मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रौशनी.. १

विसोबा खेचर ·

घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 07/02/2009 - 15:53
एक पण प्रतिक्रिया नाहि कारण काय बरे ? :? ते जाउ दे ओ तात्या रोशनी चे पुढचे भाग दिवाळी नंतर म्हणालात आता गणपती येतील काय करता राव लिहा ना लवकर ;) ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

विसोबा खेचर गुरुवार, 07/02/2009 - 16:01
माफ करा साहेब, सध्या मूड नाही.. पुन्हा मूड लागला की लिहीन आणि रौशनी पूर्ण करीन.. तात्या.

यन्ना _रास्कला Fri, 07/03/2009 - 09:28
तुम साला अच्छा शर्टपॅन्ट पेहेनता है ना! चिकना दिखता है आभिनन्दन तात्यानु बहुतेक सगळे शेट्टी! तुळू भाषा बोलणारे. हाल्ली बाग्लादेशी मुस्ल्मान चिकार आहेत या लाय्नीत आस एकुन आहे. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* मेंदु गेला वाया, फ़िदीफ़िदी हसती बाया, शिनल्या मेंदुला चाळे नवे, जुन्या घराला टाळे नवे!

घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 07/02/2009 - 15:53
एक पण प्रतिक्रिया नाहि कारण काय बरे ? :? ते जाउ दे ओ तात्या रोशनी चे पुढचे भाग दिवाळी नंतर म्हणालात आता गणपती येतील काय करता राव लिहा ना लवकर ;) ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)

विसोबा खेचर गुरुवार, 07/02/2009 - 16:01
माफ करा साहेब, सध्या मूड नाही.. पुन्हा मूड लागला की लिहीन आणि रौशनी पूर्ण करीन.. तात्या.

यन्ना _रास्कला Fri, 07/03/2009 - 09:28
तुम साला अच्छा शर्टपॅन्ट पेहेनता है ना! चिकना दिखता है आभिनन्दन तात्यानु बहुतेक सगळे शेट्टी! तुळू भाषा बोलणारे. हाल्ली बाग्लादेशी मुस्ल्मान चिकार आहेत या लाय्नीत आस एकुन आहे. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* मेंदु गेला वाया, फ़िदीफ़िदी हसती बाया, शिनल्या मेंदुला चाळे नवे, जुन्या घराला टाळे नवे!
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा

धोंडोपंत ·

विसोबा खेचर Sun, 09/16/2007 - 17:31
फालतू प्रशासकीय वा तथाकथित धोरणात्मक दबावास बळी न पडता मनाजोगे लेखन करता येईल हा हा हा! अरे बाबा एक वेळ प्रशासकीय धोरणात्मक दबाव परवडला! इथे तर आख्खी पंचायत समिती आहे. च्यामारी एकदम पाच पाच प्रशासकच सोडतो आता एकेकाच्या अंगावर! ::)) असो, जोक्स अपार्ट. धोंड्या, इथे आलास त्याबद्दल तुझे आभार.. तुझ्या गझला आणि तुझे ज्योतिषविषयक लेख लिही आता इथे निवांतपणे आणि वाचकांच्या प्रश्नांना, शंकाकुश़ंकाना न भडकता, न वैतागता उत्तरं दे! त्याचप्रमाणे मिसळपाव सुरू होताच, हाटेलात तुडुंब गर्दी करणार्‍या सर्व जुन्या ओळखीच्या खवय्यांनाही मनापासून शुभेच्छा आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच हे संकेतस्थळ चालणार आहे, भरभराटीस येणार आहे हीच नम्र जाणीव आहे! तात्या.

सर्किट Mon, 09/17/2007 - 10:41
व्वाटेल तिथे तोंड घालणार्‍या सर्किटाला इथे न येऊन कसे चालेल ? हे तर तात्यांच्या घरचे कार्य !!! आम्ही येथे नारायण म्हणून वावरणार ! "शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे.." "तो आचारी आला नाही, अजून ?" - सर्किट

दिगम्भा Mon, 09/17/2007 - 18:54
तात्या, हाटीलात खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत, मसालेदार, चमचमीत, तिखटजाळ, आंबटगोड, आंबटढाण, गोडमिठ्ठ, व्हेज-नॉनव्हेज सर्व प्रकारचे पदार्थ हवेत हं. - दिगम्भा

सुधीर काळे Mon, 11/01/2010 - 21:54
धोंडोपंत, खरे तर तुम्ही 'मिपा'चे सभासद आहात हे मी विसरूनच गेलो होतो! बर्‍याच दिवसांनी चक्कर टाकलीत? पण तुमचे मत पटले व ते ऐकून 'मस्त' वाटले! 'गझला (गझलियात)' येऊ देत. मी एक धागा सुरू केला होता तो आता खणून काढतो व त्याला पुन्हा कार्यरत करायचा यत्न करतो. पुनश्च धन्यवाद

In reply to by सुधीर काळे

प्रियाली Mon, 11/01/2010 - 22:07
बर्‍याच दिवसांनी चक्कर टाकलीत?
धोंडोपंतांची चक्कर काही दिसली नाही आणि २००७ ते २०१० या कालावधीला बर्‍याच नाही पण काही वर्षांनी असे नक्कीच म्हणता येईल. :)

विसोबा खेचर Sun, 09/16/2007 - 17:31
फालतू प्रशासकीय वा तथाकथित धोरणात्मक दबावास बळी न पडता मनाजोगे लेखन करता येईल हा हा हा! अरे बाबा एक वेळ प्रशासकीय धोरणात्मक दबाव परवडला! इथे तर आख्खी पंचायत समिती आहे. च्यामारी एकदम पाच पाच प्रशासकच सोडतो आता एकेकाच्या अंगावर! ::)) असो, जोक्स अपार्ट. धोंड्या, इथे आलास त्याबद्दल तुझे आभार.. तुझ्या गझला आणि तुझे ज्योतिषविषयक लेख लिही आता इथे निवांतपणे आणि वाचकांच्या प्रश्नांना, शंकाकुश़ंकाना न भडकता, न वैतागता उत्तरं दे! त्याचप्रमाणे मिसळपाव सुरू होताच, हाटेलात तुडुंब गर्दी करणार्‍या सर्व जुन्या ओळखीच्या खवय्यांनाही मनापासून शुभेच्छा आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच हे संकेतस्थळ चालणार आहे, भरभराटीस येणार आहे हीच नम्र जाणीव आहे! तात्या.

सर्किट Mon, 09/17/2007 - 10:41
व्वाटेल तिथे तोंड घालणार्‍या सर्किटाला इथे न येऊन कसे चालेल ? हे तर तात्यांच्या घरचे कार्य !!! आम्ही येथे नारायण म्हणून वावरणार ! "शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे.." "तो आचारी आला नाही, अजून ?" - सर्किट

दिगम्भा Mon, 09/17/2007 - 18:54
तात्या, हाटीलात खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत, मसालेदार, चमचमीत, तिखटजाळ, आंबटगोड, आंबटढाण, गोडमिठ्ठ, व्हेज-नॉनव्हेज सर्व प्रकारचे पदार्थ हवेत हं. - दिगम्भा

सुधीर काळे Mon, 11/01/2010 - 21:54
धोंडोपंत, खरे तर तुम्ही 'मिपा'चे सभासद आहात हे मी विसरूनच गेलो होतो! बर्‍याच दिवसांनी चक्कर टाकलीत? पण तुमचे मत पटले व ते ऐकून 'मस्त' वाटले! 'गझला (गझलियात)' येऊ देत. मी एक धागा सुरू केला होता तो आता खणून काढतो व त्याला पुन्हा कार्यरत करायचा यत्न करतो. पुनश्च धन्यवाद

In reply to by सुधीर काळे

प्रियाली Mon, 11/01/2010 - 22:07
बर्‍याच दिवसांनी चक्कर टाकलीत?
धोंडोपंतांची चक्कर काही दिसली नाही आणि २००७ ते २०१० या कालावधीला बर्‍याच नाही पण काही वर्षांनी असे नक्कीच म्हणता येईल. :)
लेखनविषय:
लेखनप्रकार
मिसळपाव डॉट कॉम हे संकेतस्थळ सुरू करून तमाम मराठीप्रेमी जनतेची बौध्दिक आणि वैचारिक भूक भागविण्याचे महान कार्य सुरू केल्याबद्दल तात्या सरपंचांचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. या संकेतस्थळामुळे मराठी लेखनास आसुसलेल्या सृजनशील व्यक्तिंना कोणत्याही फालतू प्रशासकीय वा तथाकथित धोरणात्मक दबावास बळी न पडता मनाजोगे लेखन करता येईल आणि इतरांच्या लेखनाचा आस्वाद घेता येईल. त्याचप्रमाणे मिसळपाव सुरू होताच, हाटेलात तुडुंब गर्दी करणार्‍या सर्व जुन्या ओळखीच्या खवय्यांनाही मनापासून शुभेच्छा. आम्हीही एक मिसळपाव व चहा हादडून मस्तपैकी तंबाखूपान लावून येतो.

