मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एका किमयागाराचा थक्क करणारा प्रवास

दुसरा चान्दोबा ·

गामा पैलवान Fri, 01/02/2026 - 21:15
दुसरा चांदोबा, शेखर कपूर यांच्यावरील परिचयपर लेख उत्कट जमून आलाय. त्यांचं नाव पाहिलं की कलाकृती अस्सल असणार हेच जाणवतं. शेखर कपूरांनी जेव्हा मासूम दिग्दर्शित केला तेव्हा ते त्याचा एक भागंच बनून गेले होते. हे तथ्य फार समर्पक आहे. खरंतर हे त्यांच्या सगळ्यांच चित्रपटांत दिसून येत असावं. 'एलिझाबेथ' पाहिल्यावर चित्रपटाने पकड घेतली होती. संपल्यावर श्रेयावली पाहिली तर दिग्दर्शक म्हणून त्यांचं नाव चकित करून गेलं. मी चित्रपटांच्या बाबतीत फार बथ्थड आहे. एखादं इंग्लिश नाव अभिप्रेत होतं. भारतीय दिग्दर्शकाने मध्ययुगीन इंग्लिश वातावरण उभं करणं विस्मयकारक होतं. तेव्हापासून हे नाव डोक्यांत घट्ट बसलं आहे. 'एलिझाबेथ' पाहिला तेव्हा त्या वातावरणांत अतिशय रमून जायला झालं होतं. त्यामागील कार्यकारणभाव हा लेख वाचून उलगडला. शेखर कपूर केवळ स्वत:च नाही तर प्रेक्षकांनाही त्या चित्रपटाचा भाग बनवतात. त्यामुळे प्रेक्षक चित्रपट घेऊन घरी परततो. आ.न., -गा.पै.

दाढीवाल्या शेखर कपूर ना कुठल्यातरी सिरीयलमध्ये पाहील्याचे आठवतेय. पण दिग्दर्शक म्हणुन त्यांची एव्ह्ढी मोठी कारकिर्द प्रथमच समजली.

गामा पैलवान Fri, 01/02/2026 - 21:15
दुसरा चांदोबा, शेखर कपूर यांच्यावरील परिचयपर लेख उत्कट जमून आलाय. त्यांचं नाव पाहिलं की कलाकृती अस्सल असणार हेच जाणवतं. शेखर कपूरांनी जेव्हा मासूम दिग्दर्शित केला तेव्हा ते त्याचा एक भागंच बनून गेले होते. हे तथ्य फार समर्पक आहे. खरंतर हे त्यांच्या सगळ्यांच चित्रपटांत दिसून येत असावं. 'एलिझाबेथ' पाहिल्यावर चित्रपटाने पकड घेतली होती. संपल्यावर श्रेयावली पाहिली तर दिग्दर्शक म्हणून त्यांचं नाव चकित करून गेलं. मी चित्रपटांच्या बाबतीत फार बथ्थड आहे. एखादं इंग्लिश नाव अभिप्रेत होतं. भारतीय दिग्दर्शकाने मध्ययुगीन इंग्लिश वातावरण उभं करणं विस्मयकारक होतं. तेव्हापासून हे नाव डोक्यांत घट्ट बसलं आहे. 'एलिझाबेथ' पाहिला तेव्हा त्या वातावरणांत अतिशय रमून जायला झालं होतं. त्यामागील कार्यकारणभाव हा लेख वाचून उलगडला. शेखर कपूर केवळ स्वत:च नाही तर प्रेक्षकांनाही त्या चित्रपटाचा भाग बनवतात. त्यामुळे प्रेक्षक चित्रपट घेऊन घरी परततो. आ.न., -गा.पै.

दाढीवाल्या शेखर कपूर ना कुठल्यातरी सिरीयलमध्ये पाहील्याचे आठवतेय. पण दिग्दर्शक म्हणुन त्यांची एव्ह्ढी मोठी कारकिर्द प्रथमच समजली.
लेखनविषय:
लेखनप्रकार
१९४५ मध्ये लाहोरच्या एका सुसंस्कृत कुटुंबात एका मुलाचा जन्म होतो . वडील डॉक्टर, प्रेमळ आई ,—घरात एक आनंदी वातावरण होतं. पण १९४७ च्या फाळणीनंतर सगळंच बदललं. चहुकडे रक्ताची होळी खेळली जात होती. अशाच एका रात्री, आपल्या वडिलांची भरभराटीची प्रॅक्टिस, ते वैभव आणि लाहोरची ती माया सोडून ते कुटुंब रक्ताळलेल्या वाटेवरून भारताकडे निघालं, खरं तर निघालं नव्हतं तर निघावं लागल होत. फाळणीच्या काळात एका 'निर्वासितांच्या' ट्रेनमध्ये तो मुलगा , त्यांची बहीण आणि आई प्रवास करत होते. ती ट्रेन म्हणजे केवळ लोखंडाचा डबा नव्हती, तर ते मृत्यूचं साक्षात रूप होतं. वाटेत दंगलखोरांनी ट्रेन रोखली.

कृत्रिम बुद्धिमत्ता (ए०आय०) : डॉट-कॉम बबलसारखी अवस्था आहे का?

युयुत्सु ·

सोत्रि Fri, 01/02/2026 - 12:51
ए०आय० स्वतः एक बुड्बुडा नसून, त्याभोवती असलेल्या गुंतवणुकीच्या अपेक्षांचा काही भाग फुगलेला असू शकतो
सहमत! डॅाट कॅाम च्या बुडबुड्यातही असंच झालं होतं. इंटरनेट ह्या तंत्रजानावर आधारित बिझनेस मॅाडेल्स अवास्तव होती आणि त्याने तो बुडबुडा फुटला पण तंत्रज्ञान वादातित होतं आणि राहीलं. - (तांत्रिक) सोकाजी

In reply to by सोत्रि

विजुभाऊ गुरुवार, 01/15/2026 - 13:13
डॉट कॉम मधे बिझनेस जनरेशन पेक्षाही साइट्स ला किती हिट्स मिळाले यावर अर्थकारण ठरवले होते. किती बिझनेस रीयलाईझ झाला यावर नव्हते. हिट्स मिळालेम्हणजे पैसे आले या गृहीतकावर सगळा डोलारा वसवला होता. कृ बु चे असे नाही. त्याची संगड माहिती अणि माहिती वर आधारीत तर्कीक निर्णय याची सांगड पैसे यांच्याशी घातलेली नाहिय्ये. त्यामुळे हा बुडबुडा आहे असे म्हणता येणार नाही

गवि गुरुवार, 01/15/2026 - 14:25
ए०आय० स्वतः एक बुड्बुडा नसून, त्याभोवती असलेल्या गुंतवणुकीच्या अपेक्षांचा काही भाग फुगलेला असू शकतो
सहमत. एआय म्हणजे सर्व समस्यांवर एकच अक्सीर उपाय.. (विना ऑपरेशन, विना चिरफाड सर्व जुनाट रोगांवर इलाज केला जाईल) असे मानण्याची एक सर्वत्र पसरलेली पद्धत हा फुगा आहे. मूळ विषयाचा जबाबदारीने आणि हुशारीने उपयोग करून घेतल्यास उपयुक्त तंत्र आहे.

युयुत्सु Fri, 01/16/2026 - 07:43
श्री० गवि आणि इतर प्रतिसादांबद्दल धन्यवाद! बुडबुडा अजुन तरी लांब आहे असे सूचित करणारे वृत्त कालच वाचनात आले- https://finance.yahoo.com/news/chip-stocks-jump-as-nvidia-supplier-tsmc-dismisses-bubble-fears-ai-is-real-142119829.html

सोत्रि Fri, 01/02/2026 - 12:51
ए०आय० स्वतः एक बुड्बुडा नसून, त्याभोवती असलेल्या गुंतवणुकीच्या अपेक्षांचा काही भाग फुगलेला असू शकतो
सहमत! डॅाट कॅाम च्या बुडबुड्यातही असंच झालं होतं. इंटरनेट ह्या तंत्रजानावर आधारित बिझनेस मॅाडेल्स अवास्तव होती आणि त्याने तो बुडबुडा फुटला पण तंत्रज्ञान वादातित होतं आणि राहीलं. - (तांत्रिक) सोकाजी

In reply to by सोत्रि

विजुभाऊ गुरुवार, 01/15/2026 - 13:13
डॉट कॉम मधे बिझनेस जनरेशन पेक्षाही साइट्स ला किती हिट्स मिळाले यावर अर्थकारण ठरवले होते. किती बिझनेस रीयलाईझ झाला यावर नव्हते. हिट्स मिळालेम्हणजे पैसे आले या गृहीतकावर सगळा डोलारा वसवला होता. कृ बु चे असे नाही. त्याची संगड माहिती अणि माहिती वर आधारीत तर्कीक निर्णय याची सांगड पैसे यांच्याशी घातलेली नाहिय्ये. त्यामुळे हा बुडबुडा आहे असे म्हणता येणार नाही

गवि गुरुवार, 01/15/2026 - 14:25
ए०आय० स्वतः एक बुड्बुडा नसून, त्याभोवती असलेल्या गुंतवणुकीच्या अपेक्षांचा काही भाग फुगलेला असू शकतो
सहमत. एआय म्हणजे सर्व समस्यांवर एकच अक्सीर उपाय.. (विना ऑपरेशन, विना चिरफाड सर्व जुनाट रोगांवर इलाज केला जाईल) असे मानण्याची एक सर्वत्र पसरलेली पद्धत हा फुगा आहे. मूळ विषयाचा जबाबदारीने आणि हुशारीने उपयोग करून घेतल्यास उपयुक्त तंत्र आहे.

युयुत्सु Fri, 01/16/2026 - 07:43
श्री० गवि आणि इतर प्रतिसादांबद्दल धन्यवाद! बुडबुडा अजुन तरी लांब आहे असे सूचित करणारे वृत्त कालच वाचनात आले- https://finance.yahoo.com/news/chip-stocks-jump-as-nvidia-supplier-tsmc-dismisses-bubble-fears-ai-is-real-142119829.html
लेखनविषय:
लेखनप्रकार
कृत्रिम बुद्धिमत्ता (ए०आय०) : डॉट-कॉम बबलसारखी अवस्था आहे का? -राजीव उपाध्ये ए०आय०चा बुडबुडा फुटणार अशा आरोळ्या ऐकायला मिळाल्या की मला पञ्चतंत्रातील बैलाचे वृषण आज ना उद्या गळून पडतील आणि आपल्याला मस्त मेजवानी मिळेल या आशेने मागेमागे जाणार्‍या दोन कोल्ह्यांची आठवण होते. अलीकडच्या काही वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – ए०आय०) या तंत्रज्ञानाने जगभरात अभूतपूर्व वेगाने प्रसार केला आहे. उद्योग, वित्त, आरोग्यसेवा, शिक्षण, संरक्षण आणि दैनंदिन जीवन—असे जवळजवळ सर्व क्षेत्र ए०आय० च्या प्रभावाखाली आले आहेत.

तुरीची आमटी

Bhakti ·

चामुंडराय गुरुवार, 01/01/2026 - 22:00
स्लर्रर्रर्प ... (लाळ गाळू इमोजी कल्पावि) 👌 तुरीची आमटी भलतीच छान दिसते आहे. चविष्ट असणार, शंकाच नाही. आता तुरीच्या शेंगा शोधणे आले. सोयाबीनच्या नक्की मिळतील.

अभ्या.. गुरुवार, 01/01/2026 - 22:34
जगातली सर्वोत्तम तूर आणि ज्वारी जिथे पिकते तिथे जन्म आणि बालपण असल्याने तुरीची आमटी, भाजलेली तूर शेंग आणि अर्थातच तुरीची दाळ ही जिव्हाळ्याची आहेतच. छान रेसिपी.

In reply to by अभ्या..

स्वधर्म Fri, 01/02/2026 - 01:36
>> जगातली सर्वोत्तम तूर आणि ज्वारी जिथे पिकते मी असे ऐकले होते की लातूर चे लातूर हे नांवच मुळी तूर तिथे चांगली पिकते म्हणून पडले होते. बाकी भक्ती ताई त्यांच्या रेसिपीचे फोटो अगदी साधे टाकतात, त्यावर वेगवेगळ्या प्रकारे बदाम, चीज वगैरे टाकून सौंदर्य वाढवत नाहीत, जे चॅनेलवरचे मास्टर शेफ अगदी हमखास करतात, त्यामुळे भक्ती ताईंच्या रेसिपीज खूप आवडतात. बदाम, काजू, खोबरे, लालभडक चेरी, टाकून; डिझायनर प्लेटमधे पदार्थ सजवून टाकणारे डोक्यात जातात.

In reply to by स्वधर्म

अभ्या.. Fri, 01/02/2026 - 14:48
ते डिझायनर प्लेट आणि चीज ड्राय फ्रुट च्या माऱ्यात आमच्या मावशीचा अँटिक डायलॉग आठवतो.... "काजू बदाम पिस्ते टाकून म्हशीचे शेण सुध्दा चांगले लागतं". . तिनं फूड ब्लॉगिंग केलं असतं तर निम्मे शेफ आणि त्यांचे धंदे बंद पडले असते"

In reply to by अभ्या..

स्वधर्म Mon, 01/05/2026 - 16:22
>> "काजू बदाम पिस्ते टाकून म्हशीचे शेण सुध्दा चांगले लागतं". चितळेंनी विकायला सुरू केलं तर पुणेकर शेणही दुप्पट भावात घेतील ही म्हण आठवली.

In reply to by स्वधर्म

अभ्या.. गुरुवार, 01/08/2026 - 22:18
हायला, मिपावरचे सगळे पुणेकर शांत चक्क..... . आता डायरेक्ट चितळ्यावर मारून बघा बरं एखादा टॉन्ट..

नगरी Fri, 01/02/2026 - 06:02
आमच्याकडे मध्यंतरी बाजारात तुरीच्या शेंगा भरपूर आल्या होत्या. मिठाच्या पाण्यात शिजवून खाल्ल्या. रेसिपी आवडली आणि फोटो तर मस्तच. परत आणून करून बघायला पाहिजे. बाकी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

चामुंडराय गुरुवार, 01/01/2026 - 22:00
स्लर्रर्रर्प ... (लाळ गाळू इमोजी कल्पावि) 👌 तुरीची आमटी भलतीच छान दिसते आहे. चविष्ट असणार, शंकाच नाही. आता तुरीच्या शेंगा शोधणे आले. सोयाबीनच्या नक्की मिळतील.

अभ्या.. गुरुवार, 01/01/2026 - 22:34
जगातली सर्वोत्तम तूर आणि ज्वारी जिथे पिकते तिथे जन्म आणि बालपण असल्याने तुरीची आमटी, भाजलेली तूर शेंग आणि अर्थातच तुरीची दाळ ही जिव्हाळ्याची आहेतच. छान रेसिपी.

In reply to by अभ्या..

स्वधर्म Fri, 01/02/2026 - 01:36
>> जगातली सर्वोत्तम तूर आणि ज्वारी जिथे पिकते मी असे ऐकले होते की लातूर चे लातूर हे नांवच मुळी तूर तिथे चांगली पिकते म्हणून पडले होते. बाकी भक्ती ताई त्यांच्या रेसिपीचे फोटो अगदी साधे टाकतात, त्यावर वेगवेगळ्या प्रकारे बदाम, चीज वगैरे टाकून सौंदर्य वाढवत नाहीत, जे चॅनेलवरचे मास्टर शेफ अगदी हमखास करतात, त्यामुळे भक्ती ताईंच्या रेसिपीज खूप आवडतात. बदाम, काजू, खोबरे, लालभडक चेरी, टाकून; डिझायनर प्लेटमधे पदार्थ सजवून टाकणारे डोक्यात जातात.

In reply to by स्वधर्म

अभ्या.. Fri, 01/02/2026 - 14:48
ते डिझायनर प्लेट आणि चीज ड्राय फ्रुट च्या माऱ्यात आमच्या मावशीचा अँटिक डायलॉग आठवतो.... "काजू बदाम पिस्ते टाकून म्हशीचे शेण सुध्दा चांगले लागतं". . तिनं फूड ब्लॉगिंग केलं असतं तर निम्मे शेफ आणि त्यांचे धंदे बंद पडले असते"

In reply to by अभ्या..

स्वधर्म Mon, 01/05/2026 - 16:22
>> "काजू बदाम पिस्ते टाकून म्हशीचे शेण सुध्दा चांगले लागतं". चितळेंनी विकायला सुरू केलं तर पुणेकर शेणही दुप्पट भावात घेतील ही म्हण आठवली.

In reply to by स्वधर्म

अभ्या.. गुरुवार, 01/08/2026 - 22:18
हायला, मिपावरचे सगळे पुणेकर शांत चक्क..... . आता डायरेक्ट चितळ्यावर मारून बघा बरं एखादा टॉन्ट..

नगरी Fri, 01/02/2026 - 06:02
आमच्याकडे मध्यंतरी बाजारात तुरीच्या शेंगा भरपूर आल्या होत्या. मिठाच्या पाण्यात शिजवून खाल्ल्या. रेसिपी आवडली आणि फोटो तर मस्तच. परत आणून करून बघायला पाहिजे. बाकी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
घरासमोर अनाहुतपणे वाढलेल्या तुरीच्या शेंगांची कचोरी केली.आमटी करेन करेन म्हटलं तर राहिलेच.आमच्याकडे बाजारात तुरीच्या शेंगा विकत मिळत नाही.मागच्या महिन्यांपासून सकाळी फिरायला पुन्हा सुरूवात केली तेव्हा हळूहळू इमारतींनी भरून जाणाऱ्या रस्त्यालगत काही शेतं शिल्लक आहेत तिथे तुरीचे खुप मोठं शेत होत.आज तोडेन उद्या तोडेन ठरवत होतं तर तुरीची काढणी पण झाली.झाली का पंचाईत,आता पुढच्या वर्षीच तुरीची आमटी खाऊया म्हटलं.खरोखरीच मागच्या वर्षीची इच्छा आज नवीन वर्षी पूर्ण झाली.आई खानदेशात फिरायला गेली होती तिकडून तिने तुरीच्या शेंगा आणल्या होत्या.

दत्तगुरूच्या चरणी लीन व्हावे

पाषाणभेद ·
लेखनविषय:
दत्तगुरूच्या चरणी लीन व्हावे ||१|| किती घ्यावे पुण्य जळूनी पाप जाय ||२|| कृपानिधींचा आशीर्वाद सदा असे डोई ||३|| त्रैमूर्ती सदोदीत डोळ्यासमोरी राही ||४||

वंश खरा कुणाचा - स्त्रिचा की पुरूषाचा?

