मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक निवेदन..

आणिबाणीचा शासनकर्ता ·

दशानन 05/03/2009 - 12:43
=D> छानच. उत्तम उत्तम ! जय हो ! आपल्या सर्व निर्णयाशी सहमत असलेला राजे :) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

अवलिया 05/03/2009 - 12:45
योग्य निर्णय. सर्व मिपाकर सहकार्य करतीलच असा विश्वास आहे. अदिती ताईंचे अभिनंदन आणि शुभेच्छा... !! --अवलिया

In reply to by अवलिया

छोटा डॉन 05/03/2009 - 13:35
असेच म्हणतो, आमच्या शुभेच्छा आहेतच. ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

आनंदयात्री 05/03/2009 - 12:45
>>मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत अदितीताईंचे अभिनंदन. (आता घाबरुन रहायला हवे) मिपाच्या संसदेत ३३% आरक्षण झाले.

In reply to by आनंदयात्री

टारझन 05/03/2009 - 13:06
मिपाच्या संसदेत ३३% आरक्षण झाले.
=)) =)) =)) =)) बाकी , णिर्णयाचे स्वागत आहे ! आम्ही संपुर्ण सहकार्य करू :) - आणिबाणिचा प्रतिसादकर्ता

शेखर 05/03/2009 - 12:45
मिपाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत, त्यांना बढती दिली गेली असून त्या आता 'मिपा संपादक' या पदाचेही काम पाहतील अभिनंदन. =D> शेखर

बैं चे अभिनंदन आता काळजी घ्यावी लागेल असे म्हणतो. पट्टीने मारतील बै. लय डेंजर बॉ.

>>मिपाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत, त्यांना बढती दिली गेली असून त्या आता 'मिपा संपादक' या पदाचेही काम पाहतील. हाबिणंदण ! काही मजकूर संपादित. हे महत्वाचे निवेदन आहे, कृपया येथे अवांतर चर्चा नको. -- आणिबाणीचा शासनकर्ता. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृगनयनी 05/03/2009 - 13:04
"अदिती" चे हार्दिक अभिनन्दन! :) काही मजकूर संपादित. हे महत्वाचे निवेदन आहे, कृपया येथे अवांतर चर्चा नको. -- आणिबाणीचा शासनकर्ता. आपल्या "येथील" प्रवेशामुळे .... बनावट आय डीं चा समूळ नाश होवो.... ही सदीच्छा! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

कवटी 05/03/2009 - 13:03
मिपाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत, त्यांना बढती दिली गेली असून त्या आता 'मिपा संपादक' या पदाचेही काम पाहतील. अभिनंदन!!! काही मजकूर संपादित. हे महत्वाचे निवेदन आहे, कृपया येथे अवांतर चर्चा नको. -- आणिबाणीचा शासनकर्ता.

नरेश_ 05/03/2009 - 13:03
पंचांचा निर्णय अंतिम राहिल. >>> मिपाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत, त्यांना बढती दिली गेली असून त्या आता 'मिपा संपादक' या पदाचेही काम पाहतील. मिपाच्या अन्य सन्माननीय संपादकांसारखेच त्याही अत्यंत चोखपणे आपली कामगिरी बजावतील असा मिपा व्यवस्थापनाचा विश्वास आहे. हे खरे असेल तर अदितीताईंचे (खरे-खुरे) अभिनंदन !!! सही /- आगरी बोली - आगरी बाना.

मिपाच्या प्रकृतीशी सुसंगत असे भावनिक व्यवस्थापन करण्याचे संपादकीय कौशल्य अदितीच्या तीन चौदांश (हे गुणोत्तर बदलत असते याची आम्हाला जाणीव आहे) विक्षिप्त पणात आहे अशी आमची श्रद्धा आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

माझ्यावर विश्वास टाकून संपादनाची जबाबदारी देणार्‍या तात्यांचे, आणि अभिनंदन करणार्‍या इतर मिपा हाटेल्यातल्या बंधू-भगिनी आणि मैत्रीणींचे मी धन्यवाद करते अनेक आभार. काही चुकलं माकलं बिनधास्त कान ओढा माझे. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

केशवराव 05/03/2009 - 16:31
अदितीचे हर्दिक अभिनंदन !! मि. पा. चा वाढता पसारा लक्षात घेता हे सर्व आवश्यक होते. पंचांचे निर्णय नेहमी पाळणारा - - - - केशवराव.

In reply to by वाहीदा

अगदी योग्य वेळी योग्य तोच निर्णय योग्य सदस्याला योग्य ती बढती दिल्या बद्धल तात्यांचेही अभिनंदन !! सहमत आणि शुभेच्छा काही मजकूर संपादित. हे महत्वाचे निवेदन आहे, कृपया येथे अवांतर चर्चा नको. -- आणिबाणीचा शासनकर्ता. ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

रेवती 05/03/2009 - 22:09
अभिनंदन अदिती! मागे एकदा मी तुला चुकून संपादक समजले होते, पण खरच झालीस की नाही आता!:) रेवती

प्रअका१२३ 10/07/2009 - 18:41
लोक खुपच वाढलेत म्हणजे.... छानच नविन संपादक समर्थ आहेतच. पण मंडळी, भांडू बिंडू नका बॉ. मला पट्टीची लई भ्या वाट्टे. :) पार्टी....

तात्या, आता तुमच्या सवडीने लवकरात लवकर या निवेदनाचं अँटीनिवेदन काढाच हो! लोकहो, बर्‍याच दिवसांपूर्वी संपादकपदाचा राजीनामा दिला असून तो मंजूर झाला आहे. (सामान्य मिपासभासद) अदिती

दशानन 05/03/2009 - 12:43
=D> छानच. उत्तम उत्तम ! जय हो ! आपल्या सर्व निर्णयाशी सहमत असलेला राजे :) ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D

अवलिया 05/03/2009 - 12:45
योग्य निर्णय. सर्व मिपाकर सहकार्य करतीलच असा विश्वास आहे. अदिती ताईंचे अभिनंदन आणि शुभेच्छा... !! --अवलिया

In reply to by अवलिया

छोटा डॉन 05/03/2009 - 13:35
असेच म्हणतो, आमच्या शुभेच्छा आहेतच. ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

आनंदयात्री 05/03/2009 - 12:45
>>मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत अदितीताईंचे अभिनंदन. (आता घाबरुन रहायला हवे) मिपाच्या संसदेत ३३% आरक्षण झाले.

In reply to by आनंदयात्री

टारझन 05/03/2009 - 13:06
मिपाच्या संसदेत ३३% आरक्षण झाले.
=)) =)) =)) =)) बाकी , णिर्णयाचे स्वागत आहे ! आम्ही संपुर्ण सहकार्य करू :) - आणिबाणिचा प्रतिसादकर्ता

शेखर 05/03/2009 - 12:45
मिपाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत, त्यांना बढती दिली गेली असून त्या आता 'मिपा संपादक' या पदाचेही काम पाहतील अभिनंदन. =D> शेखर

बैं चे अभिनंदन आता काळजी घ्यावी लागेल असे म्हणतो. पट्टीने मारतील बै. लय डेंजर बॉ.

>>मिपाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत, त्यांना बढती दिली गेली असून त्या आता 'मिपा संपादक' या पदाचेही काम पाहतील. हाबिणंदण ! काही मजकूर संपादित. हे महत्वाचे निवेदन आहे, कृपया येथे अवांतर चर्चा नको. -- आणिबाणीचा शासनकर्ता. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

मृगनयनी 05/03/2009 - 13:04
"अदिती" चे हार्दिक अभिनन्दन! :) काही मजकूर संपादित. हे महत्वाचे निवेदन आहे, कृपया येथे अवांतर चर्चा नको. -- आणिबाणीचा शासनकर्ता. आपल्या "येथील" प्रवेशामुळे .... बनावट आय डीं चा समूळ नाश होवो.... ही सदीच्छा! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

कवटी 05/03/2009 - 13:03
मिपाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत, त्यांना बढती दिली गेली असून त्या आता 'मिपा संपादक' या पदाचेही काम पाहतील. अभिनंदन!!! काही मजकूर संपादित. हे महत्वाचे निवेदन आहे, कृपया येथे अवांतर चर्चा नको. -- आणिबाणीचा शासनकर्ता.

नरेश_ 05/03/2009 - 13:03
पंचांचा निर्णय अंतिम राहिल. >>> मिपाचा वाढता पसारा लक्षात घेऊन मिपाच्याच एक सन्मानयीय सदस्या ३_१४ विक्षिप्त अदिती, ज्या सध्या 'मिपा खरडफळा संपादक' या पदावर कार्यरत आहेत, त्यांना बढती दिली गेली असून त्या आता 'मिपा संपादक' या पदाचेही काम पाहतील. मिपाच्या अन्य सन्माननीय संपादकांसारखेच त्याही अत्यंत चोखपणे आपली कामगिरी बजावतील असा मिपा व्यवस्थापनाचा विश्वास आहे. हे खरे असेल तर अदितीताईंचे (खरे-खुरे) अभिनंदन !!! सही /- आगरी बोली - आगरी बाना.

मिपाच्या प्रकृतीशी सुसंगत असे भावनिक व्यवस्थापन करण्याचे संपादकीय कौशल्य अदितीच्या तीन चौदांश (हे गुणोत्तर बदलत असते याची आम्हाला जाणीव आहे) विक्षिप्त पणात आहे अशी आमची श्रद्धा आहे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

माझ्यावर विश्वास टाकून संपादनाची जबाबदारी देणार्‍या तात्यांचे, आणि अभिनंदन करणार्‍या इतर मिपा हाटेल्यातल्या बंधू-भगिनी आणि मैत्रीणींचे मी धन्यवाद करते अनेक आभार. काही चुकलं माकलं बिनधास्त कान ओढा माझे. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

केशवराव 05/03/2009 - 16:31
अदितीचे हर्दिक अभिनंदन !! मि. पा. चा वाढता पसारा लक्षात घेता हे सर्व आवश्यक होते. पंचांचे निर्णय नेहमी पाळणारा - - - - केशवराव.

In reply to by वाहीदा

अगदी योग्य वेळी योग्य तोच निर्णय योग्य सदस्याला योग्य ती बढती दिल्या बद्धल तात्यांचेही अभिनंदन !! सहमत आणि शुभेच्छा काही मजकूर संपादित. हे महत्वाचे निवेदन आहे, कृपया येथे अवांतर चर्चा नको. -- आणिबाणीचा शासनकर्ता. ---- अगदी निकडीची गरज असताना, जो पाठीत खंजीर खुपसतो, तोच खरा मित्र.

रेवती 05/03/2009 - 22:09
अभिनंदन अदिती! मागे एकदा मी तुला चुकून संपादक समजले होते, पण खरच झालीस की नाही आता!:) रेवती

प्रअका१२३ 10/07/2009 - 18:41
लोक खुपच वाढलेत म्हणजे.... छानच नविन संपादक समर्थ आहेतच. पण मंडळी, भांडू बिंडू नका बॉ. मला पट्टीची लई भ्या वाट्टे. :) पार्टी....

तात्या, आता तुमच्या सवडीने लवकरात लवकर या निवेदनाचं अँटीनिवेदन काढाच हो! लोकहो, बर्‍याच दिवसांपूर्वी संपादकपदाचा राजीनामा दिला असून तो मंजूर झाला आहे. (सामान्य मिपासभासद) अदिती
लेखनप्रकार
राम राम मिपाकरहो, अलिकडेच मिसळपाव डॉट कॉम (मिपा) च्या मालकांना, मिपाच्या संपादक मंडळाला जाब विचारणारे काही धागे पाहंण्यात आले. ते आम्ही अर्थातच रद्द केले आहेत. त्याच अनुषंगाने आम्ही हे निवेदन पुन्हा एकवार देत आहोत. निवेदन - (कृपया सर्वांनी नोंद घ्यावी) १) मिपा या संकेतस्थळावर लिहिला जाणारा कुठलाही मजकूर अप्रकाशित करण्याचे/रद्द करण्याचे पूर्णाधिकार मिपाचे मालक, मिपाचे संपादक मंडळ यांचेकडे आहेत.

<<ती>>

विजुभाऊ ·

अवलिया 04/03/2009 - 21:29
नेहमीचे आहे हे विजुभाउंचे... सगळे हसुन झाले की हसतात... मग म्हणतात... मला लोक हसतात --अवलिया

In reply to by अवलिया

नाना, उ(हु)च्च प्रतिसाद! "तो", "ती", "ते" चा कंटाळा आला आहे आणि डुर्रडुर्रायचाही. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

अवलिया 04/03/2009 - 21:29
नेहमीचे आहे हे विजुभाउंचे... सगळे हसुन झाले की हसतात... मग म्हणतात... मला लोक हसतात --अवलिया

In reply to by अवलिया

नाना, उ(हु)च्च प्रतिसाद! "तो", "ती", "ते" चा कंटाळा आला आहे आणि डुर्रडुर्रायचाही. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक टिक टॉक अबक दुबक अबक दुबक अबक दुबक करीत ती निघाली...... स्वतःशीच हसत पर्सच्या बन्दाशी उगाचच चाळा करत...... रस्त्यातून जाणारांचे श्वास अद्धर राहिले.

भटकंती तिसरा स्टॉप - दिल्ली -११०००६

दशानन ·

मनिष 28/02/2009 - 10:38
राज भौ, इथली सफर घडवल्याबद्द्ल तुम्हाला धनयवाद! :) चित्रीकरण वेगळ्या ठिकाणी झाल्याचे महित होते, आणी काही परिक्षकांच्या (Indian Express) मते ते वातावरण अगदीच हुबेहूब घेतले आहे; तुम्हाला काय वाटते? पुढच्या दिल्ली भेटीत तिथे नक्की जाणार! :)

In reply to by मनिष

दशानन 28/02/2009 - 10:45
>> वातावरण अगदीच हुबेहूब घेतले आहे खरं आहे, जी भाषा व वेषभुषा चित्रपटात विविध लोकांची दाखवली आहे ती खरोखर सेम आहे, अजून एक माहीती त्या चित्रपटातील बाहेरील लोकेशन्स च्या शुटींग साठी येथील काही लोकांना तिकडे घेऊन गेले होते व जेव्हा त्या लोकांनी सांगितले की बरोबर हा भाग दिल्ली-६ चा वाटतो व वातावरण ही तेव्हाच तेथे शुटींग केले गेले, त्यांना हा चित्रपट ९० दिवसामध्ये तयार करायाचा होता पण जवळ जवळ दीड वर्ष लागली चित्रपट पुर्ण होण्यासाठी, जेव्हढी मेहनत त्यांनी लोकेशन साठि केली तेवढीच पटकथेवर देखिल केली असती तर एक नितांत सुंदर चित्रपट बघायला मिळाला असता जनतेला. Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D

अवलिया 28/02/2009 - 11:21
छान सफर घडवुन आणलीस रे राजा!!! खरेच पहायला कधी जमेल काय माहित? --अवलिया

In reply to by अवलिया

28/02/2009 - 11:28
खरंच दिल्ली पहायची उत्सुकता वाढली. छान ओळख करुन दिलीत राजे.

राजे सुरेखच सफर घडवलीत. बसल्याजागी राजधानीतल्या येव्हड्या महत्वाच्या ठिकाणाचे सर्वांगानी दर्शन घडवलेत त्याबद्दल मनापासुन धन्यवाद. बरीच नविन माहीती कळली आज. नाहितर आमचा दिल्लीचा अभ्यास म्हणजे 'इतिहासाच्या' पुस्तकापुरता मर्यादीत. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

अनिल हटेला 28/02/2009 - 12:04
दिल्ली - ६ ची सफर आवडली.... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

राज, चांगली माहिती दिली आहेस. अवांतरः त्या 'पराठेवाली गली' बद्दल जरा विस्ताराने लिही यार!!! खूप ऐकलंय. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

दशानन 28/02/2009 - 12:16
पराठेवाली गल्ली ही तर सध्या जग प्रसिध्द आहेच, फिल्मस्टार अक्षय कुमार देखील ह्या गल्ली मध्येच लहानाचा मोठा झाला.. तर ही पराठेवाली गल्ली ईतिहास कालापासून प्रसिध्द आहे ती मिठाई व आलु पराठ्यासाठी पुर्वीच्या काळी येथील सर्व मिठाईची दुकाने काश्मीरी पंडीतांची होती व मुगलशाहीतील राजकीय परिवारासाठी व मंदिरातील देवाला प्रसाद म्हनून चढवण्यासाठी फक्त येथील मिठाईच वापरली जात असे, पण सध्या येथे काश्मीरी पंडीतांची तसेच, सिंध भागातील पंजाबी लोकांची दुकाने आहेत व त्यांच्या पराठ्यांची चव चाखण्यासाठी देश-विदेशातील लोक येथे गर्दी करतात.. Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D

सुक्या 28/02/2009 - 13:14
राजे हो. खुप छान माहीती . काही दिवस दिल्ली का खुप भटकलोय. स्वस्तात वाकमन घेण्यासाठी चांदनी चौक खुप भटकलोय. गर्दी आणी तंग रस्ते, त्यातच रस्त्यावर बसलेले दुकानदार .. त्यामुळे कधी कधी ही गर्दी नकोशी वाटते. सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

In reply to by सुक्या

दशानन 01/03/2009 - 10:22
तुम्ही स्वतः फिरला आहात :) तुम्हाला कळालेच असेल की हा लेख म्हणजे एक फक्त ठेंब आहे दिल्ली-६ ची माहीती देणारा... प्रचंड मोठा ग्रथं तयार होईल तेथील विविध संस्कृती विषयी लिहायला बसले तर :)

सहज 28/02/2009 - 13:29
राजे छोटेखानी दिल्लीसफर आवडली. :-) अवांतर - दिल्ली ६ सिनेमा कसा आहे म्हणे?

सुनील 28/02/2009 - 15:53
छान सफर घडवलीत राजभौ. कधीकाळी तिथे भटकल्याची आणि हादडलेल्या पदार्थांची याद आली! आता दिल्ली ६ पाहिलाच पाहिजे! अवांतर - दिल्ली ६ वरून सहजच मुंबई सहाची आठवण आली... मुंबई ६ म्हणजे मलबार हिल! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मनिष 28/02/2009 - 10:38
राज भौ, इथली सफर घडवल्याबद्द्ल तुम्हाला धनयवाद! :) चित्रीकरण वेगळ्या ठिकाणी झाल्याचे महित होते, आणी काही परिक्षकांच्या (Indian Express) मते ते वातावरण अगदीच हुबेहूब घेतले आहे; तुम्हाला काय वाटते? पुढच्या दिल्ली भेटीत तिथे नक्की जाणार! :)

In reply to by मनिष

दशानन 28/02/2009 - 10:45
>> वातावरण अगदीच हुबेहूब घेतले आहे खरं आहे, जी भाषा व वेषभुषा चित्रपटात विविध लोकांची दाखवली आहे ती खरोखर सेम आहे, अजून एक माहीती त्या चित्रपटातील बाहेरील लोकेशन्स च्या शुटींग साठी येथील काही लोकांना तिकडे घेऊन गेले होते व जेव्हा त्या लोकांनी सांगितले की बरोबर हा भाग दिल्ली-६ चा वाटतो व वातावरण ही तेव्हाच तेथे शुटींग केले गेले, त्यांना हा चित्रपट ९० दिवसामध्ये तयार करायाचा होता पण जवळ जवळ दीड वर्ष लागली चित्रपट पुर्ण होण्यासाठी, जेव्हढी मेहनत त्यांनी लोकेशन साठि केली तेवढीच पटकथेवर देखिल केली असती तर एक नितांत सुंदर चित्रपट बघायला मिळाला असता जनतेला. Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D

अवलिया 28/02/2009 - 11:21
छान सफर घडवुन आणलीस रे राजा!!! खरेच पहायला कधी जमेल काय माहित? --अवलिया

In reply to by अवलिया

28/02/2009 - 11:28
खरंच दिल्ली पहायची उत्सुकता वाढली. छान ओळख करुन दिलीत राजे.

