शब्द-जोड्शब्द
प्रश्नाला उत्तर द्यायचे काही कारण होते का?
ते सुद्धा भर पंक्तीत.
गप्प बसायचे.
मोठ्याने विचारला म्हणुन काय झाले?
इतरांचा विचार करायला नको.
किती ठसके?
किती उचक्या?
अन्न नलिकेत कण गेला असता तर किती वांधे झाले असते?
.....
सकाळी नाश्त्याला गुळ,मध आणि कुमठा मसाला चे कालवलेले(शहाळ्याच्या पाण्यात भिजवलेले) पोहे २ प्लेट.
मिक्स ग्रेन तिखट पुर्या ६ (३इंच व्यास)
वांगी बोंडा २ (६ इंच व्यास) वांगी खास गावावरुन मागवलेली मोठ्या पपईच्या आकाराची.
पण ३ वाजलेले होते.
मिसळपाव