नमस्कार मंडळी.
यंदा मुंबईत कधी नव्हे ती किती मस्त थंडी पडली आहे ना? थंडीच्या मोसमात बाजारात गेलं की अगदी हावरटासारखं होतं. कल्पनेला पंख फुटतात. डोळ्यासमोर गाजर हलवा, गाजराच्या वड्या, कोथिंबीरीच्या वड्या, भोगीची भाजी, उंधियु, मटार करंजी, मटार पॅटीस......( आणखी काही न आठवलेलंच बरं!) असे नानाविध पदार्थ तरळू लागतात. पण पूर्वी माझ्या माहेरी आणि सासरी थंडीच्या दिवसात हमखास होणारे पदार्थ म्हणजे मेथी लाडू, डिंकाचे लाडू आणि आले-बदामाच्या वड्या!
सद्य परिस्थितीत,हे पदार्थ (घरी) करणारे आणि खाणारे , दोघांचीही तशी वानवाच.
फक्त ६७!
In reply to फक्त ६७! by शाम भागवत
लेबलं
In reply to फक्त ६७! by शाम भागवत
पंजाबमध्ये सुध्दा
In reply to पंजाबमध्ये सुध्दा by चंद्रसूर्यकुमार
खरे आहे.
In reply to पंजाबमध्ये सुध्दा by चंद्रसूर्यकुमार
तिथे किती बिनविरोध तलवारीने
In reply to तिथे किती बिनविरोध तलवारीने by अमरेंद्र बाहुबली
४ दिवस झाले डेटा मिळत नाहिये.
In reply to ४ दिवस झाले डेटा मिळत नाहिये. by अमरेंद्र बाहुबली
भाजपला काँग्रेसची गरज आहे,
In reply to भाजपला काँग्रेसची गरज आहे, by आग्या१९९०
+१
In reply to तिथे किती बिनविरोध तलवारीने by अमरेंद्र बाहुबली
हा हा हा ! तुम्ही तर डायरेक्ट
यावर भाजपने विचारले उद्धव
दुःख एकच निवडणू आलेले
In reply to दुःख एकच निवडणू आलेले by विवेकपटाईत
याचीच काही लोक वाट पाहात आहेत
ज्यांची आहे निवडणूक आयोगाची