कूटप्रश्न

प्रियाली ·

विसोबा खेचर Sun, 09/16/2007 - 17:09
आहे खरा कूटप्रश्न! च्यामारी काय म्हणावं बरं?? :) जसं नाट्यकर्मी, रंगकर्मी असतं तसं मिसळकर्मी चालेल? :) बाय द वे, 'मिसळपावकर' ठीक वाटत आहे. 'मिसळपाववाले' पण बरं वाटतंय! असो, लोकशाही पद्धतीनेच काय ते ठरू द्या आणि होऊ द्या बारसं!:) आपला, मिसळपाववाला!

In reply to by कौटील्य

प्रियाली Sun, 09/16/2007 - 17:13
मिसळ्या मस्त! पण त्याचे स्त्रीलिंगी रुप काय? मिसळकर्मीही बरं आहे पण नेहमीचं आहे. काहीतरी झक्कास येऊ दे. अरे देवा! कोणीतरी बायकांना मटकी आणि पुरुषांना फरसाण असे नाव नाही ना सुचवणार. :(

'गिर्‍हाईक' या शब्दाला अनेक छ्टा आहेत. हित बी 'गिर्‍हाईक 'तिथ बी 'गिर्‍हाईक'. पन हित 'बसनं' वायल 'तित 'बसनं' वायल, समदी गिर्‍हाईक सार्की न्हवं. प्रकाश घाटपांडे

सहज Sun, 09/16/2007 - 17:18
आहे खरा कूटप्रश्न. खरी ओळख तर खवय्ये आहे पण नाव काय? हं मिसळपाववर येणार्‍या चायनीज मूलीला काय म्हणाल? मिसली

नंदन Mon, 09/17/2007 - 02:19
सहज यांनी सुचवलेला 'खवय्या' माझ्याही डोक्यात आला होता. मिसळधर्मीही चालू शकेल. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

सागर Mon, 09/17/2007 - 13:34
माझे काही पर्याय मिसळ-पावभक्त मिसळ-पावकरी {यात मिसळचा रस्सा पण येतो} मिसळ-पावे मिसळ-पावी {अगदी मनोगती श्टाईल} मिसळपाव्या मिसळा-पावा {मिसळ-पाव वर एकत्र या आणि पुण्यवान व्हा .......कसे :)} तूर्तास इतके पुरे. अजुन काथ्याकूट करायला लागेल त्यावेळी अजून डोके खाजवायला लागेल. - (मिसळ-पाव भक्त) सागर

जुना अभिजित Mon, 09/17/2007 - 14:53
आमचे एक गुर्जी व्हते मिसाळ म्हणून. त्येनी खरंतर येक मिसळीच हाटेल टाकलं असतं तर झ्याक चाललं असतं. आजून काही मिसळलेली नावे मिसळोजी, मिसळाबाई, मिसळावती, मिसळपंत मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला

In reply to by झकासराव

टग्या Wed, 09/19/2007 - 10:31
अगदी समर्पक! (अवांतर: खूप विचार केला पण 'मिसळणाचा डबा' या काहीच्या काहीच पर्यायापुढे बुद्धीची झेप जात नव्हती...)

विसोबा खेचर Wed, 09/19/2007 - 18:37
वा! वरील सर्व प्रतिसाद वाचून, मिसळीचे गोंधळी गं आई मिसळीचे गोंधळी...ऽऽऽ आहाऽऽऽ मिसळीचा गोंधळ मांडिला गं आम्ही मिसळीचे गोंधळी...ऽऽऽ आहाऽऽऽ आई अंबाबईच्या नावानं..ऽऽ चांगभलं..ऽऽऽ, ज्योतिबाच्या नावानं..ऽऽ चांगभलं..ऽऽऽ, मिसळीच्या नावानंऽऽऽ उदो उदो! असं म्हणावंसं वाटलं आणि धन्य झालो... आपला, तात्या सरपंच!

वाचक्नवी Sat, 09/22/2007 - 22:22
मिसळपावर, मिसळारू, मिसळबाज, मिसळगीर, मिसळनीस, मिसळ्भाई, मिसळभैय्या, मिसळेन्द्र(नाथ), मिसळगीर, मिसळनवाज, मिसळमंत, मिसळमंद, मिसळपंत, मिसळशौकी(न), मिसळमुरारी, मिसळखान, मिसळमिजाज, मिसळपसंद..--वाचक्‍नवी

In reply to by वाचक्नवी

सर्वच नावे खास आहेत. कधीतरी स्वाक्षरीत वापरण्यासाठी चांगली आहेत. मिसळपावर,मिसळनवाज,मिसळपंत,मिसळमंद,आणि मिसळमुरारी ही नावे आम्ही खरेदी केली आहेत, इतरांनी वापरण्यापूर्वी आमची परवानगी घ्यावी :) ता.क. मिसळप्रेमी उत्तम नाव आहे.
प्रा.डॉ.मिसळनवाज

वाचक्नवी Sun, 09/23/2007 - 22:15
वरच्या प्रतिसादात स्त्रीलिंगी नावे थोडी कमी पडली, म्हणून इथे देत आहे: मिसळबी, मिसळभाभी, मिसळखानम, मिसळखातुन, मिसळदीदी, मिसळवहिनी, मिसळकाकू, मिसळ‍आजी, मिसळीबेन, मिसळमाई, मिसळेश्वरी(देवी), मिसळेन्द्राणी, मिसळकौर, मिसळकुमारी, मिसळप्रिया(ली?). एक उभयलिंगी: मैसळीय किंवा पावमैसळीय.--वाचक्‍नवी

लिखाळ Sun, 09/23/2007 - 22:31
वा..या बद्दल एक नाव सुचले होते ते तात्यांना सांगावे असे मनात होते पण कितपत बरे आहे याचा अंदाज नसल्याने कळवले नाही. आता हा चर्चाविषय दिसल्याने सोय झाली. :) मला खादाड असे नाव सुचले :) उभयलिंगी लागू आहे :) वाक्यात उपयोग - ५ खादाड आले आहेत, खादाड लिखाळ मिसळपावावर भटकतात :) (सहज यांनी सुद्धा खवय्ये असे सुचवले आहेच.) --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

In reply to by लिखाळ

विसोबा खेचर Sun, 09/23/2007 - 23:49
एक नाव सुचले होते ते तात्यांना सांगावे असे मनात होते पण कितपत बरे आहे याचा अंदाज नसल्याने कळवले नाही. आता हा चर्चाविषय दिसल्याने सोय झाली धन्यवाद लिखाळराव, कळवलेत ते बरे झाले. आपली सुचवण पंचायत समितीच्या कानावर घालतो! :) (आमाला येथेही पावर नाय! :)

प्राजु Wed, 10/31/2007 - 18:40
मी सांगू का?... पुण्यात जसे जोशी वडेवाले आहेत ना.... तसेच.. मिसळकर पाववाले... काय कसे वाटते..? :) प्राजु.(मिसळकर पाववाली)

In reply to by तो

बेसनलाडू Sun, 11/04/2007 - 05:06
समस्त सदस्यांचे स्वभावविशेष लक्षात घेता (मस्तीखोर, दंगेखोर सारखे )मिसळखोर जास्त सयुक्तिक वाटते ;) (मिसळखोर)बेसनलाडू

सखाराम_गटणे™ Sun, 01/11/2009 - 19:58
मिसळ वारकरी कसे आहे? ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

नितिन थत्ते Mon, 01/12/2009 - 20:53
मिपाच्या साइट ला हॉटेल म्हणतो. पुण्याच्या अनेक खाणावळीत मेंबरांना पॅसेंजर म्हटले जाते. तसे आपणही म्हणायला हरकत नाही.

झुमाक्ष Mon, 01/12/2009 - 21:24
हा शब्द चुकीचा आहे! 'कूट' हे दाण्याचे, फार तर तिळाचे वगैरे. मिसळीचे कोणी कूट करते काय? आणि प्रश्नाचे? काहीतरीच! - झुरळ मारणारा क्षत्रिय.