युयुत्सु ·

युयुत्सु गुरुवार, 01/01/2026 - 18:18
ए०आय० ने मला वरील तथ्य घटनेच्या गाभ्याशी असे जोडून दिले- I. जैविक वास्तव, सामाजिक रचना आणि संविधान मानव समाजातील वंश, पितृत्व, विवाह व स्त्री–पुरुष भूमिका या संकल्पना ऐतिहासिकदृष्ट्या विज्ञानाच्या आधी विकसित झाल्या. त्यामुळे अनेक सामाजिक प्रथा या जैविक वास्तवाशी विसंगत असूनही दीर्घकाळ टिकून राहिल्या. भारतीय संविधान हे विज्ञान, विवेक, समता व मानवी प्रतिष्ठा या मूल्यांवर आधारित असल्याने अशा सामाजिक संकल्पनांचे पुनर्मूल्यांकन संविधानाच्या प्रकाशात करणे आवश्यक ठरते. II. अनुच्छेद 14 – कायद्यापुढील समानता (Equality before Law) अनुच्छेद 14 सर्व नागरिकांना कायद्यापुढे समानतेची हमी देतो. (a) सामाजिक वंशकल्पना आणि असमानता “वंश”, “पितृत्व”, “आडनाव” या संकल्पना जैविक नसून सामाजिक आहेत. तरीही त्यांचा वापर स्त्री–पुरुषांमध्ये कायदेशीर व सामाजिक असमानता निर्माण करण्यासाठी केला गेला आहे. (b) मनमानी वर्गीकरण जैविक वास्तवाशी विसंगत अशा पितृवंशीय रचनेवर आधारित नियम हे मनमानी (arbitrary) ठरतात. मनमानी वर्गीकरण हे अनुच्छेद 14 च्या विरोधात असल्याचे न्यायालयाने वारंवार स्पष्ट केले आहे. ➡️ म्हणून, जैविकदृष्ट्या समान असलेल्या नागरिकांमध्ये केवळ लिंगाच्या आधारे भेद निर्माण करणे हे अनुच्छेद 14 चे उल्लंघन ठरते. III. अनुच्छेद 15 – लिंगावर आधारित भेदभावास मनाई अनुच्छेद 15(1) राज्याला लिंगाच्या आधारे भेदभाव करण्यास मनाई करतो. (a) स्त्रीवर ऐतिहासिक नियंत्रण पितृत्व निश्चिती, संपत्ती संक्रमण व सामाजिक सन्मान या कारणांसाठी स्त्रीच्या लैंगिक स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवले गेले. विवाह, जोडीदार निवड, मातृत्व या बाबींमध्ये स्त्रीचे स्वातंत्र्य मर्यादित केले गेले. (b) जैविक वास्तव विरुद्ध सामाजिक बंधने उत्क्रांतीशास्त्रानुसार जोडीदार निवडीचा नैसर्गिक अधिकार स्त्रीकडे अधिक होता. तरीही समाजाने स्त्रीला निर्णयक्षम घटक न मानता साधन (means) म्हणून वागवले. ➡️ हे सर्व लिंगाधारित संरचनात्मक भेदभाव असून, ते अनुच्छेद 15 च्या मूळ उद्देशाशी विसंगत आहेत. IV. अनुच्छेद 21 – जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार अनुच्छेद 21 केवळ शारीरिक अस्तित्वापुरता मर्यादित नसून, त्यात मानवी प्रतिष्ठा, स्वायत्तता, वैयक्तिक निवड व आत्मसन्मान यांचा समावेश होतो, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. (a) प्रजनन व वैयक्तिक स्वायत्तता गर्भधारणा, मातृत्व व संगोपन ही जैविकदृष्ट्या स्त्रीशी निगडित प्रक्रिया आहे. त्यामुळे प्रजननविषयक निर्णयांमध्ये स्त्रीची स्वायत्तता ही अनुच्छेद 21 चा अविभाज्य भाग आहे. (b) विवाह व जोडीदार निवड जोडीदार निवड, विवाह न करणे किंवा विलंब करणे हे वैयक्तिक स्वातंत्र्याचे मूलभूत घटक आहेत. अल्पवयीन विवाह किंवा सामाजिक दबावामुळे लादलेले विवाह हे अनुच्छेद 21 चे उल्लंघन ठरतात. ➡️ स्त्रीला केवळ वंश, वारसा किंवा सामाजिक सन्मानाचे साधन मानणे हे तिच्या जीवनाच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन आहे. V. जैविक योगदान व संविधानिक अर्थ मायटोकॉण्ड्रियल DNA, गर्भावस्थेतील पर्यावरण, एपिजेनेटिक प्रभाव इ. बाबी मातृ-जैविक योगदान अधोरेखित करतात. तरीही सामाजिक व कायदेशीर रचना स्त्रीच्या योगदानाला दुय्यम मानतात. ➡️ हे जैविक वास्तव नाकारणे म्हणजे स्त्रीच्या अस्तित्वाचे अवमूल्यन असून, ते अनुच्छेद 14, 15 व 21 यांच्या संयुक्त उल्लंघनाकडे नेत आहे. VI. निष्कर्ष (Constitutional Conclusion) वरील सर्व बाबींच्या आधारे असे नमूद करता येईल की: वंश, पितृत्व व सामाजिक भूमिका या संकल्पना नैसर्गिक नसून ऐतिहासिक-सामाजिक आहेत त्या संकल्पनांवर आधारित असमानता अनुच्छेद 14 च्या विरोधात आहे स्त्रीवर लादलेले बंधनकारक सामाजिक नियम अनुच्छेद 15 चे उल्लंघन करतात स्त्रीची स्वायत्तता, प्रतिष्ठा व निवडीचा अधिकार नाकारणे हे अनुच्छेद 21 चे उल्लंघन आहे

कंजूस गुरुवार, 01/01/2026 - 18:49
कायदा आणि घटना काय ठरवते हे वेगळे. लेखाचा मुद्दा वैज्ञानिक आधार आहे. संपत्तीत स्त्री मातेकडून काही वंशगुण येतात आणि काही पित्याकडून. पुन्हा संतती पुरुष किंवा स्त्री असेल तर वंशाच्या दृष्टीने आणखी काय बदल होतात?

युयुत्सु गुरुवार, 01/01/2026 - 18:51
संपत्तीत स्त्री मातेकडून काही वंशगुण येतात आणि काही पित्याकडून. एखादी व्यक्ती संपत्ती निर्माण करते तेव्हा त्यात मातृजनुक सहभागी असतात, त्यामुळे मातेकडचे पूर्वज आणि वारस समान हक्कदार बनतात.

सुबोध खरे गुरुवार, 01/01/2026 - 20:10
फार एकांगी लेखन आहे. Y गुणसूत्र पित्याकडून भेसळ( UNADULTRATED) न होता येते. म्हणजेच हे गुणसूत्र १०० पिढ्या मागे गेलं तरी त्याच मूळ पुरुषाचे असते. काळानुरुप थोडे फार उत्परिवर्तन सोडले तर. याच गुणसूत्राने वंशसातत्य सहज तपासता येते. या उलट X CHROMOSOME हे मुलाला आईकडून येते तर मुलीला आई आणि वडील दोघांकडून येते. या दोघांना परत त्यांच्या आईवडिलांकडून भरपूर मिश्रण होऊन येत असते. बाकी पितृसत्ताक पद्धती का आली तर. मूळ शेती करू लागल्यावर मृत्यू नंतर शेती कुणाला जाईल? दुसऱ्याच्या मुलाला देण्यास बाप कधीही तयार होणार नाही म्हणून मग स्त्रीच्या निष्ठेचा प्रश्न निर्माण झाला. मुळात निसर्गाने पुरुषाला स्त्रीपेक्षा बरेच झुकते माप दिलेले आहे. स्त्रीच्या पुनरुत्पादन काळात गरोदर पणात स्त्री बराच काळ परावलंबी होते आणि संततिनियमन नसलेल्या काळात एकामागोमाग एक संतती झाल्यामुळे स्त्रीला पुरुषावर फार अवलंबून राहावे लागत असे. तेंव्हा स्त्रीपुरुष समानता हि केवळ विकसित देशात कागदोपत्री अस्तित्वात आहे. १०० वर्षांपूर्वी ( संततिनियमन साधने उपलब्ध होण्याच्या अगोदर) तर ती कोणत्याच देशात नव्हती अमेरिकेसारख्या तथकथित विकसित देशात अनेक राज्यांत आजसुद्धा बलात्कारातुन झालेल्या गर्भाचा गर्भपात करणे बेकायदेशीर आहे. ५० पैकी ४१ राज्यात गर्भपात अंशतः किंवा पूर्णपणे बेकायदेशीर आहे 13 states have a total abortion ban. 28 states have abortion bans based on gestational duration. थोडेसे जनुकीय शास्त्र वाचून अत्यंत एकांगी लिहिलेला लेख आहे.

युयुत्सु गुरुवार, 01/01/2026 - 20:53
Y गुणसूत्र पित्याकडून भेसळ( UNADULTRATED) न होता येते. म्हणजेच हे गुणसूत्र १०० पिढ्या मागे गेलं तरी त्याच मूळ पुरुषाचे असते. काळानुरुप थोडे फार उत्परिवर्तन सोडले तर. याच गुणसूत्राने वंशसातत्य सहज तपासता येते.
ही सर्व विधाने एम्टी-डिएनए ला लागू पडतात. त्यातून मातृवंश सिद्ध करता येतो. एम्टी-डिएनए मधला बदल वाय-डिएनए च्या तुलनेत कमी किंवा हळूहळू होत असतो. फार एकांगी लेखन आहे. वास्तव जे आहे ते एकांगी आहे. ते जसे आहे तसे दिले आहे. मी किती जनुकशास्त्र वाचले हा मुद्दा गौण आहे. मुळात निसर्गाने पुरुषाला स्त्रीपेक्षा बरेच झुकते माप दिलेले आहे. हे विधान निखालस खोटे आणि अशास्त्रीय आहे. हा शोध कुणी आणि कधी लावला? निसर्ग हा 'पक्षपाती' असण्यापेक्षा जास्त 'काटकसरी' (economical) वाटतो. तो पुरुषांना 'जास्त जोखीम, जास्त फायदा' देणारे जैविक घटक मानतो—जे ताकद आणि स्पर्धेसाठी बनलेले आहेत, परंतु लवकर 'थकण्याची' किंवा शारीरिक बिघाड होण्याची शक्यता त्यांच्यात जास्त असते. याउलट, निसर्ग स्त्रियांना 'जैविक आधारस्तंभ' (biological anchor) मानतो—त्यामुळे त्या सहनशक्ती, स्थिरता आणि मानवी प्रजाती दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी बनलेल्या आहेत. थोडक्यात सांगायचे तर: जर तुम्ही 'दीर्घकाळ जिवंत राहणे' (Survival) हे अंतिम ध्येय मानले, तर निसर्ग स्त्रियांच्या बाजूने झुकलेला दिसतो. जर तुम्ही 'शारीरिक वर्चस्व' (Physical dominance) हे अंतिम ध्येय मानले, तर निसर्ग पुरुषांच्या बाजूने आहे असे वाटते.

कंजूस गुरुवार, 01/01/2026 - 20:57
ईशान्येकडील राज्यांत , केरळमध्ये मातृसत्ताक पद्धती आहे.
पितृत्व व सामाजिक भूमिका या संकल्पना नैसर्गिक नसून ऐतिहासिक-सामाजिक आहेत
हे नसून स्त्री ही वंश चालवते.

In reply to by चामुंडराय

गामा पैलवान Fri, 01/02/2026 - 21:32
मातृसातत्यिक म्हणजे आई ज्यू असेल तर मूळ आपोआप ज्यू धरतात. बाप कोणीही असेना. पण बाप ज्यू असेल आणि आई बिगर ज्यू असेल तर पोरावर यहुदी संस्कार करावा लागतो. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चामुंडराय Fri, 01/02/2026 - 22:20
धन्स, समजले. इस्लाम मध्ये ह्याच्या उलट आहे बहुधा. वडील मुस्लिम असतील तर मुले आपोआपच मुस्लिम होतात. आई मुस्लिम असेल तर काय होते कल्पना नाही.

In reply to by कॉमी

युयुत्सु Sat, 01/03/2026 - 08:23
ते जाऊ दे! आपल्याकडचे चित्पावनांचे उदा० घेऊ. - आज यच्चयावत चित्पावनांना आपण ज्यू किंवा युरोपिअन (पुरुष) वंशाचे असल्याचा प्रचंड अभिमान असतो. त्यांना 'ब्राह्मणत्व' मिळाले ते त्यांचे वडील ब्राह्मण होते म्हणून की आया ब्राह्मण होत्या म्हणून (चितेवर पावन केलेल्या चित्पावनांच्या 'मूळ पुरुषांना' पैठणच्या ब्राह्मणांनी मुली दिल्या, असे ऐकले आहे) ? प्रश्न बोचरा आहे... बरं ते जाऊ दे - चित्पावनांची जी १४ गोत्रे आहेत ती धर्मशास्त्रातल्या कोणत्या नियमांना अनुसरून निर्माण केली गेली? या प्रश्नाचे उत्तर मला आजतागायत कुणी दिले नाही. याचं पटेल असे उत्तर (गैरसोईचे) फक्त आंबेडकर देतात - दक्षिणा दिली, प्रायशचित्त घेतले की काहीही दंतकथा निर्माण करून नियमित (रेग्युलराईज) करता येतं. अलिकडे झालेल्या महाकुंभ मेळ्यात एका धनाढ्य फिरंगी बाईने हिंदू धर्म स्वीकारला तेव्हा तिला 'अच्युत' हे गोत्र दिले गेले, असे वाचले!

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Sat, 01/03/2026 - 09:54
आज यच्चयावत चित्पावनांना आपण ज्यू किंवा युरोपिअन (पुरुष) वंशाचे असल्याचा प्रचंड अभिमान असतो. हा भंपक शोध तुम्ही कुठून लावला? माझ्या नातेवाईक, मित्र मंडळी आणि आप्त गोतावळ्यात एकही माणूस असे समजत नाही. आमचा स्वतःच्या कुलवृत्तांतात आमच्या घराण्याचा १२५० पासून चा इतिहास उपलब्ध आहे आणि हा अत्यंत कष्टाळूपणे इतिहासतज्ज्ञ ग ह खरे शोधून सविस्तरपणे लिहिलेला आहे. उगाचच जिथे तिथे "उचलली जीभ आणि लावली टाळ्याला"

In reply to by सुबोध खरे

युयुत्सु Sat, 01/03/2026 - 12:07
माझ्या नातेवाईक, मित्र मंडळी आणि आप्त गोतावळ्यात एकही माणूस असे समजत नाही. मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे ...

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Mon, 01/05/2026 - 09:44
माझ्या नातेवाईक, मित्र मंडळी आणि आप्त गोतावळ्यात एकही माणूस असे समजत नाही. यात मी कुठे आला? तुम्हाला चित्पावनांचे अध्वर्यू कुणी केलं? उगाच फुक्या मारायची सवय जात नाही हेच खरं artificial intelligence is no match to natural stupidity

In reply to by युयुत्सु

कांदा लिंबू Tue, 01/06/2026 - 21:52
चित्पावन लोक असा कोणताही अभिमान बाळगत नाहीत; ऊलट बीग्रेडी लोक त्यांच्यावर तुम्ही युरेशियन आहात असा आरोप करतात. --- आजचा सुविचार: सत्याशी फारकत घेतली की नाना प्रकारचे भ्रम-भास होऊ लागतात.

In reply to by युयुत्सु

कांदा लिंबू Tue, 01/06/2026 - 21:55
ज्याचे चित्त पावन ते चित्पावन असे सरळ व्याकरण असताना त्यांना चितेवर पावन केलेले असे म्हणणे ऐकून एक मिपाकर म्हणून शरमेने मन खाली जायला हवी तसे म्हणणाऱ्याची.

In reply to by कांदा लिंबू

युयुत्सु Wed, 01/07/2026 - 09:28
संस्कृतचं राहू दे, पण मराठीचं पण धड ज्ञान नसेल तर असे आचरट शोध लावले जातात. चित्त (मन, चेतना, किंवा विचार आणि भावनांचा समुच्चय) आणि चित् (शाश्वत, एटर्नल) यातला फरक ज्यांना कळत नाही, संधी/समासांचे विग्रह ज्यांनी एटर्नली ऑप्शनला टाकलेले असतात, त्या लोकांचे डोकं असं काम करतं... पण ते जाऊ दे, या आचरट शोधाला (’ज्यांचे चित्त पावन ते चित्पावन’) भांडारकर सारख्या जागतिक दर्जाच्या अधिकृत संस्थेची मान्यता असेल तर श्री० कांदालिंबू यांना माझ्यातर्फे रु० ५०१ फक्त (रु० पाचशे एक फक्त) जाहीर इनाम!

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Wed, 01/07/2026 - 09:46
आज यच्चयावत चित्पावनांना आपण ज्यू किंवा युरोपिअन (पुरुष) वंशाचे असल्याचा प्रचंड अभिमान असतो. मी मी मी आणि माझे कुटुंब म्हणजेच यच्चयावत चित्पावन समजणाऱ्या उंटावरच्या शहाण्यांचा १ एप्रिल रोजी वैकुंठावर सत्कार करण्यात येईल

In reply to by सुबोध खरे

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 01/08/2026 - 12:49
समाज चितपावन ब्राह्मणांचे दोन उपगट आहेत: ऋग्वेदी कोकणस्थ आणि यजुर्वेदी कोकणस्थ. ते स्मार्त संप्रदायाशी संबंधित आहेत. या समुदायात चौदा कुळ आहेत जे विवाहाचे नियमन करताना ऋषी व सन्तांशी जोडलेले असतात. कुळे खालीलप्रमाणे आहेत: अत्री, कापी, कश्यप, कौण्डिन्य, गर्ग्य, कौशिक, जमदग्नी, नित्युंदन, भार्गव, भरद्वाज, वथ्स्य, वशिष्ठ, विष्णुवृद्ध आणि शांडिल्य. सर्व चौदाह कुळे सात गटांमध्ये विभागलेले आहेत ज्यांना गण म्हणून ओळखले जाते. एखाद्या गणाचे कुल दुसऱ्या गणा च्या कुलासोबत विवाहासाठी विचारात घेतला जाऊ शकत नाही. गण वेगवेगळे आहेत: अत्री-कापी, गर्ग्य-भरद्वाज, कौण्डिन्य-वशिष्ठ, कश्यप-शांडिल्य, कौशिक-भार्गव, जमदग्नी-वथ्स्य, नित्युंदन-विष्णुवृद्ध. कुळे व गणांशिवाय, कोकणस्थ ब्राह्मणे त्रि (तीन) व पंच (पाच) प्रवारा पद्धतीचे पालन करतात. चितपावन आपल्या गोटांशी संबंधित देवतांना, ज्यांना देवक असे म्हणतात, पूजतो आणि प्रत्येक कुटुंब आपल्या देवकाची पूजा करतो. संदर्भ- https://www.nasikchitpavan.org/history-of-chitpavans.php

हत्तींच्या कळपातही वयस्क हत्तीण प्रमुख असते. त्यामुळे मुळात मातृसत्ताक असलेली मानवजमात काळाच्या विकासाच्या टप्प्यावर कधीतरी पितृसत्ताक झाली असावी काय?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

गामा पैलवान Fri, 01/02/2026 - 21:29
राजेंद्र मेहेंदळे, माझ्या मते मातृशाहीकडे 'बाई प्रमुख असलेली पितृशाही' असंही बघता येऊ शकतं. तर मग मातृसत्ताक म्हणजे नेमकं काय? आ.न., -गा.पै.

कानडाऊ योगेशु Fri, 01/02/2026 - 17:28
अन्यथा जैविकदृष्ट्या वंश म्हणजे निसर्गात वंश हा स्त्रिचाच असतो.
सिंहाच्यावरच्या डॉक्युमेंट्रीज पाहत असताना कळले कि जेव्हा एक सिंह (अथवा सिंहाचा समूह) दुसर्या सिंहाच्या प्राईडचा ताबा घेतात तेव्हा त्या प्राईड मधील सगळ्या नवजात शिशुंना क्र्रूरपणे मारतात. हेतु हाच कि त्यांची ब्लडलाईन त्या प्राईडमधुन चालु राहावी.

