मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

( वरपरीक्षा )

रातराणी ·

नीलमोहर 01/04/2017 - 15:30
आली गो बाय माझी ती, किती छान विडंबन लिहिलेय ( पाडलेय) ते,

नीलमोहर 01/04/2017 - 15:30
आली गो बाय माझी ती, किती छान विडंबन लिहिलेय ( पाडलेय) ते,
आमची प्रेरणा वरपरीक्षा ........................... नव्हते मनांत तरीही, नाव नोंदवून आलो कांदेपोहे जिरले सारे, नकार पचवून आलो * होती एक परी, स्वप्नात तिच्या फसलो वर परीक्षेस मी, उगीच टाळत राहिलो * अशी नको तशी नको, कारणे शोधत राहिलो बोहल्यावर चढले मित्र, मी एकटाच राहिलो * बोलण्यास मागता वेळ, सांगे ती असते व्यस्त सकाळसायंकाळ जणू, मी पसरतो अस्ताव्यस्त * आवडलो ना तुला?,कितीदा तिला पुसावे येईल का होकार,म्हणुनी किती झुरावे * येता होकार तिचा,मन सैरभैर व्हावे वाघाची होऊन शेळी, पिंजऱ्यात बंद व्हावे * नव्हते मनात माझ्या,मग का असे

(डोलकरांचे मनोगत)

ज्ञानोबाचे पैजार ·

टायटलपासून कविनामापर्यंत सगळंच भारी ! आता मोह नित्यनवे या देहाला, बाला बाराची यावी मम सेवेला, हे हृदय हर्षिले, शीश उचलले, वंदन करण्या त्या टंच गोरीला !!

In reply to by संजय क्षीरसागर

क्या बात है सर... जिओ.... बाराची बाला खरोखर सेवेला आली तर मात्र पंचाईत होईल. बार बालांबद्दल वाचताना "शीश" ऐवजी चुकून भलतेच काहितरी वाचले गेले आणि दांडी उडाली पैजारबुवा,

नीलमोहर 12/01/2017 - 15:00
प्रेरणा कवितेतील विचार काय, तुम्ही लिहिता काय, यामुळेच आपला देश आज जिथे आहे तिथे(च) आहे. लोक घ्यायचं ते घेत नाहीत, नाही ते घेतात. काय मेलं त्या बाटल्यांत जीव अडकतो काय माहीत.

नीलमोहर 12/01/2017 - 15:07
सिरिअसली मी डोलकर, दर्याचा राजा वाल्या डोलकराचे मनोगत वाचायला आले होते :(

खेडूत 13/01/2017 - 10:28
धडपडत लटपटत रिक्षात पाय ठेवियले रिक्षात? एकट्यानंच का जायचं पण? असो, कविता जब्बरदस्त- नेहेमीप्रमाणेच. (हे नेहेमी का म्हणायचे? बाकरवडीपेक्षा सातत्य आहे आपल्या काव्याच्या चविष्टपणात)

टायटलपासून कविनामापर्यंत सगळंच भारी ! आता मोह नित्यनवे या देहाला, बाला बाराची यावी मम सेवेला, हे हृदय हर्षिले, शीश उचलले, वंदन करण्या त्या टंच गोरीला !!

In reply to by संजय क्षीरसागर

क्या बात है सर... जिओ.... बाराची बाला खरोखर सेवेला आली तर मात्र पंचाईत होईल. बार बालांबद्दल वाचताना "शीश" ऐवजी चुकून भलतेच काहितरी वाचले गेले आणि दांडी उडाली पैजारबुवा,

नीलमोहर 12/01/2017 - 15:00
प्रेरणा कवितेतील विचार काय, तुम्ही लिहिता काय, यामुळेच आपला देश आज जिथे आहे तिथे(च) आहे. लोक घ्यायचं ते घेत नाहीत, नाही ते घेतात. काय मेलं त्या बाटल्यांत जीव अडकतो काय माहीत.

नीलमोहर 12/01/2017 - 15:07
सिरिअसली मी डोलकर, दर्याचा राजा वाल्या डोलकराचे मनोगत वाचायला आले होते :(

खेडूत 13/01/2017 - 10:28
धडपडत लटपटत रिक्षात पाय ठेवियले रिक्षात? एकट्यानंच का जायचं पण? असो, कविता जब्बरदस्त- नेहेमीप्रमाणेच. (हे नेहेमी का म्हणायचे? बाकरवडीपेक्षा सातत्य आहे आपल्या काव्याच्या चविष्टपणात)
(डोलकरांचे मनोगत) पेरणा अर्थातच शतदा भरला एक प्याला शेवटचा मी तृप्त पाहुनी खंबा हा टिचर्सचा रिचवले हजारो पेग मी उदरात सदैव राहो, दरवळ हा गोल्ड फ्लेकचा चखण्याची देउन आहुती पोटाला मी किंचित पिळले अलगद त्या लिंबाला नसता जेवण व्यर्थ मानले असते मज आहे कारण आज घरी जाण्याला धडपडत लटपटत रिक्षात पाय ठेवियले कुठे जायचे ते अडखळत सांगितले जरी घरी आल्यावर पडली उपेक्षा पदरी निळकंठा सम ते अमृत मानूनी प्राशीयले !! हे विजय मल्या थोर तुझे उपकार तू दिली आम्हाला रम व्हिस्की बीयर गायबला जरी तू बँकांना देउन तुरी सदैव राहिल तुझी

(मुलिंनी धरु नये अबोला)

ज्ञानोबाचे पैजार ·

फक्त एवढेच वाटते की... उपेक्षा मुलांची कुठेही नसावी मुलींची मुलांशी गोड गट्टी असावी नसलेल्या सौंदर्याचा नको गर्व त्यांना मुलांचे स्मरण असो टवळ्यांना - चलदूर अंघोळकर

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

हसुन हसुन लोळलो. :=)) कवितेचे, नावांचे आणि प्रतिक्रियेचेही विडंबण.... सर्वच अप्रतिम !! तुमच्या कल्पनाशक्तीला आमचा मनापासुन दंडवत !!

पैसा 25/12/2016 - 09:48
=)) मी पैला लिहायचं राहिलं का पैजारबुवा!

पैजारबुवा! =)) =)) कवितेचं ठीक आहे, त्यावरच्या उत्स्फूर्त प्रतिसादाचही विडंबन ठीकच आहे, पण =)) =)) "चलदूर अंघोळकर" =)) ठ्ठो! मेलो! =)) उखळातलं कांडण तुफान झालंय!! Sandy

In reply to by चांदणे संदीप

आदूबाळ 25/12/2016 - 15:30
"चलदूर अंघोळकर" =)) ठ्ठो! मेलो! =))
+१ पैजारबुवांना ही सिद्धी प्राप्त आहे. मागे एकदा त्यांनी आशु जोग यांच्या प्रतिसादाचं विडंबन करून खाली "पशु रोग" अशी सही केली होती!

