी॑ग' आहे.

श्री स्वामीजयंतीच्या शुभेच्छा

धोंडोपंत ·

In reply to by माझी दुनिया

मदनबाण 08/04/2008 - 14:51
आहो स्वामी आपल्या सर्वांचे आहेत त्यात परवानगीची आवश्यक्ता नाही,तुम्ही ती जरुर ऍड करा. तुमचे संकेतस्थळ पाहिले, मला आणि माझ्या वडिलांनाही ते आवडले.

विसोबा खेचर 07/04/2008 - 00:15
आमचेही स्वामीमहाराजांना मनोभावे वंदन.. मिसळपाव परिवारावर त्यांची सदैव कृपादृष्टी राहो आणि मिसळपावच्या हितशत्रूंचे तळपट होवो हीच शुभकामना..! :) तात्या.

धोंडोपंत 07/04/2008 - 16:59
तात्या, स्वामी आपल्या पाठीशी आहेत. विरोधकांचे काय चालणार आहे? मिसळपाववर स्वामी आहेत हे विसरू नकोस. आपला, (स्वामीदास) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

श्री 07/04/2008 - 17:31
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

In reply to by माझी दुनिया

मदनबाण 08/04/2008 - 14:51
आहो स्वामी आपल्या सर्वांचे आहेत त्यात परवानगीची आवश्यक्ता नाही,तुम्ही ती जरुर ऍड करा. तुमचे संकेतस्थळ पाहिले, मला आणि माझ्या वडिलांनाही ते आवडले.

विसोबा खेचर 07/04/2008 - 00:15
आमचेही स्वामीमहाराजांना मनोभावे वंदन.. मिसळपाव परिवारावर त्यांची सदैव कृपादृष्टी राहो आणि मिसळपावच्या हितशत्रूंचे तळपट होवो हीच शुभकामना..! :) तात्या.

धोंडोपंत 07/04/2008 - 16:59
तात्या, स्वामी आपल्या पाठीशी आहेत. विरोधकांचे काय चालणार आहे? मिसळपाववर स्वामी आहेत हे विसरू नकोस. आपला, (स्वामीदास) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

श्री 07/04/2008 - 17:31
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
लेखनविषय:
लेखनप्रकार
लोकहो, उद्या चैत्र शुद्ध द्वितीया. अक्कलकोटनिवासी परमपूज्य सद्गुरू श्री स्वामी समर्थ यांची जयंती. स्वामीभक्तांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस. श्री स्वामींना आमचे त्रिवार वंदन आणि आपणा सर्वांना स्वामी जयंतीच्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थांची अखंड कृपा आपल्या सर्वांवर राहो ही श्रीस्वामीचरणी प्रार्थना. अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय॥ श्री गुरूदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय॥ जय जय जय राजाधिराज, योगीराज महाराजा‌ऽऽऽऽऽऽ अलक्ष दिगंबर अवधूता, श्री दत्त स्वामीदादा समर्था‌‍ऽऽऽऽ आपला, (स्वामीचरणरज) धोंडोपंत

मश्रूम मसाला

प्रभाकर पेठकर ·

मस्त डिश आहे,माझी आवडती... आता नक्कीच करून पाहिन. मशरुम भुर्जी खाल्ली होती मी बर्‍याच वर्षांपूर्वी मुलुंडला बहुतेक विश्वमहल मध्ये..नंतर जमलेच नाही:( ,त्याची रेसिपी असली तर द्या ना.. स्वाती

विसोबा खेचर 06/04/2008 - 14:53
क्षमा करा पेठकरशेठ, परंतु पाकृ चांगली वाटत असूनही आणि फोटो आवडला असूनही यावेळेस मात्र मनमोकळी दाद नाही देऊ शकत! कारण आम्हाला कधी मश्रुम हा प्रकार आवडलाच नाही! :( कोई बात नही, पसंद अपनी अपनी! बाय द वे, आता मिपाच्या मुखपृष्ठावर टाकण्यासाठी तुमच्या पाकृमधल्या छायाचित्रांचा मला उपयोग करता येईल.. ! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

केशवसुमार 06/04/2008 - 15:07
क्षमा करा पेठकरशेठ, परंतु पाकृ चांगली वाटत असूनही आणि फोटो आवडला असूनही यावेळेस मात्र मनमोकळी दाद नाही देऊ शकत! कारण आम्हाला कधी मश्रुम हा प्रकार आवडलाच नाही! :( कोई बात नही, पसंद अपनी अपनी! म्हणणार होतो.. मश्रूमच्या जागी बटाटे /अंडे वापरता येईल का? (मश्रूम म्हणल की पावसाळ्यात उगवणारी कुत्र्याची छत्री आठवणारा)केशवसुमार.

In reply to by केशवसुमार

श्री. केशवसुमार, मश्रूमच्या जागी बटाटे /अंडे वापरता येईल का? काहीच हरकत नाही. ग्रेव्हीच महत्त्वाची. तशीही, मश्रूमला स्वतःची अशी चव नसतेच म्हंटले तरी चालेल. बटाट्याच्या आणि अंड्यांच्या रश्श्यांच्या पाककृती येतीलच मिपावर. धन्यवाद.

In reply to by विसोबा खेचर

आता मिपाच्या मुखपृष्ठावर टाकण्यासाठी तुमच्या पाकृमधल्या छायाचित्रांचा मला उपयोग करता येईल अवश्य करा तात्या. त्या सोबत पाककृतीची 'लिंक' देण्याची प्रथाही सुरू करा. म्हणजे आम्हालाही इतरांच्या पाककृती झटकन वाचता/शिकता येतील. धन्यवाद.

प्राजु 10/01/2009 - 08:38
पेठकाका, किती दिवसानी तुम्ही रेसिपी दिलीत इथे! असो.. मश्रुम मला आवडता पण नवर्‍याला विशेष नाही आवडत. त्यामुळे माझ्यासाठी मश्रुम घालून करेन, नवर्‍यासाठी तीच ग्रेव्ही वापरून बटाटा किंवा, पनीर घालून करेन. मस्तच. काका, चिकन मसाला करतात त्यातही हीच ग्रेव्ही असते का? फक्त मश्रुम्स च्या जागी चिकन पिसेस घातले तर चालतील का? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by घाटावरचे भट

प्राजु 10/01/2009 - 08:44
भट साहेब.. धन्यवाद. लक्षातच नाही आलं माझ्या. असो.. तरिही पेठकाका माझ्या प्रश्नांची उत्तरे देतील अशी आशा आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

प्राजु, चिकन मसाला करतात त्यातही हीच ग्रेव्ही असते का? चिकन, मटण बनवायच्या विविध पाककृती आहेत. एकच अशी सर्वसमावेशक पाककृती नाही. (त्याने आहारातील वैविध्य नाहिसे होईल). माझ्या पद्धतीत चिकन, मटणाला जरा वेगळा मसाला मी वापरतो. चिकन मसाल्यात धणे पावडर जास्त तर मटण मसाल्यात जीरे पावडर जास्त वापरतो. तसेच मटण मसाल्यात बडिशोप, बाद्यान इत्यादी मसालेही वापरतो जे शक्यतो चिकन प्रकारात वापरत नाही. वरील ग्रेव्हीत उकडली अंडी वापरता येतील. चिकनच्या (उरलेल्या) ग्रेव्हीत चिकन सॉसेजीस वापरता येतील. मटणाच्या (उरलेल्या) ग्रेव्हीत मटण कलेजी वापरता येईल. असो. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