मदनबाण Fri, 01/02/2026 - 19:03
सिंहाच्यावरच्या डॉक्युमेंट्रीज पाहत असताना कळले कि जेव्हा एक सिंह (अथवा सिंहाचा समूह) दुसर्या सिंहाच्या प्राईडचा ताबा घेतात तेव्हा त्या प्राईड मधील सगळ्या नवजात शिशुंना क्र्रूरपणे मारतात. हेतु हाच कि त्यांची ब्लडलाईन त्या प्राईडमधुन चालु राहावी. याचे दुसरे कारण म्हणजे शिशुंना ठार केल्या शिवाय सिंव्हीण समागमास तयार होत नाही. वंशावळीचे उदाहरण घेतल्यास त्यामधे पुरुषांचे बीज धरले गेलेले असते, अगदी प्रभु श्रीरामाची वंशावळ पाहिली असता त्यामधे सर्व आधीच्या राजांचीच नावे दिसतात,राण्यांची नावे दिसत नाही. तसेच गोत्र पाहिल्यास ऋषींची नावे दिसतात, त्यांच्या पत्नींची नव्हे. स्त्री-पुरुष एकमेकांना अनुकुल / पुरक आहेत. दोघेही त्यांच्या निर्मीतीच्या उद्देशानुसार परिपूर्ण आहेत. पुरुषाला पुरूषी प्रवृत्तीची स्त्री आवडत नाही आणि स्तियांना बाईकी पुरुष आवडत नाही. पुरुषांकडे शारिरीक ताकद, हिंस्त्रपणा आहे तर स्त्रियांकडे डेटा प्रोसेसिंग आणि कोमलपणा आहे. जे बीज लावले जाते त्याचेच झाड येते हे निसर्ग आपल्याला दाखवतो, तेच मुनुष्य प्राण्यात देखील आहे. समाजात स्त्रीयांचे महत्व अधिक आहे, कारण त्याच पुरुष आणि स्त्रीस जन्म देऊ शकतात व संसार करण्यात रमतात. जिथे स्त्री राहते त्यालाच घर म्हंटले जाते आणि जिथे स्त्री राहत नसते त्या जागेला केवळ वास्तु म्हणतात.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Golden Sparrow -- 8K Video Song

In reply to by मदनबाण

कॉमी Fri, 01/02/2026 - 22:57
जे बीज लावले जाते त्याचेच झाड येते हे निसर्ग आपल्याला दाखवतो, तेच मुनुष्य प्राण्यात देखील आहे.
झाडांचे बीज हे वीर्यासारखे पुरुषी योगदान नसून, बीज हे धारण झालेले गर्भ आहे असे म्हणता येऊ शकेल. पॉलन/पराग हे झाडांच्या पुनरुत्पादनात वीर्यसदृष्य काम करतात.

In reply to by कॉमी

मदनबाण Sat, 01/03/2026 - 10:26
झाडांचे बीज हे वीर्यासारखे पुरुषी योगदान नसून, बीज हे धारण झालेले गर्भ आहे असे म्हणता येऊ शकेल. पॉलन/पराग हे झाडांच्या पुनरुत्पादनात वीर्यसदृष्य काम करतात. तुमचा मुद्धा योग्य आहे. माझ्या सांगण्याचा आशय इतकाच होता की जे पेरले जाते तेच उगवते. बहुधा मला माझा मुद्दा अजुनही नीट मांडता येत नसावा! असो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Zat Pat Pata Pat : Danny Pandit

सुबोध खरे Sat, 01/03/2026 - 10:05
"मुळात निसर्गाने पुरुषाला स्त्रीपेक्षा बरेच झुकते माप दिलेले आहे. हे विधान निखालस खोटे आणि अशास्त्रीय आहे. हा शोध कुणी आणि कधी लावला?" स्त्रियांना दर महिना पाळीच्या वेळेस आणि अगोदर संप्रेरकांच्या असमतोलाला सामोरे जावे लागते यामुळे त्यांची मानसिक स्थिती दोलायमान असते. यामुळेच बरीच वर्षे वायुदलात लढाऊ विमानांत स्त्री वैमानिकांना परवानगी नसे. स्त्री हि मानसिकदृष्ट्या जास्त संवेदनशील असते. शारीरिक दृष्ट्या तर सहज दिसूनच येते. हे असं कुणी केलंय निसर्गानेच. गरोदरपणाच्या काळात स्त्रीची परिस्थिती अजूनच नाजूक असते. ज्यावेळेस माणूस भटके आयुष्य जगात होता तेंव्हा तर हि स्थिती अधिकच नाजूक होती श्रीमती विमला पाटील आणि इतर असंख्य स्त्रीमुक्ती वाद्यांनी सुद्धा मान्य केलं कि निसर्गाने स्त्रीला पुरुषांच्या इतका न्याय दिलेला नाही. म्हणूनच बहुसंख्य देशात (इस्लामी देश सोडून) स्त्रीच्या बाजूने कायदे करावे लागतात. एकदा असं काही नाहीच समजायचं ठरवलं तर त्याला काही उत्तर नाहीच म्हणतात ना आकाशातल्या ग्रहांची शांती करता येते पण दुराग्रहाची नाही बाकी वोक पण करायचा तर तुमचा हात कुणीच धरू शकणार नाही.

In reply to by सुबोध खरे

युयुत्सु Sat, 01/03/2026 - 12:04
श्रीमती विमला पाटील आणि इतर असंख्य स्त्रीमुक्ती वाद्यांनी सुद्धा मान्य केलं कि निसर्गाने स्त्रीला पुरुषांच्या इतका न्याय दिलेला नाही. मुळात जबाबदारी कटकट म्हणून बघितली तर काहीही अन्यायच ठरतो. पण तेच सेलिब्रेशन केले तर सगळं चित्र बदलतं. कटकट की सेलिब्रेशन हे आजुबाजुच्या वातावरणावर आणी संस्कृतीवर ठरतं.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Mon, 01/05/2026 - 09:53
मूळ प्रश्नाला बगल देऊन भंपक काहीतरी लिहिण्यात तुमचा हात कोणी धरू शकणार नाही. जगभर पितृसत्ताक पद्धतीच का चालते याचं उत्तर शोधलंत तर निसर्गाने स्त्रीला पुरुषांच्या इतका न्याय दिलेला नाही हे सहज लक्षात येईल.' पण लक्षात कोण घेतो?

सुबोध खरे Sat, 01/03/2026 - 10:20
Mutation Rate: mtDNA generally mutates faster, while Y-DNA mutations can be slower but provide very stable markers. Recombination: Both lack recombination, making them useful for tracking single lines, but mtDNA analysis can be complicated by nuclear pseudogenes (Numts). mtDNA generally having higher mutation rates for recent events, while the Y-chromosome offers deeper, less recombined patrilineal insights. Y-chromosomal Adam (Y-MRCA) is the patrilineal most recent common ancestor from whom all Y-DNA in living men is descended. An identification of a very rare and previously unknown Y-chromosome variant in 2012 led researchers to estimate that Y-chromosomal Adam lived 230,000 years ago. The Y chromosome is crucial in genealogy for tracing the direct paternal line (father to son) because it's passed down almost unchanged through generations, linking males to distant ancestors and confirming surname origins, with tests like Y-STR comparing short DNA repeats to find recent relatives or larger haplogroups to understand ancient migrations and population links. Key Principles Patrilineal Inheritance: Only males have a Y chromosome, inheriting it exclusively from their father, making it a direct marker of the paternal lineage. Stability: It's passed down largely intact, only accumulating occasional mutations, which act as unique markers for different branches of a family tree. Surname Connection: Since surnames are usually passed down the same way, Y-DNA testing can verify if men sharing a surname are biologically related through a common father or grandfather.

In reply to by सुबोध खरे

युयुत्सु Sat, 01/03/2026 - 11:57
mtDNA mutates faster than Y-DNA SNPs due to oxidative stress and weaker repair, but Y-DNA STRs can mutate faster than mtDNA over short genealogical timescales. “Stable” does NOT mean “mutates slowly” Mutation rate = how often copying errors occur. Observed stability = how long a lineage persists without disappearing. mtDNA scores high on mutation rate but high on persistence. Y-DNA scores low on mutation rate but low on persistence. These are independent properties.

युयुत्सु Sat, 01/03/2026 - 12:15
The short answer is **yes**, mitochondrial DNA (mtDNA) mutates significantly faster than Y-DNA (and nuclear DNA in general). However, the word "stable" is often used to describe mtDNA in a different context—referring to its **inheritance pattern** rather than its mutation rate. ### 1. Why mtDNA Mutates Faster The mutation rate of mtDNA is estimated to be **5 to 10 times higher** than that of nuclear DNA (which includes the Y chromosome). In some regions, like the "Control Region" or D-loop, the rate can be even higher. This happens for three main reasons: * **Reactive Oxygen Species (ROS):** Mitochondria are the "power plants" of the cell. The chemical reactions that produce energy also create ROS as a byproduct, which are highly reactive molecules that physically damage DNA nearby. * **Lack of Protection:** Nuclear DNA is wrapped around protective proteins called histones. mtDNA is "naked" and circular, leaving it more exposed to damage. * **Limited Repair:** The nucleus has a highly sophisticated "proofreading" and repair team. Mitochondria have much simpler repair mechanisms, so errors during replication are more likely to stick. --- ### 2. The "Stability" Paradox: Why it seems "Stable" If mtDNA mutates so fast, why is it often called "stable" or used to track ancestry back 150,000 years? This is usually a confusion of terms. mtDNA is "stable" in two specific ways that have nothing to do with the speed of mutation: #### A. Inheritance Stability (Non-Recombination) Most of your DNA (autosomal DNA) is a "shuffled" mix of your mother’s and father’s DNA. Every generation, it gets "garbled" through a process called recombination. * **mtDNA and Y-DNA are unique** because they **do not recombine.** * mtDNA is passed 100% from the mother to the child. * Because there is no mixing, the entire sequence stays as one solid block (a **haplogroup**) for thousands of years. It only changes when a random mutation occurs. #### B. Physical Robustness (Copy Number) In forensic science and archaeology, mtDNA is considered much more "stable" (meaning durable) than Y-DNA. * A cell has only **one** Y chromosome. * A cell can have **hundreds to thousands** of mitochondria, each with its own copy of mtDNA. * When a body decomposes or a fossil ages, the Y-DNA might disappear entirely, but because there are so many copies of mtDNA, scientists can almost always find a surviving fragment. --- ### 3. Comparison at a Glance | Feature | Mitochondrial DNA (mtDNA) | Y-Chromosomal DNA (Y-DNA) | | --- | --- | --- | | **Mutation Rate** | **High** (Changes more frequently) | **Low** (Changes more slowly) | | **Inheritance** | Maternal (Mother to all children) | Paternal (Father to son) | | **Recombination** | None (Inherited as a single unit) | None (mostly) | | **Copies per Cell** | Thousands | Only one | | **Use Case** | Deep maternal ancestry; ancient/degraded samples | Direct paternal lineage; surname tracking | ### Summary mtDNA is like a **fast-ticking clock** that never gets reset. Because it doesn't "shuffle" with other DNA, you can follow that ticking clock back through a single maternal line for hundreds of thousands of years. It isn't "stable" because it doesn't change; it’s "stable" because it **never mixes**, making the changes it *does* have very easy for scientists to track. **Would you like me to explain how "Mitochondrial Eve" was discovered using these mutation rates?**

युयुत्सु Sat, 01/03/2026 - 12:43
एका पेशीतले सर्व वाय डिएनए एका पारड्यात टाकले आणि सर्व एमटी डिएनए एका पारड्यात टाकले तर कोणते पारडे जड असेल असा प्रश्न उपस्थित केला तर एमटी डिएनए (जे आईकडून येते) वरचढ ठरते! तात्पर्य- वडीलांच्याकडून मिळणारा जनुकीय वारसा आईकडून मिळणार्‍या वारशाच्या तूलनेत कमी असतो.

सुबोध खरे Mon, 01/05/2026 - 09:47
मेगाबायटी प्रतिसाद देऊन सत्य बदलणार नाही. जगभर पितृसत्ताक पद्धतीच का चालते याचा नीट अभ्यास केला तर ( आपला मेंदू चालवून कृत्रिम बुद्धिमत्ता नव्हे) हे सहज लक्षात येते. समुद्रावर फिरताना दोन चार सुंदर शिंपले मिळाले कि मला पूर्ण सत्य गवसले म्हणून भूभू: कार करून काहीही होत नाही.

स्वधर्म Fri, 01/09/2026 - 20:48
'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' या इतिहासाचार्य राजवाडे यांच्या पुस्तकाची आठवण आली. हे पुस्तक मी १०-१५ वर्षांपूर्वी वाचले तेंव्हा थक्क झालो होतो. सांप्रत चर्चेच्या अनुषंगाने त्यातला एक मुद्दा आठवला: हिंदू पध्दतीच्या लग्नात मुलीला व मुलाला त्याचा मामा आणतो, वडील नाही. हे तुंम्ही सगळ्यांनी अगदी आज देखील पाहिले असेल. त्याचे खाडकण डोळे उघडतील असे कारण राजवाडे यांनी वरील पुस्तकात दिले आहे. ते असे की पूर्वीपासून टोळ्यांमध्ये मुक्त लैंगिक संबंध असत. त्यामुळे मुलीचा अगर मुलाचा भाऊ (एकाच आईच्या पोटातून आल्यामुळे) खात्रीलायक रित्या माहीत असे पण 'बापा'बद्दल खात्री नसे. म्हणून लग्नात मुलीच्या व मुलाच्या कुळाचा पुरूष प्रतिनिधी म्हणून आईचा भाऊच त्यांना घेऊन येत असे. आजतागायत ही प्रथा सुरू आहे. वरील चर्चा खरा वंश कुणाचा याबद्दल आहे तर त्याचे उत्तर आईकडचा असे आपल्या विवाहसंस्थेने आधीच देऊन ठेवले आहे. बाकी राजवाडे यांचे पुस्तक वाचले तर आजचे धर्ममार्तंड बेशुध्द पडतील. त्यांचे पुस्तक कोणीही छापायला तयार होईना. गंमत अशी की मदतीसाठी ते शेवटी बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे गेले. आंबेडकर यांनी त्यांना पुस्तक प्रसिध्द करण्यासाठी मदत केली असे वाचल्याचे आठवते. बहुधा पुस्तकाच्या प्रस्तावनेतच जी डांगे यांनी लिहिली असावी. त्याच्यावरची आणखी मोठी गंमत अशी की, राजवाडे यांनी महाराष्ट्रावर प्रभाव टाकणारी १०० व्यक्तीमत्वे असे काही पुस्तक लिहिले आहे , जे मी वाचले नाही. पण त्यात त्यांना महात्मा फुले यांना स्थान द्यावेसे वाटले नाही, जे बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरू होत. राजवाडे यांना आपल्या तथाकथित चित्पावन की कायतरी जातीच्या उच्चतेचा खूप अभिमान होता म्हणे.

In reply to by स्वधर्म

गामा पैलवान Sat, 01/10/2026 - 00:52
स्वधर्म,
बाकी राजवाडे यांचे पुस्तक वाचले तर आजचे धर्ममार्तंड बेशुध्द पडतील.
मी स्वयंघोषित धर्ममार्तंड आहे. मला तरी यांत बेशुद्ध पडण्यासारखं काहीच आढळलं नाही. पीडीएफ पुस्तक इथे उपलब्ध आहे : https://dn721804.ca.archive.org/0/items/BharatiyaVivahaSansthechaItihaas/Bharatiya_vivaha_sansthecha_itihaas.pdf सदर पुस्तकांत पीडीएफ पान क्रमांक ८ वर खालील मजकूर आढळतो :
जनमेजय विचारतो की, वैशंपायन हो, हे असले अधर्म्य सम्बन्ध झालेले आपण इतिहास म्हणून वर्णिता याचा अर्थ काय? तेव्हा जनमेजयाचे वैशंपायनांनी असे समाधान केले की, पूर्वयुगी हे असले संबंध होणे हाच धर्म उर्फ समाजरूढी सर्वमान्य होती.
तेव्हा कलियुग नसल्याने निकटसंबंध धर्म्य होता. आज कलियुगी शरीरे इतकी मलीन झाली आहेत की निकट संबंधांतून दोनतीन पिढ्यांत किडकी व रोगट प्रजा उत्पन्न होते. मग निकटगमन करावंच कशाला? लग्नासाठी दुनिया ओस पडली आहे का आप्तांविना? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

स्वधर्म Sun, 01/11/2026 - 00:14
गा. पै. आपली गफलत झाली असावी असं वाटंतंय. मी मुक्त संबंधांबद्दल बोललो होतो. निकट नव्हे. मुलाचा किंवा मुलीचा मामा हाच पुरूष नातेवाईक लग्नात मुलीला घेऊन येतो, बाप नाही, त्याचे कारण दिले आहे. ते माझ्या आठवणीप्रमाणे बाप नक्की कोण ते त्या काळी माहित नसे. त्यामुळे कूळ म्हणजे आईकडचेच (म्हणून वंश स्त्रीचाच) असे तेंव्हापासून आजतागायत मानले जाते, असा मुद्दा होता. तुंम्ही दिलेला दुवा साईट सिक्युरिटीमुळे उघडत नाही. तरी पण धन्यवाद. https://samagrarajwade.com/bhartiya-vivaha-sansthecha-itihaas?start=0 हा दुवा उघडतो पण तिथे प्रस्तावना नाही व एकेक पानच वाचावे लागते. बाकी मी पुस्तक प्रकाशनाबाबत राजवाडे यांना तत्कालीन प्रकाशकांचा नकार व आंबेडकर यांची मदत इ. पुस्तकात आढळले का? त्यांचे पुस्तक कोणीच का प्रसिध्द करत नव्हते याचे कारण प्रस्तावनेत आले असणार ते सर्वांना सांगा. म्हणजे धर्ममार्तंडांचा संबंध कळेल.

In reply to by स्वधर्म

गामा पैलवान Sun, 01/11/2026 - 02:41
स्वधर्म, लैंगिक संबंध मुक्त असले तरी ते स्वैर नसावेत. माझ्या मते विशिष्ट उर्मी जागी झाल्यावरच तत्कालीन माणसे संभोग करीत असावीत. मुद्दाम उद्दीपित करून संभोग करीत नसावीत. पराशरांनी सत्यवतीशी मुहूर्त पाहून संभोग केला. त्या विशिष्ट क्षणी ( वा कालखंडात ) उत्पन्न होणारं बालक जगाच्या उपयोगी पडणारं असेल हे त्यांनी ताडलं असावं. म्हणून त्यांनी तिच्याशी रत होण्याची घाई केली. ती त्यांना कामातुर म्हणते व जरा धीर धरायला सांगते. मात्र त्यांना मुहूर्त अजिबात चुकवायचा नव्हता. त्यामुळे त्यांनी एकांत निर्मितीसाठी आपली सिद्धी वापरून धुकं उत्पन्न केलं. संभोगातनं जी गर्भधारणा झाली तिला प्रसूतीसाठी ९ महिने थांबायची आवश्यकता नव्हती. बालक ताबडतोब जन्मलं व लगेच कळतं सवरतं ही झालं. ते बालक म्हणजे महर्षी व्यास होत. त्यामुळे सदर लैंगिक संबंध मुक्त असला तरी स्वैर मानला जाऊ नये. अर्थात स्वैर संभोग करणारेही होतेच त्या काळी. एक उदाहरण म्हणजे विचित्रवीर्य होय. तो अतिसंभोगापायी मरण पावला. सांगायचा मुद्दा असा की त्या काळीही आजच्यासारखीच वेगवेगळ्या तऱ्हांची माणसे होती व त्यांच्यांत आजच्याप्रमाणेच निरनिराळ्या प्रकारचे लैंगिक संबंध येत असंत. मुक्त संबंध असले तरी इंद्रियांवर संयम हाच आदरणीय मानला जाई. नेमक्या याचं कारणापायी राम, हनुमान, युधिष्ठीर, अर्जुन, द्रौपदी, विदुर, सीता, इत्यादि तत्कालीन आदर्श मानले गेले आहेत. म्हणूनंच ते आजही आदर्श आहेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

स्वधर्म Sun, 01/11/2026 - 18:01
श्री. गा. पै. इथल्या चर्चेत पराशर, व्यास त्यांचे दिव्य बालक वगैरे अतिअवांतर आहे. पण तुमच्या समाधानासाठी काहीतरी दिव्य घडले असे समजू. पण वंश कुणाचा हा चर्चेचा मुद्दा आहे यावर बोला. पुस्तक वाचले असेल तुंम्ही तर मुलाला व मुलीला मामाच का लग्नासाठी घेऊन येतो याचे त्यात दिलेले कारण कृपया सांगा. माझ्याकडे सध्या पुस्तक नाही म्हणून आपणांस विचारत आहे. >> पुस्तक प्रकाशनाबाबत राजवाडे यांना तत्कालीन प्रकाशकांचा नकार व आंबेडकर यांची मदत इ. पुस्तकात आढळले का? त्यांचे पुस्तक कोणीच का प्रसिध्द करत नव्हते याचे कारण प्रस्तावनेत आले असणार ते सर्वांना सांगा. म्हणजे धर्ममार्तंडांचा संबंध कळेल. राजवाडे यांचे पुस्तक कोणीच का छापायला तयार नव्हते याचे काय कारण प्रस्तावनेत आहे?