नीलमोहर 26/12/2016 - 11:00
मुलांनी मुलींशी अबोला धरुन फुकटचा भाव खाऊ नये, त्यांच्या मनात, हा बरा की तो, असा विचार चालू असतो डेटवर असतांना उगाच मित्रांशी फोनवर बोलत बसू नये, कामधाम सोडून मुली तुमच्या बरोबर आलेल्या असतात ती सोबत असता उठसूठ पल्सरला ब्रेक मारू नये, असले जुने पुराणे फंडे मुली पुरत्या ओळखून असतात ती ऑनलाइन असता व्हाट्सअपवर बोलावे, बळेच टायपायला वेळ लावू नये, वरवर बिझ्झी आहे म्हणताना तुमच्या मन में लड्डू फुटत असतातच आपली तीक्ष्ण नजर तिच्या स्वप्नाळू नजरेत गुंफू नये, स्वतःवर ताबा ठेवण्याच्या तिच्या प्रयत्नांचे इमले मग कोसळू लागतात इमान राखावं एकीशी, उगाच इथे तिथे गळ टाकू नये, तुमच्यासाठी ती कुणी एक असते, त्या एकीसाठी तुम्ही सारं जग असता, याचे भान राखावे - भावना सांडणे

In reply to by नीलमोहर

लैच भावना सांडणारी कविता. अक्षरशः शब्द न शब्द काळजाला भिडला. रच्याकने :- डेटवर असतांना उगाच मित्रांशी फोनवर बोलत बसू नये, कामधाम सोडून मुली तुमच्या बरोबर आलेल्या असतात हे सोडून बाकी सारे पटले. पैजारबुवा,

श्वेता२४ 23/09/2022 - 17:02
ढबोल्या इतके नाही आवडले पण....मुलिंनी मुलांशी अबोला धरुन बिचार्‍यांना अडचणीत आणू नये त्यांच्या मनात विराटच्या झंजावाती खेळी बद्दल विचार चालू असतो हे अगदी पटले...... आमच्याइथे हे लागू आहे. त्यामुळे यापुढे अबोला धरणे बंद.... :))

मस्तच वाचुन हासणे अन् हासून ते लोळणे मग लोळता लोळता पोट का दुखावे? मी ओळखून आहे सारे...... डोळ्यांत पापण्यांना मग का पुर यावा? मिटताच पापण्यांना का पैजारबुवा दिसावा? हे चित्र जीवघेणे हरती इथे मिपाणे मी ओळखून आहे सारे .......

nutanm 26/09/2022 - 01:40
ज्ञानोबांचे पैजार यांच्या मूळ कवितेपेक्षा अर्थात ज्ञा पै यांचीक्षमा मागून नीलमोहर यांची कविता खूप आवडली.श्र्वेता24 यांचेही म्हणणे नाही पटले मुलींनि मुलांशी अबोला धरू नये का तर म्हणे मुलांच्या डोक्यात म्हणे विराट म्हणजे क्रिकेट ई० चे विचार चालू असतात( केवढा मोठा task नाही?) आणि मूली काम सोडून तुमच्या बरोबर आलेल्या असतात हे बरोबर नाही , हे बरोबरच आहे ,कारण एखादीच अशी असेल भाग्यवान जिला घरात काम सांगितले जात नाही, अगदी एकुलती एक असो किंवा चारातली एक घरकाम डोक्यावर आसतेच काही नाहीतर घर आवरून स्वच्छ नीटनेटके ठेवणे ही बहुतेक घराघरांत मुलीचीच जबाबदारी मानली जाते. मुलाची नाही .

फक्त एवढेच वाटते की... उपेक्षा मुलांची कुठेही नसावी मुलींची मुलांशी गोड गट्टी असावी नसलेल्या सौंदर्याचा नको गर्व त्यांना मुलांचे स्मरण असो टवळ्यांना - चलदूर अंघोळकर

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

हसुन हसुन लोळलो. :=)) कवितेचे, नावांचे आणि प्रतिक्रियेचेही विडंबण.... सर्वच अप्रतिम !! तुमच्या कल्पनाशक्तीला आमचा मनापासुन दंडवत !!

पैसा 25/12/2016 - 09:48
=)) मी पैला लिहायचं राहिलं का पैजारबुवा!

पैजारबुवा! =)) =)) कवितेचं ठीक आहे, त्यावरच्या उत्स्फूर्त प्रतिसादाचही विडंबन ठीकच आहे, पण =)) =)) "चलदूर अंघोळकर" =)) ठ्ठो! मेलो! =)) उखळातलं कांडण तुफान झालंय!! Sandy

In reply to by चांदणे संदीप

आदूबाळ 25/12/2016 - 15:30
"चलदूर अंघोळकर" =)) ठ्ठो! मेलो! =))
+१ पैजारबुवांना ही सिद्धी प्राप्त आहे. मागे एकदा त्यांनी आशु जोग यांच्या प्रतिसादाचं विडंबन करून खाली "पशु रोग" अशी सही केली होती!

नीलमोहर 26/12/2016 - 11:00
मुलांनी मुलींशी अबोला धरुन फुकटचा भाव खाऊ नये, त्यांच्या मनात, हा बरा की तो, असा विचार चालू असतो डेटवर असतांना उगाच मित्रांशी फोनवर बोलत बसू नये, कामधाम सोडून मुली तुमच्या बरोबर आलेल्या असतात ती सोबत असता उठसूठ पल्सरला ब्रेक मारू नये, असले जुने पुराणे फंडे मुली पुरत्या ओळखून असतात ती ऑनलाइन असता व्हाट्सअपवर बोलावे, बळेच टायपायला वेळ लावू नये, वरवर बिझ्झी आहे म्हणताना तुमच्या मन में लड्डू फुटत असतातच आपली तीक्ष्ण नजर तिच्या स्वप्नाळू नजरेत गुंफू नये, स्वतःवर ताबा ठेवण्याच्या तिच्या प्रयत्नांचे इमले मग कोसळू लागतात इमान राखावं एकीशी, उगाच इथे तिथे गळ टाकू नये, तुमच्यासाठी ती कुणी एक असते, त्या एकीसाठी तुम्ही सारं जग असता, याचे भान राखावे - भावना सांडणे

In reply to by नीलमोहर

लैच भावना सांडणारी कविता. अक्षरशः शब्द न शब्द काळजाला भिडला. रच्याकने :- डेटवर असतांना उगाच मित्रांशी फोनवर बोलत बसू नये, कामधाम सोडून मुली तुमच्या बरोबर आलेल्या असतात हे सोडून बाकी सारे पटले. पैजारबुवा,

श्वेता२४ 23/09/2022 - 17:02
ढबोल्या इतके नाही आवडले पण....मुलिंनी मुलांशी अबोला धरुन बिचार्‍यांना अडचणीत आणू नये त्यांच्या मनात विराटच्या झंजावाती खेळी बद्दल विचार चालू असतो हे अगदी पटले...... आमच्याइथे हे लागू आहे. त्यामुळे यापुढे अबोला धरणे बंद.... :))

मस्तच वाचुन हासणे अन् हासून ते लोळणे मग लोळता लोळता पोट का दुखावे? मी ओळखून आहे सारे...... डोळ्यांत पापण्यांना मग का पुर यावा? मिटताच पापण्यांना का पैजारबुवा दिसावा? हे चित्र जीवघेणे हरती इथे मिपाणे मी ओळखून आहे सारे .......