राजे सुरेखच सफर घडवलीत. बसल्याजागी राजधानीतल्या येव्हड्या महत्वाच्या ठिकाणाचे सर्वांगानी दर्शन घडवलेत त्याबद्दल मनापासुन धन्यवाद. बरीच नविन माहीती कळली आज. नाहितर आमचा दिल्लीचा अभ्यास म्हणजे 'इतिहासाच्या' पुस्तकापुरता मर्यादीत. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

अनिल हटेला 28/02/2009 - 12:04
दिल्ली - ६ ची सफर आवडली.... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

राज, चांगली माहिती दिली आहेस. अवांतरः त्या 'पराठेवाली गली' बद्दल जरा विस्ताराने लिही यार!!! खूप ऐकलंय. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

दशानन 28/02/2009 - 12:16
पराठेवाली गल्ली ही तर सध्या जग प्रसिध्द आहेच, फिल्मस्टार अक्षय कुमार देखील ह्या गल्ली मध्येच लहानाचा मोठा झाला.. तर ही पराठेवाली गल्ली ईतिहास कालापासून प्रसिध्द आहे ती मिठाई व आलु पराठ्यासाठी पुर्वीच्या काळी येथील सर्व मिठाईची दुकाने काश्मीरी पंडीतांची होती व मुगलशाहीतील राजकीय परिवारासाठी व मंदिरातील देवाला प्रसाद म्हनून चढवण्यासाठी फक्त येथील मिठाईच वापरली जात असे, पण सध्या येथे काश्मीरी पंडीतांची तसेच, सिंध भागातील पंजाबी लोकांची दुकाने आहेत व त्यांच्या पराठ्यांची चव चाखण्यासाठी देश-विदेशातील लोक येथे गर्दी करतात.. Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D

सुक्या 28/02/2009 - 13:14
राजे हो. खुप छान माहीती . काही दिवस दिल्ली का खुप भटकलोय. स्वस्तात वाकमन घेण्यासाठी चांदनी चौक खुप भटकलोय. गर्दी आणी तंग रस्ते, त्यातच रस्त्यावर बसलेले दुकानदार .. त्यामुळे कधी कधी ही गर्दी नकोशी वाटते. सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

In reply to by सुक्या

दशानन 01/03/2009 - 10:22
तुम्ही स्वतः फिरला आहात :) तुम्हाला कळालेच असेल की हा लेख म्हणजे एक फक्त ठेंब आहे दिल्ली-६ ची माहीती देणारा... प्रचंड मोठा ग्रथं तयार होईल तेथील विविध संस्कृती विषयी लिहायला बसले तर :)

सहज 28/02/2009 - 13:29
राजे छोटेखानी दिल्लीसफर आवडली. :-) अवांतर - दिल्ली ६ सिनेमा कसा आहे म्हणे?

सुनील 28/02/2009 - 15:53
छान सफर घडवलीत राजभौ. कधीकाळी तिथे भटकल्याची आणि हादडलेल्या पदार्थांची याद आली! आता दिल्ली ६ पाहिलाच पाहिजे! अवांतर - दिल्ली ६ वरून सहजच मुंबई सहाची आठवण आली... मुंबई ६ म्हणजे मलबार हिल! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
लेखनविषय:
दिल्ली पीनकोड ६ भाग असेलही असा, पण बाकी दिल्लीत तो असा बेटासारखा राहू शकेल का? - मनिष ह्यांचा एक प्रतिसाद. हे वाचल्यावर मनात आलं की चला जरा मिपा करांना दिल्ली-६ ची सफर घडवू या.

सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे?

ॐकार ·

विसोबा खेचर 16/02/2009 - 07:16
तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती? खल्लास! एक अत्यंत सशक्त व दर्जेदार काव्य वाचल्याचा आनंद मिळाला. ओंकारा, जियो..! या सुंदर काव्याकरता तुला माझ्याकडून एका संध्याकाळी दारू सप्रेम भेट! भेटू लौकरच पुण्यात..! :) तात्या.

अनिल हटेला 16/02/2009 - 07:26
छान गजल !! येउ देत अजुन देखील !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

अवलिया 16/02/2009 - 12:08
तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती? ++++++++++++++++ मस्तच .... --अवलिया

मतल्याचा शेर आवडला खूपच... >> तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती? हा शेरही खूप आवडला. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

विसोबा खेचर 16/02/2009 - 07:16
तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती? खल्लास! एक अत्यंत सशक्त व दर्जेदार काव्य वाचल्याचा आनंद मिळाला. ओंकारा, जियो..! या सुंदर काव्याकरता तुला माझ्याकडून एका संध्याकाळी दारू सप्रेम भेट! भेटू लौकरच पुण्यात..! :) तात्या.

अनिल हटेला 16/02/2009 - 07:26
छान गजल !! येउ देत अजुन देखील !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

अवलिया 16/02/2009 - 12:08
तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती? ++++++++++++++++ मस्तच .... --अवलिया

मतल्याचा शेर आवडला खूपच... >> तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती? हा शेरही खूप आवडला. --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
तुझ्यावाचून संध्याकाळ माझी लांबली होती तुझ्या पदरात सोनेरी उन्हे मी बांधली होती सुखाची काळजी काही करावी लागली नाही मुळी दु़:खेच माझी दीनवाणी, गांजली होती भले झाली असावी वेळ झोपेची, कसा झोपू? तुझ्या डोळ्यांतली स्वप्ने मगाशी भांडली होती सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे? अशी ही कोणती इछा? कुठे मी डांबली होती? सुदैवाने तिला प्रेमात हे कळलेच नाही की बरा होतो जरासा मी, तशी ती चांगली होती खरे तर चंद्र केव्हाचा मला विसरून गेलेला कधीची चांदणी दारात माझ्या टांगली होती तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती?

मनाच्या कुपितले-सिंदबाद कोल्हापुरात

विनायक पाचलग ·

कोदा... आज प्रथम तुझा लेख पूर्ण वाचला गेला. छान वाटला. सिंदबादच्या कल्पनेचा छान वापर केला आहेस. भाषा साधी वापरली आहेस त्या मुळे वाचनियता वाढली. कीप इट अप. पु. ले. शु. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

टारझन 11/02/2009 - 22:25
असेच म्हणतो ... इंप्रूव्हड.. पॅरॅग्राफ्स पाडले तर वाचनिय होईल अजुन -पु.दा.

In reply to by टारझन

मीही असंच म्हणते. कोल्हापूर माहित नसूनही बर्‍याच गोष्टी नवख्या वाटल्या नाहीत. आणखी एकः फुटबॉल क्लबचं नाव चेल्सा नव्हे, चेल्सी आहे. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहज 12/02/2009 - 13:15
लेख आवडला.

छोटा डॉन 11/02/2009 - 21:23
>>शेवटी, सिंदाबादच्या तोंडातून एकच शब्द आला. नाद खुळा ........ खल्लास ऽऽऽऽ तोडलसं मित्रा, मस्त जमला आहे हा लेख ... शैली बदललेली पहुन आनंद झाला व वाचन सुकर झाले. असेच लिहीत रहा, आम्ही वाचतो आहोत. पुलेशु. अवांतर : आता उगीच नजर लागु नये म्हणुन एक सांगतो, लिहताना जरा व्यवस्थीत पॅराग्राफ्स पाडलेस तर वाचन अजुन सुलभ होईल. बाकी काहीही तक्रार नाही. तुल नाऊमेद करायचे म्हणुन नाही तर मनापासुन वाटले म्हणुन हे लिहले. असो. ------ छोटा डॉन

अनामिक 11/02/2009 - 21:34
अरे विनायक... मस्तं जमलाय रे लेख. साध्या भाषेत लिहिल्याने खरंच खुप आवडला. लिहीत रहा! पुलेशु. अनामिक

प्राजु 11/02/2009 - 21:57
लेख चांगला आहे. शेवटही आवडला. आणि अमेरिकेत बसल्या बसल्या कोल्हापूरच्या आठवणी जाग्या झाल्या. पण डॉन्याने सांगितले ते मात्र नक्की विचारात घे. अभिनंदन.. नविन शैली आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by शितल

दशानन 12/02/2009 - 13:21
हेच म्हणतो.... कोल्हापुरचा राजे :) *******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

... यात उल्लेख केलेल्या खूप ठिकाणी फिरलो आहे... शाहू स्टेडिअमवरच्या फुटबॉल मॅचेस आणि शिवाजी स्टेडिअमवरच्या क्रिकेट मॅचेस एकाच वेळी पाहिल्या आहेत...( ही स्टेडिअम्स शेजारीशेजारी आहेत..)... केशवराव भोसले नाट्यगृहात नाटके पाहिली आहेत... .. एक वैयक्तिक निरीक्षण .. : कोल्हापुरात रिक्षा भारी असतात...( मी काही वर्षांपूर्वी जात असे तेव्हा तरी हे फार जाणवायचे)...पुष्कळ रिक्षावाले आपल्या रिक्षा अगदी अभिमानाने मस्त सजवतात ... उत्तम सीट्स, कुशन्स, दरवाज्यांवर नक्षी काय, भारी आरसे काय, उत्तम म्युझिक सिस्टीम्स काय... ... _____________ हा लेख आवडला... ....उपमा टाळल्यामुळे खूप बरे वाटले... कोणताही आव न आणता लेख सच्चा , मनापासून लिहिलेला वाटला... १.काही घटनांची पुनरावृत्ती टाळता आली असती आणि २. परिच्छेद नीट पाडायला हवे होते.... बाकी उत्तम... ____________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुशाफिर 12/02/2009 - 00:08
इतरांनी याआधीच केलेल्या सुचना पुन्हा लिहीत नाही. परंतु विरामचिन्हांचा वापर थोडासा चुकला आहे, असे वाटते. वाचताना काही वाक्ये चुकीच्या ठिकाणी सुरू झाली आहेत किंवा पूर्ण झाली आहेत, असे जाणवते. त्यामुळे वाचताना थोडासा त्रास होतो. शक्य असल्यास विरामचिन्हांकडे थोडे लक्ष द्यावे, ही विनंती. सुलभ वाचन शक्य झाल्यास चांगले लेखन वाचतानाचा आनंद वाढतो , म्हणून ही सूचना! यात तुम्हाला दुखावण्याचा हेतु नाही. तसेच, 'कोहीनूर ' विषयीच्या उल्लेखात काहीतरी गडबड झाली आहे, असे वाटते. 'कोहीनूर ' ब्रिटीशांनी नेला त्यामुळे, "आपण कोहिनूर पळवून नेला म्हणून यांच्यावर कांहीच फरक पडलेला नाही. याची त्याला जाणीव झाली" हे वाक्य खटकलं. बाकी लेख चांगला आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा! मुशाफिर.

In reply to by मुशाफिर

'कोहीनूर ' ब्रिटीशांनी नेला त्यामुळे, "आपण कोहिनूर पळवून नेला म्हणून यांच्यावर कांहीच फरक पडलेला नाही. याची त्याला जाणीव झाली" हे वाक्य खटकलं मीही तिथेच अडखळलो.. म्हटलं ब्रिटिशांनी नेण्यापूर्वी सिन्दबादने पळवला होता की काय कोहिनूर? ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मैत्र 12/02/2009 - 10:58
विनायक.. छान जमलं आहे. सुधारणा इतरांनी सांगितल्या आहेतच. पण शैली चांगली आहे. माझ्यासारख्या कोल्हापूर असं माहीत नसलेल्या वाचकासाठी तर मस्तच आहे. पुलेशु! लिहित रहा...

केदार_जपान 12/02/2009 - 13:11
मस्त आहे लेख मित्रा!!... ;).. नाद्-खुळा.. एक कोल्हापुरा विषयी ची कविता प्रसिद्ध आहे..मला सगळी कडवी आठवत नाहित.. त्यात्ल्या काही ओळी अश्या होत्या, दिप्या, बन्ड्या, अम्या...कोल्हापुर निल्या, राज्या, संत्या..कोल्हापुर राजाभाउ ची भेळ ...कोल्हापुर फड्तरे ची मिसळ...कोल्हापुर पांढरा-तांबडा रस्सा..कोल्हापुर रंकाळ्याचा वारा...कोल्हापुर जे जे पुरेपुर्..जे जे भरपुर.. ते ते..आपलं ...कोल्हापुर ------------------------- काटा किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्....

प्रथम आपणा सर्वांचे प्रतिक्रिया दील्याबद्दल मनापासुन आभार खरेतर प्रथमच असे वेगळे काहीतरी टाकत होतो आगोदर एवढी चर्चा झाल्यावर आवडेल का नाही अशी भीती होती पण लोकाना आवडल्याने भीती नाहीशी झाली खुप चांगले वाटले आता एक महत्वाची गोष्ट ..हा लेख वर सांगीतल्याप्रमाणे पुण्यनगरी या व्रुत्त्पत्रात आलेला आहे त्यामुळे हा लेख मी बाहेरुन टाइप करुन घेतला व परिवर्तन या प्रणालीचा वापर करुन युनिकोडमध्ये बदलला त्यामुळे अनेक ठिकाणी चुका राहिल्या आहेत वेळ मिळाला की बदलत जाइन आणि हो गेले दोन लेख मी देलेले लेखाचे नाव मध्यभागी दीसत नाही आहे याशिवाय पॅराग्राफही पडत नाही आहेत असो बदल होइलच आता कोहिनुरबाबत म्हणाल तर ती आमची चुक आहे खर्तर सिंदाबाद बद्दल आम्हाला शुन्य माहिती आहे रॉक ऑन मधले गाणे ऐकले आणि मला ही कल्पना सुचली बाकी असे चुकीचे लिहायला नको होते असो पुढच्या वेळी अशी चुक घडणार नाही याची हमी देतो आणि हो या गावाबद्दल लिहिन तेवढे कमी आहे मात्र विस्तारभयामुळे लिहिले न्हवते रिक्षाच नव्हे तर असे खुप विषय हातातुन सुटले आहेत पण ते परत कधीतरी आणि हो शिवाजी आणि शाहु अशी मजा आम्हीही उपभोगली आहे २ वर्शापुर्वी मी माझ्या शाळेकडुन क्रीकेट खेळत असे तेव्हा ४ ला ही मॅच संपली की तिकडे फूटबॉलकडे वळत असे असो... बाकी कोणीतरी असा प्रतिसाद दीला होता की मी अचानक एखादा साधा लेख टाकुन लोकाना अचंबीत करेन ते विधान १ % जरी खरे झले असल्यास मी स्वत:ला भाग्यवान समजेन आपला विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले

पक्या 13/02/2009 - 23:11
वेगळा प्रयत्न ..आवडला. शेवट मस्तच जमलाय... आणि शेवटी, सिंदाबादच्या तोंडातून एकच शब्द आला. नाद खुळा ........

कोदा... आज प्रथम तुझा लेख पूर्ण वाचला गेला. छान वाटला. सिंदबादच्या कल्पनेचा छान वापर केला आहेस. भाषा साधी वापरली आहेस त्या मुळे वाचनियता वाढली. कीप इट अप. पु. ले. शु. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

टारझन 11/02/2009 - 22:25
असेच म्हणतो ... इंप्रूव्हड.. पॅरॅग्राफ्स पाडले तर वाचनिय होईल अजुन -पु.दा.

In reply to by टारझन

मीही असंच म्हणते. कोल्हापूर माहित नसूनही बर्‍याच गोष्टी नवख्या वाटल्या नाहीत. आणखी एकः फुटबॉल क्लबचं नाव चेल्सा नव्हे, चेल्सी आहे. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहज 12/02/2009 - 13:15
लेख आवडला.

छोटा डॉन 11/02/2009 - 21:23
>>शेवटी, सिंदाबादच्या तोंडातून एकच शब्द आला. नाद खुळा ........ खल्लास ऽऽऽऽ तोडलसं मित्रा, मस्त जमला आहे हा लेख ... शैली बदललेली पहुन आनंद झाला व वाचन सुकर झाले. असेच लिहीत रहा, आम्ही वाचतो आहोत. पुलेशु. अवांतर : आता उगीच नजर लागु नये म्हणुन एक सांगतो, लिहताना जरा व्यवस्थीत पॅराग्राफ्स पाडलेस तर वाचन अजुन सुलभ होईल. बाकी काहीही तक्रार नाही. तुल नाऊमेद करायचे म्हणुन नाही तर मनापासुन वाटले म्हणुन हे लिहले. असो. ------ छोटा डॉन

अनामिक 11/02/2009 - 21:34
अरे विनायक... मस्तं जमलाय रे लेख. साध्या भाषेत लिहिल्याने खरंच खुप आवडला. लिहीत रहा! पुलेशु. अनामिक

प्राजु 11/02/2009 - 21:57
लेख चांगला आहे. शेवटही आवडला. आणि अमेरिकेत बसल्या बसल्या कोल्हापूरच्या आठवणी जाग्या झाल्या. पण डॉन्याने सांगितले ते मात्र नक्की विचारात घे. अभिनंदन.. नविन शैली आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by शितल

दशानन 12/02/2009 - 13:21
हेच म्हणतो.... कोल्हापुरचा राजे :) *******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

... यात उल्लेख केलेल्या खूप ठिकाणी फिरलो आहे... शाहू स्टेडिअमवरच्या फुटबॉल मॅचेस आणि शिवाजी स्टेडिअमवरच्या क्रिकेट मॅचेस एकाच वेळी पाहिल्या आहेत...( ही स्टेडिअम्स शेजारीशेजारी आहेत..)... केशवराव भोसले नाट्यगृहात नाटके पाहिली आहेत... .. एक वैयक्तिक निरीक्षण .. : कोल्हापुरात रिक्षा भारी असतात...( मी काही वर्षांपूर्वी जात असे तेव्हा तरी हे फार जाणवायचे)...पुष्कळ रिक्षावाले आपल्या रिक्षा अगदी अभिमानाने मस्त सजवतात ... उत्तम सीट्स, कुशन्स, दरवाज्यांवर नक्षी काय, भारी आरसे काय, उत्तम म्युझिक सिस्टीम्स काय... ... _____________ हा लेख आवडला... ....उपमा टाळल्यामुळे खूप बरे वाटले... कोणताही आव न आणता लेख सच्चा , मनापासून लिहिलेला वाटला... १.काही घटनांची पुनरावृत्ती टाळता आली असती आणि २. परिच्छेद नीट पाडायला हवे होते.... बाकी उत्तम... ____________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुशाफिर 12/02/2009 - 00:08
इतरांनी याआधीच केलेल्या सुचना पुन्हा लिहीत नाही. परंतु विरामचिन्हांचा वापर थोडासा चुकला आहे, असे वाटते. वाचताना काही वाक्ये चुकीच्या ठिकाणी सुरू झाली आहेत किंवा पूर्ण झाली आहेत, असे जाणवते. त्यामुळे वाचताना थोडासा त्रास होतो. शक्य असल्यास विरामचिन्हांकडे थोडे लक्ष द्यावे, ही विनंती. सुलभ वाचन शक्य झाल्यास चांगले लेखन वाचतानाचा आनंद वाढतो , म्हणून ही सूचना! यात तुम्हाला दुखावण्याचा हेतु नाही. तसेच, 'कोहीनूर ' विषयीच्या उल्लेखात काहीतरी गडबड झाली आहे, असे वाटते. 'कोहीनूर ' ब्रिटीशांनी नेला त्यामुळे, "आपण कोहिनूर पळवून नेला म्हणून यांच्यावर कांहीच फरक पडलेला नाही. याची त्याला जाणीव झाली" हे वाक्य खटकलं. बाकी लेख चांगला आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा! मुशाफिर.