In reply to by स्वधर्म

स्वधर्म Tue, 01/13/2026 - 15:38
गा. पै. वरील मुद्दे विसरलात की ते आपल्याला गैरसोईचे आहेत म्हणून गप्प आहात? इतर मुद्द्यांवर तर खाली तुमचे लेखन चालू आहे...

In reply to by स्वधर्म

गामा पैलवान Tue, 01/13/2026 - 18:38
स्वधर्म, माझ्या मते दोघांचे दोन वंश धरण्यात काय आपत्ती आहे? दोन्ही प्रकारचे सातत्यदर्शक उपलब्ध आहेत. तर दोघांचेही स्वतंत्र वंश धरल्यास बरं पडावं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

स्वधर्म Tue, 01/13/2026 - 20:42
तुंम्हाला वा मला आपत्ती नाही पण खरा वंश कोणाचा? तर आईचा, असे विवाहसंस्था मानते, एवढेच राजवाडे यांच्या पुस्तकाचा आधार घेऊन म्हणायचे होते. बाकी >> >> पुस्तक प्रकाशनाबाबत राजवाडे यांना तत्कालीन प्रकाशकांचा नकार व आंबेडकर यांची मदत इ. पुस्तकात आढळले का? त्यांचे पुस्तक कोणीच का प्रसिध्द करत नव्हते याचे कारण प्रस्तावनेत आले असणार ते सर्वांना सांगा. म्हणजे धर्ममार्तंडांचा संबंध कळेल. ही विनंती आहेच.

युयुत्सु Sun, 01/11/2026 - 15:24
श्री० स्वधर्म आणि श्री० गा० पै० समाज एका अवस्थेतून दुसर्‍या अवस्थेत, मग पुढच्या अवस्थांत बदलत जातो. हे बहुधा श्री० गा० पै० यांना मान्य नसावे. राजवाडे ज्याला पाशव अवस्था म्हणतात तीच अमान्य असेल तर आपण तरी काय करणार? श्री० गा० पै० यांनी मूळ महाभारत वाचले तर त्यांना अमक्या ऋषीने इतक्या सहस्र स्त्रीयांचा 'उपभोग' घेतला अशी वर्णने वाचायला मिळतील. वरील पुस्तक प्रथम पासून शेवट पर्यंत वाचले तर आपल्या देदीप्यमान इतिहासाचे अनेक झोप उडविणारे कप्पे बघायला मिळतील...

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान Sun, 01/11/2026 - 23:00
युयुत्सु, १.
राजवाडे ज्याला पाशव अवस्था म्हणतात तीच अमान्य असेल तर आपण तरी काय करणार?
ही पाशव अवस्था म्हणजे नेमकं काय? आणि सर्व समाज पाशव अवस्थेत असतो हे ही खरं कशावरून? आजच्या घडीला सेंटीनल बेटावरची माणसं पाशव अवस्थेत आहेत. पण आपण मात्र तसे नाही. यावरून समाजाचे विविध घटक एकाच वेळेस पाशव व अपाशव अवस्थेत असू शकतात. मग असंच पूर्वीच्या काळी असेल ना? २.
श्री० गा० पै० यांनी मूळ महाभारत वाचले तर त्यांना अमक्या ऋषीने इतक्या सहस्र स्त्रीयांचा 'उपभोग' घेतला अशी वर्णने वाचायला मिळतील.
मी जे काही महाभारत वाचलंय त्यात असा उल्लेख दिसला नाही. माझं महाभारत इथे आहे : https://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/mahabharata_esahity.pdf आ.न., -गा.पै.

युयुत्सु Mon, 01/12/2026 - 09:12
ही पाशव अवस्था म्हणजे नेमकं काय? पाशव म्ह० पशुसमान - अस्तित्वासाठी कळप करून राहणे, गुंतागुंतीच्या सामाजिक क्ल्पना, भाषा, साधनांचा अभाव इ० पाशव अवस्थेत दिसतात. समाजाच्या घडणीत कोणती स्थित्यंतरे कशी केव्हा घडत गेली हे समाजाऊन घेण्यासाठी मानववंश शास्त्राचे वाचन करावे. मराठी राजवाडे, इरावती कर्वे, कोसंबी, दूर्गा भागवत, नरहर कुरुंदकर ही नावे अग्रस्थानी आहेत. यावरून समाजाचे विविध घटक एकाच वेळेस पाशव व अपाशव अवस्थेत असू शकतात. मग असंच पूर्वीच्या काळी असेल ना? आजची अपाशव अवस्था आणि १०० वर्षापुर्वीची अपाशव अवस्था यात गुणात्मक फरक आहे आणि तो मोठ्ठा आहे. हे समजण्यास अडचण पडू नये. मी जे काही महाभारत वाचलंय त्यात असा उल्लेख दिसला नाही. तुम्ही वाचलेले महाभारत 'प्रोसेस्ड महाभारत' आहे आणि ते 'प्रोसेस्ड फूड' इतकंच टाकाऊ आहे. गैरसोईच्या गोष्टी त्यात गाळल्या आहेत. एखादी मोठी व्यक्ती गावाला भेट देते, तेव्हा गावातले उकीरडे झाकतात तस्सेच. विदर्भ मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेल्या महाभारताची प्रथम आवृत्ती मिळवून वाचावी. प्रत्येक्श्लोकाचे भाषांतर आहे. मी ते (काही भाग) शाळेत असताना वाचले होते. माझ्याकडे असते तर खटाखट स्क्रीन्शॉट टाकले असते

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान Tue, 01/13/2026 - 00:49
युयुत्सु, कुणी हजारो बायका भोगल्या असल्या तरी त्याचा ऋषींशी काय संबंध? ऋषींनी त्रिकालाबाधित सत्ये सांगितली म्हणून ते आज आदरणीय आहेत. कुणी हजारो बायका भोगल्या म्हणून तो आदरणीय होत नाही. शिवाय इतक्या बायका भोगायच्या म्हणजे आज पैसा किती लागेल? पूर्वी सगळं चालायचं ते ठीक आहे. त्यावरून आज काय करायचं हा बोध घेता येतो का, इतकाच प्रश्न आहे. आ.न., -गा.पै.

युयुत्सु Tue, 01/13/2026 - 08:51
श्री० गा० पै० ऋषींनी त्रिकालाबाधित सत्ये सांगितली म्हणून ते आज आदरणीय आहेत. तुमची ऋषींबद्दलच्या कल्पना फारच भाबड्या आहेत. ऋग्वेदातील अक्षसूक्ते मिळाली तर वाचा.

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान Wed, 01/14/2026 - 00:11
युयुत्सु,
तुमची ऋषींबद्दलच्या कल्पना फारच भाबड्या आहेत.
भाष्य केल्याबद्दल आभार. ऋषींच्या बाबतीत मी वा माझ्या कल्पना भाबड्या असल्याने वा नसल्याने फार काही फरक पडणार नाहीये. निदान माझी तशी समजूत तरी आहे. आ.न., -गा.पै.

सुबोध खरे Tue, 01/13/2026 - 19:15
वंश खरा कुणाचा - स्त्रिचा की पुरूषाचा? याचा १००० स्त्रिया भोगल्या किंवा विवाहसंस्थेचा इतिहास याच्याशी काय संबंध आहे? धाग्याचे काश्मीरचा नव्हे तर गाझा पट्टी झालेली आहे. मुळात लेखच एकांगी आणि भंपक असल्याने असे होणारच चालायचंच.

युयुत्सु गुरुवार, 01/01/2026 - 18:18
ए०आय० ने मला वरील तथ्य घटनेच्या गाभ्याशी असे जोडून दिले- I. जैविक वास्तव, सामाजिक रचना आणि संविधान मानव समाजातील वंश, पितृत्व, विवाह व स्त्री–पुरुष भूमिका या संकल्पना ऐतिहासिकदृष्ट्या विज्ञानाच्या आधी विकसित झाल्या. त्यामुळे अनेक सामाजिक प्रथा या जैविक वास्तवाशी विसंगत असूनही दीर्घकाळ टिकून राहिल्या. भारतीय संविधान हे विज्ञान, विवेक, समता व मानवी प्रतिष्ठा या मूल्यांवर आधारित असल्याने अशा सामाजिक संकल्पनांचे पुनर्मूल्यांकन संविधानाच्या प्रकाशात करणे आवश्यक ठरते. II. अनुच्छेद 14 – कायद्यापुढील समानता (Equality before Law) अनुच्छेद 14 सर्व नागरिकांना कायद्यापुढे समानतेची हमी देतो. (a) सामाजिक वंशकल्पना आणि असमानता “वंश”, “पितृत्व”, “आडनाव” या संकल्पना जैविक नसून सामाजिक आहेत. तरीही त्यांचा वापर स्त्री–पुरुषांमध्ये कायदेशीर व सामाजिक असमानता निर्माण करण्यासाठी केला गेला आहे. (b) मनमानी वर्गीकरण जैविक वास्तवाशी विसंगत अशा पितृवंशीय रचनेवर आधारित नियम हे मनमानी (arbitrary) ठरतात. मनमानी वर्गीकरण हे अनुच्छेद 14 च्या विरोधात असल्याचे न्यायालयाने वारंवार स्पष्ट केले आहे. ➡️ म्हणून, जैविकदृष्ट्या समान असलेल्या नागरिकांमध्ये केवळ लिंगाच्या आधारे भेद निर्माण करणे हे अनुच्छेद 14 चे उल्लंघन ठरते. III. अनुच्छेद 15 – लिंगावर आधारित भेदभावास मनाई अनुच्छेद 15(1) राज्याला लिंगाच्या आधारे भेदभाव करण्यास मनाई करतो. (a) स्त्रीवर ऐतिहासिक नियंत्रण पितृत्व निश्चिती, संपत्ती संक्रमण व सामाजिक सन्मान या कारणांसाठी स्त्रीच्या लैंगिक स्वातंत्र्यावर नियंत्रण ठेवले गेले. विवाह, जोडीदार निवड, मातृत्व या बाबींमध्ये स्त्रीचे स्वातंत्र्य मर्यादित केले गेले. (b) जैविक वास्तव विरुद्ध सामाजिक बंधने उत्क्रांतीशास्त्रानुसार जोडीदार निवडीचा नैसर्गिक अधिकार स्त्रीकडे अधिक होता. तरीही समाजाने स्त्रीला निर्णयक्षम घटक न मानता साधन (means) म्हणून वागवले. ➡️ हे सर्व लिंगाधारित संरचनात्मक भेदभाव असून, ते अनुच्छेद 15 च्या मूळ उद्देशाशी विसंगत आहेत. IV. अनुच्छेद 21 – जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार अनुच्छेद 21 केवळ शारीरिक अस्तित्वापुरता मर्यादित नसून, त्यात मानवी प्रतिष्ठा, स्वायत्तता, वैयक्तिक निवड व आत्मसन्मान यांचा समावेश होतो, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. (a) प्रजनन व वैयक्तिक स्वायत्तता गर्भधारणा, मातृत्व व संगोपन ही जैविकदृष्ट्या स्त्रीशी निगडित प्रक्रिया आहे. त्यामुळे प्रजननविषयक निर्णयांमध्ये स्त्रीची स्वायत्तता ही अनुच्छेद 21 चा अविभाज्य भाग आहे. (b) विवाह व जोडीदार निवड जोडीदार निवड, विवाह न करणे किंवा विलंब करणे हे वैयक्तिक स्वातंत्र्याचे मूलभूत घटक आहेत. अल्पवयीन विवाह किंवा सामाजिक दबावामुळे लादलेले विवाह हे अनुच्छेद 21 चे उल्लंघन ठरतात. ➡️ स्त्रीला केवळ वंश, वारसा किंवा सामाजिक सन्मानाचे साधन मानणे हे तिच्या जीवनाच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन आहे. V. जैविक योगदान व संविधानिक अर्थ मायटोकॉण्ड्रियल DNA, गर्भावस्थेतील पर्यावरण, एपिजेनेटिक प्रभाव इ. बाबी मातृ-जैविक योगदान अधोरेखित करतात. तरीही सामाजिक व कायदेशीर रचना स्त्रीच्या योगदानाला दुय्यम मानतात. ➡️ हे जैविक वास्तव नाकारणे म्हणजे स्त्रीच्या अस्तित्वाचे अवमूल्यन असून, ते अनुच्छेद 14, 15 व 21 यांच्या संयुक्त उल्लंघनाकडे नेत आहे. VI. निष्कर्ष (Constitutional Conclusion) वरील सर्व बाबींच्या आधारे असे नमूद करता येईल की: वंश, पितृत्व व सामाजिक भूमिका या संकल्पना नैसर्गिक नसून ऐतिहासिक-सामाजिक आहेत त्या संकल्पनांवर आधारित असमानता अनुच्छेद 14 च्या विरोधात आहे स्त्रीवर लादलेले बंधनकारक सामाजिक नियम अनुच्छेद 15 चे उल्लंघन करतात स्त्रीची स्वायत्तता, प्रतिष्ठा व निवडीचा अधिकार नाकारणे हे अनुच्छेद 21 चे उल्लंघन आहे

कंजूस गुरुवार, 01/01/2026 - 18:49
कायदा आणि घटना काय ठरवते हे वेगळे. लेखाचा मुद्दा वैज्ञानिक आधार आहे. संपत्तीत स्त्री मातेकडून काही वंशगुण येतात आणि काही पित्याकडून. पुन्हा संतती पुरुष किंवा स्त्री असेल तर वंशाच्या दृष्टीने आणखी काय बदल होतात?

युयुत्सु गुरुवार, 01/01/2026 - 18:51
संपत्तीत स्त्री मातेकडून काही वंशगुण येतात आणि काही पित्याकडून. एखादी व्यक्ती संपत्ती निर्माण करते तेव्हा त्यात मातृजनुक सहभागी असतात, त्यामुळे मातेकडचे पूर्वज आणि वारस समान हक्कदार बनतात.

सुबोध खरे गुरुवार, 01/01/2026 - 20:10
फार एकांगी लेखन आहे. Y गुणसूत्र पित्याकडून भेसळ( UNADULTRATED) न होता येते. म्हणजेच हे गुणसूत्र १०० पिढ्या मागे गेलं तरी त्याच मूळ पुरुषाचे असते. काळानुरुप थोडे फार उत्परिवर्तन सोडले तर. याच गुणसूत्राने वंशसातत्य सहज तपासता येते. या उलट X CHROMOSOME हे मुलाला आईकडून येते तर मुलीला आई आणि वडील दोघांकडून येते. या दोघांना परत त्यांच्या आईवडिलांकडून भरपूर मिश्रण होऊन येत असते. बाकी पितृसत्ताक पद्धती का आली तर. मूळ शेती करू लागल्यावर मृत्यू नंतर शेती कुणाला जाईल? दुसऱ्याच्या मुलाला देण्यास बाप कधीही तयार होणार नाही म्हणून मग स्त्रीच्या निष्ठेचा प्रश्न निर्माण झाला. मुळात निसर्गाने पुरुषाला स्त्रीपेक्षा बरेच झुकते माप दिलेले आहे. स्त्रीच्या पुनरुत्पादन काळात गरोदर पणात स्त्री बराच काळ परावलंबी होते आणि संततिनियमन नसलेल्या काळात एकामागोमाग एक संतती झाल्यामुळे स्त्रीला पुरुषावर फार अवलंबून राहावे लागत असे. तेंव्हा स्त्रीपुरुष समानता हि केवळ विकसित देशात कागदोपत्री अस्तित्वात आहे. १०० वर्षांपूर्वी ( संततिनियमन साधने उपलब्ध होण्याच्या अगोदर) तर ती कोणत्याच देशात नव्हती अमेरिकेसारख्या तथकथित विकसित देशात अनेक राज्यांत आजसुद्धा बलात्कारातुन झालेल्या गर्भाचा गर्भपात करणे बेकायदेशीर आहे. ५० पैकी ४१ राज्यात गर्भपात अंशतः किंवा पूर्णपणे बेकायदेशीर आहे 13 states have a total abortion ban. 28 states have abortion bans based on gestational duration. थोडेसे जनुकीय शास्त्र वाचून अत्यंत एकांगी लिहिलेला लेख आहे.

युयुत्सु गुरुवार, 01/01/2026 - 20:53
Y गुणसूत्र पित्याकडून भेसळ( UNADULTRATED) न होता येते. म्हणजेच हे गुणसूत्र १०० पिढ्या मागे गेलं तरी त्याच मूळ पुरुषाचे असते. काळानुरुप थोडे फार उत्परिवर्तन सोडले तर. याच गुणसूत्राने वंशसातत्य सहज तपासता येते.
ही सर्व विधाने एम्टी-डिएनए ला लागू पडतात. त्यातून मातृवंश सिद्ध करता येतो. एम्टी-डिएनए मधला बदल वाय-डिएनए च्या तुलनेत कमी किंवा हळूहळू होत असतो. फार एकांगी लेखन आहे. वास्तव जे आहे ते एकांगी आहे. ते जसे आहे तसे दिले आहे. मी किती जनुकशास्त्र वाचले हा मुद्दा गौण आहे. मुळात निसर्गाने पुरुषाला स्त्रीपेक्षा बरेच झुकते माप दिलेले आहे. हे विधान निखालस खोटे आणि अशास्त्रीय आहे. हा शोध कुणी आणि कधी लावला? निसर्ग हा 'पक्षपाती' असण्यापेक्षा जास्त 'काटकसरी' (economical) वाटतो. तो पुरुषांना 'जास्त जोखीम, जास्त फायदा' देणारे जैविक घटक मानतो—जे ताकद आणि स्पर्धेसाठी बनलेले आहेत, परंतु लवकर 'थकण्याची' किंवा शारीरिक बिघाड होण्याची शक्यता त्यांच्यात जास्त असते. याउलट, निसर्ग स्त्रियांना 'जैविक आधारस्तंभ' (biological anchor) मानतो—त्यामुळे त्या सहनशक्ती, स्थिरता आणि मानवी प्रजाती दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी बनलेल्या आहेत. थोडक्यात सांगायचे तर: जर तुम्ही 'दीर्घकाळ जिवंत राहणे' (Survival) हे अंतिम ध्येय मानले, तर निसर्ग स्त्रियांच्या बाजूने झुकलेला दिसतो. जर तुम्ही 'शारीरिक वर्चस्व' (Physical dominance) हे अंतिम ध्येय मानले, तर निसर्ग पुरुषांच्या बाजूने आहे असे वाटते.