nutanm 26/09/2022 - 01:40
ज्ञानोबांचे पैजार यांच्या मूळ कवितेपेक्षा अर्थात ज्ञा पै यांचीक्षमा मागून नीलमोहर यांची कविता खूप आवडली.श्र्वेता24 यांचेही म्हणणे नाही पटले मुलींनि मुलांशी अबोला धरू नये का तर म्हणे मुलांच्या डोक्यात म्हणे विराट म्हणजे क्रिकेट ई० चे विचार चालू असतात( केवढा मोठा task नाही?) आणि मूली काम सोडून तुमच्या बरोबर आलेल्या असतात हे बरोबर नाही , हे बरोबरच आहे ,कारण एखादीच अशी असेल भाग्यवान जिला घरात काम सांगितले जात नाही, अगदी एकुलती एक असो किंवा चारातली एक घरकाम डोक्यावर आसतेच काही नाहीतर घर आवरून स्वच्छ नीटनेटके ठेवणे ही बहुतेक घराघरांत मुलीचीच जबाबदारी मानली जाते. मुलाची नाही .
आमचे परम मित्र व मिपावरचे जगप्रसिध्द कवीवर्य मा रा रा संदिपचंद्र रावजी चांदणे साहेब यांची क्षमा मागुन माझे हे काव्य पुशप रसिक वाचकांच्या चरणी सविनय सादर करतो. पेरणा अर्थातच (मुलिंनी धरु नये अबोला) मुलिंनी मुलांशी अबोला धरुन बिचार्‍यांना अडचणीत आणू नये त्यांच्या मनात विराटच्या झंजावाती खेळी बद्दल विचार चालू असतो आपली आधाशी नजर दुकानात दिसणार्‍या (आणि न दिसणार्‍या) प्रत्येक वस्तूवरुन फिरवू नये मुलांच्या खिशात असलेल्या एकमेव शंभराच्या नोटेचे हिशेब ढासळू लागतात मोबाईलची रिंग वाजली की आपली जागा

(कोरडी भाकर)

ज्ञानोबाचे पैजार ·

या भावूक ओळींचा : मन पुन्हा गर्भार झालेले व्यथेने वेदना पुरवेल डोहाळे परस्पर हा जुगाड : मन पुन्हा हळूवार जाहले त्या आठवाने जेव्हा घ्यायचा परस्पर, वेटरही आमची ऑर्डर तितकाच भारी जमवलांय!

या भावूक ओळींचा : मन पुन्हा गर्भार झालेले व्यथेने वेदना पुरवेल डोहाळे परस्पर हा जुगाड : मन पुन्हा हळूवार जाहले त्या आठवाने जेव्हा घ्यायचा परस्पर, वेटरही आमची ऑर्डर तितकाच भारी जमवलांय!
मागच्या वेळी पेर्णा दिली नव्हती तर नाखुकाकांनी माझा कान धरला होता, त्यामुळे यावेळी न विसरता - ही पेर्णा फार धावाधाव झाली, सकाळी खरोखर जेवणा तरी सुधा, नाराज नसे मी तुझ्यावर मी किती दडवून ठेवले या ढेरीला कुत्सित नजरा घाव घालती.. या..!

(लिहितो विडंबन स्वतःच साठी)

ज्ञानोबाचे पैजार ·

नाखु 23/11/2016 - 14:01
या प्रतिसादात्मक काव्यासाठी तरी मूळ काव्याला श्रेय द्यायला पाहिजे.
लिहा लिहा तुम्ही लिहा कविता धीर जराही मनी न धरा! जोरात चालूदे गिरणी तुमची पिठही पाडा भराभरा
जमालगोटा कडवे खास ठेवणीतले. अमक्या तमक्या यमक्यातला नाखु

In reply to by नाखु

आम्ही ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचे बुवा मुख्याध्यापक आहेत. (इथे कानाला (स्वतःच्या) हात लावणारी स्मायली कल्पावी) पैजारबुवा,

अजया 23/11/2016 - 21:06
=)) महान विडंबक आहेत पैजारबुवा!

@पुन्हा अवेळी आली कळ जर पोट दाबुनी ठेउ नका पाडून टाका मळमळ सारी विचार कधिही करु नका. ››› =)) अच्च क्काय! =)) दू दू दू ! थांबा हं आता तुम्हाला ना Ssssss तांब्या घेऊन . . . . . . . . . . नळावरच पाठवतो! ;)

बरखा 05/12/2016 - 17:08
"विषय सत्वरी ना मिळतो जर तर उघडा गालीब किंवा ग्रेस उडवा धुरळा यमकांचा की वाचन करता यावा फेस" हे भारी....

नाखु 23/11/2016 - 14:01
या प्रतिसादात्मक काव्यासाठी तरी मूळ काव्याला श्रेय द्यायला पाहिजे.
लिहा लिहा तुम्ही लिहा कविता धीर जराही मनी न धरा! जोरात चालूदे गिरणी तुमची पिठही पाडा भराभरा
जमालगोटा कडवे खास ठेवणीतले. अमक्या तमक्या यमक्यातला नाखु

In reply to by नाखु

आम्ही ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचे बुवा मुख्याध्यापक आहेत. (इथे कानाला (स्वतःच्या) हात लावणारी स्मायली कल्पावी) पैजारबुवा,

अजया 23/11/2016 - 21:06
=)) महान विडंबक आहेत पैजारबुवा!

@पुन्हा अवेळी आली कळ जर पोट दाबुनी ठेउ नका पाडून टाका मळमळ सारी विचार कधिही करु नका. ››› =)) अच्च क्काय! =)) दू दू दू ! थांबा हं आता तुम्हाला ना Ssssss तांब्या घेऊन . . . . . . . . . . नळावरच पाठवतो! ;)

बरखा 05/12/2016 - 17:08
"विषय सत्वरी ना मिळतो जर तर उघडा गालीब किंवा ग्रेस उडवा धुरळा यमकांचा की वाचन करता यावा फेस" हे भारी....
लिहितो विडंबन स्वतःच साठी समोर दिसता कच्चा माल शब्द कल्पना यमके सारी आपसुक धरती त्यावर ताल विषय निवडीचा नसे विकल्प चारोळी, गजल की पोवाडा, जो कविने विषय मांडला त्यावरी केवळ तुटून पडा वाचून किंवा दुर्लक्षूनही डोळ्यांपुढती नाचत राही मग डोक्याची होते मंडई लेखणी खुपसून फाडून खाई लिहा लिहा तुम्ही लिहा कविता धीर जराही मनी न धरा! जोरात चालूदे गिरणी तुमची पिठही पाडा भराभरा विषय सत्वरी ना मिळतो जर तर उघडा गालीब किंवा ग्रेस उडवा धुरळा यमकांचा की वाचन करता यावा फेस पुन्हा अवेळी आली कळ जर पोट दाबुनी ठेउ नका पाडून टाका मळमळ सारी विचार कधिही करु नका पैजारबुवा,

(काळी असे कुणाची)

ज्ञानोबाचे पैजार ·

वेल्लाभट 19/11/2016 - 11:49
परीर्वतन
हे मीटर मधे बसवण्यासाठी घेतलेलं कवीचं स्वातंत्र्य आहे की व्याकरणाची चूक समजावी?