In reply to by मुशाफिर

'कोहीनूर ' ब्रिटीशांनी नेला त्यामुळे, "आपण कोहिनूर पळवून नेला म्हणून यांच्यावर कांहीच फरक पडलेला नाही. याची त्याला जाणीव झाली" हे वाक्य खटकलं मीही तिथेच अडखळलो.. म्हटलं ब्रिटिशांनी नेण्यापूर्वी सिन्दबादने पळवला होता की काय कोहिनूर? ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मैत्र 12/02/2009 - 10:58
विनायक.. छान जमलं आहे. सुधारणा इतरांनी सांगितल्या आहेतच. पण शैली चांगली आहे. माझ्यासारख्या कोल्हापूर असं माहीत नसलेल्या वाचकासाठी तर मस्तच आहे. पुलेशु! लिहित रहा...

केदार_जपान 12/02/2009 - 13:11
मस्त आहे लेख मित्रा!!... ;).. नाद्-खुळा.. एक कोल्हापुरा विषयी ची कविता प्रसिद्ध आहे..मला सगळी कडवी आठवत नाहित.. त्यात्ल्या काही ओळी अश्या होत्या, दिप्या, बन्ड्या, अम्या...कोल्हापुर निल्या, राज्या, संत्या..कोल्हापुर राजाभाउ ची भेळ ...कोल्हापुर फड्तरे ची मिसळ...कोल्हापुर पांढरा-तांबडा रस्सा..कोल्हापुर रंकाळ्याचा वारा...कोल्हापुर जे जे पुरेपुर्..जे जे भरपुर.. ते ते..आपलं ...कोल्हापुर ------------------------- काटा किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्....

प्रथम आपणा सर्वांचे प्रतिक्रिया दील्याबद्दल मनापासुन आभार खरेतर प्रथमच असे वेगळे काहीतरी टाकत होतो आगोदर एवढी चर्चा झाल्यावर आवडेल का नाही अशी भीती होती पण लोकाना आवडल्याने भीती नाहीशी झाली खुप चांगले वाटले आता एक महत्वाची गोष्ट ..हा लेख वर सांगीतल्याप्रमाणे पुण्यनगरी या व्रुत्त्पत्रात आलेला आहे त्यामुळे हा लेख मी बाहेरुन टाइप करुन घेतला व परिवर्तन या प्रणालीचा वापर करुन युनिकोडमध्ये बदलला त्यामुळे अनेक ठिकाणी चुका राहिल्या आहेत वेळ मिळाला की बदलत जाइन आणि हो गेले दोन लेख मी देलेले लेखाचे नाव मध्यभागी दीसत नाही आहे याशिवाय पॅराग्राफही पडत नाही आहेत असो बदल होइलच आता कोहिनुरबाबत म्हणाल तर ती आमची चुक आहे खर्तर सिंदाबाद बद्दल आम्हाला शुन्य माहिती आहे रॉक ऑन मधले गाणे ऐकले आणि मला ही कल्पना सुचली बाकी असे चुकीचे लिहायला नको होते असो पुढच्या वेळी अशी चुक घडणार नाही याची हमी देतो आणि हो या गावाबद्दल लिहिन तेवढे कमी आहे मात्र विस्तारभयामुळे लिहिले न्हवते रिक्षाच नव्हे तर असे खुप विषय हातातुन सुटले आहेत पण ते परत कधीतरी आणि हो शिवाजी आणि शाहु अशी मजा आम्हीही उपभोगली आहे २ वर्शापुर्वी मी माझ्या शाळेकडुन क्रीकेट खेळत असे तेव्हा ४ ला ही मॅच संपली की तिकडे फूटबॉलकडे वळत असे असो... बाकी कोणीतरी असा प्रतिसाद दीला होता की मी अचानक एखादा साधा लेख टाकुन लोकाना अचंबीत करेन ते विधान १ % जरी खरे झले असल्यास मी स्वत:ला भाग्यवान समजेन आपला विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले

पक्या 13/02/2009 - 23:11
वेगळा प्रयत्न ..आवडला. शेवट मस्तच जमलाय... आणि शेवटी, सिंदाबादच्या तोंडातून एकच शब्द आला. नाद खुळा ........
लेखनविषय:
लेखनप्रकार
सिंदाबाद कोल्हापुरात
सातवेळा जगभ्रमण करून आलेला सिंदाबाद आता पुन्हा ताजातवाना झाला होता. बराच काळ लोटला होता. त्याच्या सफरीला जग पूर्ण बदललं होतं. जागा, संदर्भ, माणसं सगळंच ! सिंदाबाद पुन्हा निघाला नवं जग पहायला, अनुभवांचे गाठोडं वाढवायला आणि का कोणास ठाऊक पण येऊन पोहोचला कोल्हापुरात !त्याला कोल्हापुरी दणका बसला असता तो टोलनाक्यावरच पण घोडयावरून येत असल्याने सहीसलामत सुटला. कोल्हापुरात त्याचे आगमन तसे वेगळयाच प्रकारे झाले.

मैने प्यार किया

बेसनलाडू ·

शंकरराव 06/02/2009 - 23:39
मतप्रदर्शन आवडले, लेख मस्तच आहे.... माराठी अंतर्जालावर प्रेमाचा प्रवाह स्वागतार्ह्य आहे. 'मी मराठी' ला शुभेच्छा ! शंकरराव.

मदनबाण 07/02/2009 - 13:44
मस्त लेख... (१४ तारीख जवळ येत आहे.. :X ) मदनबाण..... :) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.

दशानन 07/02/2009 - 15:51
सुंदर ! *******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

एक 09/02/2009 - 08:57
झकास जमला आहे. प्रत्येकालाच आपलं प्रेम इतरांपेक्षा वेगळं वाटतं. स्वःताचं घर सदाशिव पेठेत असलं तरी तिला सोडायला मिळेल म्हणून युनिव्हर्सिटी रोड पर्यंत स्कुटर ने जायचं (आणि त्या साठी घरातच रहाणार्‍या आजीला थोड्यावेळासाठी औंधला स्थलांतरीत करायचं) ह्या गोष्टीपण करायला लागतात. कालच सारसबागेत फिरत होतो तेव्हा बरीच अशी दृष्य बघितली. तो/ती एका विशीष्ट बाकड्याजवळ किंवा मंदिरातल्या एका खांबाजवळ आधीच येवुन बसलीये. मग थोड्यावेळाने इकडून तिकडून मोबाईल होतात. बर्‍याच प्रतिक्षेनंतर (म्हणजे या मर्त्य जगातले फक्त ५ मिनिटं) तो/ती येते. थोडीशी चिडचिड. मग दोघेही जोडीने पटकन दर्शन घेतात (दर्शन = उजवा हात एकदा नाकाला आणि छातीला लावणे, १ मिलीसेकंद डोळे मिटणे) आणि मार्गस्थ होतात. फार फार मजा वाटली आणि जुने दिवस आठवले. पण आमच्यावेली मोबाईल नव्हते हो. काय चिडचिड व्ह्यायची. या नवीन पिढीत पेशन्सच नाहीत. म्हणून आमचं तत्यांचं अजिबात सेम नाही. गेले ते दिवस :( एकेकाळी "नाथा कामत", "होशवालों को मधला आमिर" स्वःता अनुभवला होता. त्याच्याच आठवणी काढायच्या आणि "सुखान्तिके" नंतरचा वर्तमान काळातला "डेलिसोप" अनुभवायचा :( लेखाने खपली काढली.. (अवांतर: लेखाचं शिर्षक वाचून वाटलं की ही अनाऊन्समेंट आहे कि काय? ;))

सुनील 09/02/2009 - 10:59
वॅलेंटाईन दिवसाच्या सुरुवातीलाच आलेला हा समयोचित लेख! एक्-दोन नव्हे, अनेक आठवणी जाग्या झाल्या. पण ते असो!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शंकरराव 06/02/2009 - 23:39
मतप्रदर्शन आवडले, लेख मस्तच आहे.... माराठी अंतर्जालावर प्रेमाचा प्रवाह स्वागतार्ह्य आहे. 'मी मराठी' ला शुभेच्छा ! शंकरराव.

मदनबाण 07/02/2009 - 13:44
मस्त लेख... (१४ तारीख जवळ येत आहे.. :X ) मदनबाण..... :) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.

दशानन 07/02/2009 - 15:51
सुंदर ! *******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !

एक 09/02/2009 - 08:57
झकास जमला आहे. प्रत्येकालाच आपलं प्रेम इतरांपेक्षा वेगळं वाटतं. स्वःताचं घर सदाशिव पेठेत असलं तरी तिला सोडायला मिळेल म्हणून युनिव्हर्सिटी रोड पर्यंत स्कुटर ने जायचं (आणि त्या साठी घरातच रहाणार्‍या आजीला थोड्यावेळासाठी औंधला स्थलांतरीत करायचं) ह्या गोष्टीपण करायला लागतात. कालच सारसबागेत फिरत होतो तेव्हा बरीच अशी दृष्य बघितली. तो/ती एका विशीष्ट बाकड्याजवळ किंवा मंदिरातल्या एका खांबाजवळ आधीच येवुन बसलीये. मग थोड्यावेळाने इकडून तिकडून मोबाईल होतात. बर्‍याच प्रतिक्षेनंतर (म्हणजे या मर्त्य जगातले फक्त ५ मिनिटं) तो/ती येते. थोडीशी चिडचिड. मग दोघेही जोडीने पटकन दर्शन घेतात (दर्शन = उजवा हात एकदा नाकाला आणि छातीला लावणे, १ मिलीसेकंद डोळे मिटणे) आणि मार्गस्थ होतात. फार फार मजा वाटली आणि जुने दिवस आठवले. पण आमच्यावेली मोबाईल नव्हते हो. काय चिडचिड व्ह्यायची. या नवीन पिढीत पेशन्सच नाहीत. म्हणून आमचं तत्यांचं अजिबात सेम नाही. गेले ते दिवस :( एकेकाळी "नाथा कामत", "होशवालों को मधला आमिर" स्वःता अनुभवला होता. त्याच्याच आठवणी काढायच्या आणि "सुखान्तिके" नंतरचा वर्तमान काळातला "डेलिसोप" अनुभवायचा :( लेखाने खपली काढली.. (अवांतर: लेखाचं शिर्षक वाचून वाटलं की ही अनाऊन्समेंट आहे कि काय? ;))

सुनील 09/02/2009 - 10:59
वॅलेंटाईन दिवसाच्या सुरुवातीलाच आलेला हा समयोचित लेख! एक्-दोन नव्हे, अनेक आठवणी जाग्या झाल्या. पण ते असो!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
लेखनप्रकार
प्रेमाच्या बाबतीत तर मला पाडगावकरांचं 'तुमचं आमचं अगदी सेम असतं', हे मुळीच पटत नाही. म्हणजे प्रत्येकाचं प्रेम त्याच्या किंवा तिच्यासाठी इतकं जिवलग आणि खास असतं की ते इतर कुणासारखं होऊच शकत नाही. मग त्यात फोनवरचं तासन् तास बोलणं असो; समुद्रकिनार्‍यावर एकत्र हिंडणं, एकत्र खाल्लेली भेळ किंवा भुट्टा किंवा 'कच्ची कैरी'चा गोला असो; की क्लासला ज़ातो/ते आहे सांगून बागेत भेटणं असो. सगळं अगदी स्पेशल आणि इतरांपेक्षा वेगळंच असतं.

मी "स्थानीक की परप्रांतीय " ??? - आपण सारेच अर्जुन ...

छोटा डॉन ·

दशानन 27/01/2009 - 09:41
:) सेम टू सेम ! * येथे काही माझे हिंदी भाषीक माझे मित्र माझ्याशी बोलताना "जय महाराष्ट्र"म्हणातात व मी त्यांना " जय हरयाना" ह्याचा एक फायदा झाला त्यामायला जेव्हा चुकुन राजसाहेबांच्या सैनिकांनी हरयणावाल्यांना कुठ मुंबई मध्ये मारलं ..... पण मला येथे मार बसला नाही हे नशीब. ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

सहज 27/01/2009 - 09:54
खूप रोचक लिहले आहेस. आपण सारेच अर्जुन!!

In reply to by सहज

छोटा डॉन 27/01/2009 - 09:58
>>आपण सारेच अर्जुन!! काय योगायोग आहे पहा, योग्य शिर्षक सापडले नाही म्हणुन २ दिवस मी लिखाण अप्रकाशित ठेवले. शेवटी वैतागुन आज टाकले, आपण दुसर्‍याच प्रतिसादात एकदम करेक्ट "शिर्षक" मिळवुन दिले. आभार ...! आपली परवानगी असेल तर मी हे "शिर्षक" म्हणुन वापरु इच्छितो ... बोला काय म्हणता ? ------ छोटा डॉन

नितिन थत्ते 27/01/2009 - 10:14
~X( प्रश्नावर नेमके बोट ठेवले आहे पण त्यामुळे उत्तर धूसर झले आहे. खराटा (येथे उत्तम काथ्या कुटून मिळेल)

बहुगुणी 27/01/2009 - 10:50
मी माझं किरकोळ (नेहेमीच स्वान्तसुखाय) लिखाण करतांना अनाहुतपणे मराठी, इंग्लिश तसंच हिंदीतून करतो, तेंव्हा कधी तरी एका मित्राने 'इतक्या सहजपणे भाषा बदलायची का गरज वाटते'? असं विचारलं होतं, तेंव्हा मी खालील उत्तर दिलं होतं: कभी इंग्लिश या मराठी, कभी हिंदी मेरी बोली है भाषा तो केवल माध्यम है दिल चाहे वो कहने की कभी मैं सोचूं सावन की, कभी मन में होली है जरूरत है जो कहो, लोगोंके दिल में रहने की

डानराव, तुमच्याही अगदी सहमत. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. सोयीसाठी आणि संवादासाठी म्हणून दुसरी, दुसर्‍याची भाषा बोलली थोडी तर कुठे काही अडत नाही. अवांतरः कधी कामाच्या निमित्ताने परदेशात फिरताना लक्षात आलं आपण स्थानिक भाषेत तोडकं मोडकं 'नमस्कार' केलं तरीही लोकं मग इंग्लिशमधून शक्य तेवढी मदत करतात. कालच वेरूळच्या लेण्यांच्याखाली एका (तिथल्या दृष्टीने) पॉश रेस्तराँमधे जेवत असताना असं लक्षात आलं की गोरी कातडी पाहिली की छान सर्व्हिस मिळते; पण त्यातल्याच एक बाई जेव्हा अस्खलित हिंदी बोलायला लागल्या तेव्हा त्यांनाही आमच्यासारखंच हाका मारून, बोलावून वेटरचं लक्ष वेधून घेऊन मगच खायला मिळालं. घोडं इथे पेंड खातं! अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

मनस्वी 27/01/2009 - 11:12
डान, तू व्यक्त केलेले सगळे विचार अगदी जशाच्या तसे मनात डोकावून गेलेत / जातात. मनातील द्वंद्व छान उतरवलं आहेस.

27/01/2009 - 11:51
सुंदर लेखन. मुक्तक आहे आपण म्हणालात तसं. पण बाष्कळ बडबड निश्चितच नाही. पटलं आणि खूप आवडलं.

डॉन राव सुंदरच लिहिले आहेत. आणी प्रतीसाद बघुन वाटत आहे की तुम्ही तुमच्या प्रमाणेच अजुनही बर्‍याच जणांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहेत. माझ्या सायबर मध्ये येणार्‍या बर्‍याचशा मुली, मुले हे परप्रांतिय आहेत पण ते खुप प्रयत्न करुन मराठीत बोलायचा प्रयत्न करत आहेत हे बघुन खुप बरे वाटते. मग मी पण कधीतरी बळच पंजाबी नाहितर गुजराथी, बिहारी झाडुन घेतो, मग जेव्हड्या खदखदुन मी त्यांचे मराठी ' एंजॉय करतो तेव्हडेच ते माझे बोलणे एंजॉय करतात ;) |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

मुद्दा चांगला आहे. थोडक्यात मांडता असता तर जास्त प्रभावी वाटला असता. प्रत्येक लाल परिच्छेदा नंतर येणारा नीळा परिच्छेद काय सांगणार आहे ह्याची आगाऊ कल्पना येते. अती पुनरोक्तीमुळे लेखन किंचित प्रभावहीन झाले आहे. असो. इतके विरुद्ध आचार विचार आपले नसतात. बँगलोर मध्ये जे जे प्रसंग अनुभवास आले त्या त्या प्रसंगांच्या पुणेरी आवृत्तीची आठवण (किंवा उलट) नक्की होत असू शकते. अशी आठवण माणसाला अंतर्मुख करते. आपलं इथे किंवा तिथे काय चुकतय ह्याचं आपण गणित मांडतो आणि ते सोडवायचा प्रयत्न करतो. ज्या राज्यात, देशात आपण जातो तिथली भाषा, रितीरिवाज आणि तिथला आहार ह्याची सवय करून घ्यावीच लागते. हा एकच नियम प्रत्येक 'परप्रांतियाने' लक्षात ठेवावा. त्यातच त्याच भलं असतं. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

In reply to by प्रभाकर पेठकर

अवलिया 27/01/2009 - 12:31
ज्या राज्यात, देशात आपण जातो तिथली भाषा, रितीरिवाज आणि तिथला आहार ह्याची सवय करून घ्यावीच लागते. हा एकच नियम प्रत्येक 'परप्रांतियाने' लक्षात ठेवावा. त्यातच त्याच भलं असतं. पूर्णपणे सहमत. --अवलिया अवलियाची अनुदिनी