शितल 10/01/2009 - 08:40
खुपच धन्यवाद काका, मश्रुम घरी आहेतच, मस्त पैकी उद्याच तुम्ही वर सांगितल्या प्रमाणे पाककृती करून पहाते. :)

मदनबाण 10/01/2009 - 12:37
जेव्हा मी पहिल्यांदा मश्रूम मसालाची भाजी खाल्ली होती तेव्हा मला तो पदार्थ मांसाहारी आहे असे वाटले होते,,कारण मुळात मश्रूम चवीला कसे लागते ते माहितच नव्हते !!! पनीर नंतर माझा हा सर्वात आवडता पदार्थ आहे.. :) (खादाड) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

धन्यवाद शितल आणि मदनबाण. शितल, मश्रूम मसाला करून, कसा झाला जरूर कळव. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

फोटोत शेजारी जर बटर नान ठेवले असते तर? खाता आली असती भाजी. नुसती कशी खायची? :) बाकी ग्रेव्ही करयची पद्धत आवडली. करून पाहीन पण मशरुम ऐवजी मिक्स व्हेजिटबल्स घालेन कारण मशरुम घरी कोणाला आवडत नाहीत. फोटो फारच छान आला आहे.

कंजूस 20/06/2014 - 11:02
प्रथम पंजाबी पध्दतीने जाऊन मसाल्याच्या कृतीने मंडी हिमाचलची वाट पकडली .(कांदा टमाटो फ्राय नंतर दही बडिशोप फ्राय) .मश्रुमला पर्याय फ्लॉवरचे मोठे तुकडे शेवटी शेवटी टाकावेत .अगोदर टाकले तर फार शिजतात .

स्रुजा 11/07/2014 - 02:50
तुमची ही पाक कृती दोन मैत्रिणी बोलावून केली पहिल्यांदा …. त्यांना आणि नंतर नवऱ्याला पण फार आवडली :) मग मी नवऱ्याच्या ऑफिस च्या अंगत पंगत मध्ये पण करून पाठवली . मला एका अल्जेरियन , एका रोमेनियन आणि एका कॅनडियन चा निरोप आला की पाककृती फार च छान :) म्हणलं ज्याचं श्रेय त्याला द्यावं म्हणून लगेच प्रतिसाद द्यायला आले . रंग फक्त थेट तुमच्या चित्र सारखा आला नाही कदाचित इथले टमाटे एवढे लाल नसतील . धन्यवाद इतक्या छान आणि कुठलीही काजू , क्रिम न घालता चविष्ट पाक कृती बद्दल .

In reply to by खटपट्या

धन्यवाद खटपट्या, मश्रूम हा शारीरिक पोषणमुल्यांत, प्रथिने पुरविणारा एक चांगला स्रोत आहे. आठवड्यातून एकदा तरी मश्रूम (कुठल्याही प्रकारे) केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, स्नायू बळकट करणे वगैरेसाठी फायदेशीर असतात.

मश्रूम अधिक सोयाबीन अधिक येसर असा एक वेगळा प्रयोग केला. मिक्सर नसल्याने, लसूण चटणी टाकली. प्रयोग यशस्वी झाला.

In reply to by प्रभाकर पेठकर

हे एक मिश्र डाळींचे पीठ आहे. ऐन वेळी रस्सा करायला किंवा आमटी करायला एकदम मस्त. मध्यंतरी मितान ताईंनी हा प्रकार मिपावर टाकला होता आणि आमच्या सारख्या आळशी माणसांची सोय केली. जमल्यास लिंक देतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

३/४ महिने बघायला नको. साधारण पणे १ किलो (एकूण वजन, सगळ्या डाळींचे मिळून) आणि भरपूर लवंगा,दालचिनी,मिरे,धणे,जिरे आणि सुक्या मिरच्या घातल्या की, वेगळ्या गरम मसाल्याची गरज पण भासत नाही.

In reply to by मुक्त विहारि

आजच बनविले. मितान ह्यांच्या पाककृती नुसार आणि त्या त्या प्रमाणात बनविले. २ टे. स्पू. पिठाला ४ वाट्या पाणी ह्या प्रमाणामुळे आमटी बरीच पातळ झाली . चव चांगली होती पण त्याला दाटपणा येण्यासाठी वरण मिसळवावं का? असा विचार करतो आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

४ चमचे येसर घेतो. पाण्याचे आणि येसरचे प्रमाण किती असावे? ह्याचा अंदाज सुरुवातीला येत नाही. पण एक २/४ वेळा करून बघीतलेत की नक्की येईल. कधी-कधी मूड लागला तर ह्या येसरचे कांदा आणि लसूण चटणी वापरून पिठले पण करतो.

In reply to by मुक्त विहारि

हम्म्म! माझाही तोच विचार आहे. चव आणि रंग कुळथाच्या जवळ जाणारा आहे. मीही अजून २-४ प्रयोग करणार आहेच.

In reply to by अजया

धन्यवाद. आपल्याला आवडणार्‍या पाककृती आपल्या आणि घरच्यांच्या आवडीनुसार जुळवून घ्यायच्या असतातच. त्या करणं हे जास्त महत्वाचं.

मस्त डिश आहे,माझी आवडती... आता नक्कीच करून पाहिन. मशरुम भुर्जी खाल्ली होती मी बर्‍याच वर्षांपूर्वी मुलुंडला बहुतेक विश्वमहल मध्ये..नंतर जमलेच नाही:( ,त्याची रेसिपी असली तर द्या ना.. स्वाती

विसोबा खेचर 06/04/2008 - 14:53
क्षमा करा पेठकरशेठ, परंतु पाकृ चांगली वाटत असूनही आणि फोटो आवडला असूनही यावेळेस मात्र मनमोकळी दाद नाही देऊ शकत! कारण आम्हाला कधी मश्रुम हा प्रकार आवडलाच नाही! :( कोई बात नही, पसंद अपनी अपनी! बाय द वे, आता मिपाच्या मुखपृष्ठावर टाकण्यासाठी तुमच्या पाकृमधल्या छायाचित्रांचा मला उपयोग करता येईल.. ! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

केशवसुमार 06/04/2008 - 15:07
क्षमा करा पेठकरशेठ, परंतु पाकृ चांगली वाटत असूनही आणि फोटो आवडला असूनही यावेळेस मात्र मनमोकळी दाद नाही देऊ शकत! कारण आम्हाला कधी मश्रुम हा प्रकार आवडलाच नाही! :( कोई बात नही, पसंद अपनी अपनी! म्हणणार होतो.. मश्रूमच्या जागी बटाटे /अंडे वापरता येईल का? (मश्रूम म्हणल की पावसाळ्यात उगवणारी कुत्र्याची छत्री आठवणारा)केशवसुमार.

In reply to by केशवसुमार

श्री. केशवसुमार, मश्रूमच्या जागी बटाटे /अंडे वापरता येईल का? काहीच हरकत नाही. ग्रेव्हीच महत्त्वाची. तशीही, मश्रूमला स्वतःची अशी चव नसतेच म्हंटले तरी चालेल. बटाट्याच्या आणि अंड्यांच्या रश्श्यांच्या पाककृती येतीलच मिपावर. धन्यवाद.