आता हा जुना धागा वर काठला म्हाणुन हानु नका. मिसळपाव चा सदस्य तो असेल तर 'पाव' आनि ती असेल तर 'मिसळ' ह्य दोन शब्दांवर अर्थ अनर्थांचे बरेच वादंग होतील.. चला एक काडी टाकून बघतो.. मिसळ आणि पाव यांनी एकत्र येऊन सोशल नेट वर्किंग ला झणझणीत पणा आणला असे म्हणू हवे तर. पाव. रविंद्र गायकवाड. तो असेल तर पावतो. आणि ती मिसळते...

योगप्रभू Tue, 11/15/2011 - 18:06
कंच्याबी गावात जो द्येव आसतुया त्यो 'बा' आसतुया म्हंजी पिंपळोबा, रोकडोबा, म्हसोबा, शिंग्रोबा. आन ज्या देव्या आसत्यात त्या येकतर 'आई' आसत्यात न्हायतर 'बाई' आसत्यात म्हंजी सटवाई, भेकराई, मंगळाई तसंच जोगुबाई, काळुबाई तवा आपुनबी इथल्या बाप्यास्नी 'मिसळोबा' आन बायास्नी 'मिसळाई' किंवा 'मिसळाबाई' आसं म्हनलं तर?

विसोबा खेचर Sun, 09/16/2007 - 17:09
आहे खरा कूटप्रश्न! च्यामारी काय म्हणावं बरं?? :) जसं नाट्यकर्मी, रंगकर्मी असतं तसं मिसळकर्मी चालेल? :) बाय द वे, 'मिसळपावकर' ठीक वाटत आहे. 'मिसळपाववाले' पण बरं वाटतंय! असो, लोकशाही पद्धतीनेच काय ते ठरू द्या आणि होऊ द्या बारसं!:) आपला, मिसळपाववाला!

In reply to by कौटील्य

प्रियाली Sun, 09/16/2007 - 17:13
मिसळ्या मस्त! पण त्याचे स्त्रीलिंगी रुप काय? मिसळकर्मीही बरं आहे पण नेहमीचं आहे. काहीतरी झक्कास येऊ दे. अरे देवा! कोणीतरी बायकांना मटकी आणि पुरुषांना फरसाण असे नाव नाही ना सुचवणार. :(

'गिर्‍हाईक' या शब्दाला अनेक छ्टा आहेत. हित बी 'गिर्‍हाईक 'तिथ बी 'गिर्‍हाईक'. पन हित 'बसनं' वायल 'तित 'बसनं' वायल, समदी गिर्‍हाईक सार्की न्हवं. प्रकाश घाटपांडे

सहज Sun, 09/16/2007 - 17:18
आहे खरा कूटप्रश्न. खरी ओळख तर खवय्ये आहे पण नाव काय? हं मिसळपाववर येणार्‍या चायनीज मूलीला काय म्हणाल? मिसली

नंदन Mon, 09/17/2007 - 02:19
सहज यांनी सुचवलेला 'खवय्या' माझ्याही डोक्यात आला होता. मिसळधर्मीही चालू शकेल. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

सागर Mon, 09/17/2007 - 13:34
माझे काही पर्याय मिसळ-पावभक्त मिसळ-पावकरी {यात मिसळचा रस्सा पण येतो} मिसळ-पावे मिसळ-पावी {अगदी मनोगती श्टाईल} मिसळपाव्या मिसळा-पावा {मिसळ-पाव वर एकत्र या आणि पुण्यवान व्हा .......कसे :)} तूर्तास इतके पुरे. अजुन काथ्याकूट करायला लागेल त्यावेळी अजून डोके खाजवायला लागेल. - (मिसळ-पाव भक्त) सागर

जुना अभिजित Mon, 09/17/2007 - 14:53
आमचे एक गुर्जी व्हते मिसाळ म्हणून. त्येनी खरंतर येक मिसळीच हाटेल टाकलं असतं तर झ्याक चाललं असतं. आजून काही मिसळलेली नावे मिसळोजी, मिसळाबाई, मिसळावती, मिसळपंत मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला

In reply to by झकासराव

टग्या Wed, 09/19/2007 - 10:31
अगदी समर्पक! (अवांतर: खूप विचार केला पण 'मिसळणाचा डबा' या काहीच्या काहीच पर्यायापुढे बुद्धीची झेप जात नव्हती...)

विसोबा खेचर Wed, 09/19/2007 - 18:37
वा! वरील सर्व प्रतिसाद वाचून, मिसळीचे गोंधळी गं आई मिसळीचे गोंधळी...ऽऽऽ आहाऽऽऽ मिसळीचा गोंधळ मांडिला गं आम्ही मिसळीचे गोंधळी...ऽऽऽ आहाऽऽऽ आई अंबाबईच्या नावानं..ऽऽ चांगभलं..ऽऽऽ, ज्योतिबाच्या नावानं..ऽऽ चांगभलं..ऽऽऽ, मिसळीच्या नावानंऽऽऽ उदो उदो! असं म्हणावंसं वाटलं आणि धन्य झालो... आपला, तात्या सरपंच!

वाचक्नवी Sat, 09/22/2007 - 22:22
मिसळपावर, मिसळारू, मिसळबाज, मिसळगीर, मिसळनीस, मिसळ्भाई, मिसळभैय्या, मिसळेन्द्र(नाथ), मिसळगीर, मिसळनवाज, मिसळमंत, मिसळमंद, मिसळपंत, मिसळशौकी(न), मिसळमुरारी, मिसळखान, मिसळमिजाज, मिसळपसंद..--वाचक्‍नवी

In reply to by वाचक्नवी

सर्वच नावे खास आहेत. कधीतरी स्वाक्षरीत वापरण्यासाठी चांगली आहेत. मिसळपावर,मिसळनवाज,मिसळपंत,मिसळमंद,आणि मिसळमुरारी ही नावे आम्ही खरेदी केली आहेत, इतरांनी वापरण्यापूर्वी आमची परवानगी घ्यावी :) ता.क. मिसळप्रेमी उत्तम नाव आहे.
प्रा.डॉ.मिसळनवाज

वाचक्नवी Sun, 09/23/2007 - 22:15
वरच्या प्रतिसादात स्त्रीलिंगी नावे थोडी कमी पडली, म्हणून इथे देत आहे: मिसळबी, मिसळभाभी, मिसळखानम, मिसळखातुन, मिसळदीदी, मिसळवहिनी, मिसळकाकू, मिसळ‍आजी, मिसळीबेन, मिसळमाई, मिसळेश्वरी(देवी), मिसळेन्द्राणी, मिसळकौर, मिसळकुमारी, मिसळप्रिया(ली?). एक उभयलिंगी: मैसळीय किंवा पावमैसळीय.--वाचक्‍नवी

लिखाळ Sun, 09/23/2007 - 22:31
वा..या बद्दल एक नाव सुचले होते ते तात्यांना सांगावे असे मनात होते पण कितपत बरे आहे याचा अंदाज नसल्याने कळवले नाही. आता हा चर्चाविषय दिसल्याने सोय झाली. :) मला खादाड असे नाव सुचले :) उभयलिंगी लागू आहे :) वाक्यात उपयोग - ५ खादाड आले आहेत, खादाड लिखाळ मिसळपावावर भटकतात :) (सहज यांनी सुद्धा खवय्ये असे सुचवले आहेच.) --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

In reply to by लिखाळ

विसोबा खेचर Sun, 09/23/2007 - 23:49
एक नाव सुचले होते ते तात्यांना सांगावे असे मनात होते पण कितपत बरे आहे याचा अंदाज नसल्याने कळवले नाही. आता हा चर्चाविषय दिसल्याने सोय झाली धन्यवाद लिखाळराव, कळवलेत ते बरे झाले. आपली सुचवण पंचायत समितीच्या कानावर घालतो! :) (आमाला येथेही पावर नाय! :)

प्राजु Wed, 10/31/2007 - 18:40
मी सांगू का?... पुण्यात जसे जोशी वडेवाले आहेत ना.... तसेच.. मिसळकर पाववाले... काय कसे वाटते..? :) प्राजु.(मिसळकर पाववाली)

In reply to by तो

बेसनलाडू Sun, 11/04/2007 - 05:06
समस्त सदस्यांचे स्वभावविशेष लक्षात घेता (मस्तीखोर, दंगेखोर सारखे )मिसळखोर जास्त सयुक्तिक वाटते ;) (मिसळखोर)बेसनलाडू

सखाराम_गटणे™ Sun, 01/11/2009 - 19:58
मिसळ वारकरी कसे आहे? ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

नितिन थत्ते Mon, 01/12/2009 - 20:53
मिपाच्या साइट ला हॉटेल म्हणतो. पुण्याच्या अनेक खाणावळीत मेंबरांना पॅसेंजर म्हटले जाते. तसे आपणही म्हणायला हरकत नाही.