छोटा डॉन 27/01/2009 - 12:25
सर्वात प्रथम लेख आवडल्याचे आवर्जुन कळवण्यार्‍या सर्व जणांचे आभार ...! पण मला वाटते की काहितरी गल्लत होते आहे, मी जे मांडायचा प्रयत्न करतो आहे ते कदाचित तुमच्यापर्यंत व्यवस्थीत पोहचत नाहीये, दुसराच व थोडासा "संकुचित अर्थ" कदाचित ह्या लेखातुन निघत आहे. हा लेख "फक्त भाषा" ह्या पुरता मर्यादीत मुळीच नाही, मात्र भाषा ही गोष्ट नक्कीच ह्या लेखात विचारात घेतली आहे. असो. तर मी हा लेख एकंदरच विवीध प्रदेशातील संस्कॄती, राहणीमान, सवयी, मानसीकता, खाणेपिणे, आचारविचार, सण ह्यांच्यातील बदल आणि एखाद्या बाहेरच्या व्यक्तीची ह्या बदलाला ऍडज्स्ट करुन घेताना होणारी मानसीक घुसमट यांचा वेध घ्यायचा प्रयत्न म्हणुन लिहला आहे. आपण जेव्हा आपल्या स्वःताच्या प्रदेशात असतो तेव्हा आपला "फ्रेम ऑफ रेफरंस" हा अतिशय मर्यादीत असतो, आपण बाहेरचे काही पाहिलेलेच नसते. त्यामुळे अनावधानाने का होईना आपण आपली बाजु "उच्च / श्रेष्ठ " मानायला सुरवात करतो. जेव्हा एखादी बाहेरील व्यक्ती आपल्या "कक्षेत" येते तेव्हा आपण नकळत त्याची तुलना आपल्याबरोबर करायला सुरवात करतो, जेव्हा एखादी गोष्ट आपल्या "फ्रेमशी" विसंगत दिसते तेव्हा ती गोष्ट आपण त्वरित "हलक्या दर्जा"ची ठरवुन मोकळे होतो. शिवाय महत्वाचे म्हणजे त्या व्यक्तीने स्वतःच्या बदल घडवुन आपल्याप्रमाणे आचरण करावे हा आपला "अट्टाहास " असतो / आहे. काही तुरळक प्रमाणात हे शक्यही आहे जसे की खाणे-पिणे , भाषा, कपडे वगैरे स्थानीक आवडीशी जुळवुन घेऊ शकतो ... पण जेव्हा प्रश्न हा "संस्कारांचा, विचारांचा व राहणीमानाचा" येतो तेव्हा ह्या गोष्टी जुळवुन घेणे अवघड बनते, मग तेथे सुरवात होते द्वंद्वाला व क्वचितच वादाला सुद्धा ... पण ह्यावेळी प्रदेश आपला असल्याने आपल्याला आपलीच बाजु बरोबर वाटते व दुसर्‍याने बदलावेच असा एक अनाठायी अट्टाहास बहुतेकांच्या वागण्यात दिसतो ... नेमके असेच घडते जेव्हा मी "परक्या प्रदेशात" जातो. पण ह्यावेळी "व्हिक्टीम" मात्र मी असतो. आता मला हे "बदल" माझ्यावर आक्रमण करणारे वाटतात व आतुन कोठेतरी आपल्यावर अन्याय होतो आहे अशी भावना निर्माण होते. बदल तर करावेच लागतात पण कुठल्या पातळीपर्यंत करावे ह्यासाठी परिमाण वेगवेगळे आहेत, ह्यात एकदम होणे शक्य नाही. मी वर म्हटल्याप्रमाने मी इथली भाषा शिकेन, खाणेपिणे सवय लाऊन घेईल, सण साजरे करीन पण मुळात जे "मराठी संस्कार" आहेत ते विसरुन "कन्नड संस्कार" अंगिकारणे मला निश्चितच जड जाईल व अर्थात मला ते मान्य नसेल. इथेही मग "द्वंद्व" सुरु होईलच ...! तर थोडक्यात सांगायचे तर प्रत्येकजण आपला स्वतःचा असा संस्कॄती, संस्कार, आचारविचार, राहणीमान ह्यांचा आपल्या सोईनुसार "चष्मे " बनवुन घेतो व त्यातुन दिसणार्‍या गोष्टींविषयी आपल्या सोईचे मत बनवतो. मात्र जेव्हा त्याला हा चष्मा उतरवुन कधीच न पाहिलेल्या एखाद्या प्रदेशात नग्न डोळ्यांनी जावे लागते तेव्हा मात्र तो अडखळतो ...! ह्यालाच मी त्या व्यक्तीचा "अर्जुन झाला " अशी समर्पक उपमा देईन ... अजुन बरेच लिहायचे आहे, तुर्तास एवढेच. बाकी सवडीने ... धन्यवाद ...! ------ छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

डॉन भाऊ, लेख मुक्तक म्हणून एकवेळ छान जमला आहे असे म्हणता येईल. पण त्यातून आपल्याला अपेक्षित नसलेला संदेश गेला आहे व तो बहुतेक करुन भाषेभोवतीच फिरत राहिलेला आहे. मात्र ही पुरवणी फार छान लिहिलीत. ती आवडली. पेठकर काका म्हणतात ते एकदम बरोब्बर. जिथे जाल तिथली भाषा/संस्कृती यांशी एकरुप होण्यातच शहाणपणा. मी कलकत्त्याच्या वास्तव्यात दोन महिन्यांत चांगला बंगाली बोलू लागलो होतो. आमच्या मिटिंगा बर्‍यापैकी बंगालीतूनच होत. त्यामुळे महाराष्ट्रात येणार्‍या परप्रांतींयाकडून माझी हीच अग्रही अपेक्षा आहे. मूळ लेखात एक खटकलेली बाब: महाराष्ट्रात बरेचदा पाट्यांवर मराठी नसतेच. केवळ इंग्रजीत पाट्या असतात. राज साहेबांसह सगळ्या मराठी प्रेमींची इच्छा/अपेक्षा येवढीच आहे की बाबांनो, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, ज्या भाषेत लिहायचे आहे ते लिहा पण पाट्यांवरील नावे मराठीत सुद्धा असू द्या. कर्नाटकात पाट्यांवर केवळ कन्नडच असल्याचे आपणच सांगितलेत, बाकी मी कधी बंगरुळूला गेलेलो नाही.... असो. विषयांतरा बद्दल क्षमस्व. आपला, (परदेशस्थ मराठी) भास्कर

ऍडीजोशी 27/01/2009 - 14:28
डॉन प्रमाणे मी सुद्धा आधी महराष्ट्र आणि आता बँगलोर ला आल्याने हेच अनुभव असेच मलाही आले आहेत (सौम्या वगळून :() पण एक मुद्दा आपण विसरतोय की मराठी लोकं अजूनही मराठीत बोलण्याबाबत इथल्या लोकांइतकी कट्टर नाहीत. अगदीच अंगाशी आल्यावर मराठीबाणा जागॄत झालाय. आत्ता कुठे मराठी लोकं मराठीचा आग्रह धरू लागली आहेत. राज ठाकरे नी बांबू टाकल्यावर पाट्या मराठीत दिसू लागल्यात. आणि बर्‍याच प्रमाणात दोन मराठी माणसं एकमेकांशी मराठीत बोलू लागलीत. त्या आधी आओ जाओ घर तुम्हारा, मराठी येत नाही आम्ही हिंदीत बोलू. मुंबईमधे आयुष्य घालवून मराठीत एक वाक्य न बोलणारे भो%#$@#%#% भि%#$#%#@% भु$#%#$#%#@% चे भैय्ये इथे मात्र व्यवस्थीत कन्नड शिकून घेतात. एका भैयानेच मला हे सांगितलं 'इनकी भासा में नही बोलेंगे तो धंदा नही होगा'. कामत यात्री निवास च्या समोर बसतो हा पानवाला. इथे मात्र हिंदी पण चालत नाही. वाट्टेल ते झालं तरी हिंदी मधे न बोलणारा रिक्षावाला आपण त्याची हिंदीत आई बहीण काढली लगेच म्हणतो 'गाली कायको देता है?' अरे >%#$@#%#% कळतं ना तुला हिंदी मग दोन वाक्य बोलल्याने जीभ झडते का तुझी? त्यामुळे मी महराष्ट्रात उशीरा जागॄत झालेला मराठीचा अभिमान आणि इथल्या लोकांचा अडेलतट्टूपणा ह्यांना एकाचा मापात मोजणार नाही.

आनंदयात्री 27/01/2009 - 14:50
भो पार्था, आपल्या या मानसिक द्वंद्वाचे कारण म्हणजे आपली फॉलो करण्याची वृत्ती आहे. कोणी राजकिय नेता म्हणतो किंवा एखादा मुद्दा मांडतो म्हणुन आपण ती विचारपद्धती (वाद) आपली म्हणतो. खरे पाहिले तर त्या मुद्द्याला याआधीच्या आयुष्यात किंवा भावविश्वात काहीही स्थान नसते, आपण उगाचच आपली मानसिक दमवणुन करुन घेतो. मी माझ्या काही अमेरिकेतल्या हुशार मित्रांकडुन गेंड्याच्या कातडीचे जाकिट आणलेय. ;) श्रद्धा कुठेच ठेवायची नाही हा मुलमंत्र !! - (सुदर्शनधारी) आंद्या गवळी

In reply to by आनंदयात्री

आनंदयात्री 27/01/2009 - 16:25
>>आपल्या या मानसिक द्वंद्वाचे कारण म्हणजे आपली फॉलो करण्याची वृत्ती आहे. कृपया आपली हा शब्द देखिल त्याच्या बहुवचनाधारित अर्थाने लक्षात घ्यावा. तुमची हा शब्द वापरलेला नाही याची नोंद घ्यावी. no offence meant !

आम्ही पहिल्यापासुनच प्रांतीयवादाच्या विरोधात आहोत! परप्रांतीयांना स्थानिक भाषेत बोलण्यासाठी आग्रह जरुर धरावा. सक्ती करु नये! - टिंग्याकृष्ण अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

In reply to by ब्रिटिश टिंग्या

>>परप्रांतीयांना स्थानिक भाषेत बोलण्यासाठी आग्रह जरुर धरावा. सक्ती करु नये! आणि हो मलाही कोणी एखाद्या परप्रांतीयाला समजावे म्हणून हिंदीत बोलण्याचा आग्रह करू नये. आणि हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे सांगून मुस्काटदाबी तर मुळीच करू नये. तसेच हापिसाच्या मिटींगमधे फक्त इंग्रजीतच बोलावे. जसे स्थानिकभाषेत बोलू नये तसे हिंदीतही बोलू नये. पुण्याचे पेशवे Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

>>आणि हो मलाही कोणी एखाद्या परप्रांतीयाला समजावे म्हणून हिंदीत बोलण्याचा आग्रह करू नये एखादा परप्रांतीय बंगाली वा राजस्थानी असल्यास आपण कोणत्या भाषेत त्याच्याशी संपर्क साधणार? इंग्रजी सर्वांनाच येते हे येथे गृहीत धरता येणार नाही! >>हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे सांगून मुस्काटदाबी तर मुळीच करू नये. सहमत! कारण हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नव्हे तर हिंदीभाषिक संख्या जास्त असल्याने सर्वत्र बोलली जाते. >>तसेच हापिसाच्या मिटींगमधे फक्त इंग्रजीतच बोलावे. जसे स्थानिकभाषेत बोलू नये तसे हिंदीतही बोलू नये. तुम्ही आयटीत काम करता असे दिसते. असो - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

In reply to by ब्रिटिश टिंग्या

>>एखादा परप्रांतीय बंगाली वा राजस्थानी असल्यास आपण कोणत्या भाषेत त्याच्याशी संपर्क साधणार? इंग्रजी सर्वांनाच येते हे येथे गृहीत धरता येणार नाही! साधारणपणे माझ्या आजूबाजूला जितके परप्रांतिय आहेत ते आयटी किंवा बँकांमधले आहेत त्यामुळे त्याना विंग्रजी येते असे गृहीत धरता येते.(आयटी किंवा ब्यांकांमधे असणारे झाडूवाले नव्हे. कारण त्याना विंग्रजी येते का नाही ते मला माहीत नाही.) >>तुम्ही आयटीत काम करता असे दिसते. हो त्या गृहीतकावरच आधारीत प्रतिसाद आहे. आणि लेखही बराचसा त्या गृहीतकावर आधारीत आहे. :) पुण्याचे पेशवे Since 1984

लिखाळ 27/01/2009 - 21:08
स्फुट छान आहे. स्थानिक रिती-रिवाजांशी जुळवून घेणेच बरोबर आहे. अशी अपेक्षा स्थानिकांची असावीच. भारतभर अथवा जगात इतरत्र शाखा असणार्‍या अस्थापनेत कोणत्या भाषेत व्यवहार चालावा याचे काही संकेत असावेतच आणि पाळलेही जावेत. स्वत:कडे बारकाईने पाहून आपल्या काही चुका तर होत नाहित ना हे तपासणे केव्हाही चांगलेच, लेख आवडला. -- लिखाळ.

प्राजु 27/01/2009 - 21:18
डॉनभाऊ, लेखन अतिशय प्रगल्भ होते आहे. मस्तच. प्रांत बदलला की, आपल्यालाही काही प्रमाणात बदलावं लागतंच याचं उत्तम स्पष्टीकरण केलं आहेस तुझ्या प्रतिसादात. यावरून एक किस्सा आठवला, आमचे एक स्नेही पूर्णपणे शाकाहारी. भारतात असताना कधीही अंड्याला स्पर्शही न केलेले. जेव्हा चायनामध्ये गेले, तेव्हा मात्र बाकी काही खाण्यापेक्षा अंडे आणि चिकन बरे असे म्हणून खायला तर लागलेच पण नंतर उत्तम बनवायलाही लागले. स्वतः मध्ये बदल कोणत्या मर्यादेपर्यंत करायचा हा प्रश्न व्यक्तीसापेक्ष आहे. कोणाची ती मर्यादा अन्न, वस्त्र, निवारा पुरती असते तर कोणाची त्यापेक्षा थोडी वर अथवा खाली असते. सुंदर स्फुट! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग 27/01/2009 - 21:38
आपण जिथे रहात असतो त्यासापेक्ष सगळ्या गोष्टी दिसायला लागतात/असाव्यात असे वाटायला लागते. परप्रांतात गेल्याने मनाची कवाडे उघडली जाऊन विचारांना मोकळेपणा येतो तो हाच असावा! तुझ्या मनात गोंधळ आहे असे वाटत नाही उलट तू त्रयस्थ राहून दोन्ही गोष्टी पाहू शकतो आहेस म्हणजे गोंधळाची अवस्था मागे पडली आहे असे वाटते. (ह्यापुढे भारताबाहेर गेल्यावर अजून वेगळेच संवाद मनात येतील हे नक्की. शेवटी आपण रहात असतो ते आपले जग असते हेच खरे.) चतुरंग

In reply to by स्वामि

अनामिक 27/01/2009 - 22:11
कन्याकुमारी ते हिमाचल आज सर्वांना व्यावहारिक पातळीवर समजणारी ही एकच भाषा आहे. तुम्ही नक्की कोणत्या भारतात राहता? सर्वांना व्यवहारिक पातळीवर समजणारी म्हणताना तुम्ही आय टी आणि इतर उच्चस्तरावरिल नोकरी करणार्‍या समाजा बद्दलच विचार केलेला दिसतोय. अनामिक

धनंजय 27/01/2009 - 22:44
निष्कर्ष काढणार्‍यावर सोडला आहे, डॉन यांनी. हे उत्तमच. पण लाल निळे अनुभव समांतर योजण्याची खुबी छान जमली आहे. "केल्याने देशाटन..."

शितल 27/01/2009 - 23:28
डॉन्या, तुझ्या मनातील व्दंद चांगले व्यक्त केले आहेस. जे आपल्या अंगवळणी पडले आहे तेच आपण जास्त पसंत करतो किंवा मनाचा कौल तिकडे झुकतो, हे स्वाभाविक आहे. :) पण स्वतःचे ते बाळ आणि दुसर्‍याचे ते कार्ट अशी एकंदरीत तुझ्या मनाची अवस्था होत नाही आहे ना ह्याचा विचार करायला हवा.

मृदुला 28/01/2009 - 02:51
लेखातल्या परिस्थितीतून जाऊन दहा वर्षे झाली. :-) मध्यंतरात कानडी जिलब्या वाचता येऊ लागल्या, रिक्षावाल्यांशी भांडतादेखील येऊ लागले. जिथे असू तिथली भाषा, संस्कृती आणि खाद्यसंस्कृती आपलीशी करण्याचा प्रयत्न करावा असे माझे मत आहे. दाक्षिणात्यांच्या भाषाप्रेमाविषयी बोलले जाते पण उत्तरेतले लोक हिंदीशिवाय दुसरी कोणती भाषा बोलतात? मराठी माणसाने समाईक भाषा म्हणून हिंदीऐवजी ग्लोबल इंग्रजी वापरावी असे मला वाटते.

प्रमोद देव 28/01/2009 - 21:28
डॉन्या मस्तच लिहिलंय. पटलंसुद्धा! म्हणूनच संतश्रेष्ट तुकाराम महाराजांनी दासबोधात एका ठिकाणी असे काहीसे लिहून ठेवलंय.....बी रोमन व्हेन इन रोम! ;) म्हणजे मग पंचाईत होत नाही. अर्थात ऐकायला हे कितीही मस्त वाटले तरी आचरणात आणायला मात्र कठीणच आहे बरं का!

डॉन्या, लेख उत्तम, प्रतिक्रियाही उत्तम... ..आणि निष्कर्ष स्वतः काढण्याचा अट्टाहास नाही ते अतिउत्तम.. मजा आली.... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

दशानन 27/01/2009 - 09:41
:) सेम टू सेम ! * येथे काही माझे हिंदी भाषीक माझे मित्र माझ्याशी बोलताना "जय महाराष्ट्र"म्हणातात व मी त्यांना " जय हरयाना" ह्याचा एक फायदा झाला त्यामायला जेव्हा चुकुन राजसाहेबांच्या सैनिकांनी हरयणावाल्यांना कुठ मुंबई मध्ये मारलं ..... पण मला येथे मार बसला नाही हे नशीब. ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

सहज 27/01/2009 - 09:54
खूप रोचक लिहले आहेस. आपण सारेच अर्जुन!!

In reply to by सहज

छोटा डॉन 27/01/2009 - 09:58
>>आपण सारेच अर्जुन!! काय योगायोग आहे पहा, योग्य शिर्षक सापडले नाही म्हणुन २ दिवस मी लिखाण अप्रकाशित ठेवले. शेवटी वैतागुन आज टाकले, आपण दुसर्‍याच प्रतिसादात एकदम करेक्ट "शिर्षक" मिळवुन दिले. आभार ...! आपली परवानगी असेल तर मी हे "शिर्षक" म्हणुन वापरु इच्छितो ... बोला काय म्हणता ? ------ छोटा डॉन

नितिन थत्ते 27/01/2009 - 10:14
~X( प्रश्नावर नेमके बोट ठेवले आहे पण त्यामुळे उत्तर धूसर झले आहे. खराटा (येथे उत्तम काथ्या कुटून मिळेल)

बहुगुणी 27/01/2009 - 10:50
मी माझं किरकोळ (नेहेमीच स्वान्तसुखाय) लिखाण करतांना अनाहुतपणे मराठी, इंग्लिश तसंच हिंदीतून करतो, तेंव्हा कधी तरी एका मित्राने 'इतक्या सहजपणे भाषा बदलायची का गरज वाटते'? असं विचारलं होतं, तेंव्हा मी खालील उत्तर दिलं होतं: कभी इंग्लिश या मराठी, कभी हिंदी मेरी बोली है भाषा तो केवल माध्यम है दिल चाहे वो कहने की कभी मैं सोचूं सावन की, कभी मन में होली है जरूरत है जो कहो, लोगोंके दिल में रहने की

डानराव, तुमच्याही अगदी सहमत. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच. सोयीसाठी आणि संवादासाठी म्हणून दुसरी, दुसर्‍याची भाषा बोलली थोडी तर कुठे काही अडत नाही. अवांतरः कधी कामाच्या निमित्ताने परदेशात फिरताना लक्षात आलं आपण स्थानिक भाषेत तोडकं मोडकं 'नमस्कार' केलं तरीही लोकं मग इंग्लिशमधून शक्य तेवढी मदत करतात. कालच वेरूळच्या लेण्यांच्याखाली एका (तिथल्या दृष्टीने) पॉश रेस्तराँमधे जेवत असताना असं लक्षात आलं की गोरी कातडी पाहिली की छान सर्व्हिस मिळते; पण त्यातल्याच एक बाई जेव्हा अस्खलित हिंदी बोलायला लागल्या तेव्हा त्यांनाही आमच्यासारखंच हाका मारून, बोलावून वेटरचं लक्ष वेधून घेऊन मगच खायला मिळालं. घोडं इथे पेंड खातं! अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

मनस्वी 27/01/2009 - 11:12
डान, तू व्यक्त केलेले सगळे विचार अगदी जशाच्या तसे मनात डोकावून गेलेत / जातात. मनातील द्वंद्व छान उतरवलं आहेस.