In reply to by विसोबा खेचर

आता मिपाच्या मुखपृष्ठावर टाकण्यासाठी तुमच्या पाकृमधल्या छायाचित्रांचा मला उपयोग करता येईल अवश्य करा तात्या. त्या सोबत पाककृतीची 'लिंक' देण्याची प्रथाही सुरू करा. म्हणजे आम्हालाही इतरांच्या पाककृती झटकन वाचता/शिकता येतील. धन्यवाद.

प्राजु 10/01/2009 - 08:38
पेठकाका, किती दिवसानी तुम्ही रेसिपी दिलीत इथे! असो.. मश्रुम मला आवडता पण नवर्‍याला विशेष नाही आवडत. त्यामुळे माझ्यासाठी मश्रुम घालून करेन, नवर्‍यासाठी तीच ग्रेव्ही वापरून बटाटा किंवा, पनीर घालून करेन. मस्तच. काका, चिकन मसाला करतात त्यातही हीच ग्रेव्ही असते का? फक्त मश्रुम्स च्या जागी चिकन पिसेस घातले तर चालतील का? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by घाटावरचे भट

प्राजु 10/01/2009 - 08:44
भट साहेब.. धन्यवाद. लक्षातच नाही आलं माझ्या. असो.. तरिही पेठकाका माझ्या प्रश्नांची उत्तरे देतील अशी आशा आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

प्राजु, चिकन मसाला करतात त्यातही हीच ग्रेव्ही असते का? चिकन, मटण बनवायच्या विविध पाककृती आहेत. एकच अशी सर्वसमावेशक पाककृती नाही. (त्याने आहारातील वैविध्य नाहिसे होईल). माझ्या पद्धतीत चिकन, मटणाला जरा वेगळा मसाला मी वापरतो. चिकन मसाल्यात धणे पावडर जास्त तर मटण मसाल्यात जीरे पावडर जास्त वापरतो. तसेच मटण मसाल्यात बडिशोप, बाद्यान इत्यादी मसालेही वापरतो जे शक्यतो चिकन प्रकारात वापरत नाही. वरील ग्रेव्हीत उकडली अंडी वापरता येतील. चिकनच्या (उरलेल्या) ग्रेव्हीत चिकन सॉसेजीस वापरता येतील. मटणाच्या (उरलेल्या) ग्रेव्हीत मटण कलेजी वापरता येईल. असो. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

शितल 10/01/2009 - 08:40
खुपच धन्यवाद काका, मश्रुम घरी आहेतच, मस्त पैकी उद्याच तुम्ही वर सांगितल्या प्रमाणे पाककृती करून पहाते. :)

मदनबाण 10/01/2009 - 12:37
जेव्हा मी पहिल्यांदा मश्रूम मसालाची भाजी खाल्ली होती तेव्हा मला तो पदार्थ मांसाहारी आहे असे वाटले होते,,कारण मुळात मश्रूम चवीला कसे लागते ते माहितच नव्हते !!! पनीर नंतर माझा हा सर्वात आवडता पदार्थ आहे.. :) (खादाड) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

धन्यवाद शितल आणि मदनबाण. शितल, मश्रूम मसाला करून, कसा झाला जरूर कळव. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

फोटोत शेजारी जर बटर नान ठेवले असते तर? खाता आली असती भाजी. नुसती कशी खायची? :) बाकी ग्रेव्ही करयची पद्धत आवडली. करून पाहीन पण मशरुम ऐवजी मिक्स व्हेजिटबल्स घालेन कारण मशरुम घरी कोणाला आवडत नाहीत. फोटो फारच छान आला आहे.

कंजूस 20/06/2014 - 11:02
प्रथम पंजाबी पध्दतीने जाऊन मसाल्याच्या कृतीने मंडी हिमाचलची वाट पकडली .(कांदा टमाटो फ्राय नंतर दही बडिशोप फ्राय) .मश्रुमला पर्याय फ्लॉवरचे मोठे तुकडे शेवटी शेवटी टाकावेत .अगोदर टाकले तर फार शिजतात .

स्रुजा 11/07/2014 - 02:50
तुमची ही पाक कृती दोन मैत्रिणी बोलावून केली पहिल्यांदा …. त्यांना आणि नंतर नवऱ्याला पण फार आवडली :) मग मी नवऱ्याच्या ऑफिस च्या अंगत पंगत मध्ये पण करून पाठवली . मला एका अल्जेरियन , एका रोमेनियन आणि एका कॅनडियन चा निरोप आला की पाककृती फार च छान :) म्हणलं ज्याचं श्रेय त्याला द्यावं म्हणून लगेच प्रतिसाद द्यायला आले . रंग फक्त थेट तुमच्या चित्र सारखा आला नाही कदाचित इथले टमाटे एवढे लाल नसतील . धन्यवाद इतक्या छान आणि कुठलीही काजू , क्रिम न घालता चविष्ट पाक कृती बद्दल .

In reply to by खटपट्या

धन्यवाद खटपट्या, मश्रूम हा शारीरिक पोषणमुल्यांत, प्रथिने पुरविणारा एक चांगला स्रोत आहे. आठवड्यातून एकदा तरी मश्रूम (कुठल्याही प्रकारे) केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, स्नायू बळकट करणे वगैरेसाठी फायदेशीर असतात.

मश्रूम अधिक सोयाबीन अधिक येसर असा एक वेगळा प्रयोग केला. मिक्सर नसल्याने, लसूण चटणी टाकली. प्रयोग यशस्वी झाला.

In reply to by प्रभाकर पेठकर

हे एक मिश्र डाळींचे पीठ आहे. ऐन वेळी रस्सा करायला किंवा आमटी करायला एकदम मस्त. मध्यंतरी मितान ताईंनी हा प्रकार मिपावर टाकला होता आणि आमच्या सारख्या आळशी माणसांची सोय केली. जमल्यास लिंक देतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

३/४ महिने बघायला नको. साधारण पणे १ किलो (एकूण वजन, सगळ्या डाळींचे मिळून) आणि भरपूर लवंगा,दालचिनी,मिरे,धणे,जिरे आणि सुक्या मिरच्या घातल्या की, वेगळ्या गरम मसाल्याची गरज पण भासत नाही.

In reply to by मुक्त विहारि

आजच बनविले. मितान ह्यांच्या पाककृती नुसार आणि त्या त्या प्रमाणात बनविले. २ टे. स्पू. पिठाला ४ वाट्या पाणी ह्या प्रमाणामुळे आमटी बरीच पातळ झाली . चव चांगली होती पण त्याला दाटपणा येण्यासाठी वरण मिसळवावं का? असा विचार करतो आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

४ चमचे येसर घेतो. पाण्याचे आणि येसरचे प्रमाण किती असावे? ह्याचा अंदाज सुरुवातीला येत नाही. पण एक २/४ वेळा करून बघीतलेत की नक्की येईल. कधी-कधी मूड लागला तर ह्या येसरचे कांदा आणि लसूण चटणी वापरून पिठले पण करतो.

In reply to by मुक्त विहारि

हम्म्म! माझाही तोच विचार आहे. चव आणि रंग कुळथाच्या जवळ जाणारा आहे. मीही अजून २-४ प्रयोग करणार आहेच.