झुमाक्ष Mon, 01/12/2009 - 21:24
हा शब्द चुकीचा आहे! 'कूट' हे दाण्याचे, फार तर तिळाचे वगैरे. मिसळीचे कोणी कूट करते काय? आणि प्रश्नाचे? काहीतरीच! - झुरळ मारणारा क्षत्रिय.

आता हा जुना धागा वर काठला म्हाणुन हानु नका. मिसळपाव चा सदस्य तो असेल तर 'पाव' आनि ती असेल तर 'मिसळ' ह्य दोन शब्दांवर अर्थ अनर्थांचे बरेच वादंग होतील.. चला एक काडी टाकून बघतो.. मिसळ आणि पाव यांनी एकत्र येऊन सोशल नेट वर्किंग ला झणझणीत पणा आणला असे म्हणू हवे तर. पाव. रविंद्र गायकवाड. तो असेल तर पावतो. आणि ती मिसळते...

योगप्रभू Tue, 11/15/2011 - 18:06
कंच्याबी गावात जो द्येव आसतुया त्यो 'बा' आसतुया म्हंजी पिंपळोबा, रोकडोबा, म्हसोबा, शिंग्रोबा. आन ज्या देव्या आसत्यात त्या येकतर 'आई' आसत्यात न्हायतर 'बाई' आसत्यात म्हंजी सटवाई, भेकराई, मंगळाई तसंच जोगुबाई, काळुबाई तवा आपुनबी इथल्या बाप्यास्नी 'मिसळोबा' आन बायास्नी 'मिसळाई' किंवा 'मिसळाबाई' आसं म्हनलं तर?
मंडळी, ज्यांना कोडी आवडत नाहीत त्यांनी वैतागू नका! किंवा ज्यांना कोडी आवडतात त्यांनी आनंदीही होऊ नका कारण मिसळपावावर कोडी घालण्याचा माझा मानस नाही. एक प्रश्न गेले दोन दिवस सतावतो आहे. उत्तर मिळाल्यास अवश्य नमूद करा. मनोगताच्या सदस्यांना मनोगती म्हणतो. उपक्रमाच्या सदस्यांना उपक्रमी आणि मायबोलीच्या सदस्यांना मायबोलीकर. मिसळपावाच्या सदस्यांना काय म्हणावे? मिसळपावकर - काहीतरीच काय? मिसळपावी - कै च्या कैच! कश्टमर - अरे बापरे! तुम्ही सुचवा.

आजचा सुधारक

प्रकाश घाटपांडे ·

विसोबा खेचर Sun, 09/16/2007 - 16:36
>>हे मासिक मिसळपाव साठी मात्र 'रुचीपालट' म्हणून ठरायला हरकत नाही. मिसळीला कशाचंच वावडं नसतं. त्यात फरसाणाच्या सोबतीला चटकदार चिवडाही छान लागतो, त्यातल्या दाणे आणि भाजलेल्या सुक्या खोबर्‍याचे तुकडेही मिसळीला विशेष चव आणतात. सोबत दही असेल तर काही वेळेला दहीमिसळही छान लागते! :) सबब, मिसळपाववर रुचिपालटाचे स्वागतच होईल असे वाटते! :) आपला, (मिसळपावचा एक सभासद!) तात्या. :)

सागर Mon, 09/17/2007 - 12:48
प्रकाशराव, तात्यांचे म्हणणे एकदम बरोबर आहे. पण त्यात थोडीशी भर घालू इच्छितो... "मिसळपाव"वर हे मासिक रुचिपालट म्हणून ठेवण्यापेक्षा मिसळीतच मिसळून टाकले तर कसे? :) आणि अशा साहित्याचे दुवे असतील तर कृपया देत जा. म्हणजे चातकाचा दृष्टिकोन बाळगणार्‍या आम्हा तृषार्तांना मिसळ-पावच्या वेगवेगळया चवी चाखता येतील. धन्यवाद (मिसळ-पाव भक्त) सागर

सहज Mon, 09/17/2007 - 13:01
घाटपांडेकाका तुमची सगळी वेगवेगळ्या संस्थांची जसे साधना इ. जुने अंक एकत्र सगळे काढू नका किंवा नीट आवरुन ठेवा नाहीतर काकू ओरडायच्या अजून एक नवीन वेबसाइट मिळाली म्हणून अजून जास्त पसारा करू नका. :-) ह. घ्या.

In reply to by टिकाकार

सहज Mon, 09/17/2007 - 13:15
कॉपीराइट मधे बहूतेक २०% वापरले तर हरकत नाही असे काहीतरी वाचल्याचे आठवते. एकदा परत विचारायला पाहीजे, कायदा नविन आहे बदलला पण असेल. तर एखाद, दुसरे पान व असेल तर मूळ संकेतस्थळाचा दुवा दिला की ????

In reply to by टिकाकार

विकास Mon, 09/17/2007 - 19:18
बहुतांशी वेळेस "प्रकाशन हक्क" अथवा "कॉपी राईट"चा संबंध हा जर त्यातून कुठलाही लाभ होणार असेल "आर्थीक" / शैक्षणीक (पेपर पब्लिकेशन) / संशोधनात्मक / पेटंट वगैरे तर असतो. जर जालावर कॉपीराईट मटेरीयल हे संदर्भासहीत अशा चर्चात्मक/विरंगुळा ठरतील अशा ठिकाणी वापरले तर विशेष प्रश्न नाही. न्यू यॉर्क टाईम्सची गंमत बघा. त्यातील एखादा लेख आवडला आणि तो काही दिवसांनी त्या दिवशीच्या (लेख प्रसिद्ध झालेला दिवस) दुवा वापरून पाहीला तर मिळत नाही, कारण तो विकत घ्यावा अशी अपेक्षा असते. पण त्याच लेखाची, प्रसिद्ध झालेल्या दिवशी , "परमनंट लिंक" फुकट मिळते जी वापरून तोच लेख आपल्या ब्लॉगवर चढवता येतो! थोडक्यात प्रकाशरावांची काही चूक नाही.. असल्यास त्वरीत काळजी घेण्यासाठी, त्यांच्या पोलीस खात्यात ओळखी असतीलच :-) याबाबत अजून माहूती हवी असल्यास हा कॉर्नेल विद्यापिठाचा दुवा पहा.

जास्त पसारा करू नका>> यावेळच्या ( सप्टेंबर २००७) च्या अनुभवच्या अंकात हरिशंकर परसाई यांची मूळ हिंदी कथा "बुद्धिवादी' ही उज्ज्वला केळकर यांनी अनुवादित केली आहे. यात या बुद्धिजीवी पसार्‍याचे गमक मांडले आहे. जालावरील आवृत्तीत त्याचा समावेश नसल्याने त्याचा दुवा देणे कष्टप्रद आहे. छापील आवृत्तीत वाचावे. तेव्हापासून मला घरात बुद्धिवादी (बुवा) असे हिणवले / चिडवले जाते प्रकाश घाटपांडे

चित्तरंजन भट Tue, 09/18/2007 - 17:48
अत्यंत वाचनीय असे नियतकालिक आहे. माझ्याकडून विवेकवादी चिंतन फारसे होत नसले तरी मी वर्गणीदार आहे.

क्रेमर गुरुवार, 07/22/2010 - 19:06
चांगली माहिती -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.

विसोबा खेचर Sun, 09/16/2007 - 16:36
>>हे मासिक मिसळपाव साठी मात्र 'रुचीपालट' म्हणून ठरायला हरकत नाही. मिसळीला कशाचंच वावडं नसतं. त्यात फरसाणाच्या सोबतीला चटकदार चिवडाही छान लागतो, त्यातल्या दाणे आणि भाजलेल्या सुक्या खोबर्‍याचे तुकडेही मिसळीला विशेष चव आणतात. सोबत दही असेल तर काही वेळेला दहीमिसळही छान लागते! :) सबब, मिसळपाववर रुचिपालटाचे स्वागतच होईल असे वाटते! :) आपला, (मिसळपावचा एक सभासद!) तात्या. :)

सागर Mon, 09/17/2007 - 12:48
प्रकाशराव, तात्यांचे म्हणणे एकदम बरोबर आहे. पण त्यात थोडीशी भर घालू इच्छितो... "मिसळपाव"वर हे मासिक रुचिपालट म्हणून ठेवण्यापेक्षा मिसळीतच मिसळून टाकले तर कसे? :) आणि अशा साहित्याचे दुवे असतील तर कृपया देत जा. म्हणजे चातकाचा दृष्टिकोन बाळगणार्‍या आम्हा तृषार्तांना मिसळ-पावच्या वेगवेगळया चवी चाखता येतील. धन्यवाद (मिसळ-पाव भक्त) सागर

सहज Mon, 09/17/2007 - 13:01
घाटपांडेकाका तुमची सगळी वेगवेगळ्या संस्थांची जसे साधना इ. जुने अंक एकत्र सगळे काढू नका किंवा नीट आवरुन ठेवा नाहीतर काकू ओरडायच्या अजून एक नवीन वेबसाइट मिळाली म्हणून अजून जास्त पसारा करू नका. :-) ह. घ्या.