27/01/2009 - 11:51
सुंदर लेखन. मुक्तक आहे आपण म्हणालात तसं. पण बाष्कळ बडबड निश्चितच नाही. पटलं आणि खूप आवडलं.

डॉन राव सुंदरच लिहिले आहेत. आणी प्रतीसाद बघुन वाटत आहे की तुम्ही तुमच्या प्रमाणेच अजुनही बर्‍याच जणांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहेत. माझ्या सायबर मध्ये येणार्‍या बर्‍याचशा मुली, मुले हे परप्रांतिय आहेत पण ते खुप प्रयत्न करुन मराठीत बोलायचा प्रयत्न करत आहेत हे बघुन खुप बरे वाटते. मग मी पण कधीतरी बळच पंजाबी नाहितर गुजराथी, बिहारी झाडुन घेतो, मग जेव्हड्या खदखदुन मी त्यांचे मराठी ' एंजॉय करतो तेव्हडेच ते माझे बोलणे एंजॉय करतात ;) |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

मुद्दा चांगला आहे. थोडक्यात मांडता असता तर जास्त प्रभावी वाटला असता. प्रत्येक लाल परिच्छेदा नंतर येणारा नीळा परिच्छेद काय सांगणार आहे ह्याची आगाऊ कल्पना येते. अती पुनरोक्तीमुळे लेखन किंचित प्रभावहीन झाले आहे. असो. इतके विरुद्ध आचार विचार आपले नसतात. बँगलोर मध्ये जे जे प्रसंग अनुभवास आले त्या त्या प्रसंगांच्या पुणेरी आवृत्तीची आठवण (किंवा उलट) नक्की होत असू शकते. अशी आठवण माणसाला अंतर्मुख करते. आपलं इथे किंवा तिथे काय चुकतय ह्याचं आपण गणित मांडतो आणि ते सोडवायचा प्रयत्न करतो. ज्या राज्यात, देशात आपण जातो तिथली भाषा, रितीरिवाज आणि तिथला आहार ह्याची सवय करून घ्यावीच लागते. हा एकच नियम प्रत्येक 'परप्रांतियाने' लक्षात ठेवावा. त्यातच त्याच भलं असतं. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

In reply to by प्रभाकर पेठकर

अवलिया 27/01/2009 - 12:31
ज्या राज्यात, देशात आपण जातो तिथली भाषा, रितीरिवाज आणि तिथला आहार ह्याची सवय करून घ्यावीच लागते. हा एकच नियम प्रत्येक 'परप्रांतियाने' लक्षात ठेवावा. त्यातच त्याच भलं असतं. पूर्णपणे सहमत. --अवलिया अवलियाची अनुदिनी

छोटा डॉन 27/01/2009 - 12:25
सर्वात प्रथम लेख आवडल्याचे आवर्जुन कळवण्यार्‍या सर्व जणांचे आभार ...! पण मला वाटते की काहितरी गल्लत होते आहे, मी जे मांडायचा प्रयत्न करतो आहे ते कदाचित तुमच्यापर्यंत व्यवस्थीत पोहचत नाहीये, दुसराच व थोडासा "संकुचित अर्थ" कदाचित ह्या लेखातुन निघत आहे. हा लेख "फक्त भाषा" ह्या पुरता मर्यादीत मुळीच नाही, मात्र भाषा ही गोष्ट नक्कीच ह्या लेखात विचारात घेतली आहे. असो. तर मी हा लेख एकंदरच विवीध प्रदेशातील संस्कॄती, राहणीमान, सवयी, मानसीकता, खाणेपिणे, आचारविचार, सण ह्यांच्यातील बदल आणि एखाद्या बाहेरच्या व्यक्तीची ह्या बदलाला ऍडज्स्ट करुन घेताना होणारी मानसीक घुसमट यांचा वेध घ्यायचा प्रयत्न म्हणुन लिहला आहे. आपण जेव्हा आपल्या स्वःताच्या प्रदेशात असतो तेव्हा आपला "फ्रेम ऑफ रेफरंस" हा अतिशय मर्यादीत असतो, आपण बाहेरचे काही पाहिलेलेच नसते. त्यामुळे अनावधानाने का होईना आपण आपली बाजु "उच्च / श्रेष्ठ " मानायला सुरवात करतो. जेव्हा एखादी बाहेरील व्यक्ती आपल्या "कक्षेत" येते तेव्हा आपण नकळत त्याची तुलना आपल्याबरोबर करायला सुरवात करतो, जेव्हा एखादी गोष्ट आपल्या "फ्रेमशी" विसंगत दिसते तेव्हा ती गोष्ट आपण त्वरित "हलक्या दर्जा"ची ठरवुन मोकळे होतो. शिवाय महत्वाचे म्हणजे त्या व्यक्तीने स्वतःच्या बदल घडवुन आपल्याप्रमाणे आचरण करावे हा आपला "अट्टाहास " असतो / आहे. काही तुरळक प्रमाणात हे शक्यही आहे जसे की खाणे-पिणे , भाषा, कपडे वगैरे स्थानीक आवडीशी जुळवुन घेऊ शकतो ... पण जेव्हा प्रश्न हा "संस्कारांचा, विचारांचा व राहणीमानाचा" येतो तेव्हा ह्या गोष्टी जुळवुन घेणे अवघड बनते, मग तेथे सुरवात होते द्वंद्वाला व क्वचितच वादाला सुद्धा ... पण ह्यावेळी प्रदेश आपला असल्याने आपल्याला आपलीच बाजु बरोबर वाटते व दुसर्‍याने बदलावेच असा एक अनाठायी अट्टाहास बहुतेकांच्या वागण्यात दिसतो ... नेमके असेच घडते जेव्हा मी "परक्या प्रदेशात" जातो. पण ह्यावेळी "व्हिक्टीम" मात्र मी असतो. आता मला हे "बदल" माझ्यावर आक्रमण करणारे वाटतात व आतुन कोठेतरी आपल्यावर अन्याय होतो आहे अशी भावना निर्माण होते. बदल तर करावेच लागतात पण कुठल्या पातळीपर्यंत करावे ह्यासाठी परिमाण वेगवेगळे आहेत, ह्यात एकदम होणे शक्य नाही. मी वर म्हटल्याप्रमाने मी इथली भाषा शिकेन, खाणेपिणे सवय लाऊन घेईल, सण साजरे करीन पण मुळात जे "मराठी संस्कार" आहेत ते विसरुन "कन्नड संस्कार" अंगिकारणे मला निश्चितच जड जाईल व अर्थात मला ते मान्य नसेल. इथेही मग "द्वंद्व" सुरु होईलच ...! तर थोडक्यात सांगायचे तर प्रत्येकजण आपला स्वतःचा असा संस्कॄती, संस्कार, आचारविचार, राहणीमान ह्यांचा आपल्या सोईनुसार "चष्मे " बनवुन घेतो व त्यातुन दिसणार्‍या गोष्टींविषयी आपल्या सोईचे मत बनवतो. मात्र जेव्हा त्याला हा चष्मा उतरवुन कधीच न पाहिलेल्या एखाद्या प्रदेशात नग्न डोळ्यांनी जावे लागते तेव्हा मात्र तो अडखळतो ...! ह्यालाच मी त्या व्यक्तीचा "अर्जुन झाला " अशी समर्पक उपमा देईन ... अजुन बरेच लिहायचे आहे, तुर्तास एवढेच. बाकी सवडीने ... धन्यवाद ...! ------ छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

डॉन भाऊ, लेख मुक्तक म्हणून एकवेळ छान जमला आहे असे म्हणता येईल. पण त्यातून आपल्याला अपेक्षित नसलेला संदेश गेला आहे व तो बहुतेक करुन भाषेभोवतीच फिरत राहिलेला आहे. मात्र ही पुरवणी फार छान लिहिलीत. ती आवडली. पेठकर काका म्हणतात ते एकदम बरोब्बर. जिथे जाल तिथली भाषा/संस्कृती यांशी एकरुप होण्यातच शहाणपणा. मी कलकत्त्याच्या वास्तव्यात दोन महिन्यांत चांगला बंगाली बोलू लागलो होतो. आमच्या मिटिंगा बर्‍यापैकी बंगालीतूनच होत. त्यामुळे महाराष्ट्रात येणार्‍या परप्रांतींयाकडून माझी हीच अग्रही अपेक्षा आहे. मूळ लेखात एक खटकलेली बाब: महाराष्ट्रात बरेचदा पाट्यांवर मराठी नसतेच. केवळ इंग्रजीत पाट्या असतात. राज साहेबांसह सगळ्या मराठी प्रेमींची इच्छा/अपेक्षा येवढीच आहे की बाबांनो, इंग्रजी, हिंदी, गुजराथी, ज्या भाषेत लिहायचे आहे ते लिहा पण पाट्यांवरील नावे मराठीत सुद्धा असू द्या. कर्नाटकात पाट्यांवर केवळ कन्नडच असल्याचे आपणच सांगितलेत, बाकी मी कधी बंगरुळूला गेलेलो नाही.... असो. विषयांतरा बद्दल क्षमस्व. आपला, (परदेशस्थ मराठी) भास्कर

ऍडीजोशी 27/01/2009 - 14:28
डॉन प्रमाणे मी सुद्धा आधी महराष्ट्र आणि आता बँगलोर ला आल्याने हेच अनुभव असेच मलाही आले आहेत (सौम्या वगळून :() पण एक मुद्दा आपण विसरतोय की मराठी लोकं अजूनही मराठीत बोलण्याबाबत इथल्या लोकांइतकी कट्टर नाहीत. अगदीच अंगाशी आल्यावर मराठीबाणा जागॄत झालाय. आत्ता कुठे मराठी लोकं मराठीचा आग्रह धरू लागली आहेत. राज ठाकरे नी बांबू टाकल्यावर पाट्या मराठीत दिसू लागल्यात. आणि बर्‍याच प्रमाणात दोन मराठी माणसं एकमेकांशी मराठीत बोलू लागलीत. त्या आधी आओ जाओ घर तुम्हारा, मराठी येत नाही आम्ही हिंदीत बोलू. मुंबईमधे आयुष्य घालवून मराठीत एक वाक्य न बोलणारे भो%#$@#%#% भि%#$#%#@% भु$#%#$#%#@% चे भैय्ये इथे मात्र व्यवस्थीत कन्नड शिकून घेतात. एका भैयानेच मला हे सांगितलं 'इनकी भासा में नही बोलेंगे तो धंदा नही होगा'. कामत यात्री निवास च्या समोर बसतो हा पानवाला. इथे मात्र हिंदी पण चालत नाही. वाट्टेल ते झालं तरी हिंदी मधे न बोलणारा रिक्षावाला आपण त्याची हिंदीत आई बहीण काढली लगेच म्हणतो 'गाली कायको देता है?' अरे >%#$@#%#% कळतं ना तुला हिंदी मग दोन वाक्य बोलल्याने जीभ झडते का तुझी? त्यामुळे मी महराष्ट्रात उशीरा जागॄत झालेला मराठीचा अभिमान आणि इथल्या लोकांचा अडेलतट्टूपणा ह्यांना एकाचा मापात मोजणार नाही.

आनंदयात्री 27/01/2009 - 14:50
भो पार्था, आपल्या या मानसिक द्वंद्वाचे कारण म्हणजे आपली फॉलो करण्याची वृत्ती आहे. कोणी राजकिय नेता म्हणतो किंवा एखादा मुद्दा मांडतो म्हणुन आपण ती विचारपद्धती (वाद) आपली म्हणतो. खरे पाहिले तर त्या मुद्द्याला याआधीच्या आयुष्यात किंवा भावविश्वात काहीही स्थान नसते, आपण उगाचच आपली मानसिक दमवणुन करुन घेतो. मी माझ्या काही अमेरिकेतल्या हुशार मित्रांकडुन गेंड्याच्या कातडीचे जाकिट आणलेय. ;) श्रद्धा कुठेच ठेवायची नाही हा मुलमंत्र !! - (सुदर्शनधारी) आंद्या गवळी

In reply to by आनंदयात्री

आनंदयात्री 27/01/2009 - 16:25
>>आपल्या या मानसिक द्वंद्वाचे कारण म्हणजे आपली फॉलो करण्याची वृत्ती आहे. कृपया आपली हा शब्द देखिल त्याच्या बहुवचनाधारित अर्थाने लक्षात घ्यावा. तुमची हा शब्द वापरलेला नाही याची नोंद घ्यावी. no offence meant !

आम्ही पहिल्यापासुनच प्रांतीयवादाच्या विरोधात आहोत! परप्रांतीयांना स्थानिक भाषेत बोलण्यासाठी आग्रह जरुर धरावा. सक्ती करु नये! - टिंग्याकृष्ण अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

In reply to by ब्रिटिश टिंग्या

>>परप्रांतीयांना स्थानिक भाषेत बोलण्यासाठी आग्रह जरुर धरावा. सक्ती करु नये! आणि हो मलाही कोणी एखाद्या परप्रांतीयाला समजावे म्हणून हिंदीत बोलण्याचा आग्रह करू नये. आणि हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे सांगून मुस्काटदाबी तर मुळीच करू नये. तसेच हापिसाच्या मिटींगमधे फक्त इंग्रजीतच बोलावे. जसे स्थानिकभाषेत बोलू नये तसे हिंदीतही बोलू नये. पुण्याचे पेशवे Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

>>आणि हो मलाही कोणी एखाद्या परप्रांतीयाला समजावे म्हणून हिंदीत बोलण्याचा आग्रह करू नये एखादा परप्रांतीय बंगाली वा राजस्थानी असल्यास आपण कोणत्या भाषेत त्याच्याशी संपर्क साधणार? इंग्रजी सर्वांनाच येते हे येथे गृहीत धरता येणार नाही! >>हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे सांगून मुस्काटदाबी तर मुळीच करू नये. सहमत! कारण हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नव्हे तर हिंदीभाषिक संख्या जास्त असल्याने सर्वत्र बोलली जाते. >>तसेच हापिसाच्या मिटींगमधे फक्त इंग्रजीतच बोलावे. जसे स्थानिकभाषेत बोलू नये तसे हिंदीतही बोलू नये. तुम्ही आयटीत काम करता असे दिसते. असो - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

In reply to by ब्रिटिश टिंग्या

>>एखादा परप्रांतीय बंगाली वा राजस्थानी असल्यास आपण कोणत्या भाषेत त्याच्याशी संपर्क साधणार? इंग्रजी सर्वांनाच येते हे येथे गृहीत धरता येणार नाही! साधारणपणे माझ्या आजूबाजूला जितके परप्रांतिय आहेत ते आयटी किंवा बँकांमधले आहेत त्यामुळे त्याना विंग्रजी येते असे गृहीत धरता येते.(आयटी किंवा ब्यांकांमधे असणारे झाडूवाले नव्हे. कारण त्याना विंग्रजी येते का नाही ते मला माहीत नाही.) >>तुम्ही आयटीत काम करता असे दिसते. हो त्या गृहीतकावरच आधारीत प्रतिसाद आहे. आणि लेखही बराचसा त्या गृहीतकावर आधारीत आहे. :) पुण्याचे पेशवे Since 1984

लिखाळ 27/01/2009 - 21:08
स्फुट छान आहे. स्थानिक रिती-रिवाजांशी जुळवून घेणेच बरोबर आहे. अशी अपेक्षा स्थानिकांची असावीच. भारतभर अथवा जगात इतरत्र शाखा असणार्‍या अस्थापनेत कोणत्या भाषेत व्यवहार चालावा याचे काही संकेत असावेतच आणि पाळलेही जावेत. स्वत:कडे बारकाईने पाहून आपल्या काही चुका तर होत नाहित ना हे तपासणे केव्हाही चांगलेच, लेख आवडला. -- लिखाळ.

प्राजु 27/01/2009 - 21:18
डॉनभाऊ, लेखन अतिशय प्रगल्भ होते आहे. मस्तच. प्रांत बदलला की, आपल्यालाही काही प्रमाणात बदलावं लागतंच याचं उत्तम स्पष्टीकरण केलं आहेस तुझ्या प्रतिसादात. यावरून एक किस्सा आठवला, आमचे एक स्नेही पूर्णपणे शाकाहारी. भारतात असताना कधीही अंड्याला स्पर्शही न केलेले. जेव्हा चायनामध्ये गेले, तेव्हा मात्र बाकी काही खाण्यापेक्षा अंडे आणि चिकन बरे असे म्हणून खायला तर लागलेच पण नंतर उत्तम बनवायलाही लागले. स्वतः मध्ये बदल कोणत्या मर्यादेपर्यंत करायचा हा प्रश्न व्यक्तीसापेक्ष आहे. कोणाची ती मर्यादा अन्न, वस्त्र, निवारा पुरती असते तर कोणाची त्यापेक्षा थोडी वर अथवा खाली असते. सुंदर स्फुट! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग 27/01/2009 - 21:38
आपण जिथे रहात असतो त्यासापेक्ष सगळ्या गोष्टी दिसायला लागतात/असाव्यात असे वाटायला लागते. परप्रांतात गेल्याने मनाची कवाडे उघडली जाऊन विचारांना मोकळेपणा येतो तो हाच असावा! तुझ्या मनात गोंधळ आहे असे वाटत नाही उलट तू त्रयस्थ राहून दोन्ही गोष्टी पाहू शकतो आहेस म्हणजे गोंधळाची अवस्था मागे पडली आहे असे वाटते. (ह्यापुढे भारताबाहेर गेल्यावर अजून वेगळेच संवाद मनात येतील हे नक्की. शेवटी आपण रहात असतो ते आपले जग असते हेच खरे.) चतुरंग

In reply to by स्वामि

अनामिक 27/01/2009 - 22:11
कन्याकुमारी ते हिमाचल आज सर्वांना व्यावहारिक पातळीवर समजणारी ही एकच भाषा आहे. तुम्ही नक्की कोणत्या भारतात राहता? सर्वांना व्यवहारिक पातळीवर समजणारी म्हणताना तुम्ही आय टी आणि इतर उच्चस्तरावरिल नोकरी करणार्‍या समाजा बद्दलच विचार केलेला दिसतोय. अनामिक

धनंजय 27/01/2009 - 22:44
निष्कर्ष काढणार्‍यावर सोडला आहे, डॉन यांनी. हे उत्तमच. पण लाल निळे अनुभव समांतर योजण्याची खुबी छान जमली आहे. "केल्याने देशाटन..."

शितल 27/01/2009 - 23:28
डॉन्या, तुझ्या मनातील व्दंद चांगले व्यक्त केले आहेस. जे आपल्या अंगवळणी पडले आहे तेच आपण जास्त पसंत करतो किंवा मनाचा कौल तिकडे झुकतो, हे स्वाभाविक आहे. :) पण स्वतःचे ते बाळ आणि दुसर्‍याचे ते कार्ट अशी एकंदरीत तुझ्या मनाची अवस्था होत नाही आहे ना ह्याचा विचार करायला हवा.

मृदुला 28/01/2009 - 02:51
लेखातल्या परिस्थितीतून जाऊन दहा वर्षे झाली. :-) मध्यंतरात कानडी जिलब्या वाचता येऊ लागल्या, रिक्षावाल्यांशी भांडतादेखील येऊ लागले. जिथे असू तिथली भाषा, संस्कृती आणि खाद्यसंस्कृती आपलीशी करण्याचा प्रयत्न करावा असे माझे मत आहे. दाक्षिणात्यांच्या भाषाप्रेमाविषयी बोलले जाते पण उत्तरेतले लोक हिंदीशिवाय दुसरी कोणती भाषा बोलतात? मराठी माणसाने समाईक भाषा म्हणून हिंदीऐवजी ग्लोबल इंग्रजी वापरावी असे मला वाटते.