In reply to by अजया

धन्यवाद. आपल्याला आवडणार्‍या पाककृती आपल्या आणि घरच्यांच्या आवडीनुसार जुळवून घ्यायच्या असतातच. त्या करणं हे जास्त महत्वाचं.
Taxonomy upgrade extras
साहित्यः ताजे मश्रूम - २०० ग्रॅम कांदे - २ मध्यम टोमॅटो - १ मध्यम लसूण - ८ पाकळ्या आलं - १ इंच अख्खी काळी मिरी - ४-५ लवंगा - २-३ दालचिनी - १इंच हिरवी वेलची - २-३ दही - अर्धी वाटी धणे पावडर - १ टी स्पून जिरे पावडर - १/२ टी स्पून गरम मसाला - १ टी स्पून (सपाट) हळद - १/२ टी स्पून तिखट - १ ते १-१/२ टी स्पून कसूरी मेथी पावडर - १/२ टी स्पून मीठ - चवी नुसार. कोथिंबीर - सजावटी साठी तेल. तयारी: मश्रूमचे प्रत्येकी ४ ते ६ तुकडे करून घ्या. कांदे आणि टोमॅटो लांब - लांब चिरून घ्या. लसूण आण

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा..! :)

विसोबा खेचर ·

तात्या, पाडव्याच्या आपणास आणि मिपाच्या माझ्या सर्व मित्रांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!! असे म्हणतात की ज्याचा वर्षाचा पहिला दिवस मंगल त्याचे संपुर्ण वर्ष मांगलिक ! नवीन वर्षाच्या सुरवातीला नवीन माणूस, नवा दिवस किंवा नवीन जे काही असेल त्याची छाप आपल्यावर वर्षभर पडते, त्याचे स्मरण कायम राहते !!! आता या शुभेच्छातील चित्रे आम्ही वर्षभर डोळ्यासमोर आणायचे का ? :) अवांतर :) नवीन वर्षात आमच्या मित्राचे 'अनुष्का' वेड कमी होऊ दे !!! :) ( ह. घ्या. )
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 06/04/2008 - 13:50
अवांतर :) नवीन वर्षात आमच्या मित्राचे 'अनुष्का' वेड कमी होऊ दे !!! :) ( ह. घ्या. ) अहो बिरुटेशेठ, याला वेड नाही म्हणत हो! नशा म्हणतात, नशा..!! :) आणि मला सांगा, नशेत वाईट काय आहे हो? फक्त ती कुणी, कशाची करावी याला महत्व आहे! नशेचेदेखील काही नियम आहेत. ते पाळून नशा करण्यास काहीच हरकत नाही! हां, आता एखाद्याने दारूची नशा करून बायकापोरांना झोडपले तर ते अर्थातच वाईट आणि निंदनीय! किंवा एखादी साधी, सोज्वळ, सुस्वरूप पत्नी असलेल्या एखाद्याने अनुष्काचा जप केला तर तेही बरं नव्हे! आता आपल्या पेठकरशेठचंच उदाहरण घ्या! अहो इथे अनुष्काची चित्रं मी टाकतो, परंतु मुळात घरी एक साधी, सोज्वळ, सुस्वरूप पत्नी असलेले आमचे पेठकरसाहेब मात्र इथे मी टाकलेली अनुष्काची चित्रे पाहून उसासे टाकत असतात! मग मला सांगा बिरुटेशेठ, धोका कुणाला अधिक आहे?;) त्यापेक्षा आम्ही बरे! अहो बोलूनचालून ती अनुष्का पडली एक फाकडू नटी! आणि आपण पडलो एक खुशालचेंडू माणूस, पत्नीच्या वगैरे बंधनात न अडकलेला, कुणालाही नैतिकदृष्ट्या बांधिल नसलेला! बस! अपना दिल आ गया छोरीपे! पडलो साला तिच्या प्रेमात! :) काय, पटलं की आही आमचं विवेचन? :) आपला, (अनुष्काचा पागलप्रेमी) तात्या. -- किसीपे हुस्न का गुरूर जवानी का नशा किसीके दिलपे मोहोब्बत की रवानी का नशा किसीको देखके सांसोसे उभरता है नशा बिना पियेभी कही हदसे गुजरता है नशा नशेमे कौन नही है, मुझे बतावो जरा किसे है होश, मेरे सामने तो लावो जरा नशा है सबपे, मगर रंग नशे का है जुदा! खिली खिली हुई सुबहपे, है शबनम का नशा हवापे खुशबूका, बादलपे है रिमझिम का नशा कही सुरून है खुशियोका, कही ग़म का नशा नशा शराबमे होता तो, नाचती बोतल!

In reply to by विसोबा खेचर

आता आपल्या पेठकरशेठचंच उदाहरण घ्या! अहो इथे अनुष्काची चित्रं मी टाकतो, परंतु मुळात घरी एक साधी, सोज्वळ, सुस्वरूप पत्नी असलेले आमचे पेठकरसाहेब मात्र इथे मी टाकलेली अनुष्काची चित्रे पाहून उसासे टाकत असतात! घ्या म्हणे उसासे टाकतो. अहो उसासे टाकले तर हसे नाही का होणार? आम्ही आपले तुम्हा तरूणांचा हेवा करतो. आणि ते ही सर्व सांसारिक बंधने पाळून. तूम्ही कसे म्हणता 'नशा कशी नशेचे नियम पाळून करावी', अरे तसेच आहे हे. आणि लग्न केले म्हणजे मेल्या, बाकी सगळ्यांना काही राख्या नाही बांधल्या. अगदी 'राखी सावंत'लाही नाही...

In reply to by प्रभाकर पेठकर

विसोबा खेचर 06/04/2008 - 14:47
आणि लग्न केले म्हणजे मेल्या, बाकी सगळ्यांना काही राख्या नाही बांधल्या. अगदी 'राखी सावंत'लाही नाही... हा हा हा! :))

तात्या, पाडव्याच्या आपणास आणि मिपाच्या माझ्या सर्व मित्रांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!! असे म्हणतात की ज्याचा वर्षाचा पहिला दिवस मंगल त्याचे संपुर्ण वर्ष मांगलिक ! नवीन वर्षाच्या सुरवातीला नवीन माणूस, नवा दिवस किंवा नवीन जे काही असेल त्याची छाप आपल्यावर वर्षभर पडते, त्याचे स्मरण कायम राहते !!! आता या शुभेच्छातील चित्रे आम्ही वर्षभर डोळ्यासमोर आणायचे का ? :) अवांतर :) नवीन वर्षात आमच्या मित्राचे 'अनुष्का' वेड कमी होऊ दे !!! :) ( ह. घ्या. )
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 06/04/2008 - 13:50
अवांतर :) नवीन वर्षात आमच्या मित्राचे 'अनुष्का' वेड कमी होऊ दे !!! :) ( ह. घ्या. ) अहो बिरुटेशेठ, याला वेड नाही म्हणत हो! नशा म्हणतात, नशा..!! :) आणि मला सांगा, नशेत वाईट काय आहे हो? फक्त ती कुणी, कशाची करावी याला महत्व आहे! नशेचेदेखील काही नियम आहेत. ते पाळून नशा करण्यास काहीच हरकत नाही! हां, आता एखाद्याने दारूची नशा करून बायकापोरांना झोडपले तर ते अर्थातच वाईट आणि निंदनीय! किंवा एखादी साधी, सोज्वळ, सुस्वरूप पत्नी असलेल्या एखाद्याने अनुष्काचा जप केला तर तेही बरं नव्हे! आता आपल्या पेठकरशेठचंच उदाहरण घ्या! अहो इथे अनुष्काची चित्रं मी टाकतो, परंतु मुळात घरी एक साधी, सोज्वळ, सुस्वरूप पत्नी असलेले आमचे पेठकरसाहेब मात्र इथे मी टाकलेली अनुष्काची चित्रे पाहून उसासे टाकत असतात! मग मला सांगा बिरुटेशेठ, धोका कुणाला अधिक आहे?;) त्यापेक्षा आम्ही बरे! अहो बोलूनचालून ती अनुष्का पडली एक फाकडू नटी! आणि आपण पडलो एक खुशालचेंडू माणूस, पत्नीच्या वगैरे बंधनात न अडकलेला, कुणालाही नैतिकदृष्ट्या बांधिल नसलेला! बस! अपना दिल आ गया छोरीपे! पडलो साला तिच्या प्रेमात! :) काय, पटलं की आही आमचं विवेचन? :) आपला, (अनुष्काचा पागलप्रेमी) तात्या. -- किसीपे हुस्न का गुरूर जवानी का नशा किसीके दिलपे मोहोब्बत की रवानी का नशा किसीको देखके सांसोसे उभरता है नशा बिना पियेभी कही हदसे गुजरता है नशा नशेमे कौन नही है, मुझे बतावो जरा किसे है होश, मेरे सामने तो लावो जरा नशा है सबपे, मगर रंग नशे का है जुदा! खिली खिली हुई सुबहपे, है शबनम का नशा हवापे खुशबूका, बादलपे है रिमझिम का नशा कही सुरून है खुशियोका, कही ग़म का नशा नशा शराबमे होता तो, नाचती बोतल!