कंजूस गुरुवार, 01/01/2026 - 20:57
ईशान्येकडील राज्यांत , केरळमध्ये मातृसत्ताक पद्धती आहे.
पितृत्व व सामाजिक भूमिका या संकल्पना नैसर्गिक नसून ऐतिहासिक-सामाजिक आहेत
हे नसून स्त्री ही वंश चालवते.

In reply to by चामुंडराय

गामा पैलवान Fri, 01/02/2026 - 21:32
मातृसातत्यिक म्हणजे आई ज्यू असेल तर मूळ आपोआप ज्यू धरतात. बाप कोणीही असेना. पण बाप ज्यू असेल आणि आई बिगर ज्यू असेल तर पोरावर यहुदी संस्कार करावा लागतो. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चामुंडराय Fri, 01/02/2026 - 22:20
धन्स, समजले. इस्लाम मध्ये ह्याच्या उलट आहे बहुधा. वडील मुस्लिम असतील तर मुले आपोआपच मुस्लिम होतात. आई मुस्लिम असेल तर काय होते कल्पना नाही.

In reply to by कॉमी

युयुत्सु Sat, 01/03/2026 - 08:23
ते जाऊ दे! आपल्याकडचे चित्पावनांचे उदा० घेऊ. - आज यच्चयावत चित्पावनांना आपण ज्यू किंवा युरोपिअन (पुरुष) वंशाचे असल्याचा प्रचंड अभिमान असतो. त्यांना 'ब्राह्मणत्व' मिळाले ते त्यांचे वडील ब्राह्मण होते म्हणून की आया ब्राह्मण होत्या म्हणून (चितेवर पावन केलेल्या चित्पावनांच्या 'मूळ पुरुषांना' पैठणच्या ब्राह्मणांनी मुली दिल्या, असे ऐकले आहे) ? प्रश्न बोचरा आहे... बरं ते जाऊ दे - चित्पावनांची जी १४ गोत्रे आहेत ती धर्मशास्त्रातल्या कोणत्या नियमांना अनुसरून निर्माण केली गेली? या प्रश्नाचे उत्तर मला आजतागायत कुणी दिले नाही. याचं पटेल असे उत्तर (गैरसोईचे) फक्त आंबेडकर देतात - दक्षिणा दिली, प्रायशचित्त घेतले की काहीही दंतकथा निर्माण करून नियमित (रेग्युलराईज) करता येतं. अलिकडे झालेल्या महाकुंभ मेळ्यात एका धनाढ्य फिरंगी बाईने हिंदू धर्म स्वीकारला तेव्हा तिला 'अच्युत' हे गोत्र दिले गेले, असे वाचले!

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Sat, 01/03/2026 - 09:54
आज यच्चयावत चित्पावनांना आपण ज्यू किंवा युरोपिअन (पुरुष) वंशाचे असल्याचा प्रचंड अभिमान असतो. हा भंपक शोध तुम्ही कुठून लावला? माझ्या नातेवाईक, मित्र मंडळी आणि आप्त गोतावळ्यात एकही माणूस असे समजत नाही. आमचा स्वतःच्या कुलवृत्तांतात आमच्या घराण्याचा १२५० पासून चा इतिहास उपलब्ध आहे आणि हा अत्यंत कष्टाळूपणे इतिहासतज्ज्ञ ग ह खरे शोधून सविस्तरपणे लिहिलेला आहे. उगाचच जिथे तिथे "उचलली जीभ आणि लावली टाळ्याला"

In reply to by सुबोध खरे

युयुत्सु Sat, 01/03/2026 - 12:07
माझ्या नातेवाईक, मित्र मंडळी आणि आप्त गोतावळ्यात एकही माणूस असे समजत नाही. मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे ...

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Mon, 01/05/2026 - 09:44
माझ्या नातेवाईक, मित्र मंडळी आणि आप्त गोतावळ्यात एकही माणूस असे समजत नाही. यात मी कुठे आला? तुम्हाला चित्पावनांचे अध्वर्यू कुणी केलं? उगाच फुक्या मारायची सवय जात नाही हेच खरं artificial intelligence is no match to natural stupidity

In reply to by युयुत्सु

कांदा लिंबू Tue, 01/06/2026 - 21:52
चित्पावन लोक असा कोणताही अभिमान बाळगत नाहीत; ऊलट बीग्रेडी लोक त्यांच्यावर तुम्ही युरेशियन आहात असा आरोप करतात. --- आजचा सुविचार: सत्याशी फारकत घेतली की नाना प्रकारचे भ्रम-भास होऊ लागतात.

In reply to by युयुत्सु

कांदा लिंबू Tue, 01/06/2026 - 21:55
ज्याचे चित्त पावन ते चित्पावन असे सरळ व्याकरण असताना त्यांना चितेवर पावन केलेले असे म्हणणे ऐकून एक मिपाकर म्हणून शरमेने मन खाली जायला हवी तसे म्हणणाऱ्याची.

In reply to by कांदा लिंबू

युयुत्सु Wed, 01/07/2026 - 09:28
संस्कृतचं राहू दे, पण मराठीचं पण धड ज्ञान नसेल तर असे आचरट शोध लावले जातात. चित्त (मन, चेतना, किंवा विचार आणि भावनांचा समुच्चय) आणि चित् (शाश्वत, एटर्नल) यातला फरक ज्यांना कळत नाही, संधी/समासांचे विग्रह ज्यांनी एटर्नली ऑप्शनला टाकलेले असतात, त्या लोकांचे डोकं असं काम करतं... पण ते जाऊ दे, या आचरट शोधाला (’ज्यांचे चित्त पावन ते चित्पावन’) भांडारकर सारख्या जागतिक दर्जाच्या अधिकृत संस्थेची मान्यता असेल तर श्री० कांदालिंबू यांना माझ्यातर्फे रु० ५०१ फक्त (रु० पाचशे एक फक्त) जाहीर इनाम!

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Wed, 01/07/2026 - 09:46
आज यच्चयावत चित्पावनांना आपण ज्यू किंवा युरोपिअन (पुरुष) वंशाचे असल्याचा प्रचंड अभिमान असतो. मी मी मी आणि माझे कुटुंब म्हणजेच यच्चयावत चित्पावन समजणाऱ्या उंटावरच्या शहाण्यांचा १ एप्रिल रोजी वैकुंठावर सत्कार करण्यात येईल

In reply to by सुबोध खरे

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 01/08/2026 - 12:49
समाज चितपावन ब्राह्मणांचे दोन उपगट आहेत: ऋग्वेदी कोकणस्थ आणि यजुर्वेदी कोकणस्थ. ते स्मार्त संप्रदायाशी संबंधित आहेत. या समुदायात चौदा कुळ आहेत जे विवाहाचे नियमन करताना ऋषी व सन्तांशी जोडलेले असतात. कुळे खालीलप्रमाणे आहेत: अत्री, कापी, कश्यप, कौण्डिन्य, गर्ग्य, कौशिक, जमदग्नी, नित्युंदन, भार्गव, भरद्वाज, वथ्स्य, वशिष्ठ, विष्णुवृद्ध आणि शांडिल्य. सर्व चौदाह कुळे सात गटांमध्ये विभागलेले आहेत ज्यांना गण म्हणून ओळखले जाते. एखाद्या गणाचे कुल दुसऱ्या गणा च्या कुलासोबत विवाहासाठी विचारात घेतला जाऊ शकत नाही. गण वेगवेगळे आहेत: अत्री-कापी, गर्ग्य-भरद्वाज, कौण्डिन्य-वशिष्ठ, कश्यप-शांडिल्य, कौशिक-भार्गव, जमदग्नी-वथ्स्य, नित्युंदन-विष्णुवृद्ध. कुळे व गणांशिवाय, कोकणस्थ ब्राह्मणे त्रि (तीन) व पंच (पाच) प्रवारा पद्धतीचे पालन करतात. चितपावन आपल्या गोटांशी संबंधित देवतांना, ज्यांना देवक असे म्हणतात, पूजतो आणि प्रत्येक कुटुंब आपल्या देवकाची पूजा करतो. संदर्भ- https://www.nasikchitpavan.org/history-of-chitpavans.php

हत्तींच्या कळपातही वयस्क हत्तीण प्रमुख असते. त्यामुळे मुळात मातृसत्ताक असलेली मानवजमात काळाच्या विकासाच्या टप्प्यावर कधीतरी पितृसत्ताक झाली असावी काय?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

गामा पैलवान Fri, 01/02/2026 - 21:29
राजेंद्र मेहेंदळे, माझ्या मते मातृशाहीकडे 'बाई प्रमुख असलेली पितृशाही' असंही बघता येऊ शकतं. तर मग मातृसत्ताक म्हणजे नेमकं काय? आ.न., -गा.पै.

कानडाऊ योगेशु Fri, 01/02/2026 - 17:28
अन्यथा जैविकदृष्ट्या वंश म्हणजे निसर्गात वंश हा स्त्रिचाच असतो.
सिंहाच्यावरच्या डॉक्युमेंट्रीज पाहत असताना कळले कि जेव्हा एक सिंह (अथवा सिंहाचा समूह) दुसर्या सिंहाच्या प्राईडचा ताबा घेतात तेव्हा त्या प्राईड मधील सगळ्या नवजात शिशुंना क्र्रूरपणे मारतात. हेतु हाच कि त्यांची ब्लडलाईन त्या प्राईडमधुन चालु राहावी.

मदनबाण Fri, 01/02/2026 - 19:03
सिंहाच्यावरच्या डॉक्युमेंट्रीज पाहत असताना कळले कि जेव्हा एक सिंह (अथवा सिंहाचा समूह) दुसर्या सिंहाच्या प्राईडचा ताबा घेतात तेव्हा त्या प्राईड मधील सगळ्या नवजात शिशुंना क्र्रूरपणे मारतात. हेतु हाच कि त्यांची ब्लडलाईन त्या प्राईडमधुन चालु राहावी. याचे दुसरे कारण म्हणजे शिशुंना ठार केल्या शिवाय सिंव्हीण समागमास तयार होत नाही. वंशावळीचे उदाहरण घेतल्यास त्यामधे पुरुषांचे बीज धरले गेलेले असते, अगदी प्रभु श्रीरामाची वंशावळ पाहिली असता त्यामधे सर्व आधीच्या राजांचीच नावे दिसतात,राण्यांची नावे दिसत नाही. तसेच गोत्र पाहिल्यास ऋषींची नावे दिसतात, त्यांच्या पत्नींची नव्हे. स्त्री-पुरुष एकमेकांना अनुकुल / पुरक आहेत. दोघेही त्यांच्या निर्मीतीच्या उद्देशानुसार परिपूर्ण आहेत. पुरुषाला पुरूषी प्रवृत्तीची स्त्री आवडत नाही आणि स्तियांना बाईकी पुरुष आवडत नाही. पुरुषांकडे शारिरीक ताकद, हिंस्त्रपणा आहे तर स्त्रियांकडे डेटा प्रोसेसिंग आणि कोमलपणा आहे. जे बीज लावले जाते त्याचेच झाड येते हे निसर्ग आपल्याला दाखवतो, तेच मुनुष्य प्राण्यात देखील आहे. समाजात स्त्रीयांचे महत्व अधिक आहे, कारण त्याच पुरुष आणि स्त्रीस जन्म देऊ शकतात व संसार करण्यात रमतात. जिथे स्त्री राहते त्यालाच घर म्हंटले जाते आणि जिथे स्त्री राहत नसते त्या जागेला केवळ वास्तु म्हणतात.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Golden Sparrow -- 8K Video Song

In reply to by मदनबाण

कॉमी Fri, 01/02/2026 - 22:57
जे बीज लावले जाते त्याचेच झाड येते हे निसर्ग आपल्याला दाखवतो, तेच मुनुष्य प्राण्यात देखील आहे.
झाडांचे बीज हे वीर्यासारखे पुरुषी योगदान नसून, बीज हे धारण झालेले गर्भ आहे असे म्हणता येऊ शकेल. पॉलन/पराग हे झाडांच्या पुनरुत्पादनात वीर्यसदृष्य काम करतात.

In reply to by कॉमी

मदनबाण Sat, 01/03/2026 - 10:26
झाडांचे बीज हे वीर्यासारखे पुरुषी योगदान नसून, बीज हे धारण झालेले गर्भ आहे असे म्हणता येऊ शकेल. पॉलन/पराग हे झाडांच्या पुनरुत्पादनात वीर्यसदृष्य काम करतात. तुमचा मुद्धा योग्य आहे. माझ्या सांगण्याचा आशय इतकाच होता की जे पेरले जाते तेच उगवते. बहुधा मला माझा मुद्दा अजुनही नीट मांडता येत नसावा! असो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Zat Pat Pata Pat : Danny Pandit

सुबोध खरे Sat, 01/03/2026 - 10:05
"मुळात निसर्गाने पुरुषाला स्त्रीपेक्षा बरेच झुकते माप दिलेले आहे. हे विधान निखालस खोटे आणि अशास्त्रीय आहे. हा शोध कुणी आणि कधी लावला?" स्त्रियांना दर महिना पाळीच्या वेळेस आणि अगोदर संप्रेरकांच्या असमतोलाला सामोरे जावे लागते यामुळे त्यांची मानसिक स्थिती दोलायमान असते. यामुळेच बरीच वर्षे वायुदलात लढाऊ विमानांत स्त्री वैमानिकांना परवानगी नसे. स्त्री हि मानसिकदृष्ट्या जास्त संवेदनशील असते. शारीरिक दृष्ट्या तर सहज दिसूनच येते. हे असं कुणी केलंय निसर्गानेच. गरोदरपणाच्या काळात स्त्रीची परिस्थिती अजूनच नाजूक असते. ज्यावेळेस माणूस भटके आयुष्य जगात होता तेंव्हा तर हि स्थिती अधिकच नाजूक होती श्रीमती विमला पाटील आणि इतर असंख्य स्त्रीमुक्ती वाद्यांनी सुद्धा मान्य केलं कि निसर्गाने स्त्रीला पुरुषांच्या इतका न्याय दिलेला नाही. म्हणूनच बहुसंख्य देशात (इस्लामी देश सोडून) स्त्रीच्या बाजूने कायदे करावे लागतात. एकदा असं काही नाहीच समजायचं ठरवलं तर त्याला काही उत्तर नाहीच म्हणतात ना आकाशातल्या ग्रहांची शांती करता येते पण दुराग्रहाची नाही बाकी वोक पण करायचा तर तुमचा हात कुणीच धरू शकणार नाही.

In reply to by सुबोध खरे

युयुत्सु Sat, 01/03/2026 - 12:04
श्रीमती विमला पाटील आणि इतर असंख्य स्त्रीमुक्ती वाद्यांनी सुद्धा मान्य केलं कि निसर्गाने स्त्रीला पुरुषांच्या इतका न्याय दिलेला नाही. मुळात जबाबदारी कटकट म्हणून बघितली तर काहीही अन्यायच ठरतो. पण तेच सेलिब्रेशन केले तर सगळं चित्र बदलतं. कटकट की सेलिब्रेशन हे आजुबाजुच्या वातावरणावर आणी संस्कृतीवर ठरतं.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Mon, 01/05/2026 - 09:53
मूळ प्रश्नाला बगल देऊन भंपक काहीतरी लिहिण्यात तुमचा हात कोणी धरू शकणार नाही. जगभर पितृसत्ताक पद्धतीच का चालते याचं उत्तर शोधलंत तर निसर्गाने स्त्रीला पुरुषांच्या इतका न्याय दिलेला नाही हे सहज लक्षात येईल.' पण लक्षात कोण घेतो?

सुबोध खरे Sat, 01/03/2026 - 10:20
Mutation Rate: mtDNA generally mutates faster, while Y-DNA mutations can be slower but provide very stable markers. Recombination: Both lack recombination, making them useful for tracking single lines, but mtDNA analysis can be complicated by nuclear pseudogenes (Numts). mtDNA generally having higher mutation rates for recent events, while the Y-chromosome offers deeper, less recombined patrilineal insights. Y-chromosomal Adam (Y-MRCA) is the patrilineal most recent common ancestor from whom all Y-DNA in living men is descended. An identification of a very rare and previously unknown Y-chromosome variant in 2012 led researchers to estimate that Y-chromosomal Adam lived 230,000 years ago. The Y chromosome is crucial in genealogy for tracing the direct paternal line (father to son) because it's passed down almost unchanged through generations, linking males to distant ancestors and confirming surname origins, with tests like Y-STR comparing short DNA repeats to find recent relatives or larger haplogroups to understand ancient migrations and population links. Key Principles Patrilineal Inheritance: Only males have a Y chromosome, inheriting it exclusively from their father, making it a direct marker of the paternal lineage. Stability: It's passed down largely intact, only accumulating occasional mutations, which act as unique markers for different branches of a family tree. Surname Connection: Since surnames are usually passed down the same way, Y-DNA testing can verify if men sharing a surname are biologically related through a common father or grandfather.

In reply to by सुबोध खरे

युयुत्सु Sat, 01/03/2026 - 11:57
mtDNA mutates faster than Y-DNA SNPs due to oxidative stress and weaker repair, but Y-DNA STRs can mutate faster than mtDNA over short genealogical timescales. “Stable” does NOT mean “mutates slowly” Mutation rate = how often copying errors occur. Observed stability = how long a lineage persists without disappearing. mtDNA scores high on mutation rate but high on persistence. Y-DNA scores low on mutation rate but low on persistence. These are independent properties.

युयुत्सु Sat, 01/03/2026 - 12:15
The short answer is **yes**, mitochondrial DNA (mtDNA) mutates significantly faster than Y-DNA (and nuclear DNA in general). However, the word "stable" is often used to describe mtDNA in a different context—referring to its **inheritance pattern** rather than its mutation rate. ### 1. Why mtDNA Mutates Faster The mutation rate of mtDNA is estimated to be **5 to 10 times higher** than that of nuclear DNA (which includes the Y chromosome). In some regions, like the "Control Region" or D-loop, the rate can be even higher. This happens for three main reasons: * **Reactive Oxygen Species (ROS):** Mitochondria are the "power plants" of the cell. The chemical reactions that produce energy also create ROS as a byproduct, which are highly reactive molecules that physically damage DNA nearby. * **Lack of Protection:** Nuclear DNA is wrapped around protective proteins called histones. mtDNA is "naked" and circular, leaving it more exposed to damage. * **Limited Repair:** The nucleus has a highly sophisticated "proofreading" and repair team. Mitochondria have much simpler repair mechanisms, so errors during replication are more likely to stick. --- ### 2. The "Stability" Paradox: Why it seems "Stable" If mtDNA mutates so fast, why is it often called "stable" or used to track ancestry back 150,000 years? This is usually a confusion of terms. mtDNA is "stable" in two specific ways that have nothing to do with the speed of mutation: #### A. Inheritance Stability (Non-Recombination) Most of your DNA (autosomal DNA) is a "shuffled" mix of your mother’s and father’s DNA. Every generation, it gets "garbled" through a process called recombination. * **mtDNA and Y-DNA are unique** because they **do not recombine.** * mtDNA is passed 100% from the mother to the child. * Because there is no mixing, the entire sequence stays as one solid block (a **haplogroup**) for thousands of years. It only changes when a random mutation occurs. #### B. Physical Robustness (Copy Number) In forensic science and archaeology, mtDNA is considered much more "stable" (meaning durable) than Y-DNA. * A cell has only **one** Y chromosome. * A cell can have **hundreds to thousands** of mitochondria, each with its own copy of mtDNA. * When a body decomposes or a fossil ages, the Y-DNA might disappear entirely, but because there are so many copies of mtDNA, scientists can almost always find a surviving fragment. --- ### 3. Comparison at a Glance | Feature | Mitochondrial DNA (mtDNA) | Y-Chromosomal DNA (Y-DNA) | | --- | --- | --- | | **Mutation Rate** | **High** (Changes more frequently) | **Low** (Changes more slowly) | | **Inheritance** | Maternal (Mother to all children) | Paternal (Father to son) | | **Recombination** | None (Inherited as a single unit) | None (mostly) | | **Copies per Cell** | Thousands | Only one | | **Use Case** | Deep maternal ancestry; ancient/degraded samples | Direct paternal lineage; surname tracking | ### Summary mtDNA is like a **fast-ticking clock** that never gets reset. Because it doesn't "shuffle" with other DNA, you can follow that ticking clock back through a single maternal line for hundreds of thousands of years. It isn't "stable" because it doesn't change; it’s "stable" because it **never mixes**, making the changes it *does* have very easy for scientists to track. **Would you like me to explain how "Mitochondrial Eve" was discovered using these mutation rates?**

युयुत्सु Sat, 01/03/2026 - 12:43
एका पेशीतले सर्व वाय डिएनए एका पारड्यात टाकले आणि सर्व एमटी डिएनए एका पारड्यात टाकले तर कोणते पारडे जड असेल असा प्रश्न उपस्थित केला तर एमटी डिएनए (जे आईकडून येते) वरचढ ठरते! तात्पर्य- वडीलांच्याकडून मिळणारा जनुकीय वारसा आईकडून मिळणार्‍या वारशाच्या तूलनेत कमी असतो.