In reply to by वेल्लाभट

अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया । दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व वाचकेश्वर:|| रच्याकने:- (माझ्या घरा समोर रहाणार्‍या कवितेला दोन लांबसडक वेण्या आहेत) पैजारबुवा,

एस 20/11/2016 - 00:44
कविता असे कुणाची, विडंबतात कोणी मज प्रतिसादही न मिळावा, हा मिपायोग आहे. सांगू कसे कुणाला, मी व्यनि केला नाही ही सोय खरडवहीची, मी वापरू न पाहे जिल्बि टाकू पहातो, वाचतात लोक एथे धागा शोधू जाता, तो संपादित आहे रागे करिता दंगा, मी लिहितो काहीबाही सकाळी येता जाग, आयडी बॅन्ड् आहे!

In reply to by एस

हा दर्द तर मूळ गाण्यातही नाहीये... मनापासून लिहिलेल्या या ओळींना अनेक जण मनापासून दाद देतील... इसका अंजाम भी कुछ सोच लिया है हसरत? तूने रब्त उन से इस दर्जा बढा रक्खा है... पैजारबुवा,

वेल्लाभट 19/11/2016 - 11:49
परीर्वतन
हे मीटर मधे बसवण्यासाठी घेतलेलं कवीचं स्वातंत्र्य आहे की व्याकरणाची चूक समजावी?

In reply to by वेल्लाभट

अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया । दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व वाचकेश्वर:|| रच्याकने:- (माझ्या घरा समोर रहाणार्‍या कवितेला दोन लांबसडक वेण्या आहेत) पैजारबुवा,

एस 20/11/2016 - 00:44
कविता असे कुणाची, विडंबतात कोणी मज प्रतिसादही न मिळावा, हा मिपायोग आहे. सांगू कसे कुणाला, मी व्यनि केला नाही ही सोय खरडवहीची, मी वापरू न पाहे जिल्बि टाकू पहातो, वाचतात लोक एथे धागा शोधू जाता, तो संपादित आहे रागे करिता दंगा, मी लिहितो काहीबाही सकाळी येता जाग, आयडी बॅन्ड् आहे!

In reply to by एस

हा दर्द तर मूळ गाण्यातही नाहीये... मनापासून लिहिलेल्या या ओळींना अनेक जण मनापासून दाद देतील... इसका अंजाम भी कुछ सोच लिया है हसरत? तूने रब्त उन से इस दर्जा बढा रक्खा है... पैजारबुवा,
लैच दिवसांनी मिपावर आलो आणि पहिल्याच धाग्यावर हात शिवशिवायला लागले.... काळी असे कुणाची, आक्रंदतात तेची, मज पांढरी स्फुरावी, हा दैवयोग आहे, सांगू कसे कुणाला, मी ब्यांकेत गेलो नाही, ही सवय डेबीट कार्डची, हीतकारी ठरत् आहे, काही करु पहातो, नसतात लोक तेथे, पूसता कळे असे की, तो लायनीत आहे, परीर्वतन जहाले, रात्रीत काय ऐसे, की भर सायंकाळी, हा बार रिक्त आहे, -(पैजारबुवा) आनंदीआनंद

!!फ्लश!!

अत्रुप्त आत्मा ·

In reply to by यसवायजी

चौकटराजा 05/10/2016 - 17:52
धन्य आनंद दिन पूर्ण मम कामना... नम्बर लागावा मधेच लोभ धरीला महा.. प्राप्त तो दिव्य पथ ( स्पेशल एन्ट्री) पूर्ण ती आराधना.... संगीत " कळ" कल्लोळ ह्या नाटकातील पद.

In reply to by टवाळ कार्टा

नाखु 05/10/2016 - 17:26
कळा लागल्या जीवा असे का म्हणायचेय तुला टका... चला गृहस्थाश्रमाने "मुळ कवी" हरवलेत की काय असे अगोबांचे (विनाकारण) मत होते ते दूर झाले...आणि मळभ दूर झाले

चौकटराजा 05/10/2016 - 17:46
ते कालच आमचे निवासी येऊन गेले. ते संसारात रमले म्हणून कवतिक केले तर हे शेफारले .उतले मातले घेतल्या वशाला टाकते झाले.संसाराच गम्भीर वसा सोडून वात्रट पणाचा पट आता हे पुन्हा मांडतायत काय...... हे टिळकांच्या शाळेचे माजी ( खरे तर .*जी विद्यार्थी) काय रे ब्वा कोण झाला होतास तू कसा परतलास तू..... ?

प्रचेतस 05/10/2016 - 19:39
सहज सुंदर कविता. कवीने घाईवाल्यांची व्यथा फार सुरेखरीत्या मांडली आहे. त्यात स्वत:चा नंबर असूनही हळूच दुसऱ्याला पुढे सोडून व्यथेतून एक अलवार कथा निर्माण केलीय त्याला तोड नाही. कवीची स्वाक्षरी आणि शेवटचे ते कुंथणे देखील मनोवेधक.

बॅटमॅन 05/10/2016 - 23:12
कविता मनोवेधक आपलं ते हे फ्लश खेचक! कविवर्यांना विनंती आहे की एकदा विमानातील बिनपाण्याच्या फ्लशचा अनुभव घ्यावा. अतिशय हृदयद्रावक वगैरे आहे. एकदा आमच्या पोटाने भर विमानातच बंड पुकारले तेव्हा आत गेलो. थोड्या वेळाने कुणी दरवाजा ठोठावत आलं. मी ओरडलो, अगोदर इंग्रजी व नंतर हिंदीतून "अबे मोकळे तरी होऊ द्या". तरी ठोठावणं थांबलंच नाय. मीही बधलो नाही, नंतर कळालं की पायलटला लागली होती जोराची आणि नेमका मी त्याच्या जवळच्याच स्वच्चकुपात गेलेलो. =)) दुसरा रोचक अनुभव जर्मनीतला. डुसेलडॉर्फ रेल्वे स्टेशनबाहेरचा रस्ता. एका बाजूला हाटेले आणि दुसर्‍या बाजूला बस ष्टाप आणि एक सार्वजनिक. ५० सेंटचे नाणे टाकून आत गेलो. विधी आटपून बाहेर आलो. सुदैवाने लौकर आटोपलं, नायतर आत लिहिलेलं, "२० मिनिटांत न आटपल्यास दार आपोआप उघडेल आणि मग बाहेरून नाणे टाकावे लागेल". =))

कंजूस 06/10/2016 - 04:36
देशोदेशींचे महाल,राजवाडे,म्युझिअम,मंदिरे आणि निसर्ग दाखवण्यात आले पर्यटनात पण कळनिवारक स्थानके दाखवण्याची गरज भासत आहे. एका कविच्या प्रतिभेचा प्रवास! "व्हेनिसमधली मलमूत्र प्रक्रिया " अशा लेखांच्या प्रतिक्षेत.

तिमा 06/10/2016 - 13:42
आपला नंबर आपणहून दुसर्‍याला देणे, हा केवळ परोपकारच असेल असे नाही. 'बद्धकोष्ठ' वाले पण परस्पर पुण्य मिळवत असतील.