In reply to by विसोबा खेचर

आता आपल्या पेठकरशेठचंच उदाहरण घ्या! अहो इथे अनुष्काची चित्रं मी टाकतो, परंतु मुळात घरी एक साधी, सोज्वळ, सुस्वरूप पत्नी असलेले आमचे पेठकरसाहेब मात्र इथे मी टाकलेली अनुष्काची चित्रे पाहून उसासे टाकत असतात! घ्या म्हणे उसासे टाकतो. अहो उसासे टाकले तर हसे नाही का होणार? आम्ही आपले तुम्हा तरूणांचा हेवा करतो. आणि ते ही सर्व सांसारिक बंधने पाळून. तूम्ही कसे म्हणता 'नशा कशी नशेचे नियम पाळून करावी', अरे तसेच आहे हे. आणि लग्न केले म्हणजे मेल्या, बाकी सगळ्यांना काही राख्या नाही बांधल्या. अगदी 'राखी सावंत'लाही नाही...

In reply to by प्रभाकर पेठकर

विसोबा खेचर 06/04/2008 - 14:47
आणि लग्न केले म्हणजे मेल्या, बाकी सगळ्यांना काही राख्या नाही बांधल्या. अगदी 'राखी सावंत'लाही नाही... हा हा हा! :))
लेखनविषय:
लेखनप्रकार

गुढी पाडवा विशेष

अन्या दातार ·

प्रथांमागचा विचार शोधून काढणे- ही एक चांगली सवय आहे, आम्हीही तसा प्रयत्न करतो कधी-कधी !!!
विचार नाही शोधता आला तरी, त्या परंपरा  शास्तर मारे नक्की पाळतो :)


माझं सुख माझं सुख
हंड्या झुंबर टांगलं
माझं दु:ख माझं दु:ख
तळघरात कोंडलं


आमचं सुखही टांगलेलं असतं आणि दुख:ही,  आधी कोणतं  बोकांडी पडेल याची काही गॆरंटी नाही :)

इनोबा म्हणे 06/04/2008 - 12:30
आपण कडूनिंब लावण्यामागची प्रथा/हेतू सांगीतला.धन्यवाद! माझी एक चांगली किंवा वाईट म्हणा, सवय आहे की या काही प्रथांमागचा विचार शोधून काढणे(अर्थातच माझ्या अल्प बुद्धीने). माझी सुद्धा... काही शंका: १)गुढीपाडवा साजरा करण्यामागचा हेतू काय.मी बर्‍याच जणांकडून ऐकले की रावणाला युद्धात हरवून या दिवशी राम अयोध्योत परतले होते.म्हणून त्यांच्या स्वागतासाठी गुढ्या उभारल्या गेल्या. मात्र अशाप्रकारच्या गुढ्या अयोध्योत कुठेही दिसत नाहीत्.महाराष्ट्रातच का? २)हिंदू धर्मामध्ये कुठलीही पालथी गोष्ट(उदा.पालथी मांडी घालू नये असे म्हणतात) अपवित्र किंवा अपशकून मानतात. मग वर्षाच्या पहील्याच दिवशी तांब्या उलटा का टांगला जातो. ३)गुढीला कापडाचा खण का लावला जातो. जाणकारांनी माहीती द्यावी. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

अशाप्रकारच्या गुढ्या अयोध्योत कुठेही दिसत नाहीत्.महाराष्ट्रातच का? रामायणानंतर अयोध्येत युद्ध जिंकून विजयोत्सव साजरा करण्याचे प्रसंग अल्प किंवा नाहीच आले. त्यामुळे तिथे ही प्रथा हळू हळू मागे पडली असावी. (कदाचित मोंगलांनी हिन्दू परंपरा म्हणून बंदी घातली असेल). पण महाराष्ट्रात शिवाजी महाराजांमुळे मोंगलांचे काही चालले नाही. आणि महाराजांच्या तसेच, पेशव्यांच्या काळात महाराष्ट्राने अनेक युद्धे जिंकून, अनेक वियजोत्सव साजरे केले. त्यामुळे महाराष्ट्रात ही प्रथा चांगलीच रुजली असावी. हिंदू धर्मामध्ये कुठलीही पालथी गोष्ट(उदा.पालथी मांडी घालू नये असे म्हणतात) अपवित्र किंवा अपशकून मानतात. मला नाही तसे वाटत. फक्त जेवताना पालथी मांडी घालून बसू नये असे म्हणतात. पूर्वी स्त्रिया, विशेषतः गाण्याच्या वेळी, पालथी मांडी घालून बसायच्या, जात्यावर दळायला देखिल पालथी मांडी घालूनच बसायच्या. फळ्यांवर प्यायची भांडी, तांब्ये, पातेली सर्व उलटेच ठेवतात. लहान बाळ स्वतःहून पालथे पडायला लागले की कोण कौतुक असते. घरच्या माणसाला घरी परतायला उशीर झाला की पायताण उलटे ठेवण्याची प्रथा होती. गुढीला कापडाचा खण का लावला जातो. प्रजेवर काहीही खर्चिक बोजा न पडता विजय पताका फडकवता यावी, ज्या योगे गोरगरीबांपासून सर्वांनाच ह्या विजयोत्सवात भाग घेता यावा म्हणून असेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