In reply to by टिकाकार

सहज Mon, 09/17/2007 - 13:15
कॉपीराइट मधे बहूतेक २०% वापरले तर हरकत नाही असे काहीतरी वाचल्याचे आठवते. एकदा परत विचारायला पाहीजे, कायदा नविन आहे बदलला पण असेल. तर एखाद, दुसरे पान व असेल तर मूळ संकेतस्थळाचा दुवा दिला की ????

In reply to by टिकाकार

विकास Mon, 09/17/2007 - 19:18
बहुतांशी वेळेस "प्रकाशन हक्क" अथवा "कॉपी राईट"चा संबंध हा जर त्यातून कुठलाही लाभ होणार असेल "आर्थीक" / शैक्षणीक (पेपर पब्लिकेशन) / संशोधनात्मक / पेटंट वगैरे तर असतो. जर जालावर कॉपीराईट मटेरीयल हे संदर्भासहीत अशा चर्चात्मक/विरंगुळा ठरतील अशा ठिकाणी वापरले तर विशेष प्रश्न नाही. न्यू यॉर्क टाईम्सची गंमत बघा. त्यातील एखादा लेख आवडला आणि तो काही दिवसांनी त्या दिवशीच्या (लेख प्रसिद्ध झालेला दिवस) दुवा वापरून पाहीला तर मिळत नाही, कारण तो विकत घ्यावा अशी अपेक्षा असते. पण त्याच लेखाची, प्रसिद्ध झालेल्या दिवशी , "परमनंट लिंक" फुकट मिळते जी वापरून तोच लेख आपल्या ब्लॉगवर चढवता येतो! थोडक्यात प्रकाशरावांची काही चूक नाही.. असल्यास त्वरीत काळजी घेण्यासाठी, त्यांच्या पोलीस खात्यात ओळखी असतीलच :-) याबाबत अजून माहूती हवी असल्यास हा कॉर्नेल विद्यापिठाचा दुवा पहा.

जास्त पसारा करू नका>> यावेळच्या ( सप्टेंबर २००७) च्या अनुभवच्या अंकात हरिशंकर परसाई यांची मूळ हिंदी कथा "बुद्धिवादी' ही उज्ज्वला केळकर यांनी अनुवादित केली आहे. यात या बुद्धिजीवी पसार्‍याचे गमक मांडले आहे. जालावरील आवृत्तीत त्याचा समावेश नसल्याने त्याचा दुवा देणे कष्टप्रद आहे. छापील आवृत्तीत वाचावे. तेव्हापासून मला घरात बुद्धिवादी (बुवा) असे हिणवले / चिडवले जाते प्रकाश घाटपांडे

चित्तरंजन भट Tue, 09/18/2007 - 17:48
अत्यंत वाचनीय असे नियतकालिक आहे. माझ्याकडून विवेकवादी चिंतन फारसे होत नसले तरी मी वर्गणीदार आहे.

क्रेमर गुरुवार, 07/22/2010 - 19:06
चांगली माहिती -क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क)) _________________ सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजचा सुधारक हे विवेक वादाला वाहिलेले मासिक, गेली १८ वर्षे नागपुरहून प्रकाशित होणारं. लोकांना माहित असण्यापेक्षा माहित नसण्याचीच अधिक शक्यता. यातले लेख व संदर्भ चिंतनशील असतात. आगरकरांच्या ध्येयवादाचा पाठपुरावा करणारं,बरचसं गंभीर स्वरुपाच पण तरीदेखील रुचणारं, हे मासिक मिसळपाव साठी मात्र 'रुचीपालट' म्हणून ठरायला हरकत नाही. Picture

सखा श्रावण

चंद्रप्रभा ·

प्रियाली Sun, 09/16/2007 - 16:21
सोप्या शब्दांतली निरागस कविता आवडली. येथेच नाही तर, एकुण जालावरच माझ्या मुलाच्या मदतीने पहिलेच लेखन आहे. स्वागत आहे. अजून लेखन होऊ दे. पुढील लेखनाला शुभेच्छा!

विसोबा खेचर Sun, 09/16/2007 - 16:29
नागपंचमीचा झुला हात टेकवी आभाळा इंद्रधनुच्या फुलाने स्वर्ग पृथ्वीवर आला गेली मरगळ सारी दाटे हर्ष नि उल्हासं गर्भातल्या दाण्याची ग लागे धरणीला आसं साधी, सोपी आणि सुंदर कविता... वरील ओळी आवडून गेल्या... >>(येथेच नाही तर, एकुण जालावरच माझ्या मुलाच्या मदतीने पहिलेच लेखन आहे.) मिसळपाववर आणि पर्यायाने आंतरजालावर आपले स्वागत.. औरभी लिख्खो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चंद्रप्रभा Sun, 09/23/2007 - 15:03
तात्या साहेब, या स्थळावर स्वागताबद्द्ल धन्यवाद. यामुळे मला अनेक वाचकां पर्यंत पोहोचता आले आणी माझा उत्साह दुणावला. कवितेवर प्रतिक्रीया लगेच वाचायला मिळाल्या्ने छान वाटले. सकाळ मध्ये मी कविता पाठवत असे, पण वृत्तपत्रिय लेखनात, हे लगेच प्रतिसाद असणे नव्हते. असो, लिहिण्याचा प्रयत्न करते आहे. त्यामुळे परत वाचतांना ज्या चुका दिसल्या त्या आता काढल्या. -चंद्रप्रभा

धनंजय Tue, 09/18/2007 - 05:55
> खेळ पाठशिवणीचा चाले आकाशी ढगांचा > खेळ पृथ्वीवर रंगे तेंव्हा उन-सावलीचा वा! आंतरजालावर स्वागत आहे तुमचे.

चंद्रप्रभा Sun, 09/23/2007 - 15:07
आपली प्रतिक्रीया वाचुन, मलाही प्रसन्न वाटले. अश्या त्वरीत प्रतिक्रीयेने छान वाटते आहे. असे कधी कधी शब्द जुळतात, जुळून येतात. कविता मनासारखी उतरली कीही वेगळेच प्रसन्नपण लाभते. त्यावर प्रतिसाद येणे म्हणजे आनंदच आहे. -चंद्रप्रभा

सृष्टीलावण्या Sun, 03/16/2008 - 20:51
@आला आला ऋतुराज असा श्रावण हा आला हिरव्या गालिच्याच्या घाली धरा पायघड्या त्याला पाश्चिमात्य जगातल्या Red Carpet पेक्षा ही हिरवी पायघड कितीतरी नेत्रसुखद. > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

प्राजु Sun, 03/16/2008 - 21:06
चंद्रप्रभाताई, मिपावर स्वागत. आपली कविता अतिशय देखणी (हो देखणीच) आहे... गेली मरगळ सारी दाटे हर्ष नि उल्हासं गर्भातल्या दाण्याची ग लागे धरणीला आसं नमःशिवायचा नाद आसमंतात दाटला फेर धरा गं सयांनो सखा श्रावण हा आला या ओळी तर अगदीच दूधात साखर... अशाच आणखिही येऊदेत तुमच्या कविता. - (सर्वव्यापी)प्राजु

सचिन Sun, 03/16/2008 - 21:08
सुरेख कविता ! हिरवा शालू सजविते फुलपाखरांची नक्षी पंख भिजले झाडीती तरुवेलीवर पक्षी यांसारख्या ओळींमुळे वाटते की त्या श्रावणझरींमधे आम्हीही भिजतो आहोत. कुसुमाग्रजांच्या हासरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजरा श्रावण आला तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला... ची आठवण झाली. या मोहक अनुभूतीबद्दल धन्यवाद ! आणि मिपावर सुस्वागतम !