In reply to by यसवायजी

चौकटराजा 05/10/2016 - 17:52
धन्य आनंद दिन पूर्ण मम कामना... नम्बर लागावा मधेच लोभ धरीला महा.. प्राप्त तो दिव्य पथ ( स्पेशल एन्ट्री) पूर्ण ती आराधना.... संगीत " कळ" कल्लोळ ह्या नाटकातील पद.

In reply to by टवाळ कार्टा

नाखु 05/10/2016 - 17:26
कळा लागल्या जीवा असे का म्हणायचेय तुला टका... चला गृहस्थाश्रमाने "मुळ कवी" हरवलेत की काय असे अगोबांचे (विनाकारण) मत होते ते दूर झाले...आणि मळभ दूर झाले

चौकटराजा 05/10/2016 - 17:46
ते कालच आमचे निवासी येऊन गेले. ते संसारात रमले म्हणून कवतिक केले तर हे शेफारले .उतले मातले घेतल्या वशाला टाकते झाले.संसाराच गम्भीर वसा सोडून वात्रट पणाचा पट आता हे पुन्हा मांडतायत काय...... हे टिळकांच्या शाळेचे माजी ( खरे तर .*जी विद्यार्थी) काय रे ब्वा कोण झाला होतास तू कसा परतलास तू..... ?

प्रचेतस 05/10/2016 - 19:39
सहज सुंदर कविता. कवीने घाईवाल्यांची व्यथा फार सुरेखरीत्या मांडली आहे. त्यात स्वत:चा नंबर असूनही हळूच दुसऱ्याला पुढे सोडून व्यथेतून एक अलवार कथा निर्माण केलीय त्याला तोड नाही. कवीची स्वाक्षरी आणि शेवटचे ते कुंथणे देखील मनोवेधक.

बॅटमॅन 05/10/2016 - 23:12
कविता मनोवेधक आपलं ते हे फ्लश खेचक! कविवर्यांना विनंती आहे की एकदा विमानातील बिनपाण्याच्या फ्लशचा अनुभव घ्यावा. अतिशय हृदयद्रावक वगैरे आहे. एकदा आमच्या पोटाने भर विमानातच बंड पुकारले तेव्हा आत गेलो. थोड्या वेळाने कुणी दरवाजा ठोठावत आलं. मी ओरडलो, अगोदर इंग्रजी व नंतर हिंदीतून "अबे मोकळे तरी होऊ द्या". तरी ठोठावणं थांबलंच नाय. मीही बधलो नाही, नंतर कळालं की पायलटला लागली होती जोराची आणि नेमका मी त्याच्या जवळच्याच स्वच्चकुपात गेलेलो. =)) दुसरा रोचक अनुभव जर्मनीतला. डुसेलडॉर्फ रेल्वे स्टेशनबाहेरचा रस्ता. एका बाजूला हाटेले आणि दुसर्‍या बाजूला बस ष्टाप आणि एक सार्वजनिक. ५० सेंटचे नाणे टाकून आत गेलो. विधी आटपून बाहेर आलो. सुदैवाने लौकर आटोपलं, नायतर आत लिहिलेलं, "२० मिनिटांत न आटपल्यास दार आपोआप उघडेल आणि मग बाहेरून नाणे टाकावे लागेल". =))

कंजूस 06/10/2016 - 04:36
देशोदेशींचे महाल,राजवाडे,म्युझिअम,मंदिरे आणि निसर्ग दाखवण्यात आले पर्यटनात पण कळनिवारक स्थानके दाखवण्याची गरज भासत आहे. एका कविच्या प्रतिभेचा प्रवास! "व्हेनिसमधली मलमूत्र प्रक्रिया " अशा लेखांच्या प्रतिक्षेत.

तिमा 06/10/2016 - 13:42
आपला नंबर आपणहून दुसर्‍याला देणे, हा केवळ परोपकारच असेल असे नाही. 'बद्धकोष्ठ' वाले पण परस्पर पुण्य मिळवत असतील.

(हूं)

रातराणी ·
आमची प्रेरणा आशा मनात तुझी धुसर धुसर, मागताना आवाज कातर कातर, स्मरता जुन्या त्या आठवणींना, दरवळलो मी अत्तर अत्तर !!१!! क्लायंट कायम करतो काशी, म्हणतो पगार कसा छापाल छापाल मुहूर्त काढता सणासुदीचा रिलीजला शिव्या अपुर्या पडतील पडतील !!२!! डिजाइन टीमची असते बोंब रिक्वायरमेंट नाही क्लियर क्लियर, क्यूएची आहे नसती कटकट मागे , बग सापडलेत बघा शंभर शंभर!!३!! जरी प्रोजेक्टची अवस्था दीनवाणी हवीच आहे मला सुट्टी सुट्टी असेल जरी क्रिटिकल एरर आता काम दिवाळी नंतर नंतर !!४!!

(*गणे कसेच होते)

स्पा ·

In reply to by प्रचेतस

@
बुवांनी ज्यांच्या ज्यांच्या कवितांची विडंबने करून नवकवींना पळवून लावलं त्या कवींच्या आत्म्यांना शांती लाभणार अता.
››› अगदी अगदी! आणी त्या काळी आपण त'शीच विडंबने टाकून मला जे सहर्ष सह कार्य केलत, त्याबद्दलही त्यातल्याच काही (ह्ही ह्ही ही! ) नवकवींना तर आणंदाचे उमाळेच फुटतील! णाही का? *गोबा! http://www.sherv.net/cm/emoticons/playful/blowing-a-raspberry-smiley-emoticon.gif

अर्र र्र ! अ या या ! पार बाजार उठवल्यास की गड्या. गुरुजी अता मात्र तुमचं प्रत्युतर हवंय यावर . नाही काय खरं नै. स्पावड्या तु भेट अता. तुझ्या वड्या करणार बघ गुरुजी . लोल 1

In reply to by अत्रुप्त आत्मा

सतिश गावडे 02/08/2016 - 10:16
थांब हं पांडू , तुला देतो दांडू!
यावरुन तीन वर्षांपूर्वी सातारच्या पवई नाक्यावरील एक रात्रनिवासामधून तुम्ही वल्ली (आताचे प्रचेतस सर) यांच्या चतुर भ्रमणध्वनी संचावरून स्पा यांना पाठवलेला पांडू आणि दांडू या शब्दांचे यमक असलेला ध्वनी संदेश आठवला. इतरांच्या चांगल्या काव्याचे शौच विडंबन करणारे गुरुजींच्या चांगल्या काव्याचे त्यांच्या लाडक्या पांडूनेच शौच विडंबन करावे हा काव्यगत न्याय झाला.