इनोबा म्हणे 06/04/2008 - 14:36
रामायणानंतर अयोध्येत युद्ध जिंकून विजयोत्सव साजरा करण्याचे प्रसंग अल्प किंवा नाहीच आले. त्यामुळे तिथे ही प्रथा हळू हळू मागे पडली असावी. (कदाचित मोंगलांनी हिन्दू परंपरा म्हणून बंदी घातली असेल). हा तर्क पटण्यासारखा आहे. फक्त जेवताना पालथी मांडी घालून बसू नये असे म्हणतात. पूर्वी स्त्रिया, विशेषतः गाण्याच्या वेळी, पालथी मांडी घालून बसायच्या 'खरे तर मला धार्मीक विधीच्या वेळी पालथी मांडी घालून बसत नाहीत' असे म्हणायचे होते. असो. प्रजेवर काहीही खर्चिक बोजा न पडता विजय पताका फडकवता यावी, ज्या योगे गोरगरीबांपासून सर्वांनाच ह्या विजयोत्सवात भाग घेता यावा म्हणून असेल. असू शकेल.आपल्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by संजय अभ्यंकर

इनोबा म्हणे 06/04/2008 - 11:59
धन्यवाद! आपणाला व आपल्या कुटुंबियांना माझ्यातर्फे नववर्षाच्या खुप खुप शुभेच्छा! || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

विसोबा खेचर 06/04/2008 - 12:23
घरी जरी गोड धोड असले तरी कडू चटणी खायची; याचा अर्थ जे काही दु:ख आहे त्याचीही चव चाखायला विसरायचे नाही. हे एक कारण आहेच, शिवाय कडुनिंब ही पोटाच्या विकारांवर व रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी एक अत्यंत औषधी वनस्पती आहे, म्हणून वर्षाच्या सुरवातीला तिचे सेवन करण्याची प्रथा आहे असे कुठेतरी ऐकले होते... आपला, डॉ तात्या अभ्यंकर.

In reply to by विसोबा खेचर

एक अत्यंत औषधी वनस्पती आहे तात्या, कडूलींबाच्या नियमित सेवनाने अनेक आजार जरी दूर रहात असले तरी, वंध्यत्वही प्राप्त होते हे विसरू नये.

In reply to by प्रभाकर पेठकर

विसोबा खेचर 06/04/2008 - 12:46
तात्या, कडूलींबाच्या नियमित सेवनाने अनेक आजार जरी दूर रहात असले तरी, वंध्यत्वही प्राप्त होते हे विसरू नये. मला व्यक्तिश: या साईड इफेक्टचा काहीही फरक पडत नसला तरीही या महत्वाच्या माहितीबद्दल धन्यवाद पेठकरशेठ! आपला, (विनापत्य अविवाहीत!) तात्या. ;) मिपावरील नवदांपत्यांनी मात्र हे अवश्य लक्षात ठेवावयास हवे..! आपला, (सावध) तात्या. बाय द वे, एखाद दोन मुलं झाल्यावरही कुणी खाल्ला तर त्याला वंध्यत्वाच्या साईड इफेक्टची विशेष काळजी पडू नये असे वाटते! आपला, (चिंतामुक्त) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मला व्यक्तिश: या साईड इफेक्टचा काहीही फरक पडत नसला तरीही या महत्वाच्या माहितीबद्दल धन्यवाद तसे नाही हो... पण उगीच, दैवाने दिले आणि कर्माने नेले, असे व्हायला नको म्हणून बरीक सावध केले, दुसरे - तिसरे काही नाही.

अन्या दातार 06/04/2008 - 13:58
मी उघडलेल्या या टॉपिक वर खूपच चांगली चर्चा चालली आहे. पेठकरसाहेब, इनोबा या सर्वांनीच चांगला सहभाग (नेहमीप्रमाणेच) नोंदवला आहे. आपणा सर्वांचा आभारी आहे. ही चर्चा अशीच पुढे चालू रहावी जेणेकरुन अजूनही काही प्रश्नांची उत्तरे मिळतील.

In reply to by अन्या दातार

विसोबा खेचर 06/04/2008 - 14:03
पेठकरसाहेब, इनोबा या सर्वांनीच चांगला सहभाग (नेहमीप्रमाणेच) नोंदवला आहे अरे अभियंत्या, लेका मला विसरलास की काय? अरे यार औषधी गुणधर्माबद्दल मी पण लिहिलं आहे ना? :) असो, जगाची साली रीतच आहे अशी! त्याला तू तरी काय करणार अभियंत्या! रितीला धरूनच तू वागलास! :) तात्या.

आयुर्वेदीक तज्ञा॑नी आपले मत सा॑गावे, पण कडूनिम्बाच्या सेवनाने तात्पुरते कि॑वा कदाचित कायमचे व॑ध्यत्व निर्माण होते हे मीही ऐकले आहे. एकदा पाने खाल्ली असता दोन दिवस तरी तीव्र लै॑गिक अनिच्छा निर्माण होते असे काही अनुभवी म॑डळी॑नी सा॑गितले होते..ते परत काही कडूनिम्बाच्या नादी लागले नाहीत.. हो.. विषाची परिक्षा कोण घेणार म्हणा.. ;) ..(आजन्म) ब्रम्हचार्‍यानी ट्राय करून पाह्यला काही हरकत नाही..

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

इनोबा म्हणे 06/04/2008 - 18:47
कडूनिम्बाच्या सेवनाने तात्पुरते कि॑वा कदाचित कायमचे व॑ध्यत्व निर्माण होते हे मीही ऐकले आहे. मी सुद्धा ऐकले आहे. (आजन्म) ब्रम्हचार्‍यानी ट्राय करून पाह्यला काही हरकत नाही.. ज्यांनी स्वतःहून इच्छा मारली आहे,त्यांना कडूनिंबाची काय गरज आहे डॉक्टरसाहेब.(परिक्षणापूरता म्हणत असाल तर ठिक आहे) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

प्रमोद देव 06/04/2008 - 19:08
एकदा पाने खाल्ली असता दोन दिवस तरी तीव्र लै॑गिक अनिच्छा निर्माण होते असे काही अनुभवी म॑डळी॑नी सा॑गितले होते माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगतो की वरील विधान अतिरंजित आहे. मी एकेका वेळी पेला भरून कडूनिंबाचा रस प्यायलेला आहे पण मला असे काही जाणवलेले नाही. एखाद्या गोष्टीचे दीर्घ सेवन आणि त्यामुळे होणारे चांगले/वाईट परिणाम ही समजण्यासारखी गोष्ट आहे. पण वरील विधान म्हणजे "खा तूप नी दाखव रूप" किंवा "पी हळद की हो गोरी" अशा प्रकारचे वाटते.

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर 06/04/2008 - 20:46
एखाद्या गोष्टीचे दीर्घ सेवन आणि त्यामुळे होणारे चांगले/वाईट परिणाम ही समजण्यासारखी गोष्ट आहे. अहो मीही हेच म्हणत होतो पण डॉक्टर दाढ्यांनी एकदम भितीच घातली तिच्यायला! :) तात्या.

म्हणूनच म्हणतो की ह्याविषयावर एखाद्या आयुर्वेदाचार्या॑चे मत महत्वाचे आहे..आणि अरे इनोबा, 'त्या' बाबतीत नुसता मनोनिग्रह उपयोगी नसतो बाबा, तारूण्यात लै॑गिक इच्छा होणे हे नैसर्गिक आहे, नेमेके त्याच वयात ब्रम्हचारी राहायचे ठरविणे हे अतिशय अवघड आहे..निसर्गाच्या विरूद्ध लढायला सगळीच शस्त्रे वापरावी लागतात (तरीही बर्‍याचदा पराजयच पदरी येतो :) अर्थात मुळातच ब्रम्हचर्य हा एक वेगळाच विषय आहे (बर्‍याचदा विनोद-विषय सुद्धा आहे; पाहा: आचार्य अत्रेकृत 'ब्रम्हचारी' सिनेमा वा नाटक :)

हा: हा: कशी केली?? :) बाकी तात्या, असले विषय नवीन लग्न झालेल्या मित्राबरोबर चघळायला फार मजा येते बर॑ का ;) फारच खाजगी गोष्ट असल्यामुळे 'इथे' नको.. (आ॑बट शौकीना॑ना उगीचच मेजवानी नको :))

वाह वाह ! फारच माहीतीपुर्ण धागा ! अनाजी दातारु असे लेक्घन करायचे हे आम्हास ठावुकच नव्हतेन ! गुड्घी पाडव्याचा सर्वांना आगाऊ शुभेच्छा !!