इसम Sun, 03/16/2008 - 21:56
चंद्रप्रभाताई, आपल्या आईच्या कविता लोकांपर्यंत पोहोचाव्यात असे मुलाला वाटणे हाच तुमच्यातील कवयित्रीचा पहिला विजय. एरवी आईच्या (नोकरी/घर्/नातेवाइक/मैत्रिणी/स्वयंपाक) व्यतिरिक्त इतर व्यक्तिगत जाणिवांशी मुलांची उत्तरोत्तर ताटातूट होत जाते आणि हा नव्या कुटुंबव्यवस्थेचा/ नव्या जमान्याचा परिणाम आहे असा माझा एक समज आहे. तेंव्हा हा एका ''आई"चा ही विजय ठरतो. इतकी छान समज असण्याबद्दल तुमच्या मुलाचेही अभिनंदन!!! आता यापुढे मात्र तुम्ही आणि तुमच्या कविता...... -एक इसम

नन्दु Sun, 03/16/2008 - 22:52
खरच मनाला आनद देनारि व उल्लासित करनारि कविता छान!!!!!!!!! मि. पा. कुटुबातील शेडेफळ नन्दु

स्वाती राजेश Mon, 03/17/2008 - 00:24
सुंदर कविता लिहिली आहे.. आला आला ऋतुराज असा श्रावण हा आला हिरव्या गालिच्याच्या घाली धरा पायघड्या त्याला या ओळी आवडल्या. अशाच तुमच्या सुंदर कविता आम्हाला वाचायला मिळू दे.. पुढील कवितांची वाट पहात आहे.

चतुरंग Tue, 03/18/2008 - 08:42
लगोलग छानशी चाल लावली जावी आणि माणिक वर्माबाईंच्या गोड गळ्यातून हे गाणे यावे असे कुठेतरी वाटून गेले! तुम्हाला टंकलेखनात साहाय्य्भूत ठरलेल्या तुमच्या मुलाचेही कौतुक! चतुरंग

वरदा Wed, 03/19/2008 - 07:55
गेली मरगळ सारी दाटे हर्ष नि उल्हासं गर्भातल्या दाण्याची ग लागे धरणीला आसं ह्या ओळी विशेष आवडल्या...तुमच्या मुलाचीही एखादी कविता इथे नक्की द्या..अजून खूप कवितांची वाट पाहतेय... वरदा

सुधीर कांदळकर Wed, 03/19/2008 - 23:00
चांगली आहे कविता. गहिवरला मेघ नभी ची आठवण झाली. शुभेच्छा. पण लवकरच मुलाच्या मदतीशिवाय लिहू लागा. जालनिरक्षरता बरी नव्हे. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

प्रियाली Sun, 09/16/2007 - 16:21
सोप्या शब्दांतली निरागस कविता आवडली. येथेच नाही तर, एकुण जालावरच माझ्या मुलाच्या मदतीने पहिलेच लेखन आहे. स्वागत आहे. अजून लेखन होऊ दे. पुढील लेखनाला शुभेच्छा!

विसोबा खेचर Sun, 09/16/2007 - 16:29
नागपंचमीचा झुला हात टेकवी आभाळा इंद्रधनुच्या फुलाने स्वर्ग पृथ्वीवर आला गेली मरगळ सारी दाटे हर्ष नि उल्हासं गर्भातल्या दाण्याची ग लागे धरणीला आसं साधी, सोपी आणि सुंदर कविता... वरील ओळी आवडून गेल्या... >>(येथेच नाही तर, एकुण जालावरच माझ्या मुलाच्या मदतीने पहिलेच लेखन आहे.) मिसळपाववर आणि पर्यायाने आंतरजालावर आपले स्वागत.. औरभी लिख्खो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चंद्रप्रभा Sun, 09/23/2007 - 15:03
तात्या साहेब, या स्थळावर स्वागताबद्द्ल धन्यवाद. यामुळे मला अनेक वाचकां पर्यंत पोहोचता आले आणी माझा उत्साह दुणावला. कवितेवर प्रतिक्रीया लगेच वाचायला मिळाल्या्ने छान वाटले. सकाळ मध्ये मी कविता पाठवत असे, पण वृत्तपत्रिय लेखनात, हे लगेच प्रतिसाद असणे नव्हते. असो, लिहिण्याचा प्रयत्न करते आहे. त्यामुळे परत वाचतांना ज्या चुका दिसल्या त्या आता काढल्या. -चंद्रप्रभा

धनंजय Tue, 09/18/2007 - 05:55
> खेळ पाठशिवणीचा चाले आकाशी ढगांचा > खेळ पृथ्वीवर रंगे तेंव्हा उन-सावलीचा वा! आंतरजालावर स्वागत आहे तुमचे.

चंद्रप्रभा Sun, 09/23/2007 - 15:07
आपली प्रतिक्रीया वाचुन, मलाही प्रसन्न वाटले. अश्या त्वरीत प्रतिक्रीयेने छान वाटते आहे. असे कधी कधी शब्द जुळतात, जुळून येतात. कविता मनासारखी उतरली कीही वेगळेच प्रसन्नपण लाभते. त्यावर प्रतिसाद येणे म्हणजे आनंदच आहे. -चंद्रप्रभा

सृष्टीलावण्या Sun, 03/16/2008 - 20:51
@आला आला ऋतुराज असा श्रावण हा आला हिरव्या गालिच्याच्या घाली धरा पायघड्या त्याला पाश्चिमात्य जगातल्या Red Carpet पेक्षा ही हिरवी पायघड कितीतरी नेत्रसुखद. > > सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

प्राजु Sun, 03/16/2008 - 21:06
चंद्रप्रभाताई, मिपावर स्वागत. आपली कविता अतिशय देखणी (हो देखणीच) आहे... गेली मरगळ सारी दाटे हर्ष नि उल्हासं गर्भातल्या दाण्याची ग लागे धरणीला आसं नमःशिवायचा नाद आसमंतात दाटला फेर धरा गं सयांनो सखा श्रावण हा आला या ओळी तर अगदीच दूधात साखर... अशाच आणखिही येऊदेत तुमच्या कविता. - (सर्वव्यापी)प्राजु

सचिन Sun, 03/16/2008 - 21:08
सुरेख कविता ! हिरवा शालू सजविते फुलपाखरांची नक्षी पंख भिजले झाडीती तरुवेलीवर पक्षी यांसारख्या ओळींमुळे वाटते की त्या श्रावणझरींमधे आम्हीही भिजतो आहोत. कुसुमाग्रजांच्या हासरा नाचरा जरासा लाजरा सुंदर साजरा श्रावण आला तांबूस कोमल पाऊल टाकीत भिजल्या मातीत श्रावण आला... ची आठवण झाली. या मोहक अनुभूतीबद्दल धन्यवाद ! आणि मिपावर सुस्वागतम !

इसम Sun, 03/16/2008 - 21:56
चंद्रप्रभाताई, आपल्या आईच्या कविता लोकांपर्यंत पोहोचाव्यात असे मुलाला वाटणे हाच तुमच्यातील कवयित्रीचा पहिला विजय. एरवी आईच्या (नोकरी/घर्/नातेवाइक/मैत्रिणी/स्वयंपाक) व्यतिरिक्त इतर व्यक्तिगत जाणिवांशी मुलांची उत्तरोत्तर ताटातूट होत जाते आणि हा नव्या कुटुंबव्यवस्थेचा/ नव्या जमान्याचा परिणाम आहे असा माझा एक समज आहे. तेंव्हा हा एका ''आई"चा ही विजय ठरतो. इतकी छान समज असण्याबद्दल तुमच्या मुलाचेही अभिनंदन!!! आता यापुढे मात्र तुम्ही आणि तुमच्या कविता...... -एक इसम

नन्दु Sun, 03/16/2008 - 22:52
खरच मनाला आनद देनारि व उल्लासित करनारि कविता छान!!!!!!!!! मि. पा. कुटुबातील शेडेफळ नन्दु

स्वाती राजेश Mon, 03/17/2008 - 00:24
सुंदर कविता लिहिली आहे.. आला आला ऋतुराज असा श्रावण हा आला हिरव्या गालिच्याच्या घाली धरा पायघड्या त्याला या ओळी आवडल्या. अशाच तुमच्या सुंदर कविता आम्हाला वाचायला मिळू दे.. पुढील कवितांची वाट पहात आहे.