प्रमोद देव 28/01/2009 - 21:28
डॉन्या मस्तच लिहिलंय. पटलंसुद्धा! म्हणूनच संतश्रेष्ट तुकाराम महाराजांनी दासबोधात एका ठिकाणी असे काहीसे लिहून ठेवलंय.....बी रोमन व्हेन इन रोम! ;) म्हणजे मग पंचाईत होत नाही. अर्थात ऐकायला हे कितीही मस्त वाटले तरी आचरणात आणायला मात्र कठीणच आहे बरं का!

डॉन्या, लेख उत्तम, प्रतिक्रियाही उत्तम... ..आणि निष्कर्ष स्वतः काढण्याचा अट्टाहास नाही ते अतिउत्तम.. मजा आली.... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
लेखनप्रकार
हा काही लेख वगैरे नाही, गेल्या काही वर्षातील अनुभवांच्या आधारावर माझ्याच मनात आलेल्या ह्या मुक्त भावना आहेत, ह्याला फारतर मुक्तक किंवा बाष्कळ बडबड असे नाव देता येईल. पुण्यात" स्थानीक" असणारे मराठी मन .... बेंगलोरमध्ये "परप्रांतीय" असणारे मराठी मन .... आज पुण्यात एका नव्या कंपनीत जॉइन झालो, नवे नवे लोक भेटले, बॉसने टीमशी ओळख करुन दिली. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद सोडले तर सगळे "आपले" लोक आहेत. बाकीचे जे "उपरे" आहेत ते काही जास्त नादी लागत नाही ह्यांच्या असे दिसतेय.

विश्वजाल आणि कर्बवायूचे उत्सर्जन

लिखाळ ·

मदनबाण 12/01/2009 - 17:19
हम्म..गुगलच पांढर्‍या पेजच्या जास्त वीज खर्च करण्याबद्दल माहित होते... गुगलचा एक प्रयत्नः-- http://www.google.com/corporate/green/energy/ मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

प्रियाली 13/01/2009 - 16:18
प्रत्येक संगणकाशेजारी एखादे शोभेचे (खरे) झाड ठेवा. वरील प्रश्न सुटेल, संगणकाची शोभा वाढेल, मन प्रसन्न राहिल आणि बाकीचे फायदे खाली वाचा. अधिक माहिती: http://www.houseofplants.co.uk/healthbenefits.html

मदनबाण 12/01/2009 - 17:19
हम्म..गुगलच पांढर्‍या पेजच्या जास्त वीज खर्च करण्याबद्दल माहित होते... गुगलचा एक प्रयत्नः-- http://www.google.com/corporate/green/energy/ मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

प्रियाली 13/01/2009 - 16:18
प्रत्येक संगणकाशेजारी एखादे शोभेचे (खरे) झाड ठेवा. वरील प्रश्न सुटेल, संगणकाची शोभा वाढेल, मन प्रसन्न राहिल आणि बाकीचे फायदे खाली वाचा. अधिक माहिती: http://www.houseofplants.co.uk/healthbenefits.html
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी, आजच सकाळी पेपरात वाचले की गुगल मुळे कर्बवायुच्या उत्सर्जनात भर पडते आणि एकदम अश्चर्य वाटले. ती बातमी बीबीसीच्या स्थळावर वाचता येईल. एका अमेरिकन शास्त्रज्ञाने केलेल्या पाहणीनुसार आपण एकदा गुगलवापरुन शोध घेतला की ७ग्रॅ कर्बवायूची भर वातावरणात पडते. गुगलच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार सांगीतला गेलेला हा आकडा फार मोठा असून तो वास्तवात केवळ ०.२ग्रॅम इतकाच आहे. बातमीमध्ये, अमेरिकन संशोधकांच्या मते सध्या आयटीचा जागतिक कर्बवायू उत्पादनात २ टक्क्याचा वाटा आहे. तो आकडा वास्तविक काहिही असो.

लेखकांचे मानधन (लेखाचा दुवा)

लिखाळ ·

सुनील 09/01/2009 - 19:11
उत्साहवर्धक बातमी!! मराठीत आजवर केवळ लेखन-कौशल्यावर उपजिवीका करणारे पुल सोडले तर कोणीही नाही. त्यामुळे इंग्लीशसाठीचे भरमसाठ आकडे पाहून बरे वाटले, तरी मराठीच्या वाट्याला किती दमड्या येतील, हा प्रश्नच आहे! लिटररी एजंट म्हणजे लेखक आणि प्रकाशक यांच्यातील दलाल असावा असे वाटते. मराठीसाठीतरी हा प्रकार नवीनच! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

श्रावण मोडक 09/01/2009 - 19:42
असाच लेख आठवतो. काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी नियतकालिकाने भारतीय (इंग्रजी) लेखकांना लाखाच्या घरात कसे मानधन मिळते आहे याची स्टोरी केली होती. हे सगळे मराठीत? बापरे!!! लाख सोडा, पाच आकड्यात तरी? अवघडच काम.

In reply to by श्रावण मोडक

लिखाळ 09/01/2009 - 19:48
बापरे!!! लाख सोडा, पाच आकड्यात तरी? अवघडच काम. पाच आकड्यांत :) हा हा. लेखात त्यांनी शेवटी एका शिक्षकाचे उदाहरण देऊन आठ लाख वगैरे आकडे दिले आहेत. रामदास भटकळांचे काही प्रयत्न सुद्धा लिहिले आहेत. परवा एका बातमीत असे होते की लोक हल्ली मोठ्या प्रमाणावर पुस्तके विकत घेऊन वाचणे पसंत करतात वगैरे :) पाहु लेखकांना चांगले दिवस येतील अशी आशा. नाहितर मराठी लोकांनी इंग्रजीवर प्रभूत्व मिळवावे आणि पैसा कमवावा :) -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

In reply to by लिखाळ

श्रावण मोडक 09/01/2009 - 21:33
कर्णीक यांचा लेख पूर्ण वाचला आहे. मराठीसंदर्भात केवळ भाबडेपणा यापलीकडे त्याला काहीही अर्थ नाही. या मुद्याचे अर्थशास्त्रीय, व्यावसायीक विश्लेषण आवश्यक आहे. पॉप्युलरचे आयुर्मान, गेल्या वर्षीचा दिल्लीतला अनुभव वगैरे व्यवसाय म्हणून विचार करावयाचा झाला तर अंगभूतच विरोधाभासी आहे. इतकी वर्षे मराठी पुस्तक व्यवसाय सुरू आहे आणि आज इंग्रजीतून मराठी पुस्तकांचा परिचय करून देण्याच्या 'कल्पकते'त जातोय आपण. हसावे की रडावे? हजाराच्या आवृत्तीपलीकडे मराठीची उडी गेल्याचे दाखले सांगा. मोजून-काजून चार-दोन लेखक आणि विरळा लेखकांच्या अपवादात्मक साहित्यकृतीच्या पलीकडे जातात ते दाखले? इकॉनॉमीज ऑफ स्केल, उत्पादन वाढले की खर्चात कपात वगैरे मुद्दे न आणलेलेच बरे. वर्षानुवर्षे पुस्तकांचा व्यवसाय परवडत नाही हा ओरडाच विरोधाभासी आहे हे ध्यानी घ्यावे लागेल. व्यावसायिक मंडळी केवळ नफाच फुगवण्याचा सत्यावादीपणा करीत नसतात, तर तोटाही फुगवत असतातच. आणि तरीही वर्षानुवर्षे व्यवसाय करीतच असतात, हेच एक अर्थशास्त्रीय व्यावसायीक सत्य. व्यवसाय करण्याची रीतच अशी असेल तर बाकी काय बोलावे? आणि मग मानधनाचे आकडे वगैरे हाहाहाहाहाहा असेच राहतात. लेकीन आशा अमर आहे, नाही तर वाघिणीचे दूध प्यावे माणसाने हे बरे!!! (हा सगळा प्रतिसाद वैयक्तिक रोख ठेवून लिहिलेला नाही. या प्रश्नाच्या बाजू मांडण्यासाठी लिहिला आहे. केवळ तुमच्या प्रतिसादावरचा प्रतिसाद असा तो मानू नये ही विनंती).

In reply to by श्रावण मोडक

लिखाळ 09/01/2009 - 21:40
प्रतिसादाबद्दल आभार. या व्यवसाया बद्दल मला काहिच माहिती नाही. तुमच्या प्रतिसादाटतुन आणि कर्णिकांच्या लेखातून थोडे फार कळाले. विरंगुळा - तो लेख वाचल्यावर गेल्या चार तासात बरेच स्वप्नरंजन केले. मघाशी तर मर्सिडीज सुद्धा खरेदी केली. आता विकून टाकावी म्हणतो :) वाघिणीचे दूधच प्यावे. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

In reply to by लिखाळ

श्रावण मोडक 09/01/2009 - 21:50
स्वप्नरंजन बाकी फर्मास आवडले. ती मर्सिडीज विकू नका. स्वप्नात मी तुम्हाला भेटतो, दोघे मिळून थोडे फिरून येऊ त्या गाडीतून. लाखाचा आकडा माझ्याही डोळ्यासमोर चमकतो आहेच. थोडी मौज करता येईल. शँपेन पिऊन खूप दिवस झालेत. आधी शँपेन आणि मग थोडे इतर काही (ते ग्लेन मोरांजी वगैरे). आपल्या लाखमोलाच्या मानधनाचा आनंद (स्वप्नात का होईना) साजरा करूया की? कसे?

In reply to by श्रावण मोडक

विकास 11/01/2009 - 20:18
>>>आधी शँपेन आणि मग थोडे इतर काही (ते ग्लेन मोरांजी वगैरे) मी चुकून मोरांजी ऐवजी मोरारजी वाचले आणि थोडासा गोंधळून गेलो... :?

In reply to by विकास

लिखाळ 11/01/2009 - 20:24
हा हा हा.. :) -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

विकास 09/01/2009 - 22:08
बातमी नक्कीच उत्साहवर्धक आहे. पुस्तकाची, विशेष करून अमेरिकेतील अभ्यासाच्या पुस्तकांची किंमत हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकेल. प्रचंड महाग (विशेष करून विद्यार्थीदशेत). त्यावरून आमच्या विद्यापिठातील पुस्तकाच्या दुकानात वैतागलेल्या विद्यार्थ्यांसाठी माहीतीपत्रक लावल्याचे आठवते. त्याप्रमाणे प्रकाशकाला जवळपास ५०% पैसे मिळतात तर लेखकाला साधार ५-६% असे काहीसे भाव होते... बाकी मला आधी लेखाचे शिर्षक वाचून वाटले, तात्याच मिपावरील लेखकाला मानधन देणार आहेत म्हणून ;)

विसोबा खेचर 10/01/2009 - 00:06
त्यांना ही बातमी वाचून उत्साह यावा अश्या सदिच्छेने त्या लेखाचा दुवा दिला आहे. हा हा हा! नुसता उत्साह येऊन उपयोग काय? आमच्या लेखनाकरता जळ्ळं कोण दमड्या मोजणार आहे? :) पुढेमागे आपल्या माहितीतल्या कुणाला असे लाखो रुपये लेखनासाठी मिळाले तर आपल्याला आनंदच होईल नाही का ? हो, नक्कीच होईल.. त्या आनंदाची वाट बघतो..! काय रे लिखाळा, लेका तू अशी स्वप्न केव्हापासून बघायला लागलास? माझं ऐक. ही स्वप्न आहेत छान पण ती बघणं सोडून दे आणि वास्तवात ये बाबा! अजून तरूण आहेस, अनुभवाने लहान आहेस म्हणून हा सल्ला! :) स्वगत : छ्या ..! म्हणे लाख्खो रुपये मिळणार! लागले लगेच धावायला..! :) तात्या.

रेझर रेमॉन 10/01/2009 - 00:45
मराठी लेखनाला ला़खात मानधन मिळतं. वि.पा..निपतकारांना विचारून पहा. मर्स नको... फेरारी तून फेर्‍या मारूया. निदान एका मराठी माणसाकडे ती आहे. हजार प्रतिंची एडीशन काढून एकंदर छान चाललंय. जे.के.रॉलिंग होईल का कोणी? - रेझर

लिखाळ 11/01/2009 - 20:14
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार मानतो. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

मराठीमध्ये वाचणारी सधन लोक किती आहेत?? जवळपास शहरात राहणारी ९०% मडंळी आपली मुले इंग्रजी पुस्तके वाचावीत म्हणुन प्रयत्न करतात. फास्टर फेणे, भारा भागवत, चिवी जोशी, समर्थ याच्या सारखी चांगले साहीत्य इग्रजीत जात नाही. साहीत्य हे जास्त करुन माउअथ पब्लीसीटीवर चालते, जर मराठीतील चांगले साहीत्य इतर भांषात अनुवादीत झाले तर नक्की मोबदला वाढु शकेल. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

In reply to by सखाराम_गटणे™

लिखाळ 13/01/2009 - 16:15
ग्राहकांछी संख्या आणि क्रयशक्ती लक्षांत घेता इंग्रजी पुस्तकांचा खप जास्त असणार हे स्वाभाविक आहे. पण मराठीत उत्तम साहित्य निर्माण होते आणि लोक ते वाचत राहतील असे मला वाटते. पुस्तकांच्या किंमती आणि खपवण्याची तर्‍हा यावर सुद्धा अनेक गोष्टी अवलंबून असतील. प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

श्रावण मोडक 13/01/2009 - 19:45
एकच वाक्य हा विषय गुंडाळायला पुरेसे आहे - पुस्तकांच्या किंमती आणि खपवण्याची तर्‍हा यावर सुद्धा अनेक गोष्टी अवलंबून असतील. खुलासा एकच, अनेक नव्हेत तर सार्‍याच. कारण तशी मातीही विकता येतेच की!!!

सुनील 09/01/2009 - 19:11
उत्साहवर्धक बातमी!! मराठीत आजवर केवळ लेखन-कौशल्यावर उपजिवीका करणारे पुल सोडले तर कोणीही नाही. त्यामुळे इंग्लीशसाठीचे भरमसाठ आकडे पाहून बरे वाटले, तरी मराठीच्या वाट्याला किती दमड्या येतील, हा प्रश्नच आहे! लिटररी एजंट म्हणजे लेखक आणि प्रकाशक यांच्यातील दलाल असावा असे वाटते. मराठीसाठीतरी हा प्रकार नवीनच! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

श्रावण मोडक 09/01/2009 - 19:42
असाच लेख आठवतो. काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी नियतकालिकाने भारतीय (इंग्रजी) लेखकांना लाखाच्या घरात कसे मानधन मिळते आहे याची स्टोरी केली होती. हे सगळे मराठीत? बापरे!!! लाख सोडा, पाच आकड्यात तरी? अवघडच काम.

In reply to by श्रावण मोडक

लिखाळ 09/01/2009 - 19:48
बापरे!!! लाख सोडा, पाच आकड्यात तरी? अवघडच काम. पाच आकड्यांत :) हा हा. लेखात त्यांनी शेवटी एका शिक्षकाचे उदाहरण देऊन आठ लाख वगैरे आकडे दिले आहेत. रामदास भटकळांचे काही प्रयत्न सुद्धा लिहिले आहेत. परवा एका बातमीत असे होते की लोक हल्ली मोठ्या प्रमाणावर पुस्तके विकत घेऊन वाचणे पसंत करतात वगैरे :) पाहु लेखकांना चांगले दिवस येतील अशी आशा. नाहितर मराठी लोकांनी इंग्रजीवर प्रभूत्व मिळवावे आणि पैसा कमवावा :) -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

In reply to by लिखाळ

श्रावण मोडक 09/01/2009 - 21:33
कर्णीक यांचा लेख पूर्ण वाचला आहे. मराठीसंदर्भात केवळ भाबडेपणा यापलीकडे त्याला काहीही अर्थ नाही. या मुद्याचे अर्थशास्त्रीय, व्यावसायीक विश्लेषण आवश्यक आहे. पॉप्युलरचे आयुर्मान, गेल्या वर्षीचा दिल्लीतला अनुभव वगैरे व्यवसाय म्हणून विचार करावयाचा झाला तर अंगभूतच विरोधाभासी आहे. इतकी वर्षे मराठी पुस्तक व्यवसाय सुरू आहे आणि आज इंग्रजीतून मराठी पुस्तकांचा परिचय करून देण्याच्या 'कल्पकते'त जातोय आपण. हसावे की रडावे? हजाराच्या आवृत्तीपलीकडे मराठीची उडी गेल्याचे दाखले सांगा. मोजून-काजून चार-दोन लेखक आणि विरळा लेखकांच्या अपवादात्मक साहित्यकृतीच्या पलीकडे जातात ते दाखले? इकॉनॉमीज ऑफ स्केल, उत्पादन वाढले की खर्चात कपात वगैरे मुद्दे न आणलेलेच बरे. वर्षानुवर्षे पुस्तकांचा व्यवसाय परवडत नाही हा ओरडाच विरोधाभासी आहे हे ध्यानी घ्यावे लागेल. व्यावसायिक मंडळी केवळ नफाच फुगवण्याचा सत्यावादीपणा करीत नसतात, तर तोटाही फुगवत असतातच. आणि तरीही वर्षानुवर्षे व्यवसाय करीतच असतात, हेच एक अर्थशास्त्रीय व्यावसायीक सत्य. व्यवसाय करण्याची रीतच अशी असेल तर बाकी काय बोलावे? आणि मग मानधनाचे आकडे वगैरे हाहाहाहाहाहा असेच राहतात. लेकीन आशा अमर आहे, नाही तर वाघिणीचे दूध प्यावे माणसाने हे बरे!!! (हा सगळा प्रतिसाद वैयक्तिक रोख ठेवून लिहिलेला नाही. या प्रश्नाच्या बाजू मांडण्यासाठी लिहिला आहे. केवळ तुमच्या प्रतिसादावरचा प्रतिसाद असा तो मानू नये ही विनंती).

In reply to by श्रावण मोडक

लिखाळ 09/01/2009 - 21:40
प्रतिसादाबद्दल आभार. या व्यवसाया बद्दल मला काहिच माहिती नाही. तुमच्या प्रतिसादाटतुन आणि कर्णिकांच्या लेखातून थोडे फार कळाले. विरंगुळा - तो लेख वाचल्यावर गेल्या चार तासात बरेच स्वप्नरंजन केले. मघाशी तर मर्सिडीज सुद्धा खरेदी केली. आता विकून टाकावी म्हणतो :) वाघिणीचे दूधच प्यावे. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

In reply to by लिखाळ

श्रावण मोडक 09/01/2009 - 21:50
स्वप्नरंजन बाकी फर्मास आवडले. ती मर्सिडीज विकू नका. स्वप्नात मी तुम्हाला भेटतो, दोघे मिळून थोडे फिरून येऊ त्या गाडीतून. लाखाचा आकडा माझ्याही डोळ्यासमोर चमकतो आहेच. थोडी मौज करता येईल. शँपेन पिऊन खूप दिवस झालेत. आधी शँपेन आणि मग थोडे इतर काही (ते ग्लेन मोरांजी वगैरे). आपल्या लाखमोलाच्या मानधनाचा आनंद (स्वप्नात का होईना) साजरा करूया की? कसे?

In reply to by श्रावण मोडक

विकास 11/01/2009 - 20:18
>>>आधी शँपेन आणि मग थोडे इतर काही (ते ग्लेन मोरांजी वगैरे) मी चुकून मोरांजी ऐवजी मोरारजी वाचले आणि थोडासा गोंधळून गेलो... :?