In reply to by प्रचेतस

नाखु 04/04/2016 - 11:52
रत्न दाखवल्याबद्दल प्रोगोचे आभार आणि जरा फेरफार करून
गुड्घी पाडव्याचा आगाऊ सर्वांना शुभेच्छा !!
गुढी बरोबरच (चार मित्र) गाठीला असलेला नाखु

प्रथांमागचा विचार शोधून काढणे- ही एक चांगली सवय आहे, आम्हीही तसा प्रयत्न करतो कधी-कधी !!!
विचार नाही शोधता आला तरी, त्या परंपरा  शास्तर मारे नक्की पाळतो :)


माझं सुख माझं सुख
हंड्या झुंबर टांगलं
माझं दु:ख माझं दु:ख
तळघरात कोंडलं


आमचं सुखही टांगलेलं असतं आणि दुख:ही,  आधी कोणतं  बोकांडी पडेल याची काही गॆरंटी नाही :)

इनोबा म्हणे 06/04/2008 - 12:30
आपण कडूनिंब लावण्यामागची प्रथा/हेतू सांगीतला.धन्यवाद! माझी एक चांगली किंवा वाईट म्हणा, सवय आहे की या काही प्रथांमागचा विचार शोधून काढणे(अर्थातच माझ्या अल्प बुद्धीने). माझी सुद्धा... काही शंका: १)गुढीपाडवा साजरा करण्यामागचा हेतू काय.मी बर्‍याच जणांकडून ऐकले की रावणाला युद्धात हरवून या दिवशी राम अयोध्योत परतले होते.म्हणून त्यांच्या स्वागतासाठी गुढ्या उभारल्या गेल्या. मात्र अशाप्रकारच्या गुढ्या अयोध्योत कुठेही दिसत नाहीत्.महाराष्ट्रातच का? २)हिंदू धर्मामध्ये कुठलीही पालथी गोष्ट(उदा.पालथी मांडी घालू नये असे म्हणतात) अपवित्र किंवा अपशकून मानतात. मग वर्षाच्या पहील्याच दिवशी तांब्या उलटा का टांगला जातो. ३)गुढीला कापडाचा खण का लावला जातो. जाणकारांनी माहीती द्यावी. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

अशाप्रकारच्या गुढ्या अयोध्योत कुठेही दिसत नाहीत्.महाराष्ट्रातच का? रामायणानंतर अयोध्येत युद्ध जिंकून विजयोत्सव साजरा करण्याचे प्रसंग अल्प किंवा नाहीच आले. त्यामुळे तिथे ही प्रथा हळू हळू मागे पडली असावी. (कदाचित मोंगलांनी हिन्दू परंपरा म्हणून बंदी घातली असेल). पण महाराष्ट्रात शिवाजी महाराजांमुळे मोंगलांचे काही चालले नाही. आणि महाराजांच्या तसेच, पेशव्यांच्या काळात महाराष्ट्राने अनेक युद्धे जिंकून, अनेक वियजोत्सव साजरे केले. त्यामुळे महाराष्ट्रात ही प्रथा चांगलीच रुजली असावी. हिंदू धर्मामध्ये कुठलीही पालथी गोष्ट(उदा.पालथी मांडी घालू नये असे म्हणतात) अपवित्र किंवा अपशकून मानतात. मला नाही तसे वाटत. फक्त जेवताना पालथी मांडी घालून बसू नये असे म्हणतात. पूर्वी स्त्रिया, विशेषतः गाण्याच्या वेळी, पालथी मांडी घालून बसायच्या, जात्यावर दळायला देखिल पालथी मांडी घालूनच बसायच्या. फळ्यांवर प्यायची भांडी, तांब्ये, पातेली सर्व उलटेच ठेवतात. लहान बाळ स्वतःहून पालथे पडायला लागले की कोण कौतुक असते. घरच्या माणसाला घरी परतायला उशीर झाला की पायताण उलटे ठेवण्याची प्रथा होती. गुढीला कापडाचा खण का लावला जातो. प्रजेवर काहीही खर्चिक बोजा न पडता विजय पताका फडकवता यावी, ज्या योगे गोरगरीबांपासून सर्वांनाच ह्या विजयोत्सवात भाग घेता यावा म्हणून असेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

इनोबा म्हणे 06/04/2008 - 14:36
रामायणानंतर अयोध्येत युद्ध जिंकून विजयोत्सव साजरा करण्याचे प्रसंग अल्प किंवा नाहीच आले. त्यामुळे तिथे ही प्रथा हळू हळू मागे पडली असावी. (कदाचित मोंगलांनी हिन्दू परंपरा म्हणून बंदी घातली असेल). हा तर्क पटण्यासारखा आहे. फक्त जेवताना पालथी मांडी घालून बसू नये असे म्हणतात. पूर्वी स्त्रिया, विशेषतः गाण्याच्या वेळी, पालथी मांडी घालून बसायच्या 'खरे तर मला धार्मीक विधीच्या वेळी पालथी मांडी घालून बसत नाहीत' असे म्हणायचे होते. असो. प्रजेवर काहीही खर्चिक बोजा न पडता विजय पताका फडकवता यावी, ज्या योगे गोरगरीबांपासून सर्वांनाच ह्या विजयोत्सवात भाग घेता यावा म्हणून असेल. असू शकेल.आपल्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद. || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

In reply to by संजय अभ्यंकर

इनोबा म्हणे 06/04/2008 - 11:59
धन्यवाद! आपणाला व आपल्या कुटुंबियांना माझ्यातर्फे नववर्षाच्या खुप खुप शुभेच्छा! || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

विसोबा खेचर 06/04/2008 - 12:23
घरी जरी गोड धोड असले तरी कडू चटणी खायची; याचा अर्थ जे काही दु:ख आहे त्याचीही चव चाखायला विसरायचे नाही. हे एक कारण आहेच, शिवाय कडुनिंब ही पोटाच्या विकारांवर व रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी एक अत्यंत औषधी वनस्पती आहे, म्हणून वर्षाच्या सुरवातीला तिचे सेवन करण्याची प्रथा आहे असे कुठेतरी ऐकले होते... आपला, डॉ तात्या अभ्यंकर.

In reply to by विसोबा खेचर

एक अत्यंत औषधी वनस्पती आहे तात्या, कडूलींबाच्या नियमित सेवनाने अनेक आजार जरी दूर रहात असले तरी, वंध्यत्वही प्राप्त होते हे विसरू नये.