सुबोध खरे Mon, 01/05/2026 - 09:47
मेगाबायटी प्रतिसाद देऊन सत्य बदलणार नाही. जगभर पितृसत्ताक पद्धतीच का चालते याचा नीट अभ्यास केला तर ( आपला मेंदू चालवून कृत्रिम बुद्धिमत्ता नव्हे) हे सहज लक्षात येते. समुद्रावर फिरताना दोन चार सुंदर शिंपले मिळाले कि मला पूर्ण सत्य गवसले म्हणून भूभू: कार करून काहीही होत नाही.

स्वधर्म Fri, 01/09/2026 - 20:48
'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' या इतिहासाचार्य राजवाडे यांच्या पुस्तकाची आठवण आली. हे पुस्तक मी १०-१५ वर्षांपूर्वी वाचले तेंव्हा थक्क झालो होतो. सांप्रत चर्चेच्या अनुषंगाने त्यातला एक मुद्दा आठवला: हिंदू पध्दतीच्या लग्नात मुलीला व मुलाला त्याचा मामा आणतो, वडील नाही. हे तुंम्ही सगळ्यांनी अगदी आज देखील पाहिले असेल. त्याचे खाडकण डोळे उघडतील असे कारण राजवाडे यांनी वरील पुस्तकात दिले आहे. ते असे की पूर्वीपासून टोळ्यांमध्ये मुक्त लैंगिक संबंध असत. त्यामुळे मुलीचा अगर मुलाचा भाऊ (एकाच आईच्या पोटातून आल्यामुळे) खात्रीलायक रित्या माहीत असे पण 'बापा'बद्दल खात्री नसे. म्हणून लग्नात मुलीच्या व मुलाच्या कुळाचा पुरूष प्रतिनिधी म्हणून आईचा भाऊच त्यांना घेऊन येत असे. आजतागायत ही प्रथा सुरू आहे. वरील चर्चा खरा वंश कुणाचा याबद्दल आहे तर त्याचे उत्तर आईकडचा असे आपल्या विवाहसंस्थेने आधीच देऊन ठेवले आहे. बाकी राजवाडे यांचे पुस्तक वाचले तर आजचे धर्ममार्तंड बेशुध्द पडतील. त्यांचे पुस्तक कोणीही छापायला तयार होईना. गंमत अशी की मदतीसाठी ते शेवटी बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे गेले. आंबेडकर यांनी त्यांना पुस्तक प्रसिध्द करण्यासाठी मदत केली असे वाचल्याचे आठवते. बहुधा पुस्तकाच्या प्रस्तावनेतच जी डांगे यांनी लिहिली असावी. त्याच्यावरची आणखी मोठी गंमत अशी की, राजवाडे यांनी महाराष्ट्रावर प्रभाव टाकणारी १०० व्यक्तीमत्वे असे काही पुस्तक लिहिले आहे , जे मी वाचले नाही. पण त्यात त्यांना महात्मा फुले यांना स्थान द्यावेसे वाटले नाही, जे बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरू होत. राजवाडे यांना आपल्या तथाकथित चित्पावन की कायतरी जातीच्या उच्चतेचा खूप अभिमान होता म्हणे.

In reply to by स्वधर्म

गामा पैलवान Sat, 01/10/2026 - 00:52
स्वधर्म,
बाकी राजवाडे यांचे पुस्तक वाचले तर आजचे धर्ममार्तंड बेशुध्द पडतील.
मी स्वयंघोषित धर्ममार्तंड आहे. मला तरी यांत बेशुद्ध पडण्यासारखं काहीच आढळलं नाही. पीडीएफ पुस्तक इथे उपलब्ध आहे : https://dn721804.ca.archive.org/0/items/BharatiyaVivahaSansthechaItihaas/Bharatiya_vivaha_sansthecha_itihaas.pdf सदर पुस्तकांत पीडीएफ पान क्रमांक ८ वर खालील मजकूर आढळतो :
जनमेजय विचारतो की, वैशंपायन हो, हे असले अधर्म्य सम्बन्ध झालेले आपण इतिहास म्हणून वर्णिता याचा अर्थ काय? तेव्हा जनमेजयाचे वैशंपायनांनी असे समाधान केले की, पूर्वयुगी हे असले संबंध होणे हाच धर्म उर्फ समाजरूढी सर्वमान्य होती.
तेव्हा कलियुग नसल्याने निकटसंबंध धर्म्य होता. आज कलियुगी शरीरे इतकी मलीन झाली आहेत की निकट संबंधांतून दोनतीन पिढ्यांत किडकी व रोगट प्रजा उत्पन्न होते. मग निकटगमन करावंच कशाला? लग्नासाठी दुनिया ओस पडली आहे का आप्तांविना? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

स्वधर्म Sun, 01/11/2026 - 00:14
गा. पै. आपली गफलत झाली असावी असं वाटंतंय. मी मुक्त संबंधांबद्दल बोललो होतो. निकट नव्हे. मुलाचा किंवा मुलीचा मामा हाच पुरूष नातेवाईक लग्नात मुलीला घेऊन येतो, बाप नाही, त्याचे कारण दिले आहे. ते माझ्या आठवणीप्रमाणे बाप नक्की कोण ते त्या काळी माहित नसे. त्यामुळे कूळ म्हणजे आईकडचेच (म्हणून वंश स्त्रीचाच) असे तेंव्हापासून आजतागायत मानले जाते, असा मुद्दा होता. तुंम्ही दिलेला दुवा साईट सिक्युरिटीमुळे उघडत नाही. तरी पण धन्यवाद. https://samagrarajwade.com/bhartiya-vivaha-sansthecha-itihaas?start=0 हा दुवा उघडतो पण तिथे प्रस्तावना नाही व एकेक पानच वाचावे लागते. बाकी मी पुस्तक प्रकाशनाबाबत राजवाडे यांना तत्कालीन प्रकाशकांचा नकार व आंबेडकर यांची मदत इ. पुस्तकात आढळले का? त्यांचे पुस्तक कोणीच का प्रसिध्द करत नव्हते याचे कारण प्रस्तावनेत आले असणार ते सर्वांना सांगा. म्हणजे धर्ममार्तंडांचा संबंध कळेल.

In reply to by स्वधर्म

गामा पैलवान Sun, 01/11/2026 - 02:41
स्वधर्म, लैंगिक संबंध मुक्त असले तरी ते स्वैर नसावेत. माझ्या मते विशिष्ट उर्मी जागी झाल्यावरच तत्कालीन माणसे संभोग करीत असावीत. मुद्दाम उद्दीपित करून संभोग करीत नसावीत. पराशरांनी सत्यवतीशी मुहूर्त पाहून संभोग केला. त्या विशिष्ट क्षणी ( वा कालखंडात ) उत्पन्न होणारं बालक जगाच्या उपयोगी पडणारं असेल हे त्यांनी ताडलं असावं. म्हणून त्यांनी तिच्याशी रत होण्याची घाई केली. ती त्यांना कामातुर म्हणते व जरा धीर धरायला सांगते. मात्र त्यांना मुहूर्त अजिबात चुकवायचा नव्हता. त्यामुळे त्यांनी एकांत निर्मितीसाठी आपली सिद्धी वापरून धुकं उत्पन्न केलं. संभोगातनं जी गर्भधारणा झाली तिला प्रसूतीसाठी ९ महिने थांबायची आवश्यकता नव्हती. बालक ताबडतोब जन्मलं व लगेच कळतं सवरतं ही झालं. ते बालक म्हणजे महर्षी व्यास होत. त्यामुळे सदर लैंगिक संबंध मुक्त असला तरी स्वैर मानला जाऊ नये. अर्थात स्वैर संभोग करणारेही होतेच त्या काळी. एक उदाहरण म्हणजे विचित्रवीर्य होय. तो अतिसंभोगापायी मरण पावला. सांगायचा मुद्दा असा की त्या काळीही आजच्यासारखीच वेगवेगळ्या तऱ्हांची माणसे होती व त्यांच्यांत आजच्याप्रमाणेच निरनिराळ्या प्रकारचे लैंगिक संबंध येत असंत. मुक्त संबंध असले तरी इंद्रियांवर संयम हाच आदरणीय मानला जाई. नेमक्या याचं कारणापायी राम, हनुमान, युधिष्ठीर, अर्जुन, द्रौपदी, विदुर, सीता, इत्यादि तत्कालीन आदर्श मानले गेले आहेत. म्हणूनंच ते आजही आदर्श आहेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

स्वधर्म Sun, 01/11/2026 - 18:01
श्री. गा. पै. इथल्या चर्चेत पराशर, व्यास त्यांचे दिव्य बालक वगैरे अतिअवांतर आहे. पण तुमच्या समाधानासाठी काहीतरी दिव्य घडले असे समजू. पण वंश कुणाचा हा चर्चेचा मुद्दा आहे यावर बोला. पुस्तक वाचले असेल तुंम्ही तर मुलाला व मुलीला मामाच का लग्नासाठी घेऊन येतो याचे त्यात दिलेले कारण कृपया सांगा. माझ्याकडे सध्या पुस्तक नाही म्हणून आपणांस विचारत आहे. >> पुस्तक प्रकाशनाबाबत राजवाडे यांना तत्कालीन प्रकाशकांचा नकार व आंबेडकर यांची मदत इ. पुस्तकात आढळले का? त्यांचे पुस्तक कोणीच का प्रसिध्द करत नव्हते याचे कारण प्रस्तावनेत आले असणार ते सर्वांना सांगा. म्हणजे धर्ममार्तंडांचा संबंध कळेल. राजवाडे यांचे पुस्तक कोणीच का छापायला तयार नव्हते याचे काय कारण प्रस्तावनेत आहे?

In reply to by स्वधर्म

स्वधर्म Tue, 01/13/2026 - 15:38
गा. पै. वरील मुद्दे विसरलात की ते आपल्याला गैरसोईचे आहेत म्हणून गप्प आहात? इतर मुद्द्यांवर तर खाली तुमचे लेखन चालू आहे...

In reply to by स्वधर्म

गामा पैलवान Tue, 01/13/2026 - 18:38
स्वधर्म, माझ्या मते दोघांचे दोन वंश धरण्यात काय आपत्ती आहे? दोन्ही प्रकारचे सातत्यदर्शक उपलब्ध आहेत. तर दोघांचेही स्वतंत्र वंश धरल्यास बरं पडावं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

स्वधर्म Tue, 01/13/2026 - 20:42
तुंम्हाला वा मला आपत्ती नाही पण खरा वंश कोणाचा? तर आईचा, असे विवाहसंस्था मानते, एवढेच राजवाडे यांच्या पुस्तकाचा आधार घेऊन म्हणायचे होते. बाकी >> >> पुस्तक प्रकाशनाबाबत राजवाडे यांना तत्कालीन प्रकाशकांचा नकार व आंबेडकर यांची मदत इ. पुस्तकात आढळले का? त्यांचे पुस्तक कोणीच का प्रसिध्द करत नव्हते याचे कारण प्रस्तावनेत आले असणार ते सर्वांना सांगा. म्हणजे धर्ममार्तंडांचा संबंध कळेल. ही विनंती आहेच.

युयुत्सु Sun, 01/11/2026 - 15:24
श्री० स्वधर्म आणि श्री० गा० पै० समाज एका अवस्थेतून दुसर्‍या अवस्थेत, मग पुढच्या अवस्थांत बदलत जातो. हे बहुधा श्री० गा० पै० यांना मान्य नसावे. राजवाडे ज्याला पाशव अवस्था म्हणतात तीच अमान्य असेल तर आपण तरी काय करणार? श्री० गा० पै० यांनी मूळ महाभारत वाचले तर त्यांना अमक्या ऋषीने इतक्या सहस्र स्त्रीयांचा 'उपभोग' घेतला अशी वर्णने वाचायला मिळतील. वरील पुस्तक प्रथम पासून शेवट पर्यंत वाचले तर आपल्या देदीप्यमान इतिहासाचे अनेक झोप उडविणारे कप्पे बघायला मिळतील...

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान Sun, 01/11/2026 - 23:00
युयुत्सु, १.
राजवाडे ज्याला पाशव अवस्था म्हणतात तीच अमान्य असेल तर आपण तरी काय करणार?
ही पाशव अवस्था म्हणजे नेमकं काय? आणि सर्व समाज पाशव अवस्थेत असतो हे ही खरं कशावरून? आजच्या घडीला सेंटीनल बेटावरची माणसं पाशव अवस्थेत आहेत. पण आपण मात्र तसे नाही. यावरून समाजाचे विविध घटक एकाच वेळेस पाशव व अपाशव अवस्थेत असू शकतात. मग असंच पूर्वीच्या काळी असेल ना? २.
श्री० गा० पै० यांनी मूळ महाभारत वाचले तर त्यांना अमक्या ऋषीने इतक्या सहस्र स्त्रीयांचा 'उपभोग' घेतला अशी वर्णने वाचायला मिळतील.
मी जे काही महाभारत वाचलंय त्यात असा उल्लेख दिसला नाही. माझं महाभारत इथे आहे : https://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/mahabharata_esahity.pdf आ.न., -गा.पै.

युयुत्सु Mon, 01/12/2026 - 09:12
ही पाशव अवस्था म्हणजे नेमकं काय? पाशव म्ह० पशुसमान - अस्तित्वासाठी कळप करून राहणे, गुंतागुंतीच्या सामाजिक क्ल्पना, भाषा, साधनांचा अभाव इ० पाशव अवस्थेत दिसतात. समाजाच्या घडणीत कोणती स्थित्यंतरे कशी केव्हा घडत गेली हे समाजाऊन घेण्यासाठी मानववंश शास्त्राचे वाचन करावे. मराठी राजवाडे, इरावती कर्वे, कोसंबी, दूर्गा भागवत, नरहर कुरुंदकर ही नावे अग्रस्थानी आहेत. यावरून समाजाचे विविध घटक एकाच वेळेस पाशव व अपाशव अवस्थेत असू शकतात. मग असंच पूर्वीच्या काळी असेल ना? आजची अपाशव अवस्था आणि १०० वर्षापुर्वीची अपाशव अवस्था यात गुणात्मक फरक आहे आणि तो मोठ्ठा आहे. हे समजण्यास अडचण पडू नये. मी जे काही महाभारत वाचलंय त्यात असा उल्लेख दिसला नाही. तुम्ही वाचलेले महाभारत 'प्रोसेस्ड महाभारत' आहे आणि ते 'प्रोसेस्ड फूड' इतकंच टाकाऊ आहे. गैरसोईच्या गोष्टी त्यात गाळल्या आहेत. एखादी मोठी व्यक्ती गावाला भेट देते, तेव्हा गावातले उकीरडे झाकतात तस्सेच. विदर्भ मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेल्या महाभारताची प्रथम आवृत्ती मिळवून वाचावी. प्रत्येक्श्लोकाचे भाषांतर आहे. मी ते (काही भाग) शाळेत असताना वाचले होते. माझ्याकडे असते तर खटाखट स्क्रीन्शॉट टाकले असते

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान Tue, 01/13/2026 - 00:49
युयुत्सु, कुणी हजारो बायका भोगल्या असल्या तरी त्याचा ऋषींशी काय संबंध? ऋषींनी त्रिकालाबाधित सत्ये सांगितली म्हणून ते आज आदरणीय आहेत. कुणी हजारो बायका भोगल्या म्हणून तो आदरणीय होत नाही. शिवाय इतक्या बायका भोगायच्या म्हणजे आज पैसा किती लागेल? पूर्वी सगळं चालायचं ते ठीक आहे. त्यावरून आज काय करायचं हा बोध घेता येतो का, इतकाच प्रश्न आहे. आ.न., -गा.पै.

युयुत्सु Tue, 01/13/2026 - 08:51
श्री० गा० पै० ऋषींनी त्रिकालाबाधित सत्ये सांगितली म्हणून ते आज आदरणीय आहेत. तुमची ऋषींबद्दलच्या कल्पना फारच भाबड्या आहेत. ऋग्वेदातील अक्षसूक्ते मिळाली तर वाचा.

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान Wed, 01/14/2026 - 00:11
युयुत्सु,
तुमची ऋषींबद्दलच्या कल्पना फारच भाबड्या आहेत.
भाष्य केल्याबद्दल आभार. ऋषींच्या बाबतीत मी वा माझ्या कल्पना भाबड्या असल्याने वा नसल्याने फार काही फरक पडणार नाहीये. निदान माझी तशी समजूत तरी आहे. आ.न., -गा.पै.

सुबोध खरे Tue, 01/13/2026 - 19:15
वंश खरा कुणाचा - स्त्रिचा की पुरूषाचा? याचा १००० स्त्रिया भोगल्या किंवा विवाहसंस्थेचा इतिहास याच्याशी काय संबंध आहे? धाग्याचे काश्मीरचा नव्हे तर गाझा पट्टी झालेली आहे. मुळात लेखच एकांगी आणि भंपक असल्याने असे होणारच चालायचंच.
लेखनविषय:
लेखनप्रकार
वंश खरा कुणाचा - स्त्रिचा की पुरूषाचा? ====================== - राजीव उपाध्ये मानवी संततीला (इतर प्राण्यांच्या तूलनेत) संगोपनाची दीर्घकाळ आवश्यकता असते. याशिवाय संपत्ती संक्रमण (कुणाची संपत्ती कुणाला मिळणार) सुलभ व्हावे यासाठी बाप कोण हे निश्चित करणे आवश्यक ठरते (आणि बापाचे नाव लावले जाते). अन्यथा जैविकदृष्ट्या वंश म्हणजे निसर्गात वंश हा स्त्रिचाच असतो. पुरुषाचा वंश ही मानीव कल्पना समाजाने संपत्ती संक्रमणाच्या सोईसाठी निर्माण केली आहे.

ठोंब्यासन - Niksen : Art of doing Nothing !

चामुंडराय ·

अभ्या.. Wed, 12/31/2025 - 23:39
मी नॉर्मली डिफॉल्ट ठोंब्यासनातच असतो, चेंज म्हणून अधून मधून काही कामे करतो.