चतुरंग Tue, 03/18/2008 - 08:42
लगोलग छानशी चाल लावली जावी आणि माणिक वर्माबाईंच्या गोड गळ्यातून हे गाणे यावे असे कुठेतरी वाटून गेले! तुम्हाला टंकलेखनात साहाय्य्भूत ठरलेल्या तुमच्या मुलाचेही कौतुक! चतुरंग

वरदा Wed, 03/19/2008 - 07:55
गेली मरगळ सारी दाटे हर्ष नि उल्हासं गर्भातल्या दाण्याची ग लागे धरणीला आसं ह्या ओळी विशेष आवडल्या...तुमच्या मुलाचीही एखादी कविता इथे नक्की द्या..अजून खूप कवितांची वाट पाहतेय... वरदा

सुधीर कांदळकर Wed, 03/19/2008 - 23:00
चांगली आहे कविता. गहिवरला मेघ नभी ची आठवण झाली. शुभेच्छा. पण लवकरच मुलाच्या मदतीशिवाय लिहू लागा. जालनिरक्षरता बरी नव्हे. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
लेखनविषय:
सखा श्रावण नागपंचमीचा झुला हात टेकवी आभाळा इंद्रधनुच्या फुलाने स्वर्ग पृथ्वीवर आला हिरवा शालू सजविते फुलपाखरांची नक्षी पंख भिजले झाडीती तरुवेलीवर पक्षी खेळ पाठशिवणीचा चाले आकाशी ढगांचा खेळ पृथ्वीवर रंगे तेंव्हा उन-सावलीचा आला आला ऋतुराज असा श्रावण हा आला हिरव्या गालिच्याच्या घाली धरा पायघड्या त्याला गेली मरगळ सारी दाटे हर्ष नि उल्हासं गर्भातल्या दाण्याची ग लागे धरणीला आसं नमःशिवायचा नाद आसमंतात दाटला फेर धरा गं सयांनो सखा श्रावण हा आला -चंद्रप्रभा (येथेच नाही तर, एकुण जालावरच माझ्या मुलाच्या मदतीने पहिलेच लेखन आहे.)

विकास आराखडा

प्रकाश घाटपांडे ·

गुंडोपंत Sun, 09/16/2007 - 14:44
प्रकाशराव, अभिनंदन! किती अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे आपण. आवडला आपला गुंडोपंत

टंकन करायचा कंटाळा येतो. लोकसत्तेच्या विदागारात १४ फेब्रुवारी२००५ चा विदा नाही. फ्लिकर ची लिंक सर्वांना दिसेलच असे नाही. फ्लिकरला ब्लॉक केले असेल तर ही लेख दिसणार नाही. काही प्रतिक्रिया वा मते हे लेख वाचल्याचे द्योतक समजले जाते. टंकनाव्यतिरिक्त चांगले लेख आपल्या मित्रमंडळींना दाखवायचे असतील तर इतर ही मार्ग सुचवावेत. प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर Sun, 09/16/2007 - 14:57
घाटपांडेशेठ, आपल्यातील सामाजिक जाणीवेला सलाम! विकास आराखड्याचा एक तर आखाडा तरी होतो किंवा बट्ट्याबोळ तरी होतो! तात्या.

लेख आवडला, आपल्या ठिकाणी असलेल्या समाज विकासाची भावना आणि त्यासाठीचे शासनाने कोणते प्रयत्न करावे याबाबतचे विचार आवडले. अवांतर ;) पोलीस इतका उमदा विचार करणाराही असतो,यावर विश्वासच बसत नाही हो ! (ह.घ्या)

चित्रा Mon, 09/17/2007 - 05:01
घाटपांडेसाहेब, तुमचा लेख खरोखरच विचार करायला लावणारा आहे - माझ्या मागच्या लेखावेळी घाईत वाचला होता, आत्ता नीट वाचला. त्यावर आत्ता दोन प्रश्न विचारावेसे वाटतायत. एक म्हणजे, लोकांनी विकास आराखड्याबाबतीत शासनाशी कशा प्रकारे सहकार्य करावे याची तुमची काय कल्पना आहे? दुसरे म्हणजे अल्पसंख्यांक / बहुसंख्य नक्की कोण हे मला नीट कळाले नाही. तरीपण तुमच्या लेखावरून मी असा अंदाज बांधला (चुकीचाही असू शकतो) की अल्पसंख्यांक म्हणजे समजा झोपडपट्टीवाले आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले उच्चभ्रू. तर बहुसंख्य म्हणजे इतर अनेक जण जे अशा ठिकाणी कामासाठी येतात जातात आणि वाहतुकीत त्यांना अशामुळे त्रास होतो. आता आपल्याकडे एकमेकांचे पाय एवढे एकमेकांत अडकलेले आहेत की पुढे जायला सगळेच एकमेकांवर अवलंबून आणि दुसरीकडे प्रत्येकजण यातून स्वतःची सोडवणूक करून घ्यायलाही धडपडणार. तेव्हा हे मुटकुळे सोडवायचे असले तर एकतर प्रत्येक ठिकाणी वेगळा उपाय करणे आवश्यक आहे. अजून एक म्हणजे शासन हे संघटित आहे, आणि लोक असंघटित असे जास्त करून दॄश्य आहे, तेव्हा लोकांनी संघटित होणे हे देखील तितकेच आवश्यक आहे असे मला वाटते. अजून बरेच लिहीता येईल, पण आत्ता विचार (भुकेमुळे) भरकटत आहेत (मिसळपाव समोर असतानाही खाता येत नाही आहे:-;) तेव्हा नंतर लिहीन. चित्रा

व्याकरणाचा आधार घेउन बोलायचे झाले तर हा बहुव्रीही समास ' ज्यांची संख्या अल्प आहे असे ते....." पुढील चित्र कल्पनाशक्तीवर सोडायचे. मी एकाला विचारले "काय रे ,अल्पसंख्यांक म्हणजे कोण? " तो म्हणला कि 'मुस्लिम' . ( वर्तमान पत्रातील अल्पसंख्यांक, प्रार्थनास्थळ इ. शब्दांवरुन त्याचा तसा समज झाला होता. हे चर्चेतून मला समजले.) दुसर्‍या मराठमोळ्या मुस्लिम मित्राला तोच प्रश्न विचारला. तो म्हणला 'ब्राह्मण'. कसं काय? "कारण ते साडेतीन टक्के आहेत, आम्ही तरी सतरा आठरा टक्के आहोत." कै. सत्यरंजन साठे आय एलएस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व पुण्यातील विचारवंत, एका भाषणात हिंदुत्ववाद्यांच्या आक्षेपाचे खंडन करत होते. कुटुंबनियोजन इस्लामला मंजुर नसल्याने मुस्लिम बहुल होतील या भीतीचे निराकरण करताना म्हणाले," अशी भिती बाळगण्याचे कारण नाही. कारण आजही भारतात हिंदु ८० टक्के आहेत व मुस्लिम १८ टक्के. बहुसंख्यांनी अल्पसंख्यांचे भय बाळगण्याचे काय कारण?" मी व्याख्यान झालेवर त्यांना भेटलो . त्यांना म्हटले," मी आपल्याशी अंशत: असहमत आहे. समाजात समाजकंटक म्हणता येतील असे फार फार तर २% लोक असतील, पण त्यांचे उपद्रव मुल्य हे उरलेल्या ९८% लोकांना वेठीस धरण्याएवढे असते, म्हणुनच पोलिस खात्याची निर्मिती झाली. एखादा माणुस राष्ट्र सुद्धा वेठीस धरु शकतो. त्यामुळे संख्याबळाचा मुद्दा इथे गैरलागु आहे असे मला वाटते." त्यांनी थोडा वेळ विचार केला व म्हणाले "खरं आहे". अजून एक म्हणजे शासन हे संघटित आहे, आणि लोक असंघटित असे जास्त करून दॄश्य आहे, तेव्हा लोकांनी संघटित होणे हे देखील तितकेच आवश्यक आहे असे मला वाटते>> यावर ' आजचा सुधारक' मध्ये प्रकाशित झालेला दुसरा लेख पंचायत समितीच्या मदतीने टाकत आहे. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

चित्रा Tue, 09/18/2007 - 02:16
यावर ' आजचा सुधारक' मध्ये प्रकाशित झालेला दुसरा लेख पंचायत समितीच्या मदतीने टाकत आहे. हा लेख का? कळला नाही त्याचा आणि याचा संबंध. ही माझी उणीव समजा, पण स्पष्ट केल्यास बरे होईल. आणि अजून एक आठवण म्हणजे माझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिले नाहीत.. आता अजून एक प्रश्न - हा लेख २००४ चा आहे त्यानंतर तुमच्या विचारात काही फरक पडला का? (हे लिहीताना उगीचच ८०-९० च्या दशकात दूरदर्शनवर मुलाखत घेतल्यासारखे वाटते आहे!).