In reply to by प्रभाकर पेठकर

विसोबा खेचर 06/04/2008 - 12:46
तात्या, कडूलींबाच्या नियमित सेवनाने अनेक आजार जरी दूर रहात असले तरी, वंध्यत्वही प्राप्त होते हे विसरू नये. मला व्यक्तिश: या साईड इफेक्टचा काहीही फरक पडत नसला तरीही या महत्वाच्या माहितीबद्दल धन्यवाद पेठकरशेठ! आपला, (विनापत्य अविवाहीत!) तात्या. ;) मिपावरील नवदांपत्यांनी मात्र हे अवश्य लक्षात ठेवावयास हवे..! आपला, (सावध) तात्या. बाय द वे, एखाद दोन मुलं झाल्यावरही कुणी खाल्ला तर त्याला वंध्यत्वाच्या साईड इफेक्टची विशेष काळजी पडू नये असे वाटते! आपला, (चिंतामुक्त) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मला व्यक्तिश: या साईड इफेक्टचा काहीही फरक पडत नसला तरीही या महत्वाच्या माहितीबद्दल धन्यवाद तसे नाही हो... पण उगीच, दैवाने दिले आणि कर्माने नेले, असे व्हायला नको म्हणून बरीक सावध केले, दुसरे - तिसरे काही नाही.

अन्या दातार 06/04/2008 - 13:58
मी उघडलेल्या या टॉपिक वर खूपच चांगली चर्चा चालली आहे. पेठकरसाहेब, इनोबा या सर्वांनीच चांगला सहभाग (नेहमीप्रमाणेच) नोंदवला आहे. आपणा सर्वांचा आभारी आहे. ही चर्चा अशीच पुढे चालू रहावी जेणेकरुन अजूनही काही प्रश्नांची उत्तरे मिळतील.

In reply to by अन्या दातार

विसोबा खेचर 06/04/2008 - 14:03
पेठकरसाहेब, इनोबा या सर्वांनीच चांगला सहभाग (नेहमीप्रमाणेच) नोंदवला आहे अरे अभियंत्या, लेका मला विसरलास की काय? अरे यार औषधी गुणधर्माबद्दल मी पण लिहिलं आहे ना? :) असो, जगाची साली रीतच आहे अशी! त्याला तू तरी काय करणार अभियंत्या! रितीला धरूनच तू वागलास! :) तात्या.

आयुर्वेदीक तज्ञा॑नी आपले मत सा॑गावे, पण कडूनिम्बाच्या सेवनाने तात्पुरते कि॑वा कदाचित कायमचे व॑ध्यत्व निर्माण होते हे मीही ऐकले आहे. एकदा पाने खाल्ली असता दोन दिवस तरी तीव्र लै॑गिक अनिच्छा निर्माण होते असे काही अनुभवी म॑डळी॑नी सा॑गितले होते..ते परत काही कडूनिम्बाच्या नादी लागले नाहीत.. हो.. विषाची परिक्षा कोण घेणार म्हणा.. ;) ..(आजन्म) ब्रम्हचार्‍यानी ट्राय करून पाह्यला काही हरकत नाही..

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

इनोबा म्हणे 06/04/2008 - 18:47
कडूनिम्बाच्या सेवनाने तात्पुरते कि॑वा कदाचित कायमचे व॑ध्यत्व निर्माण होते हे मीही ऐकले आहे. मी सुद्धा ऐकले आहे. (आजन्म) ब्रम्हचार्‍यानी ट्राय करून पाह्यला काही हरकत नाही.. ज्यांनी स्वतःहून इच्छा मारली आहे,त्यांना कडूनिंबाची काय गरज आहे डॉक्टरसाहेब.(परिक्षणापूरता म्हणत असाल तर ठिक आहे) || भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी || -इनोबा म्हणे

प्रमोद देव 06/04/2008 - 19:08
एकदा पाने खाल्ली असता दोन दिवस तरी तीव्र लै॑गिक अनिच्छा निर्माण होते असे काही अनुभवी म॑डळी॑नी सा॑गितले होते माझ्या वैयक्तिक अनुभवावरून सांगतो की वरील विधान अतिरंजित आहे. मी एकेका वेळी पेला भरून कडूनिंबाचा रस प्यायलेला आहे पण मला असे काही जाणवलेले नाही. एखाद्या गोष्टीचे दीर्घ सेवन आणि त्यामुळे होणारे चांगले/वाईट परिणाम ही समजण्यासारखी गोष्ट आहे. पण वरील विधान म्हणजे "खा तूप नी दाखव रूप" किंवा "पी हळद की हो गोरी" अशा प्रकारचे वाटते.

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर 06/04/2008 - 20:46
एखाद्या गोष्टीचे दीर्घ सेवन आणि त्यामुळे होणारे चांगले/वाईट परिणाम ही समजण्यासारखी गोष्ट आहे. अहो मीही हेच म्हणत होतो पण डॉक्टर दाढ्यांनी एकदम भितीच घातली तिच्यायला! :) तात्या.

म्हणूनच म्हणतो की ह्याविषयावर एखाद्या आयुर्वेदाचार्या॑चे मत महत्वाचे आहे..आणि अरे इनोबा, 'त्या' बाबतीत नुसता मनोनिग्रह उपयोगी नसतो बाबा, तारूण्यात लै॑गिक इच्छा होणे हे नैसर्गिक आहे, नेमेके त्याच वयात ब्रम्हचारी राहायचे ठरविणे हे अतिशय अवघड आहे..निसर्गाच्या विरूद्ध लढायला सगळीच शस्त्रे वापरावी लागतात (तरीही बर्‍याचदा पराजयच पदरी येतो :) अर्थात मुळातच ब्रम्हचर्य हा एक वेगळाच विषय आहे (बर्‍याचदा विनोद-विषय सुद्धा आहे; पाहा: आचार्य अत्रेकृत 'ब्रम्हचारी' सिनेमा वा नाटक :)

हा: हा: कशी केली?? :) बाकी तात्या, असले विषय नवीन लग्न झालेल्या मित्राबरोबर चघळायला फार मजा येते बर॑ का ;) फारच खाजगी गोष्ट असल्यामुळे 'इथे' नको.. (आ॑बट शौकीना॑ना उगीचच मेजवानी नको :))

वाह वाह ! फारच माहीतीपुर्ण धागा ! अनाजी दातारु असे लेक्घन करायचे हे आम्हास ठावुकच नव्हतेन ! गुड्घी पाडव्याचा सर्वांना आगाऊ शुभेच्छा !!

In reply to by प्रचेतस

नाखु 04/04/2016 - 11:52
रत्न दाखवल्याबद्दल प्रोगोचे आभार आणि जरा फेरफार करून
गुड्घी पाडव्याचा आगाऊ सर्वांना शुभेच्छा !!
गुढी बरोबरच (चार मित्र) गाठीला असलेला नाखु
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज चैत्र पाडवा! नव्या वर्षाची सुरुवात. आज आपण घरोघरी गुढी उभारुन हा नवा दिवस साजरा करतो. सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. आल्हाददायक असे उल्हसित करणारे वातावरण मन प्रसन्न करते. आपण जी गुढी उभी करतो त्याला आंब्याची डहाळी, साखरेची माळ, एक वस्त्र आणि तांब्या लावतो. घरी जरी गोड्-धोड असले तरी एक प्रकार शास्त्रकारांनी सांगितला आहे; तो म्हणजे कडुनिंबाची चटणी. हा खाद्यप्रकार बर्‍याच जणांना आवडत नाही. अनेक लोक तेवढे सोडून बाकी सर्व काही करतात.