In reply to by प्रचेतस

@
बुवांनी ज्यांच्या ज्यांच्या कवितांची विडंबने करून नवकवींना पळवून लावलं त्या कवींच्या आत्म्यांना शांती लाभणार अता.
››› अगदी अगदी! आणी त्या काळी आपण त'शीच विडंबने टाकून मला जे सहर्ष सह कार्य केलत, त्याबद्दलही त्यातल्याच काही (ह्ही ह्ही ही! ) नवकवींना तर आणंदाचे उमाळेच फुटतील! णाही का? *गोबा! http://www.sherv.net/cm/emoticons/playful/blowing-a-raspberry-smiley-emoticon.gif

अर्र र्र ! अ या या ! पार बाजार उठवल्यास की गड्या. गुरुजी अता मात्र तुमचं प्रत्युतर हवंय यावर . नाही काय खरं नै. स्पावड्या तु भेट अता. तुझ्या वड्या करणार बघ गुरुजी . लोल 1

In reply to by अत्रुप्त आत्मा

सतिश गावडे 02/08/2016 - 10:16
थांब हं पांडू , तुला देतो दांडू!
यावरुन तीन वर्षांपूर्वी सातारच्या पवई नाक्यावरील एक रात्रनिवासामधून तुम्ही वल्ली (आताचे प्रचेतस सर) यांच्या चतुर भ्रमणध्वनी संचावरून स्पा यांना पाठवलेला पांडू आणि दांडू या शब्दांचे यमक असलेला ध्वनी संदेश आठवला. इतरांच्या चांगल्या काव्याचे शौच विडंबन करणारे गुरुजींच्या चांगल्या काव्याचे त्यांच्या लाडक्या पांडूनेच शौच विडंबन करावे हा काव्यगत न्याय झाला.
पेर्रणा -लाडका बुव्या *गणे कसेच होते? येथे बघून गेलो पाणी जराच होते, थोडा *गून गेलो टमरेल टांगलेले, मी घेतले हातात परसाकडील दारी, मी लगबगून गेलो लागून आली तेव्हा,कळ कालच्या कटाची अतिशुभ्र धोतराला, पीतांबरुन गेलो तो रोग जन्मपंथी, भिती मनात दाटे अन भोगता तयाला, मी सरबरुन गेलो ह्या सांगतो जुलाबा, जा होऊनि अता तू आटोपलेच होते, पुन्हा *गून गेलो *गणे कसेच होते. .

रे गझलाकारा, आवर तुझे दुकान...

मोदक ·

तुकारामांचे अभंग हे आता तलवारीसारखे फिरू लागलेत! होऊन जाऊदेत तलवारबाजीचा एक मुकाबला मिपासमक्ष! प्रतिवाराच्या प्रतीक्षेत! Sandy

कविता१९७८ 19/07/2016 - 06:02
शेतकरी नेता बनण्यासाठी आवश्यक असेल, सतत अन्याय होतोय असे सान्गितले नाही तर शेतकरी गझलकाराना मसीहा मानणार कसे आणि यान्चे मन्त्री बनण्याचे स्वप्न साकार होणार कसे?

नाखु 19/07/2016 - 09:12
काही परिक्षणे या काव्याची... पुरते वस्त्रहरण : दैनिक टका भारत शेतकरी आडत्यांनाखोडता : दैनिक मिपा जागरण बोलवित्या धन्याची भांडाफोड : दैनिक मिपा सामना. अता याही आडत्यांचा बाजार उठू दे :दैनिक नाखु समाचार. बाकी काव्य फर्मास पण अजून काही जोडणी आणि तोडणी शिल्लक ठेवली हे जाणवते. पुलेशु+पुभाप्र नाखु

आदिजोशी 19/07/2016 - 12:03
मस्त ठासली आहे. फुकट वांझोट्या चर्चा आणि जगाला नावे ठेवण्या शिवाय दुसरे उद्योग नसणारे फारच डोक्यात जातात. अपेक्षेप्रमाणे ह्याही तडक्यावर वन अँड ओन्ली मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.

In reply to by आदिजोशी

सूड 19/07/2016 - 14:46
मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.
एखाद्या ओळीची गरळ ओकून जातात ते कधी कधी. शहरातली माणसं किती असंवेदनशील आहेत आणि नेहमी शेतकर्‍यावरच कसा अन्याय होतो याबद्दलची त्यांची कळकळ लोकांना कळणार कशी?

झेन 19/07/2016 - 22:28
जिओ मोदकजी, लैच झाला होता धुरळा स्वय्मघोषित एकमेव कवी आणि उपेक्षितांचे अंतरंग जाणणा-या गुर्जींचा.

चंपाबाई 19/07/2016 - 23:35
शेतकर्‍याला सबसिडी नको , वीज फुकट का देताय असे रडणारे शहरी लोक हुशार म्हणायचे की काय ? सबसिडी व वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होउन ते सर्वानाच फायद्याचे होते हे हुशार लोकांच्या बत्थड डोक्यात का शिरत नाही ?

In reply to by सुबोध खरे

चंपाबाई 20/07/2016 - 02:42
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल. ( हे शेकडो वेळा चर्चिले आहे... मग हे फक्त शेतीमालालाच का ? काम्प्युटर मोबैल वाल्या कंपन्यानाही सबसिडी द्या म्हणजे याही वस्तु स्वस्त होतील असे इथले लोक बोलल्याचे अंधुकसे आठवते. ) बाकी डिटेल्स तज्ञाकडुन घेणे.

In reply to by चंपाबाई

खटपट्या 20/07/2016 - 02:46
शेतीचा उत्पादन खर्च कमी झाल्यावर त्याचा थेट फायदा ग्राहकाला होइलच याची शाश्वती नाही. काहीही कीतीही माफ करा...

In reply to by चंपाबाई

बेकार तरुण 20/07/2016 - 12:18
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल.>>> हा अर्थशास्त्रीय दृष्ट्या अतिषय महान प्रतिसाद आहे !!!! सब्सिडीची रक्कम बहुतेक आकाषातला देव सरकारला देत असावा. त्याचा टॅक्स देणार्‍या लोकांशी आणि एकुणच त्यांच्या खीषाला पडडार्‍या भुर्दंडाशी काहीच संबंध नसतो का?? माझ्या अल्पमतीप्रमाणे जगभर सब्सिडी देण यशस्वी ठरलेलं नाहीये, कारण स्वस्तात वस्तु मिळालीतर जबाबदारीने वापर करणे ही प्रवृत्ती बर्‍याचदा नसते. (कृपया खुलासा करावा)

In reply to by चंपाबाई

विवेकपटाईत 20/07/2016 - 19:56
कुठल्या जगात वावरता चंपा बाई सबसिडी खत कंपन्यांच्या खिश्यात जाते. अधिकांश शेती पावसावर अवलंबून आहे. वीज सबसिडीचा फायदा होत नाही. आणखीन एक गेल्या ३० वर्षांत शेतमालाचा भाव किमान ५०% कमी झाला आहे. जास्तीही असू शकतो. उदा: कांदा १९९८ - फेब. ३ रुपये आणि सेप्ट ४०-६० , २०१६ फेब. ३-७ आणि सेप्ट. २०१५ ४०-८० रुपये. (गेल्या १८ वर्षांत बाकी वस्तूंचे भाव किती वाढले). साखर १९९० -२० रुपये आणि २०१६ ४० रुपये (बाकी वस्तूंचे भाव किमान ५-१० पटीने वाढले आहे). तसेच तेल,डाळी आणि इतर शेतमालाचे आहे. शेत माज्डूराची मजदूरी मात्र ५-७ पटीने वाढली आहे. आज तेल अर्थात पाम ओईल विदेशातून मातीच्या भावात येते त्या मुळे देश्यात खाद्य तेलाचे उत्पादन वाढत नाही आहे. शेतमालासाठी आपण विदेशांवर निर्भर होतो आहे आणि आपल्या देश्यात शेतकरी शेत रिकामे ठेवतो आहे. याचे भयंकर परिणाम निकट भविष्यात होणार आहे शहरी लोकांना याची झळ हि भोगावी लागणार आहे. पण काय करणार उच्च शिक्षित मूर्ख (IAS) देशावर राज्य करीत आहे. (हे माझे मत नाही खालच्या स्तरावर कार्य करणाऱ्या अधिकांश अधिकाऱ्यांचे आहे).