कंजूस गुरुवार, 01/01/2026 - 06:22
पण तो जो हमाकचा फोटो दिला आहे त्यात शरीराला त्रासच फार होतो हा माझा अनुभव आहे. त्यापेक्षा भुईवर आडवे पडलेले बरे. फारतर झाडाखाली म्हणू.

युयुत्सु गुरुवार, 01/01/2026 - 11:52
सदैव “व्यग्र राहणे” हेच यशाचे परिमाण मानले जाते.> हे अ तिशय घातक तत्त्वज्ञान आहे. ठोंब्यासनामध्ये मेंदूतील डिफॉल्ट मोड नेटवर्क कार्यरत होते. त्याने सर्जकतेला चालना मिळू शकते.

टर्मीनेटर गुरुवार, 01/01/2026 - 21:02
'ठोंब्यासन' हे माझेही अत्यंत आवडते आसन आहे. शीर्षक वाचून युट्युबवरचा "The amazing Do Nothing Machine at the Museum of Craftsmanship" हा माझा आवडता व्हिडीओ आठवला एकदम! 'Do Nothing Machine' आणि 'Niksen : Art of doing Nothing !' ये दोनो बडी प्यारी चीजे हैं भैया... अर्थात अजाणतेपणी हे आसन कित्येक वर्षांपासुन करत आलो असलो तरी त्याबद्दलची इतकी रोचक माहिती आजच वाचायला मिळाली 👍

Bhakti गुरुवार, 01/01/2026 - 21:08
Niksen आणि ठोब्यांसन खुपचं महत्वाची आसनं आहे ते सगळ्यांनी ही सिद्धी प्राप्त करत काळ आपल्यापुरता गोठून घेत विचारांचे चक्र सुरळीत करावे :) बाकी Attention-deficit/hyperactivity disorder (ADHD) लोकांना तर या आसनाची खुप गरज आहे.मान्य आहे हा एक आजार आहे पण ठोब्यांसनाने यात फरक नक्कीच पडेल.

आपण जे नेहमीच करतो (आणि त्याबद्दल नेहमीच शिव्या खातो) त्या कृतीला अशी शास्त्रीय जोड मिळाल्याने अभिमान वाटला वगैरे वगैरे...आता विषय मिघालाच आहे तर अजुन एक विचारायचे होते. पब्लिक फोरम वगैरे संकोच फिंकोच बाजुला ठेवुन-----उत्तम विचार संडासात बसल्या बसल्या सुचतात असा कोणाचा अनुभव आहे काय?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कांदा लिंबू Tue, 01/06/2026 - 22:01
उत्तम विचार संडासात बसल्या बसल्या सुचतात असा कोणाचा अनुभव आहे काय? हो. अनेकदा, उत्तम विचार संडासात बसल्यावर सुचतात असा अनुभव आहे. Thinking Room

सुबोध खरे Sat, 01/03/2026 - 11:38
उदा. हॉस्पिटलात हॉस्पिटल, हॉस्पिटल ससून ... रावांचे नाव घेते संडासात बसून

स्वधर्म Wed, 01/07/2026 - 17:03
चामुंडराय - मस्त धागा. ही कल्पना बहुधा अनेक संस्कृतींमध्ये असावी. शेतीत फुकीओका यांनी 'डू नथिंग फार्मिंग' नावाची संकल्पना आणली. शेतकरी रोज आपल्या शेतात जाऊन पाहतो आणि विचार करतो की आज मला कोणतं काम केलं पाहिजे. फुकीओका यांच्या मते त्याने असा विचार केला पाहिजे की आज मी कोणतं काम नाही केलं तर चालणार आहे. सगळे शेती तज्ञ, कृषी विद्यापीठे शेतकर्‍यांनी नांगरणी,, फवारणी, खते, मशागत कधी करावी याचे पाठ पढवत राहतात पण शेतीत निसर्गाला जास्तीत जास्त आपले काम करू देऊन आपण कमीत कमी ढवळाढवळ करावी असा विचार म्हणजे 'निकसेन'च आहे. यावर मागे लिहिलेला एक धागा: दिवाळी अंक २०२२ - शहाणा शेतकरी, वेडा माणूस

अभ्या.. Wed, 12/31/2025 - 23:39
मी नॉर्मली डिफॉल्ट ठोंब्यासनातच असतो, चेंज म्हणून अधून मधून काही कामे करतो.

कंजूस गुरुवार, 01/01/2026 - 06:22
पण तो जो हमाकचा फोटो दिला आहे त्यात शरीराला त्रासच फार होतो हा माझा अनुभव आहे. त्यापेक्षा भुईवर आडवे पडलेले बरे. फारतर झाडाखाली म्हणू.

युयुत्सु गुरुवार, 01/01/2026 - 11:52
सदैव “व्यग्र राहणे” हेच यशाचे परिमाण मानले जाते.> हे अ तिशय घातक तत्त्वज्ञान आहे. ठोंब्यासनामध्ये मेंदूतील डिफॉल्ट मोड नेटवर्क कार्यरत होते. त्याने सर्जकतेला चालना मिळू शकते.

टर्मीनेटर गुरुवार, 01/01/2026 - 21:02
'ठोंब्यासन' हे माझेही अत्यंत आवडते आसन आहे. शीर्षक वाचून युट्युबवरचा "The amazing Do Nothing Machine at the Museum of Craftsmanship" हा माझा आवडता व्हिडीओ आठवला एकदम! 'Do Nothing Machine' आणि 'Niksen : Art of doing Nothing !' ये दोनो बडी प्यारी चीजे हैं भैया... अर्थात अजाणतेपणी हे आसन कित्येक वर्षांपासुन करत आलो असलो तरी त्याबद्दलची इतकी रोचक माहिती आजच वाचायला मिळाली 👍

Bhakti गुरुवार, 01/01/2026 - 21:08
Niksen आणि ठोब्यांसन खुपचं महत्वाची आसनं आहे ते सगळ्यांनी ही सिद्धी प्राप्त करत काळ आपल्यापुरता गोठून घेत विचारांचे चक्र सुरळीत करावे :) बाकी Attention-deficit/hyperactivity disorder (ADHD) लोकांना तर या आसनाची खुप गरज आहे.मान्य आहे हा एक आजार आहे पण ठोब्यांसनाने यात फरक नक्कीच पडेल.

आपण जे नेहमीच करतो (आणि त्याबद्दल नेहमीच शिव्या खातो) त्या कृतीला अशी शास्त्रीय जोड मिळाल्याने अभिमान वाटला वगैरे वगैरे...आता विषय मिघालाच आहे तर अजुन एक विचारायचे होते. पब्लिक फोरम वगैरे संकोच फिंकोच बाजुला ठेवुन-----उत्तम विचार संडासात बसल्या बसल्या सुचतात असा कोणाचा अनुभव आहे काय?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कांदा लिंबू Tue, 01/06/2026 - 22:01
उत्तम विचार संडासात बसल्या बसल्या सुचतात असा कोणाचा अनुभव आहे काय? हो. अनेकदा, उत्तम विचार संडासात बसल्यावर सुचतात असा अनुभव आहे. Thinking Room

सुबोध खरे Sat, 01/03/2026 - 11:38
उदा. हॉस्पिटलात हॉस्पिटल, हॉस्पिटल ससून ... रावांचे नाव घेते संडासात बसून

स्वधर्म Wed, 01/07/2026 - 17:03
चामुंडराय - मस्त धागा. ही कल्पना बहुधा अनेक संस्कृतींमध्ये असावी. शेतीत फुकीओका यांनी 'डू नथिंग फार्मिंग' नावाची संकल्पना आणली. शेतकरी रोज आपल्या शेतात जाऊन पाहतो आणि विचार करतो की आज मला कोणतं काम केलं पाहिजे. फुकीओका यांच्या मते त्याने असा विचार केला पाहिजे की आज मी कोणतं काम नाही केलं तर चालणार आहे. सगळे शेती तज्ञ, कृषी विद्यापीठे शेतकर्‍यांनी नांगरणी,, फवारणी, खते, मशागत कधी करावी याचे पाठ पढवत राहतात पण शेतीत निसर्गाला जास्तीत जास्त आपले काम करू देऊन आपण कमीत कमी ढवळाढवळ करावी असा विचार म्हणजे 'निकसेन'च आहे. यावर मागे लिहिलेला एक धागा: दिवाळी अंक २०२२ - शहाणा शेतकरी, वेडा माणूस
लेखनविषय:
लेखनप्रकार
Niksen ठोंब्यासन - Niksen : Art of doing Nothing ! अरे, नुसता ठोंब्यासारखा काय बसला आहेस, उठ आणि अभ्यासाला लाग बघू किंवा एखादे सांगितलेले परंतु अजून बाकी असलेले काम केले नसेल ते करण्यासाठी लहानपणी नेहमी "ठोंब्या" असा उद्धार होत असे. त्यात अस्मादिक शेंडेफळ असल्याने "नकटं व्हावं पण धाकटं होऊ नये" ह्या उक्तीनुसार घरातील सर्वांकडून अगदी हक्काने विविध कामे अंगावर पडत असत.

सैरभैर डायरी - १

कपिलमुनी ·

कांदा लिंबू गुरुवार, 01/01/2026 - 09:54
एक नंबर कपिलमुनी! नवीन वर्षातलं पहिलंच जनातलं, मनातलं वाचतोय; मस्त जमलंय. सुरुवात आकर्षक झालीय; शेवटही भारी होईल असे वाटतेय. पुभाप्र.

अभ्या.. गुरुवार, 01/01/2026 - 15:29
बेस्ट एकदम. शेवटी लिहायचे मनावर घेतला हे फार भारी झाले. . एकदम परफेक्ट जमलं आहे सगळच. येऊद्या एकेक भाग पटापटा.

कांदा लिंबू गुरुवार, 01/01/2026 - 09:54
एक नंबर कपिलमुनी! नवीन वर्षातलं पहिलंच जनातलं, मनातलं वाचतोय; मस्त जमलंय. सुरुवात आकर्षक झालीय; शेवटही भारी होईल असे वाटतेय. पुभाप्र.

अभ्या.. गुरुवार, 01/01/2026 - 15:29
बेस्ट एकदम. शेवटी लिहायचे मनावर घेतला हे फार भारी झाले. . एकदम परफेक्ट जमलं आहे सगळच. येऊद्या एकेक भाग पटापटा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
बेदरकार बेफिकीर असे पुण्यातील त्या दिवसांचे वर्णन करावे लागेल. गावाकडून कोणी येत नव्हता,फोनबिन भानगड नसल्याने काही विचारत नव्हता,घरी सांगत नव्हता. माझ्यासारख्या वळूला एवढे पुरेसे होते.. पेठेत तलाठी परीक्षा द्यायला आलेल्या किश्याने कॉइनबॉक्स मधून रूमवर फोन केला.. "आक्का अप्पाबळवंतचौकात विजय नरसिंग होमला ऍडमिट आहे, संध्याकाळी ये" इमर्जन्सी असल्याशिवाय फोन करायचा नाही अशी घर मालकांची तंबी होती,त्यामुळे असे कोडवर्ड लागायचे..बहुतेक त्याची मनी ऑर्डर किंवा गावाकडून कोणीतरी पाकीट घेऊन आले असणार,त्याशिवाय हा भाड्या एवढा उदार व्हायचा नाही.

इतिहासाची दुरुस्ती

युयुत्सु ·

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Sat, 01/03/2026 - 11:33
मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मीच जाता जाता -- आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य उगवतो असे समजणारे कोंबडे जगात कमी नाहीत

गामा पैलवान Wed, 12/31/2025 - 18:31
युयुत्सु, इतिहास बदलणे म्हणजे नेमकं काय ? माझ्या मते आज घटकेस असं समीकरण मांडता यावं : इतिहास = तथ्ये + दृष्टीकोन तथ्यांविषयी साधारणत: अभ्यासकांत एकमत असतं. परंतु दृष्टीकोन मात्र प्रत्येकाचा वेगळा असतो. किंबहुना 'पिंडे पिंडे मतिर्भिन्न' या न्यायाने तसा तो असावाच लागतो. जसजशी ऐतिहासिक साधनांची उपलब्धता वाढते तसतशी वेगवेगळी तथ्ये नव्याने उदयास येऊ शकतात. त्यानुसार दृष्टीकोन ठीकठाक करणे तर्कसंगत ठरावे. तर तुमच्या मते इतिहास बदलणे म्हणजे नेमकं काय ? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु Wed, 12/31/2025 - 19:42
श्री० गा०पै० नवी तथ्ये सांगायला हरकत नाही,पण ती कोणत्या पद्धतीने सांगितली जातात, तसेच त्याचा भविष्यातले प्रश्न सोडविण्यासाठी उपयोग होतो का की कालबाह्य गोष्टींची पुनर्स्थापना एव्हढेच साध्य होते? हा मुद्दा आहे...

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान गुरुवार, 01/01/2026 - 00:09
युयुत्सु, नेमक्या याच कारणासाठी स्वत:चा दृष्टीकोन स्वत:च विकसित केलेला बरा पडतो. बाकी, एखादी कालबाह्य गोष्ट पुनर्स्थापित केल्याचं काही उदाहरण मिळेल काय? धन्यवाद! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु गुरुवार, 01/01/2026 - 08:40
अनेक उदाहरणे देता येतील- ० २०२४ च्या निवडणूकीच्या वेळेला जो उन्माद बाहेर पडला त्यावेळेला अनेक कालबाह्य गोष्टींची पुनर्स्थापना करायचा प्रयत्न केला गेला - त्यात सर्वात संतापजनक म्ह० मुलीना शिकवू नका कारण त्यामुळे मुलांची लग्ने होत नाहीत. ० गोत्र, कन्यादान - या कालबाह्य, निरर्थक आणि अपमानकारक संकल्पनांचे उदात्तीकरण आणि पुरस्कार ० मनुस्मृती - https://www.youtube.com/shorts/b_K3wXnorGw ० बागेश्वर तत्सम बाबा-बुवांचे दरबार बघा. तिथे चालणारे 'मार्गदर्शन' पुरेसे आहे

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान गुरुवार, 01/01/2026 - 19:54
युयुत्सु, मुली जात्याच अनुलोमी ( = hypergamous ) असतात. स्वत:पेक्षा जास्त शिकलेला वा अधिक उत्पन्न असलेला मुलगाच पती म्हणून हवा असतो. मग लग्नाला उशीर होणारंच. गोत्र म्हणाल तर ती पद्धती हा य गुणसूत्र सांभाळून ठेवायचा एक प्रयत्न आहे : https://www.misalpav.com/comment/1001787#comment-1001787 कन्यादान भावनिक प्रश्न आहे. या तीन उदाहरणांचा इतिहासाच्या ( = राजकीय सत्ताकेंद्राच्या ) अभ्यासाशी थेट संबंध नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु गुरुवार, 01/01/2026 - 21:02
श्री० गा०पै० गोत्राची पोलखोल माझ्या या लेखात विस्तृत्पणे केली आहे. यात अजुन ही कुणी चूक काढलेली नाही https://www.misalpav.com/node/52684

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु Fri, 01/02/2026 - 21:25
हा हा हा! गोत्र पद्धतीमध्ये असंख्य चुका आहेत. मुख्य म्हणजे काहीही सिद्ध झालेले नाही. गोत्राला कायद्याने मान्यता नाही आणि मिळणार नाही. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो- - एक गोत्र म्हणजे एक मूळ्पुरुष. म्हणजे त्या गोत्रातले सर्वाचे वाय-डीएनए एकच असायला हवे. मग समान गोत्रांचे उदा घेऊ उदा अत्रि गोत्राच्या पुरुषामध्ये एकच हॅप्लोग्रुप असायला हवा (एकापेक्षा एकही अधिक हॅप्लोग्रुप एका गोत्रात चालणार नाही). तेव्हढे तुम्ही मला सिद्ध करून दाखवा किंवा सिद्ध केलेले दाखवा. माझ्याकडून ५००१ररू (रू पाच हजार एक) जाहीर इनाम! - किमेरीझम बद्दल लिहीलेला लेख वाचला असेलच. वरील इनाम मिळवल्यास तुम्हाला अधिक प्रश्न विचारेन. उदा० सगोत्र बद्दल केल्या जाणार्‍या अडाणी प्रचाराबद्द्ल...

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान Fri, 01/02/2026 - 21:40
युयुत्सु, हॅप्लोग्रुप का बरं समान हवेत? हॅप्लोग्रुप रोगाचे वाहक आहेत का? या संबंधी त्रोटक माहिती उपलब्ध आहे. माझ्या मते यावर अधिक संशोधन होणं आवश्यक आहे. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत सरसकटपणे गोत्रास अंधविश्वास मानणं कितपत उचित ? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु Fri, 01/02/2026 - 21:50
हॅप्लोग्रुप का बरं समान हवेत? एखाद्या जोडप्याला मुले होतात तेव्हा आईकडून एम टी डिएनए आणि पित्याकडून य डिएनए मिळते. पुरुषवंशात वाय डिएनए समान असते अशी धारणा आहे. पण तसे नसते. एम टी डिएनए आणि वाय डिएनए च्या रचनेनुसार केलेल्या वर्गीकरणाला हॅप्लोग्रुप असे नाव आहे. ज्यांची संख्या बरीच आहे.

In reply to by गामा पैलवान

कंजूस Sat, 01/03/2026 - 13:29
इतिहास बदलणे...... इतिहास आहे तिथेच आहे. फक्त त्यातली कोणती प्रकरणे शालेय पाठ्यपुस्तकांत अंतर्भूत करायची किती पानांचा मजकूर घ्यायचा हे बदलले आहे.( म्हणजे हे पूर्वीपासून चालूच आहे.) ( अवांतर - भाषेसाठी कोणत्या लेखकांचे कोणत्या लेखनातून धडे घ्यायचे हे बदलत असते तसे.)

युयुत्सु Wed, 12/31/2025 - 18:55
संघ आणि भाजपा हे सतत इंग्रजांनी केलेल्या भारतीय इतिहासाच्या विकृतीकरणाचे दळण दळत असतात. पण ते याच वेळेला नेहेरूच्या कर्तृत्वाचं विकृतीकरण, पश्चिमेच्या ज्ञानाचे विकृतीकरण करत असतात. नथुरामने गांधीना मारले नसते तर गांधी इतके मोठे झाले नसते आणि सावरकर वि नेहेरू हा वाद पण निर्माण झाला नसता. माणसाना मारल्याने सहानुभूतीने मिळून ती जास्त मोठी होतात.

विवेकपटाईत Mon, 01/12/2026 - 11:28
अमर अकबर एन्थनीचे वडिलांचे नाव किशन लाल आहे, हे सांगणे म्हणजे इतिहासाची दुरूस्ती नाही, सत्य सांगणे आहे. बाकी भारतात इतिहासावर गेल्या 200 वर्षांत शेकडो संशोधन झाले आहे. शेकडो जागांवर पुरातत्व विभाग , विभिन्न विश्वविद्यालय आणि अनेक राष्ट्रीय आणि अंतराष्ट्रीय संस्थांनी जारो वर्ष जुना इतिहास खोदला आहे. पण तो संकलित करण्याचा प्रयत्न कुणीही केला नाही आणि त्यावर निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न ही झाला नाही. बहुधा राजकीय दृष्ट्या वोट बॅंकशी संबंध नसल्याने राजनीतिक दृष्ट्या फायदेशीर नसावा. काही दिवसांपूर्वी आचार्य बाळकृष्ण यांना कुणी प्रश्न विचारला होता. world herbal encyclopedia (१०९ खंड 125000 जवळपास पाने) पूर्ण झाल्यावर पुढे काय. त्यांनी उत्तर दिले आपल्या देशात प्रत्येक भागात हजारों वर्ष जुना माणसांचा इतिहास आहे. त्यावर झालेल्या सर्व संशोधन आम्ही एका जागी एकत्र करतो आहे. काही वर्षांत हे कार्य निश्चित पूर्ण होईल. भारताचा माहीत नसलेला सर्वांसमोर येईल. (एक कोटीच्या जवळ पांडुलीपीं पानांचे डिजिटल करण्याचे काम ही आता पर्यन्त झाले आहे) बाकी माझे मत - अधिकान्श पुरोगामी आणि मानसिक दृष्ट्या गुलामांना खरा इतिहास पचणार नाही.