In reply to by विकास

लिखाळ 11/01/2009 - 20:24
हा हा हा.. :) -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

विकास 09/01/2009 - 22:08
बातमी नक्कीच उत्साहवर्धक आहे. पुस्तकाची, विशेष करून अमेरिकेतील अभ्यासाच्या पुस्तकांची किंमत हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकेल. प्रचंड महाग (विशेष करून विद्यार्थीदशेत). त्यावरून आमच्या विद्यापिठातील पुस्तकाच्या दुकानात वैतागलेल्या विद्यार्थ्यांसाठी माहीतीपत्रक लावल्याचे आठवते. त्याप्रमाणे प्रकाशकाला जवळपास ५०% पैसे मिळतात तर लेखकाला साधार ५-६% असे काहीसे भाव होते... बाकी मला आधी लेखाचे शिर्षक वाचून वाटले, तात्याच मिपावरील लेखकाला मानधन देणार आहेत म्हणून ;)

विसोबा खेचर 10/01/2009 - 00:06
त्यांना ही बातमी वाचून उत्साह यावा अश्या सदिच्छेने त्या लेखाचा दुवा दिला आहे. हा हा हा! नुसता उत्साह येऊन उपयोग काय? आमच्या लेखनाकरता जळ्ळं कोण दमड्या मोजणार आहे? :) पुढेमागे आपल्या माहितीतल्या कुणाला असे लाखो रुपये लेखनासाठी मिळाले तर आपल्याला आनंदच होईल नाही का ? हो, नक्कीच होईल.. त्या आनंदाची वाट बघतो..! काय रे लिखाळा, लेका तू अशी स्वप्न केव्हापासून बघायला लागलास? माझं ऐक. ही स्वप्न आहेत छान पण ती बघणं सोडून दे आणि वास्तवात ये बाबा! अजून तरूण आहेस, अनुभवाने लहान आहेस म्हणून हा सल्ला! :) स्वगत : छ्या ..! म्हणे लाख्खो रुपये मिळणार! लागले लगेच धावायला..! :) तात्या.

रेझर रेमॉन 10/01/2009 - 00:45
मराठी लेखनाला ला़खात मानधन मिळतं. वि.पा..निपतकारांना विचारून पहा. मर्स नको... फेरारी तून फेर्‍या मारूया. निदान एका मराठी माणसाकडे ती आहे. हजार प्रतिंची एडीशन काढून एकंदर छान चाललंय. जे.के.रॉलिंग होईल का कोणी? - रेझर

लिखाळ 11/01/2009 - 20:14
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार मानतो. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

मराठीमध्ये वाचणारी सधन लोक किती आहेत?? जवळपास शहरात राहणारी ९०% मडंळी आपली मुले इंग्रजी पुस्तके वाचावीत म्हणुन प्रयत्न करतात. फास्टर फेणे, भारा भागवत, चिवी जोशी, समर्थ याच्या सारखी चांगले साहीत्य इग्रजीत जात नाही. साहीत्य हे जास्त करुन माउअथ पब्लीसीटीवर चालते, जर मराठीतील चांगले साहीत्य इतर भांषात अनुवादीत झाले तर नक्की मोबदला वाढु शकेल. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

In reply to by सखाराम_गटणे™

लिखाळ 13/01/2009 - 16:15
ग्राहकांछी संख्या आणि क्रयशक्ती लक्षांत घेता इंग्रजी पुस्तकांचा खप जास्त असणार हे स्वाभाविक आहे. पण मराठीत उत्तम साहित्य निर्माण होते आणि लोक ते वाचत राहतील असे मला वाटते. पुस्तकांच्या किंमती आणि खपवण्याची तर्‍हा यावर सुद्धा अनेक गोष्टी अवलंबून असतील. प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

श्रावण मोडक 13/01/2009 - 19:45
एकच वाक्य हा विषय गुंडाळायला पुरेसे आहे - पुस्तकांच्या किंमती आणि खपवण्याची तर्‍हा यावर सुद्धा अनेक गोष्टी अवलंबून असतील. खुलासा एकच, अनेक नव्हेत तर सार्‍याच. कारण तशी मातीही विकता येतेच की!!!
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी, आजच साप्ताहिक सकाळ मध्ये एक लेख वाचला. श्री सुनील कर्णिक यांनी लिहिलेल्या लेखकाचं मानधन ४४ लाख रुपये या लेखात भारतीय लेखकांसाठी काही उत्साहवर्धक बातमी आहे. आंतरजालावर अनेक मराठी लेखक त्यांच्या कसदार आणि बहारदार लेखणीने लेखन करताना आपण पाहतो. त्यांना ही बातमी वाचून उत्साह यावा अश्या सदिच्छेने त्या लेखाचा दुवा दिला आहे. पुढेमागे आपल्या माहितीतल्या कुणाला असे लाखो रुपये लेखनासाठी मिळाले तर आपल्याला आनंदच होईल नाही का ? :) या लेखात लिटररी एजंट असा जो उल्लेख आहे, त्या बद्दल कुणाला माहिती आहे का?

शत सर्व्हर शोधताना...

नीलकांत ·

विकास 11/12/2008 - 08:25
तात्यांनी एकट्याने खर्च उचलण्याऐवजी किमान स्वेच्छेने का होईना पण वर्गणी गोळा करणे योग्य पर्याय वाटतो. (वास्तवीक प्रत्येक सभासद नावामागे पैसे लावले तर कदाचीत काही तोतया नावे आपोआप गळून पडतील आणि सर्वर वरील दडपण कमी होऊ शकेल ;) ) सर्वांनी मिळून यावर नक्की "सक्रीय" विचार करावा असे वाटते. त्यात मी पण सहभागी आहे.

In reply to by विकास

वास्तवीक प्रत्येक सभासद नावामागे पैसे लावले तर कदाचीत काही तोतया नावे आपोआप गळून पडतील आणि सर्वर वरील दडपण कमी होऊ शकेल फेक आय्डी आणि नको असलेली नावे घालवायचा उत्तम उपाय... किती प्रॅक्टिकल आहे कल्पना नाही....नीलकांतने सुचवलेली गोष्ट पटते... तात्यांचे मत काही बदलले आहे का बघूयात... ______सर्वानुमते वर्गणीचे जे काही ठरेल ते मान्य आहे.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by विसोबा खेचर

विकास 11/12/2008 - 08:36
तात्यांच्या अवांतराला अजून थोडे अवांतरः (क्षमस्व!) मिपा वर्गणी, वापराप्रमाणे विविध दरात ठेवता येईलः
  • लेख लिहीणारे,
  • चर्चा चालू करणारे
  • चर्चेत वाद घालणारे
  • चर्चेत पुन्हा पुन्हा वाद घालणारे
  • कविता करणारे
  • विडंबने करणारे
  • मिपावरील कवितांची विडंबने करणारे
  • एका पेक्षा अधिक आयडी वापरणारे
  • चर्चेत अवांतर लिहीणारे (हा धागा सोडून :-) )
  • शुद्ध मराठीत, माहीतीपूर्ण पण वाचकांच्या अलगद डोक्यावरून जाईल असे लिहणारे
  • धर्म, निधर्म, राजकारण, समाजकारण, साम्यकारण (नवीनच शब्द आहे) यावरून एकमेकांना व्हर्चुअली चावणारे
आणि सगळ्यात शेवटी महत्वाचे
  • कुठल्यातरी नटीचा फोटू स्वतःबरोबर चिकटवणारे!
हे असेच काहीसे वाटलेले दर ठरवण्यासाठीचे विभाग आहेत, त्यात कोणाला जर साम्य वाटले तरी तो निव्वळ योगायोग समजावा. ;)

In reply to by विकास

अनंत छंदी 11/12/2008 - 10:18
:)) महत्वाचे म्हणजे सर्वात जास्त वर्गणी गांधीवादी लेखाचे गुर्‍हाळ चालविणार्‍यांना ठेवा, वाचकांना सहन करण्याचा किती ताप होतो?

सहज 11/12/2008 - 08:29
बहुमताने जे काही ठरेल ते मान्य. विकासराव म्हणतात तसे जितके आय डी तितकी जास्त वर्गणी. :-)

एड सेन्स सारख्याच अजुन जाहीराती देणार्‍या कंपण्या आहेत, त्याची सेवा वापरु शकता. मी काही मदत करु शकेन

नीलकांत 11/12/2008 - 08:40
मिसळपाव वाचण्यासाठी बंधण लादने योग्य होणार नाही असं मला वाटत. याशिवायही अनेक पर्याय आहेत की ! कुणावरच कसलेच बंधन यायला नको. स्वेच्छा ठिक आहे. याच वेळी येणार्‍या आणि चिकटून राहणार्‍या पाहूण्या वाचकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यासाठी मिसळपाव वाचण्यासाठी येण्याची नोंद बंधनकारक केली तर खुप ताण कमी होईल. याचे काही फायदे व काही तोटे आहेत. याविषयावर सुध्दा तुमचे मत द्यावे. नीलकांत

In reply to by नीलकांत

ऋषिकेश 11/12/2008 - 10:12
यापेक्षा केवळ वाचनमात्र राहण्यासाठीही फक्त कॅपचा ठेवला तरी फरक पडेल असे वाटाते म्हणजे केवळ वाचक ज्याला सभासदत्व नको आहे: तो फक्त कॅपचा टाकून प्रवेश करेल आणि ज्याला लॉगिन करायचं आहे तो आधी कॅपचा टाकून प्रवेश करेल तेव्हा नेहेमीचं मिसळपाव उघडेल मग हवंतर नेहेमीप्रमाणे लॉगिन डीटेल्स देईल यामुळे , मशीन जनरेटेड हिटसहि थांबतील आणि तात्यांना जी मुक्तता अपेक्षीत आहे (प्रत्येकाला वाचनाची मुभा असण्याची जी मला स्तुत्य वाटते) ती ही सांभाळली जाईल माझ्यामते आनंदयात्रीने असेच कुठेसे म्हटल्याचे आठवते. असल्यास द्वीरुक्तीबद्दल क्षमस्व बाकी नीलकांतशी सहमत आहे. तात्यां साईट चालवण्यास समर्थ असले तरी इतरांनी / साईटने स्वतः आर्थिक भार उचलावा. -(गोंधळलेला) ऋषिकेश

झकासराव 11/12/2008 - 09:52
याच वेळी येणार्‍या आणि चिकटून राहणार्‍या पाहूण्या वाचकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यासाठी मिसळपाव वाचण्यासाठी येण्याची नोंद बंधनकारक केली तर खुप ताण कमी होईल>>>>>>>>>. चिकटुन राहण्यार्‍या पाहुण्या वाचकाना येण्याची नोंद हा उपाय योग्य राहील. ते त्या निमित्ताने सदस्यत्व घेतील किंवा आधीच सदस्यत्व असेल तर लॉग इन करतील. जेणेकरुन मशीन जनरेटेड हिट्स वर थोडा तरी कंट्रोल येइल. पण आल्या आल्या लगेच येण्याची नोंद करण बंधनकारक करण हा उपाय तितकासा बरोबर राहणार नाही. सदस्यत्व घ्यायच्या आधी कोणी येवुन नुसतच वाचत बसेल किंवा साइटचा अंदाज घेत असेल (आपल्याला आवडेल का? किंवा इथे काय काय चांगल आहे ) तर अशा लोकाना हा प्रकार त्रासदायक वाटण्याची शक्यता आहे. त्यासाठी ठराविक टाइम लिमिट देता येइल का?? अजुन एक , मध्ये राजे (जैनाच कार्ट) यानी डेडिकेटेड सर्वर घ्या अशी कल्पना मांडली होती. त्याचा खर्च किते येतो?? स्वेच्छेने वर्गणी देणार्‍या मित्रांकडून असा सर्वर घेता यैल का? अवांतर : मला संगणकाच काडीइतक देखील ज्ञान नाही. वर लिहिलेल तुम्हा लोकांचच वाचुन जे सुचल ते लिहिलय. अतिअवांतर : आपल्यावर हिटसचा हल्ला करणार्‍या शत्रुवर आपण प्रतिहल्ला का करु नये??? त्यासाठी काहि खर्च येत असेल तर आधी त्याची वर्गणी द्यायला मी तयार आहे. ;) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

अनंत छंदी 11/12/2008 - 10:12
आपण आपणाला जी शक्य असेल ती मदत मिपाला करावी , खाते नं. दिल्यास आपण आपली मदत त्यावर जमा करू शकू. अर्थात तात्यांचे काय मत आहे ते पहावे, शेवटी ते म्हणतील ते अंतीम!

मुक्तसुनीत 11/12/2008 - 10:29
मिपावर होणार्‍या हल्ल्यांच्या आणि एकूणच वाढलेल्या वैध ट्रॅफिकच्या संदर्भातली एकूण परिस्थिती पहाता मेम्बरशिपचे बंधन असणे योग्य वाटायला लागले आहे. "कॅपचा" आले तर मात्र प्रचंड त्रास होईल ! :-( अर्थात तसे करणे अपरिहार्य असेल तर करावे लागेलच ! वर्गणी मात्र जरूर द्यायला आवडेल !

In reply to by मुक्तसुनीत

आनंदयात्री 11/12/2008 - 12:00
>>"कॅपचा" आले तर मात्र प्रचंड त्रास होईल ! काय त्रास होईल ?? ५०-१०० पाने वाचल्यावर एकदा कॅपचा किंवा वर्ड व्हेरिफिकेशन करावे लागले तर फारसा त्रास होईल असे वाटत नाही. या कॅपचामुळे जर ही बँडविड्थ दरोडेखोरी थांबली तर मोठे सर्व्हर घ्यायची किंवा हजारो रुपये खर्च करायची अजिबात गरज पडणार नाही हे मागे व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या दुरदेशींच्या हिट्स अन बँडविड्थ युसेजच्या तक्त्यांवरुन कळतेच आहे. तरीही जर पैसे गोळा करण्याचा निर्णय झालाच तर मी प्रिमियम सदस्यत्व घेईन असा विचार आहे. जर माझे मत विचारात घेतले जाणार असेल तर पैसे मंदिरातल्या देणगीसमान गोळा केले जावेत (गुप्तदान), मी देणगी दिली आहे की नाही किंवा दिलीच असेल तर किती दिली आहे याची माहिती व्यवस्थापनालाही नसावी. - आपलाच आनंदयात्री (सदस्य-खरडफळा संपादक) मिसळपाव डॉट कॉम

अभिजीत 11/12/2008 - 10:48
मिपा सर्वर वरचा ताण आणि खर्च या दोन गोष्टी स्वतंत्र पणे बघितल्या पाहिजेत. १) मिपा सर्वर वर ताण कमी करण्यासाठी - मिपाचा पूर्ण वापर करण्यासाठी सदस्य बनणे आवश्यक करावे. त्यासाठी येण्याची नोंद करणे बंधनकारक करणे हा एक चांगला उपाय आहे. नवीन येणार्‍या पाहुण्यांसाठी (जे सदस्य नाहीत) दर्शनी पानाचा 'पूर्व परिक्षण' हा पर्याय देता येइल. यात - नविन लेख/प्रतिसाद/सदस्यसंख्या वगैरे आकडेवारी, - ४-५ लेखांचे भाग जेणे करुन त्यांना संस्थळाचे स्वरुप वगैरे समजून येइल, २) संस्थळ उत्तरोत्तर खर्चाच्या बाबतीत स्व्ययंपूर्ण व्हावे यासाठी - या बाबतीत मिपाचे मालक या नात्याने तात्या अभ्यंकर यांचे विचार महत्वाचे आहेत. तरीही एक सुचवणी - पहिल्या प्रयत्नात - स्वेच्छा वर्गणी सुरु करावी. एक 'क्रिटिकल मास' जमे पर्यंत स्वेच्छा वर्गणी आणि नंतर वर्गणी चालु करावी. वर्गणी आत्ता लगेच चालु केल्यास वाचक संख्या कमी होउ शकते. (असे मला वाटते.) अर्थात याचे फायदे-तोटे दोन्ही आहेत. खर्च/वार्षिक वर्गणी देणारी संभाव्य सभासद संख्या यात मेळ येण्यासाठी लागणारे आकडे माझ्या जवळ नाहीत पण या दिशेने विचार करता येउ शकतो. तसेच, वर्गणी देणे/हिशोब वगैरे साठी जे कष्ट/गुंतवणूक/सोयी-सुविधा मालकांना कराव्या लागतील त्याची जुळणी करायचाही विचार करायला लागेल. जाहिरातीतून उत्पन्न वाढवता येइल हे खरेच, पण प्रथम इतर उपाय करुन बघावेत. जाहिरात विरहीत संस्थळ हाही एक महत्वाचा मुद्दा पुढे महत्वाचा ठरु शकतो. - अभिजीत

विसोबा खेचर 11/12/2008 - 11:02
सर्वंच्या सूचनांवर आदरपूर्वक विचार केला जाईल... सध्या मी स्वत:च खूप कामाच्या गडबडीत आहे त्यामुळे निवांतपणे विचार करायला टाईमच भेटत नाही.. तात्या.

सर्किट 11/12/2008 - 11:07
तात्या, तुझा पेपॅल किंवा गूगल चेकाऊट चा नंबर कळव. -- सर्किट

अभिज्ञ 11/12/2008 - 11:09
फेक आय डि बाबत. वरिल काहि सुचनांबरोबरच फेक आय डि टाळण्याकरिता, मिपावर नवीन सभासद होण्याकरिता, सद्य कुठल्याहि ३-५ सदस्यांचा पाठिंबा असावा. मिपावर येउन कुणि धुडगुस घालत असेल तर त्या सदस्यत्वाला पाठिंबा देणारे ५ सदस्य जबाबदार राहतील. ह्याचा मुळ उद्देश मिपावर आपल्या माहितीमधील मंडळी यावीत असाच आहे. स्पॅम आयडि टाळण्याकरिता गुगल मेल करिताहि सुरुवातीलाअसाच प्रकार करण्यात आला होता. अभिज्ञ.

वर्गणी प्रमुख म्हणुन मी आज स्वतःला मि.पा. ला अर्पण करत आहे ;) वर्गणी गोळा करणे व त्याची योग्य ती 'विल्हेवाट' लावणे हे काम मी स्वखुशीने करिन ;) आपलाच हिंदु ह्रुदय राजकुमार |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

आनंदयात्री 11/12/2008 - 12:08
तुझ्याकडे जी वर्गणी जमा होणार ती ... रिकामा बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या परवाचा ब्रेड, नासकी अंडी ! ये लवकर आमच्या बिल्डिंगची कचरी पैसे वाढवुन पाहिजे असे म्हणुन सोडुन गेलिये !!

तात्याबा,निलकांत, क्षमता वाढवल्याबद्दल अभिनंदन. अवांतरः आणखी कसल्या कसल्या क्षमता वाढवु शकता ह्याचा विचार व्हावा.

दवबिन्दु 11/12/2008 - 12:28
माकडांसारखं मोठे दगड नाही उचलता येनार पन खारुताईचा वाटा नक्की ऊचलु. काय ती खंडनी नक्की देउ.

लिखाळ 11/12/2008 - 20:36
कार्यक्षमता वाढवण्यात यशस्वी झाल्याबद्दल आपले अभिनंदन आणि विश्रांतीनंतर कार्यक्षम मिपा लवकर सुरु केल्याबद्दल आभार. :) नव्या रचनेमुळे मिपा बरेच जलद झाले आहे. पान उघडायला जो वेळ लागायचा तो सुद्धा कमी झाला आहे. मिपाच्या आर्थिक बाबीमध्ये जो निर्णय सर्वांना मान्य तो मला ही मान्य. --(शुभेच्छुक) लिखाळ.