In reply to by विवेकपटाईत

चंपाबाई 21/07/2016 - 11:16
काय कळेचना बै ! सबसिडी देऊन देशी शेती वाचवायची तरी विरोध ... तिकडे एका धाग्यावर आफ्रिकेतुन अन्न आयात करण्याचे कौतुक सुरु आहे.. इथे हेच मोदीप्रेमी लोक याचे भयंकर परिणाम होतील असेही म्हणताहेत. .... सबसिडीचा मुख्य फायदा बड्या लोकाना होतो , म्हणुन ती कुचकामी आहे ! पी पी एफ चे व्याज कमी करताना सरकारने हेच कारण दिल्व होते. बड्या लोकाना व्याज जास्त मिळते. गरीबाना व्याज कमीच मिळते . मग दर कमी केला तर बिघडले कुठे ?

In reply to by चंपाबाई

बोका-ए-आझम 20/07/2016 - 17:02
सबसिडी आणि वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होतो? >>> पण त्या सबसिडीचे पैसे सरकार अप्रत्यक्ष करांच्या against offset करतं आणि हे कर सगळ्यांना द्यावे लागतात, शेतकऱ्यांनाही. म्हणजे सरकार एका हाताने देतं आणि दुस-या हाताने घेतं. शेतकऱ्यांना सबसिडी नको असं म्हणणं नाहीच आहे पण सबसिडीचा फायदा हा मोठ्या शेतकऱ्यांना मिळतो कारण जेवढं शेताचं क्षेत्र जास्त तेवढी बियाण्यांची आणि खताची गरज जास्त आणि तेवढीच सबसिडी जास्त. त्यामुळे गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. वीजमाफीचंही तसंच. एकीकडे दिलेली वीजमाफी सरकार औद्योगिक दर वाढवून वसूल करतं. त्याचाही फायदा मोठ्या शेतकऱ्यांना होतो, अल्पभूधारक शेतकऱ्यांना होत नाही.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 20/07/2016 - 21:40
पण मोठ्या शेतकऱ्यांसाठी वीजबिल/उत्पन्न हे गुणोत्तर नक्कीच छोट्या शेतकऱ्यांपेक्षा अनुकूल असतं. अप्रत्यक्ष कर जसे गरिबांना जास्त जाचक असतात तशातलाच प्रकार.

भन्नाट कविता , सातत्याने शेतकर्याचा कळवला अस दाखवून नुसत्या टुकार कवितांचे रतीब घालणे आणि धमकी देऊन पत्ते गणांगाणा चांगलाच हाणलय की , कडक कविता __/\__

In reply to by माम्लेदारचा पन्खा

पण इतके धागे काढून पण ठाकूर-आळी वाले येतच नाहीत. नवी मुंबईच्या कट्ट्याला बोईसर-दहिसर पासून मिपाकर येतात, पण बोरीवली वाले येत नाहीत. असो, हे देवा, असे कट्टे मिस करणार्‍यांना माफ कर, त्यांनी किती आनंदाचे क्षण हुकवले आहेत, ते त्यांना कळत नाही.

शहरात फ्लॅटमध्ये ब्लॉक होणार्या आणि ब्लॉकमध्ये फ्लॅट होणार्या लोकांना शेतकर्यांविशयी कीती उद्दाम भावना आहेत त्याचे प्रतिकात्मक उदाहरण म्हणजे ही कविता मुटेजी तुम्ही शेतकर्यांचे प्रश्न मांडत चला ,आम्ही शेतकरी आहित तुमच्या बाजूने.

In reply to by मुक्त विहारि

तात्यांनी मिपाची स्थापना केली तेव्हा व्याकरणाला फाट्यावर मारले हे विसरलात का इतक्यात,आणि तुम्ही हेल्मेट वापरताना !मग ठीक आहे.

तुकारामांचे अभंग हे आता तलवारीसारखे फिरू लागलेत! होऊन जाऊदेत तलवारबाजीचा एक मुकाबला मिपासमक्ष! प्रतिवाराच्या प्रतीक्षेत! Sandy

कविता१९७८ 19/07/2016 - 06:02
शेतकरी नेता बनण्यासाठी आवश्यक असेल, सतत अन्याय होतोय असे सान्गितले नाही तर शेतकरी गझलकाराना मसीहा मानणार कसे आणि यान्चे मन्त्री बनण्याचे स्वप्न साकार होणार कसे?

नाखु 19/07/2016 - 09:12
काही परिक्षणे या काव्याची... पुरते वस्त्रहरण : दैनिक टका भारत शेतकरी आडत्यांनाखोडता : दैनिक मिपा जागरण बोलवित्या धन्याची भांडाफोड : दैनिक मिपा सामना. अता याही आडत्यांचा बाजार उठू दे :दैनिक नाखु समाचार. बाकी काव्य फर्मास पण अजून काही जोडणी आणि तोडणी शिल्लक ठेवली हे जाणवते. पुलेशु+पुभाप्र नाखु

आदिजोशी 19/07/2016 - 12:03
मस्त ठासली आहे. फुकट वांझोट्या चर्चा आणि जगाला नावे ठेवण्या शिवाय दुसरे उद्योग नसणारे फारच डोक्यात जातात. अपेक्षेप्रमाणे ह्याही तडक्यावर वन अँड ओन्ली मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.

In reply to by आदिजोशी

सूड 19/07/2016 - 14:46
मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.
एखाद्या ओळीची गरळ ओकून जातात ते कधी कधी. शहरातली माणसं किती असंवेदनशील आहेत आणि नेहमी शेतकर्‍यावरच कसा अन्याय होतो याबद्दलची त्यांची कळकळ लोकांना कळणार कशी?

झेन 19/07/2016 - 22:28
जिओ मोदकजी, लैच झाला होता धुरळा स्वय्मघोषित एकमेव कवी आणि उपेक्षितांचे अंतरंग जाणणा-या गुर्जींचा.

चंपाबाई 19/07/2016 - 23:35
शेतकर्‍याला सबसिडी नको , वीज फुकट का देताय असे रडणारे शहरी लोक हुशार म्हणायचे की काय ? सबसिडी व वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होउन ते सर्वानाच फायद्याचे होते हे हुशार लोकांच्या बत्थड डोक्यात का शिरत नाही ?

In reply to by सुबोध खरे

चंपाबाई 20/07/2016 - 02:42
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल. ( हे शेकडो वेळा चर्चिले आहे... मग हे फक्त शेतीमालालाच का ? काम्प्युटर मोबैल वाल्या कंपन्यानाही सबसिडी द्या म्हणजे याही वस्तु स्वस्त होतील असे इथले लोक बोलल्याचे अंधुकसे आठवते. ) बाकी डिटेल्स तज्ञाकडुन घेणे.