In reply to by विवेकपटाईत

युयुत्सु Tue, 01/13/2026 - 09:03
श्री० पटाईत अमर अकबर एन्थनीचे वडिलांचे नाव किशन लाल आहे, हे सांगणे म्हणजे इतिहासाची दुरूस्ती नाही, सत्य सांगणे आहे. किशन लाल ने प्रजा वाढविण्याशिवाय जर काही पराक्रम आयुष्यात केला नसेल तर त्याचं नाव कशाला घ्यायचे? इतिहास दुरुस्त करण्याने भविष्य घडत नाही.

माझे वडील संघात जायचे आणि मी ही जावे म्हणुन आग्रही असायचे. ते २००५ मध्ये गेले. परवा जुनी कपाटे आवरताना माझ्या वडीलांचा लंगोट सापडला. त्यात नागपूरचे रेल्वे तिकीट होते. ते बघताना माझ्या अंगावर शहारे आले. पण वडीलांनी नागपूरला/रेशीमबागेला भेट दिली होती हे मला कधीच का सांगीतले नाही, हा प्रश्न सतावत राहिला. ईत्यादी ईत्यादी...

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Sat, 01/03/2026 - 11:33
मी म्हणजे मी म्हणजे मी म्हणजे मीच जाता जाता -- आपले आरवणे ऐकण्यासाठीच सूर्य उगवतो असे समजणारे कोंबडे जगात कमी नाहीत

गामा पैलवान Wed, 12/31/2025 - 18:31
युयुत्सु, इतिहास बदलणे म्हणजे नेमकं काय ? माझ्या मते आज घटकेस असं समीकरण मांडता यावं : इतिहास = तथ्ये + दृष्टीकोन तथ्यांविषयी साधारणत: अभ्यासकांत एकमत असतं. परंतु दृष्टीकोन मात्र प्रत्येकाचा वेगळा असतो. किंबहुना 'पिंडे पिंडे मतिर्भिन्न' या न्यायाने तसा तो असावाच लागतो. जसजशी ऐतिहासिक साधनांची उपलब्धता वाढते तसतशी वेगवेगळी तथ्ये नव्याने उदयास येऊ शकतात. त्यानुसार दृष्टीकोन ठीकठाक करणे तर्कसंगत ठरावे. तर तुमच्या मते इतिहास बदलणे म्हणजे नेमकं काय ? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु Wed, 12/31/2025 - 19:42
श्री० गा०पै० नवी तथ्ये सांगायला हरकत नाही,पण ती कोणत्या पद्धतीने सांगितली जातात, तसेच त्याचा भविष्यातले प्रश्न सोडविण्यासाठी उपयोग होतो का की कालबाह्य गोष्टींची पुनर्स्थापना एव्हढेच साध्य होते? हा मुद्दा आहे...

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान गुरुवार, 01/01/2026 - 00:09
युयुत्सु, नेमक्या याच कारणासाठी स्वत:चा दृष्टीकोन स्वत:च विकसित केलेला बरा पडतो. बाकी, एखादी कालबाह्य गोष्ट पुनर्स्थापित केल्याचं काही उदाहरण मिळेल काय? धन्यवाद! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु गुरुवार, 01/01/2026 - 08:40
अनेक उदाहरणे देता येतील- ० २०२४ च्या निवडणूकीच्या वेळेला जो उन्माद बाहेर पडला त्यावेळेला अनेक कालबाह्य गोष्टींची पुनर्स्थापना करायचा प्रयत्न केला गेला - त्यात सर्वात संतापजनक म्ह० मुलीना शिकवू नका कारण त्यामुळे मुलांची लग्ने होत नाहीत. ० गोत्र, कन्यादान - या कालबाह्य, निरर्थक आणि अपमानकारक संकल्पनांचे उदात्तीकरण आणि पुरस्कार ० मनुस्मृती - https://www.youtube.com/shorts/b_K3wXnorGw ० बागेश्वर तत्सम बाबा-बुवांचे दरबार बघा. तिथे चालणारे 'मार्गदर्शन' पुरेसे आहे

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान गुरुवार, 01/01/2026 - 19:54
युयुत्सु, मुली जात्याच अनुलोमी ( = hypergamous ) असतात. स्वत:पेक्षा जास्त शिकलेला वा अधिक उत्पन्न असलेला मुलगाच पती म्हणून हवा असतो. मग लग्नाला उशीर होणारंच. गोत्र म्हणाल तर ती पद्धती हा य गुणसूत्र सांभाळून ठेवायचा एक प्रयत्न आहे : https://www.misalpav.com/comment/1001787#comment-1001787 कन्यादान भावनिक प्रश्न आहे. या तीन उदाहरणांचा इतिहासाच्या ( = राजकीय सत्ताकेंद्राच्या ) अभ्यासाशी थेट संबंध नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु गुरुवार, 01/01/2026 - 21:02
श्री० गा०पै० गोत्राची पोलखोल माझ्या या लेखात विस्तृत्पणे केली आहे. यात अजुन ही कुणी चूक काढलेली नाही https://www.misalpav.com/node/52684

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु Fri, 01/02/2026 - 21:25
हा हा हा! गोत्र पद्धतीमध्ये असंख्य चुका आहेत. मुख्य म्हणजे काहीही सिद्ध झालेले नाही. गोत्राला कायद्याने मान्यता नाही आणि मिळणार नाही. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो- - एक गोत्र म्हणजे एक मूळ्पुरुष. म्हणजे त्या गोत्रातले सर्वाचे वाय-डीएनए एकच असायला हवे. मग समान गोत्रांचे उदा घेऊ उदा अत्रि गोत्राच्या पुरुषामध्ये एकच हॅप्लोग्रुप असायला हवा (एकापेक्षा एकही अधिक हॅप्लोग्रुप एका गोत्रात चालणार नाही). तेव्हढे तुम्ही मला सिद्ध करून दाखवा किंवा सिद्ध केलेले दाखवा. माझ्याकडून ५००१ररू (रू पाच हजार एक) जाहीर इनाम! - किमेरीझम बद्दल लिहीलेला लेख वाचला असेलच. वरील इनाम मिळवल्यास तुम्हाला अधिक प्रश्न विचारेन. उदा० सगोत्र बद्दल केल्या जाणार्‍या अडाणी प्रचाराबद्द्ल...

In reply to by युयुत्सु

गामा पैलवान Fri, 01/02/2026 - 21:40
युयुत्सु, हॅप्लोग्रुप का बरं समान हवेत? हॅप्लोग्रुप रोगाचे वाहक आहेत का? या संबंधी त्रोटक माहिती उपलब्ध आहे. माझ्या मते यावर अधिक संशोधन होणं आवश्यक आहे. जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत सरसकटपणे गोत्रास अंधविश्वास मानणं कितपत उचित ? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युयुत्सु Fri, 01/02/2026 - 21:50
हॅप्लोग्रुप का बरं समान हवेत? एखाद्या जोडप्याला मुले होतात तेव्हा आईकडून एम टी डिएनए आणि पित्याकडून य डिएनए मिळते. पुरुषवंशात वाय डिएनए समान असते अशी धारणा आहे. पण तसे नसते. एम टी डिएनए आणि वाय डिएनए च्या रचनेनुसार केलेल्या वर्गीकरणाला हॅप्लोग्रुप असे नाव आहे. ज्यांची संख्या बरीच आहे.

In reply to by गामा पैलवान

कंजूस Sat, 01/03/2026 - 13:29
इतिहास बदलणे...... इतिहास आहे तिथेच आहे. फक्त त्यातली कोणती प्रकरणे शालेय पाठ्यपुस्तकांत अंतर्भूत करायची किती पानांचा मजकूर घ्यायचा हे बदलले आहे.( म्हणजे हे पूर्वीपासून चालूच आहे.) ( अवांतर - भाषेसाठी कोणत्या लेखकांचे कोणत्या लेखनातून धडे घ्यायचे हे बदलत असते तसे.)

युयुत्सु Wed, 12/31/2025 - 18:55
संघ आणि भाजपा हे सतत इंग्रजांनी केलेल्या भारतीय इतिहासाच्या विकृतीकरणाचे दळण दळत असतात. पण ते याच वेळेला नेहेरूच्या कर्तृत्वाचं विकृतीकरण, पश्चिमेच्या ज्ञानाचे विकृतीकरण करत असतात. नथुरामने गांधीना मारले नसते तर गांधी इतके मोठे झाले नसते आणि सावरकर वि नेहेरू हा वाद पण निर्माण झाला नसता. माणसाना मारल्याने सहानुभूतीने मिळून ती जास्त मोठी होतात.

विवेकपटाईत Mon, 01/12/2026 - 11:28
अमर अकबर एन्थनीचे वडिलांचे नाव किशन लाल आहे, हे सांगणे म्हणजे इतिहासाची दुरूस्ती नाही, सत्य सांगणे आहे. बाकी भारतात इतिहासावर गेल्या 200 वर्षांत शेकडो संशोधन झाले आहे. शेकडो जागांवर पुरातत्व विभाग , विभिन्न विश्वविद्यालय आणि अनेक राष्ट्रीय आणि अंतराष्ट्रीय संस्थांनी जारो वर्ष जुना इतिहास खोदला आहे. पण तो संकलित करण्याचा प्रयत्न कुणीही केला नाही आणि त्यावर निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न ही झाला नाही. बहुधा राजकीय दृष्ट्या वोट बॅंकशी संबंध नसल्याने राजनीतिक दृष्ट्या फायदेशीर नसावा. काही दिवसांपूर्वी आचार्य बाळकृष्ण यांना कुणी प्रश्न विचारला होता. world herbal encyclopedia (१०९ खंड 125000 जवळपास पाने) पूर्ण झाल्यावर पुढे काय. त्यांनी उत्तर दिले आपल्या देशात प्रत्येक भागात हजारों वर्ष जुना माणसांचा इतिहास आहे. त्यावर झालेल्या सर्व संशोधन आम्ही एका जागी एकत्र करतो आहे. काही वर्षांत हे कार्य निश्चित पूर्ण होईल. भारताचा माहीत नसलेला सर्वांसमोर येईल. (एक कोटीच्या जवळ पांडुलीपीं पानांचे डिजिटल करण्याचे काम ही आता पर्यन्त झाले आहे) बाकी माझे मत - अधिकान्श पुरोगामी आणि मानसिक दृष्ट्या गुलामांना खरा इतिहास पचणार नाही.

In reply to by विवेकपटाईत

युयुत्सु Tue, 01/13/2026 - 09:03
श्री० पटाईत अमर अकबर एन्थनीचे वडिलांचे नाव किशन लाल आहे, हे सांगणे म्हणजे इतिहासाची दुरूस्ती नाही, सत्य सांगणे आहे. किशन लाल ने प्रजा वाढविण्याशिवाय जर काही पराक्रम आयुष्यात केला नसेल तर त्याचं नाव कशाला घ्यायचे? इतिहास दुरुस्त करण्याने भविष्य घडत नाही.

माझे वडील संघात जायचे आणि मी ही जावे म्हणुन आग्रही असायचे. ते २००५ मध्ये गेले. परवा जुनी कपाटे आवरताना माझ्या वडीलांचा लंगोट सापडला. त्यात नागपूरचे रेल्वे तिकीट होते. ते बघताना माझ्या अंगावर शहारे आले. पण वडीलांनी नागपूरला/रेशीमबागेला भेट दिली होती हे मला कधीच का सांगीतले नाही, हा प्रश्न सतावत राहिला. ईत्यादी ईत्यादी...
लेखनविषय:
लेखनप्रकार
 इतिहासाची दुरुस्ती ========== - राजीव उपाध्ये इतिहासाची दुरुस्ती करण्याचा सध्या एक मोठ्ठा खटाटोप चालला आहे. भारताचा सध्याचा आकार आणि भविष्यात निर्माण होणारे प्रश्न लक्षात घेतले तर या उद्योगाने काय साधलं जाईल असा प्रश्न पडतो. एका मित्राने पंतप्रधानांचे सल्लागार संजीव सन्याल यांची एक मुलाखत पाठवली https://youtu.be/u0TV6h2v2qE?si=CRL_8aLnKo01b5Oi). संजीव संन्याल रेशीमबागेतील विद्वानांपेक्षा बरेच सुसह्य आहेत. मुलाखातीचा बहुतेक भाग भारतीय इतिहासाच्या विकृतीकरणाबद्दल आहे. ही मुलाखत बघताना वरील प्रश्न पडला. एक उदा० देतो.

"चित्रगुप्ताचा न्याय: सेल्फी घेणारा माकड झाला"

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
त्याचा मृत्यू झाला. त्याचा आत्मा एका प्रकाशमार्गाने चित्रगुप्ताच्या दरबारात पोहोचला. त्याला समोर एक विशाल न्यायासन दिसले , त्यावर चित्रगुप्त विराजमान होते . ते धवल वस्त्रात, तेजस्वी आणि शांत दिसत होते. त्यांच्या पुढ्यात असंख्य ग्रंथ होते. त्यात पृथ्वीवरील प्रत्येक माणसाने केलेल्या पाप आणि पुण्याचा हिशोब होता. चित्रगुप्ताने विचारले, “कुठे जाण्याची इच्छा आहे?” तो आत्मा म्हणाला, “माझ्या जीवनात अनेक चुका झाल्या, पण शेवटी मी भगवंताच्या दर्शनाला गेलो. त्यांच्या चरणी क्षमा मागितली. माझे पाप नष्ट झाले. मला स्वर्ग मिळाला पाहिजे.” चित्रगुप्ताने एक जड ग्रंथ उघडला.

पर्व -भैरप्पा लिखित महाकादंबरी (ऐसी अक्षरे -३७)

Bhakti ·

प्रचेतस Tue, 12/30/2025 - 12:11
उत्तम परिचय. 'पर्व' वाचलेली आहेच, संग्रहीही आहे. मात्र भैरप्पांची असूनही मला ती तितकीशी नाही आवडली. कदाचित मूळ संहिता अनेकदा वाचल्याने रामायण किंवा महाभारत ह्यावर आधारीत कादंबर्‍या वाचायला मला आवडत नाहीत. मात्र भैरप्पांची ही कादंबरी खूप वेगळी आहे. 'युगंधर' मध्ये शिवाजी सावतांनी कशी श्रीकृष्णचरित्राची वाट लावली आहे तसे न करता भैरप्पा ह्यांनी एक नवाच दृष्टीकोन दिला आहे.

In reply to by प्रचेतस

Bhakti Tue, 12/30/2025 - 14:27
मूळ संहिता अनेकदा वाचल्याने रामायण किंवा महाभारत ह्यावर आधारीत कादंबर्‍या वाचायला मला आवडत नाहीत.
अगदी प्रत्यक्ष सुर्य जवळ असताना काजवा कसा खुणावेल :) माझ्यासारख्या सन्थ वाचकाला मुळ महाभारत वाचायला अजुन किमान ६-७ वर्षे तयारी करावी लागेल.'युगंधर',युगान्त,आणि आता अर्जुन ,द्रौपदी अशीही पुस्तके येतात ती वाचायची इच्छा कधीच होत नाही..पण भैरप्पा यान्चि इतकी उत्तम कादम्बरी अजुन लोकप्रिय व्हायला पाहिजे ती तितकी झाली नाही.

In reply to by प्रचेतस

धर्मराजमुटके Tue, 12/30/2025 - 17:38
मूळ संहिता अनेकदा वाचल्याने रामायण किंवा महाभारत ह्यावर आधारीत कादंबर्‍या वाचायला मला आवडत नाहीत.
सहमत आहे. मी सुद्धा मुळ ग्रंथ पहिले वाचले आणि नंतर त्यावरील टीका (म्हणजे इतर पुस्तके).

In reply to by कांदा लिंबू

Bhakti Wed, 12/31/2025 - 21:19
आवरण वाचली आहे.खुपच अभ्यासपूर्ण कादंबरी आहे,तशीच करूण घटनांनी भरलेली आहे. पहिल्या ४ वर्षांतच या कादंबरीच्या ३४ आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या, जो भारतीय कादंबरीविश्वात एक महत्त्वाचा विक्रम मानला जातो.

प्रचेतस Tue, 12/30/2025 - 12:11
उत्तम परिचय. 'पर्व' वाचलेली आहेच, संग्रहीही आहे. मात्र भैरप्पांची असूनही मला ती तितकीशी नाही आवडली. कदाचित मूळ संहिता अनेकदा वाचल्याने रामायण किंवा महाभारत ह्यावर आधारीत कादंबर्‍या वाचायला मला आवडत नाहीत. मात्र भैरप्पांची ही कादंबरी खूप वेगळी आहे. 'युगंधर' मध्ये शिवाजी सावतांनी कशी श्रीकृष्णचरित्राची वाट लावली आहे तसे न करता भैरप्पा ह्यांनी एक नवाच दृष्टीकोन दिला आहे.

In reply to by प्रचेतस

Bhakti Tue, 12/30/2025 - 14:27
मूळ संहिता अनेकदा वाचल्याने रामायण किंवा महाभारत ह्यावर आधारीत कादंबर्‍या वाचायला मला आवडत नाहीत.
अगदी प्रत्यक्ष सुर्य जवळ असताना काजवा कसा खुणावेल :) माझ्यासारख्या सन्थ वाचकाला मुळ महाभारत वाचायला अजुन किमान ६-७ वर्षे तयारी करावी लागेल.'युगंधर',युगान्त,आणि आता अर्जुन ,द्रौपदी अशीही पुस्तके येतात ती वाचायची इच्छा कधीच होत नाही..पण भैरप्पा यान्चि इतकी उत्तम कादम्बरी अजुन लोकप्रिय व्हायला पाहिजे ती तितकी झाली नाही.

In reply to by प्रचेतस

धर्मराजमुटके Tue, 12/30/2025 - 17:38
मूळ संहिता अनेकदा वाचल्याने रामायण किंवा महाभारत ह्यावर आधारीत कादंबर्‍या वाचायला मला आवडत नाहीत.
सहमत आहे. मी सुद्धा मुळ ग्रंथ पहिले वाचले आणि नंतर त्यावरील टीका (म्हणजे इतर पुस्तके).

In reply to by कांदा लिंबू

Bhakti Wed, 12/31/2025 - 21:19
आवरण वाचली आहे.खुपच अभ्यासपूर्ण कादंबरी आहे,तशीच करूण घटनांनी भरलेली आहे. पहिल्या ४ वर्षांतच या कादंबरीच्या ३४ आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या, जो भारतीय कादंबरीविश्वात एक महत्त्वाचा विक्रम मानला जातो.
लेखनविषय:
पर्व 1 मूळ कन्नडमध्ये १९७९ साली प्रकाशित झालेली दिग्गज लेखक डॉ. एस. एल. #भैरप्पा यांची महाकादंबरी 'पर्व' साहित्यातील एक मैलाचा दगड आहे.उमा कुलकर्णी यांनी ती मराठीत भाषांतरीत केली आहे.