सर्वसाक्षी 11/12/2008 - 22:56
पावत्या फाड. चांगुलपणाचा अतिरेक वाइटच रे. काहीतरी चांगले द्यावे हा तुझा अट्टाहास वाखाणण्यासारखा आहे, पण ते फुकट द्यावे असे का? अरे रस्त्याच्या कडेला टपरीवर कटिंग मारला तरी पैसे पडतात आणि पिणारे आनंदाने देतात. मग इथे कोण नाही म्हणेल? तू , मालक आम्ही भाडेकरू. सगळे मजा करू

शितल 11/12/2008 - 23:14
पण आता मिपा चांगले स्पीड देत आहे असे निदान मला तरी जाणवले आहे. :)

चतुरंग 11/12/2008 - 23:44
१ - पहिल्यापेक्षा मिपाचा पान उघडायचा वेग जवळजवळ दुपटीने वाढलाय (साधारण २ ते ३ सेकंदात पान येतेच). २ - दुहेरी प्रतिसाद यायचे प्रमाण जवळजवळ नगण्य झालेले दिसते. ३ - लेखातील चित्रे पहिल्यापेक्षा जलद उघडतात. एकूण झालेला बदल फायदेशीर दिसतोय असे वाटते. वर्गणीबाबत सर्वांच्या बरोबर आहे. (शक्यतो जाहिराती टाळता आल्या तर बरे असे वाटते. साईटचा आपलेपणा जाऊन थोडे बाजारु स्वरूप येते असे माझे मत पण कदाचित काळाच्या कसोटीवर काय जास्त व्यवहारी आहे ते बघावे लागेल!) चतुरंग

विसोबा खेचर 12/12/2008 - 00:07
सगळ्यांच्या मदतीच्या हाताबद्दल धन्यवाद... वार्षिक वर्गणी, स्वेच्छा मदत इत्यादी पर्याय बरे आहेत.. अगदीच कडकी लागली किंवा खर्च मज गरीबाच्या आवाक्याबाहेर जाऊ लागला तर विनासंकोच मदत मागीन.. आपला, (कृतज्ञ) तात्या.

विकास 11/12/2008 - 08:25
तात्यांनी एकट्याने खर्च उचलण्याऐवजी किमान स्वेच्छेने का होईना पण वर्गणी गोळा करणे योग्य पर्याय वाटतो. (वास्तवीक प्रत्येक सभासद नावामागे पैसे लावले तर कदाचीत काही तोतया नावे आपोआप गळून पडतील आणि सर्वर वरील दडपण कमी होऊ शकेल ;) ) सर्वांनी मिळून यावर नक्की "सक्रीय" विचार करावा असे वाटते. त्यात मी पण सहभागी आहे.

In reply to by विकास

वास्तवीक प्रत्येक सभासद नावामागे पैसे लावले तर कदाचीत काही तोतया नावे आपोआप गळून पडतील आणि सर्वर वरील दडपण कमी होऊ शकेल फेक आय्डी आणि नको असलेली नावे घालवायचा उत्तम उपाय... किती प्रॅक्टिकल आहे कल्पना नाही....नीलकांतने सुचवलेली गोष्ट पटते... तात्यांचे मत काही बदलले आहे का बघूयात... ______सर्वानुमते वर्गणीचे जे काही ठरेल ते मान्य आहे.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by विसोबा खेचर

विकास 11/12/2008 - 08:36
तात्यांच्या अवांतराला अजून थोडे अवांतरः (क्षमस्व!) मिपा वर्गणी, वापराप्रमाणे विविध दरात ठेवता येईलः
  • लेख लिहीणारे,
  • चर्चा चालू करणारे
  • चर्चेत वाद घालणारे
  • चर्चेत पुन्हा पुन्हा वाद घालणारे
  • कविता करणारे
  • विडंबने करणारे
  • मिपावरील कवितांची विडंबने करणारे
  • एका पेक्षा अधिक आयडी वापरणारे
  • चर्चेत अवांतर लिहीणारे (हा धागा सोडून :-) )
  • शुद्ध मराठीत, माहीतीपूर्ण पण वाचकांच्या अलगद डोक्यावरून जाईल असे लिहणारे
  • धर्म, निधर्म, राजकारण, समाजकारण, साम्यकारण (नवीनच शब्द आहे) यावरून एकमेकांना व्हर्चुअली चावणारे
आणि सगळ्यात शेवटी महत्वाचे
  • कुठल्यातरी नटीचा फोटू स्वतःबरोबर चिकटवणारे!
हे असेच काहीसे वाटलेले दर ठरवण्यासाठीचे विभाग आहेत, त्यात कोणाला जर साम्य वाटले तरी तो निव्वळ योगायोग समजावा. ;)

In reply to by विकास

अनंत छंदी 11/12/2008 - 10:18
:)) महत्वाचे म्हणजे सर्वात जास्त वर्गणी गांधीवादी लेखाचे गुर्‍हाळ चालविणार्‍यांना ठेवा, वाचकांना सहन करण्याचा किती ताप होतो?

सहज 11/12/2008 - 08:29
बहुमताने जे काही ठरेल ते मान्य. विकासराव म्हणतात तसे जितके आय डी तितकी जास्त वर्गणी. :-)

एड सेन्स सारख्याच अजुन जाहीराती देणार्‍या कंपण्या आहेत, त्याची सेवा वापरु शकता. मी काही मदत करु शकेन

नीलकांत 11/12/2008 - 08:40
मिसळपाव वाचण्यासाठी बंधण लादने योग्य होणार नाही असं मला वाटत. याशिवायही अनेक पर्याय आहेत की ! कुणावरच कसलेच बंधन यायला नको. स्वेच्छा ठिक आहे. याच वेळी येणार्‍या आणि चिकटून राहणार्‍या पाहूण्या वाचकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यासाठी मिसळपाव वाचण्यासाठी येण्याची नोंद बंधनकारक केली तर खुप ताण कमी होईल. याचे काही फायदे व काही तोटे आहेत. याविषयावर सुध्दा तुमचे मत द्यावे. नीलकांत

In reply to by नीलकांत

ऋषिकेश 11/12/2008 - 10:12
यापेक्षा केवळ वाचनमात्र राहण्यासाठीही फक्त कॅपचा ठेवला तरी फरक पडेल असे वाटाते म्हणजे केवळ वाचक ज्याला सभासदत्व नको आहे: तो फक्त कॅपचा टाकून प्रवेश करेल आणि ज्याला लॉगिन करायचं आहे तो आधी कॅपचा टाकून प्रवेश करेल तेव्हा नेहेमीचं मिसळपाव उघडेल मग हवंतर नेहेमीप्रमाणे लॉगिन डीटेल्स देईल यामुळे , मशीन जनरेटेड हिटसहि थांबतील आणि तात्यांना जी मुक्तता अपेक्षीत आहे (प्रत्येकाला वाचनाची मुभा असण्याची जी मला स्तुत्य वाटते) ती ही सांभाळली जाईल माझ्यामते आनंदयात्रीने असेच कुठेसे म्हटल्याचे आठवते. असल्यास द्वीरुक्तीबद्दल क्षमस्व बाकी नीलकांतशी सहमत आहे. तात्यां साईट चालवण्यास समर्थ असले तरी इतरांनी / साईटने स्वतः आर्थिक भार उचलावा. -(गोंधळलेला) ऋषिकेश

झकासराव 11/12/2008 - 09:52
याच वेळी येणार्‍या आणि चिकटून राहणार्‍या पाहूण्या वाचकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यासाठी मिसळपाव वाचण्यासाठी येण्याची नोंद बंधनकारक केली तर खुप ताण कमी होईल>>>>>>>>>. चिकटुन राहण्यार्‍या पाहुण्या वाचकाना येण्याची नोंद हा उपाय योग्य राहील. ते त्या निमित्ताने सदस्यत्व घेतील किंवा आधीच सदस्यत्व असेल तर लॉग इन करतील. जेणेकरुन मशीन जनरेटेड हिट्स वर थोडा तरी कंट्रोल येइल. पण आल्या आल्या लगेच येण्याची नोंद करण बंधनकारक करण हा उपाय तितकासा बरोबर राहणार नाही. सदस्यत्व घ्यायच्या आधी कोणी येवुन नुसतच वाचत बसेल किंवा साइटचा अंदाज घेत असेल (आपल्याला आवडेल का? किंवा इथे काय काय चांगल आहे ) तर अशा लोकाना हा प्रकार त्रासदायक वाटण्याची शक्यता आहे. त्यासाठी ठराविक टाइम लिमिट देता येइल का?? अजुन एक , मध्ये राजे (जैनाच कार्ट) यानी डेडिकेटेड सर्वर घ्या अशी कल्पना मांडली होती. त्याचा खर्च किते येतो?? स्वेच्छेने वर्गणी देणार्‍या मित्रांकडून असा सर्वर घेता यैल का? अवांतर : मला संगणकाच काडीइतक देखील ज्ञान नाही. वर लिहिलेल तुम्हा लोकांचच वाचुन जे सुचल ते लिहिलय. अतिअवांतर : आपल्यावर हिटसचा हल्ला करणार्‍या शत्रुवर आपण प्रतिहल्ला का करु नये??? त्यासाठी काहि खर्च येत असेल तर आधी त्याची वर्गणी द्यायला मी तयार आहे. ;) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

अनंत छंदी 11/12/2008 - 10:12
आपण आपणाला जी शक्य असेल ती मदत मिपाला करावी , खाते नं. दिल्यास आपण आपली मदत त्यावर जमा करू शकू. अर्थात तात्यांचे काय मत आहे ते पहावे, शेवटी ते म्हणतील ते अंतीम!

मुक्तसुनीत 11/12/2008 - 10:29
मिपावर होणार्‍या हल्ल्यांच्या आणि एकूणच वाढलेल्या वैध ट्रॅफिकच्या संदर्भातली एकूण परिस्थिती पहाता मेम्बरशिपचे बंधन असणे योग्य वाटायला लागले आहे. "कॅपचा" आले तर मात्र प्रचंड त्रास होईल ! :-( अर्थात तसे करणे अपरिहार्य असेल तर करावे लागेलच ! वर्गणी मात्र जरूर द्यायला आवडेल !

In reply to by मुक्तसुनीत

आनंदयात्री 11/12/2008 - 12:00
>>"कॅपचा" आले तर मात्र प्रचंड त्रास होईल ! काय त्रास होईल ?? ५०-१०० पाने वाचल्यावर एकदा कॅपचा किंवा वर्ड व्हेरिफिकेशन करावे लागले तर फारसा त्रास होईल असे वाटत नाही. या कॅपचामुळे जर ही बँडविड्थ दरोडेखोरी थांबली तर मोठे सर्व्हर घ्यायची किंवा हजारो रुपये खर्च करायची अजिबात गरज पडणार नाही हे मागे व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या दुरदेशींच्या हिट्स अन बँडविड्थ युसेजच्या तक्त्यांवरुन कळतेच आहे. तरीही जर पैसे गोळा करण्याचा निर्णय झालाच तर मी प्रिमियम सदस्यत्व घेईन असा विचार आहे. जर माझे मत विचारात घेतले जाणार असेल तर पैसे मंदिरातल्या देणगीसमान गोळा केले जावेत (गुप्तदान), मी देणगी दिली आहे की नाही किंवा दिलीच असेल तर किती दिली आहे याची माहिती व्यवस्थापनालाही नसावी. - आपलाच आनंदयात्री (सदस्य-खरडफळा संपादक) मिसळपाव डॉट कॉम

अभिजीत 11/12/2008 - 10:48
मिपा सर्वर वरचा ताण आणि खर्च या दोन गोष्टी स्वतंत्र पणे बघितल्या पाहिजेत. १) मिपा सर्वर वर ताण कमी करण्यासाठी - मिपाचा पूर्ण वापर करण्यासाठी सदस्य बनणे आवश्यक करावे. त्यासाठी येण्याची नोंद करणे बंधनकारक करणे हा एक चांगला उपाय आहे. नवीन येणार्‍या पाहुण्यांसाठी (जे सदस्य नाहीत) दर्शनी पानाचा 'पूर्व परिक्षण' हा पर्याय देता येइल. यात - नविन लेख/प्रतिसाद/सदस्यसंख्या वगैरे आकडेवारी, - ४-५ लेखांचे भाग जेणे करुन त्यांना संस्थळाचे स्वरुप वगैरे समजून येइल, २) संस्थळ उत्तरोत्तर खर्चाच्या बाबतीत स्व्ययंपूर्ण व्हावे यासाठी - या बाबतीत मिपाचे मालक या नात्याने तात्या अभ्यंकर यांचे विचार महत्वाचे आहेत. तरीही एक सुचवणी - पहिल्या प्रयत्नात - स्वेच्छा वर्गणी सुरु करावी. एक 'क्रिटिकल मास' जमे पर्यंत स्वेच्छा वर्गणी आणि नंतर वर्गणी चालु करावी. वर्गणी आत्ता लगेच चालु केल्यास वाचक संख्या कमी होउ शकते. (असे मला वाटते.) अर्थात याचे फायदे-तोटे दोन्ही आहेत. खर्च/वार्षिक वर्गणी देणारी संभाव्य सभासद संख्या यात मेळ येण्यासाठी लागणारे आकडे माझ्या जवळ नाहीत पण या दिशेने विचार करता येउ शकतो. तसेच, वर्गणी देणे/हिशोब वगैरे साठी जे कष्ट/गुंतवणूक/सोयी-सुविधा मालकांना कराव्या लागतील त्याची जुळणी करायचाही विचार करायला लागेल. जाहिरातीतून उत्पन्न वाढवता येइल हे खरेच, पण प्रथम इतर उपाय करुन बघावेत. जाहिरात विरहीत संस्थळ हाही एक महत्वाचा मुद्दा पुढे महत्वाचा ठरु शकतो. - अभिजीत

विसोबा खेचर 11/12/2008 - 11:02
सर्वंच्या सूचनांवर आदरपूर्वक विचार केला जाईल... सध्या मी स्वत:च खूप कामाच्या गडबडीत आहे त्यामुळे निवांतपणे विचार करायला टाईमच भेटत नाही.. तात्या.

सर्किट 11/12/2008 - 11:07
तात्या, तुझा पेपॅल किंवा गूगल चेकाऊट चा नंबर कळव. -- सर्किट

अभिज्ञ 11/12/2008 - 11:09
फेक आय डि बाबत. वरिल काहि सुचनांबरोबरच फेक आय डि टाळण्याकरिता, मिपावर नवीन सभासद होण्याकरिता, सद्य कुठल्याहि ३-५ सदस्यांचा पाठिंबा असावा. मिपावर येउन कुणि धुडगुस घालत असेल तर त्या सदस्यत्वाला पाठिंबा देणारे ५ सदस्य जबाबदार राहतील. ह्याचा मुळ उद्देश मिपावर आपल्या माहितीमधील मंडळी यावीत असाच आहे. स्पॅम आयडि टाळण्याकरिता गुगल मेल करिताहि सुरुवातीलाअसाच प्रकार करण्यात आला होता. अभिज्ञ.

वर्गणी प्रमुख म्हणुन मी आज स्वतःला मि.पा. ला अर्पण करत आहे ;) वर्गणी गोळा करणे व त्याची योग्य ती 'विल्हेवाट' लावणे हे काम मी स्वखुशीने करिन ;) आपलाच हिंदु ह्रुदय राजकुमार |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

आनंदयात्री 11/12/2008 - 12:08
तुझ्याकडे जी वर्गणी जमा होणार ती ... रिकामा बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या परवाचा ब्रेड, नासकी अंडी ! ये लवकर आमच्या बिल्डिंगची कचरी पैसे वाढवुन पाहिजे असे म्हणुन सोडुन गेलिये !!

तात्याबा,निलकांत, क्षमता वाढवल्याबद्दल अभिनंदन. अवांतरः आणखी कसल्या कसल्या क्षमता वाढवु शकता ह्याचा विचार व्हावा.

दवबिन्दु 11/12/2008 - 12:28
माकडांसारखं मोठे दगड नाही उचलता येनार पन खारुताईचा वाटा नक्की ऊचलु. काय ती खंडनी नक्की देउ.

लिखाळ 11/12/2008 - 20:36
कार्यक्षमता वाढवण्यात यशस्वी झाल्याबद्दल आपले अभिनंदन आणि विश्रांतीनंतर कार्यक्षम मिपा लवकर सुरु केल्याबद्दल आभार. :) नव्या रचनेमुळे मिपा बरेच जलद झाले आहे. पान उघडायला जो वेळ लागायचा तो सुद्धा कमी झाला आहे. मिपाच्या आर्थिक बाबीमध्ये जो निर्णय सर्वांना मान्य तो मला ही मान्य. --(शुभेच्छुक) लिखाळ.

सर्वसाक्षी 11/12/2008 - 22:56
पावत्या फाड. चांगुलपणाचा अतिरेक वाइटच रे. काहीतरी चांगले द्यावे हा तुझा अट्टाहास वाखाणण्यासारखा आहे, पण ते फुकट द्यावे असे का? अरे रस्त्याच्या कडेला टपरीवर कटिंग मारला तरी पैसे पडतात आणि पिणारे आनंदाने देतात. मग इथे कोण नाही म्हणेल? तू , मालक आम्ही भाडेकरू. सगळे मजा करू

शितल 11/12/2008 - 23:14
पण आता मिपा चांगले स्पीड देत आहे असे निदान मला तरी जाणवले आहे. :)

चतुरंग 11/12/2008 - 23:44
१ - पहिल्यापेक्षा मिपाचा पान उघडायचा वेग जवळजवळ दुपटीने वाढलाय (साधारण २ ते ३ सेकंदात पान येतेच). २ - दुहेरी प्रतिसाद यायचे प्रमाण जवळजवळ नगण्य झालेले दिसते. ३ - लेखातील चित्रे पहिल्यापेक्षा जलद उघडतात. एकूण झालेला बदल फायदेशीर दिसतोय असे वाटते. वर्गणीबाबत सर्वांच्या बरोबर आहे. (शक्यतो जाहिराती टाळता आल्या तर बरे असे वाटते. साईटचा आपलेपणा जाऊन थोडे बाजारु स्वरूप येते असे माझे मत पण कदाचित काळाच्या कसोटीवर काय जास्त व्यवहारी आहे ते बघावे लागेल!) चतुरंग

विसोबा खेचर 12/12/2008 - 00:07
सगळ्यांच्या मदतीच्या हाताबद्दल धन्यवाद... वार्षिक वर्गणी, स्वेच्छा मदत इत्यादी पर्याय बरे आहेत.. अगदीच कडकी लागली किंवा खर्च मज गरीबाच्या आवाक्याबाहेर जाऊ लागला तर विनासंकोच मदत मागीन.. आपला, (कृतज्ञ) तात्या.
काल मिसळपाव सेवादात्याच्या कामासाठी दिवसभर बंद होते. आहे तो सेवादाता(सर्व्हर) बदलून मोठ्या क्षमतेच्या सेवादात्याकडे आपले संकेतस्थळ हलवलेले आहे. मिसळपावचा सतत वाढणारा डेटाबेस बघता हे काम मिपा काही काळ विश्रांती अवस्थेत नेल्याशिवाय शक्य नव्हते. रात्री ९ पर्यंत काम होईल अशी अपेक्षा होती मात्र काही अनपेक्षीत अडचणींमुळे मिपा सुरू व्हायला १२:४१ वाजावे लागले. आता मिपा सुरळीत सुरू आहे. गेले दोन तीन महिने मिपासाठी नवा सेवादाता शोधतांना अनेक बाबी जाणवल्या. त्यातील खास बाब म्हणजे मिपावर वाढत जाणारा सदस्यांचा आणि पाहूण्यांचा ओघ. त्यांना सेवा पुरवण्यासाठी आहे तो सेवादाता कमी पडत होता.