In reply to by चंपाबाई

खटपट्या 20/07/2016 - 02:46
शेतीचा उत्पादन खर्च कमी झाल्यावर त्याचा थेट फायदा ग्राहकाला होइलच याची शाश्वती नाही. काहीही कीतीही माफ करा...

In reply to by चंपाबाई

बेकार तरुण 20/07/2016 - 12:18
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल.>>> हा अर्थशास्त्रीय दृष्ट्या अतिषय महान प्रतिसाद आहे !!!! सब्सिडीची रक्कम बहुतेक आकाषातला देव सरकारला देत असावा. त्याचा टॅक्स देणार्‍या लोकांशी आणि एकुणच त्यांच्या खीषाला पडडार्‍या भुर्दंडाशी काहीच संबंध नसतो का?? माझ्या अल्पमतीप्रमाणे जगभर सब्सिडी देण यशस्वी ठरलेलं नाहीये, कारण स्वस्तात वस्तु मिळालीतर जबाबदारीने वापर करणे ही प्रवृत्ती बर्‍याचदा नसते. (कृपया खुलासा करावा)

In reply to by चंपाबाई

विवेकपटाईत 20/07/2016 - 19:56
कुठल्या जगात वावरता चंपा बाई सबसिडी खत कंपन्यांच्या खिश्यात जाते. अधिकांश शेती पावसावर अवलंबून आहे. वीज सबसिडीचा फायदा होत नाही. आणखीन एक गेल्या ३० वर्षांत शेतमालाचा भाव किमान ५०% कमी झाला आहे. जास्तीही असू शकतो. उदा: कांदा १९९८ - फेब. ३ रुपये आणि सेप्ट ४०-६० , २०१६ फेब. ३-७ आणि सेप्ट. २०१५ ४०-८० रुपये. (गेल्या १८ वर्षांत बाकी वस्तूंचे भाव किती वाढले). साखर १९९० -२० रुपये आणि २०१६ ४० रुपये (बाकी वस्तूंचे भाव किमान ५-१० पटीने वाढले आहे). तसेच तेल,डाळी आणि इतर शेतमालाचे आहे. शेत माज्डूराची मजदूरी मात्र ५-७ पटीने वाढली आहे. आज तेल अर्थात पाम ओईल विदेशातून मातीच्या भावात येते त्या मुळे देश्यात खाद्य तेलाचे उत्पादन वाढत नाही आहे. शेतमालासाठी आपण विदेशांवर निर्भर होतो आहे आणि आपल्या देश्यात शेतकरी शेत रिकामे ठेवतो आहे. याचे भयंकर परिणाम निकट भविष्यात होणार आहे शहरी लोकांना याची झळ हि भोगावी लागणार आहे. पण काय करणार उच्च शिक्षित मूर्ख (IAS) देशावर राज्य करीत आहे. (हे माझे मत नाही खालच्या स्तरावर कार्य करणाऱ्या अधिकांश अधिकाऱ्यांचे आहे).

In reply to by विवेकपटाईत

चंपाबाई 21/07/2016 - 11:16
काय कळेचना बै ! सबसिडी देऊन देशी शेती वाचवायची तरी विरोध ... तिकडे एका धाग्यावर आफ्रिकेतुन अन्न आयात करण्याचे कौतुक सुरु आहे.. इथे हेच मोदीप्रेमी लोक याचे भयंकर परिणाम होतील असेही म्हणताहेत. .... सबसिडीचा मुख्य फायदा बड्या लोकाना होतो , म्हणुन ती कुचकामी आहे ! पी पी एफ चे व्याज कमी करताना सरकारने हेच कारण दिल्व होते. बड्या लोकाना व्याज जास्त मिळते. गरीबाना व्याज कमीच मिळते . मग दर कमी केला तर बिघडले कुठे ?

In reply to by चंपाबाई

बोका-ए-आझम 20/07/2016 - 17:02
सबसिडी आणि वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होतो? >>> पण त्या सबसिडीचे पैसे सरकार अप्रत्यक्ष करांच्या against offset करतं आणि हे कर सगळ्यांना द्यावे लागतात, शेतकऱ्यांनाही. म्हणजे सरकार एका हाताने देतं आणि दुस-या हाताने घेतं. शेतकऱ्यांना सबसिडी नको असं म्हणणं नाहीच आहे पण सबसिडीचा फायदा हा मोठ्या शेतकऱ्यांना मिळतो कारण जेवढं शेताचं क्षेत्र जास्त तेवढी बियाण्यांची आणि खताची गरज जास्त आणि तेवढीच सबसिडी जास्त. त्यामुळे गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. वीजमाफीचंही तसंच. एकीकडे दिलेली वीजमाफी सरकार औद्योगिक दर वाढवून वसूल करतं. त्याचाही फायदा मोठ्या शेतकऱ्यांना होतो, अल्पभूधारक शेतकऱ्यांना होत नाही.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 20/07/2016 - 21:40
पण मोठ्या शेतकऱ्यांसाठी वीजबिल/उत्पन्न हे गुणोत्तर नक्कीच छोट्या शेतकऱ्यांपेक्षा अनुकूल असतं. अप्रत्यक्ष कर जसे गरिबांना जास्त जाचक असतात तशातलाच प्रकार.

भन्नाट कविता , सातत्याने शेतकर्याचा कळवला अस दाखवून नुसत्या टुकार कवितांचे रतीब घालणे आणि धमकी देऊन पत्ते गणांगाणा चांगलाच हाणलय की , कडक कविता __/\__

In reply to by माम्लेदारचा पन्खा

पण इतके धागे काढून पण ठाकूर-आळी वाले येतच नाहीत. नवी मुंबईच्या कट्ट्याला बोईसर-दहिसर पासून मिपाकर येतात, पण बोरीवली वाले येत नाहीत. असो, हे देवा, असे कट्टे मिस करणार्‍यांना माफ कर, त्यांनी किती आनंदाचे क्षण हुकवले आहेत, ते त्यांना कळत नाही.

शहरात फ्लॅटमध्ये ब्लॉक होणार्या आणि ब्लॉकमध्ये फ्लॅट होणार्या लोकांना शेतकर्यांविशयी कीती उद्दाम भावना आहेत त्याचे प्रतिकात्मक उदाहरण म्हणजे ही कविता मुटेजी तुम्ही शेतकर्यांचे प्रश्न मांडत चला ,आम्ही शेतकरी आहित तुमच्या बाजूने.

In reply to by मुक्त विहारि

तात्यांनी मिपाची स्थापना केली तेव्हा व्याकरणाला फाट्यावर मारले हे विसरलात का इतक्यात,आणि तुम्ही हेल्मेट वापरताना !मग ठीक आहे.
गेले काही दिवस सरसकटीकरणाचा तडका आणि अभंग वाचून आमच्या शहरी असंवेदनशील मेंदूच्या झुडुपाला एक कवितेची डहाळी उगवली. ती डहाळी त्याच्यासोबतच्या पालापाचोळ्यासकट येथे चिकटवत आहे...