In reply to by चित्रा

हा लेख का? कळला नाही त्याचा आणि याचा संबंध. ही माझी उणीव समजा, पण स्पष्ट केल्यास बरे होईल. नाही ते फक्त मुखपृष्ठ आहे . केवळ दृष्टोत्पत्तीस पडावे म्हणून, सुधारक नावाचे मासिक प्रकाशित होते हे बहुसंख्य लोकांना माहीती नसणार याची खात्री वाटते म्हणून. चित्रलेख टाकतो आहे. आणि अजून एक आठवण म्हणजे माझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिले नाहीत.. यातील अल्पसंख्यांच्या बाबतीत मी लिहिले आहे , राहिला मुद्दा शासनाशी कशा प्रकारे सहकार्य करावे? हा खरच अवघड प्रश्न आहे. याच्या उत्तराला चौकटीत बंदिस्त करता येणार नाही. आजचा सुधारक चा 'नागरिकरण विशेषांक' याबाबत अधिक माहितीप्रद आहे. आपल्या सारख्या ऍकॅडमिस्ट ( उपहासाने नाही) ही मेजवानीच आहे. जालावर माहितीचा दुवा मात्र उपलब्ध नाही, छापील अंक हाच पर्याय. आता अजून एक प्रश्न - हा लेख २००४ चा आहे त्यानंतर तुमच्या विचारात काही फरक पडला का? नाही. तीन वर्षात फरक पडाव अशी इथली सामाजिक परिस्थिती नाही असे मला वाटते. आगरकरांचे विचार जर पाहिले तर २००७ मध्ये देखील काळाच्या पुढेच वाटावेत अशी इथली सामाजिक परिस्थिती आहे. (हे लिहीताना उगीचच ८०-९० च्या दशकात दूरदर्शनवर मुलाखत घेतल्यासारखे वाटते आहे!). वा!मस्तच मी लगेच तसे कल्पनाचित्र करुन पाहिले. कसचं !कसचं! प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

चित्रा Tue, 09/18/2007 - 18:30
आजचा सुधारक चा 'नागरिकरण विशेषांक' याबाबत अधिक माहितीप्रद आहे. आपल्या सारख्या ऍकॅडमिस्ट ( उपहासाने नाही) ही मेजवानीच आहे. जालावर माहितीचा दुवा मात्र उपलब्ध नाही, छापील अंक हाच पर्याय. माहितीबद्दल आभार! ऍकॅडमिस्ट वगैरे नका म्हणू हो. त्यांचा पत्ता हाच ना? आजचा सुधारक : मोहनी भवन, धरमपेठ, नागपूर- ४०००१०. वा!मस्तच मी लगेच तसे कल्पनाचित्र करुन पाहिले. कसचं !कसचं! :-) तुम्ही पाहिले आहे की नाही माहिती नाही, पण ८०-९० च्या दशकात एकाहून एक खोचक आणि भोचक पत्रकार दूरदर्शनच्या एकुलत्या एक वाहिनीवर मुलाखती घ्यायचे, त्यांचा खवटपणा आम्ही मुले त्यांच्याहून जास्त भोचकपणे बघत बसायचो ते आठवले.

टिकाकार Mon, 09/17/2007 - 16:29
आता जुने स्कन केलेले लेख नेट वर वाचायला मिळणार वाटत, नविन वेबसाईट च्या नावाखाली. आयडिआ चन्गलि आहे. टिकाकार

सहज Tue, 09/18/2007 - 07:50
विकास आराखडा यावर प्रत्येक व्यक्तिचे काही ना काही मत आहे. मग सद्यपरीस्थीती काय आहे? मला वाटते जो तो आपले "आर्थीक, राजकीय वजन/ वरपर्यंतचे संबध" वापरुन ज्या त्या सरकारी खात्याकडून आपला विकास आराखडा मंजूर करुन प्रगती करत आहे. व यापूढे देखील हेच चालू राहील निदान आपली पिढी तरी...?? कधि बदलणार हे? मला वाटते की वरून म्हणजे सर्वोच्च न्यायालय, संसद ह्या पातळीवरून कधीतरी म्हणजे जेव्हा सर्व राजकारण्यांना रस्त्याने कूठे जाणे अत्यंत जिकीरिचे होइल, सर्व मोक्याच्या ठिकाणी बांधकाम पुर्ण होइल व परत एकदा त्या जागा बळकवायची वेळ येइल, तेव्हा आता जरा काही तरी केले पाहीजे ह्या गरजेतून काही जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील का? कधीतरी हे अती होउन, वरून आदेश निघेल की अमुक तमूक निकष ह्या पूढे लागू सरसकट भारतभर किंवा काही ठरावीक शहरांसाठी..... जे जे होतय ते बघत रहायचे, आपल्याला जे हवे ते जमेत तसे करत रहायचे. बघा अब्जावधी मेंढरे हाकायची म्हणजे.....जाऊ दे वेगळे कूरण शोधलेले बरे. जागतीक्करणातून बाहेरून दबाब आला तर कदाचीत काहीतरि सोय होइल. पण ती मर्यादीतच असेल.

यापूढे देखील हेच चालू राहील निदान आपली पिढी तरी...?? वा ! सामाजिक भाकित म्हणतात ते हेच. जागतीक्करणातून बाहेरून दबाब आला तर कदाचीत काहीतरि सोय होइल. पण ती मर्यादीतच असेल. सर्वसमावेशक विकास ही कल्पना 'चांगली 'असली तरी 'भाबडी' आहे. मध्यममार्ग व्यवहार्य. जागतिकीकरणातुन होणारी सोय ही 'इंडिया' सोबत 'भारता'ची पण झाली तर विकास होईल. अन्यथा विकासाची बेट तयार होतील. प्रकाश घाटपांडे

नेमके काय हवे’ याचे उत्तर जेव्हा राज ठाकरे देण्याचा प्रयत्न करतील तेव्हा ते खोल पाण्यात उतरलेले असतील आणि जितक्या लवकर ते या खोल पाण्यात उतरतील तितक्या लवकर महाराष्ट्रातील राजकारण हे अस्मितावादाच्या प्रभावापासून मुक्त होऊन विकासवादी राजकारणाकडे जाईल
सोकाजीरावांनी विकासवादी राजकारणाचा मुद्दा उपस्थित केला म्हणुन आम्हाला हा धागा वरती आणावासा वाटला. राज ठाकरेंनी विकासवादी राजकारणाचा मुद्दा पुण्यातील वसंतव्याखानमालेत २००७ मध्ये मांडला होता. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

वि_जय Mon, 11/23/2009 - 11:50
अभ्यासपुर्ण लेख. पक्षभेद, मतभेद विसरुन अशा चर्चाही मिपावर रंगायला हव्यात. तात्या काय वाटत तुम्हाला?

सूहास Mon, 11/23/2009 - 18:37
धावता आढावा आवडला ... जरा अभ्यास केल्यावर टंकतोच !! सू हा स...

गुंडोपंत Sun, 09/16/2007 - 14:44
प्रकाशराव, अभिनंदन! किती अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे आपण. आवडला आपला गुंडोपंत

टंकन करायचा कंटाळा येतो. लोकसत्तेच्या विदागारात १४ फेब्रुवारी२००५ चा विदा नाही. फ्लिकर ची लिंक सर्वांना दिसेलच असे नाही. फ्लिकरला ब्लॉक केले असेल तर ही लेख दिसणार नाही. काही प्रतिक्रिया वा मते हे लेख वाचल्याचे द्योतक समजले जाते. टंकनाव्यतिरिक्त चांगले लेख आपल्या मित्रमंडळींना दाखवायचे असतील तर इतर ही मार्ग सुचवावेत. प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर Sun, 09/16/2007 - 14:57
घाटपांडेशेठ, आपल्यातील सामाजिक जाणीवेला सलाम! विकास आराखड्याचा एक तर आखाडा तरी होतो किंवा बट्ट्याबोळ तरी होतो! तात्या.

लेख आवडला, आपल्या ठिकाणी असलेल्या समाज विकासाची भावना आणि त्यासाठीचे शासनाने कोणते प्रयत्न करावे याबाबतचे विचार आवडले. अवांतर ;) पोलीस इतका उमदा विचार करणाराही असतो,यावर विश्वासच बसत नाही हो ! (ह.घ्या)

चित्रा Mon, 09/17/2007 - 05:01
घाटपांडेसाहेब, तुमचा लेख खरोखरच विचार करायला लावणारा आहे - माझ्या मागच्या लेखावेळी घाईत वाचला होता, आत्ता नीट वाचला. त्यावर आत्ता दोन प्रश्न विचारावेसे वाटतायत. एक म्हणजे, लोकांनी विकास आराखड्याबाबतीत शासनाशी कशा प्रकारे सहकार्य करावे याची तुमची काय कल्पना आहे? दुसरे म्हणजे अल्पसंख्यांक / बहुसंख्य नक्की कोण हे मला नीट कळाले नाही. तरीपण तुमच्या लेखावरून मी असा अंदाज बांधला (चुकीचाही असू शकतो) की अल्पसंख्यांक म्हणजे समजा झोपडपट्टीवाले आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले उच्चभ्रू. तर बहुसंख्य म्हणजे इतर अनेक जण जे अशा ठिकाणी कामासाठी येतात जातात आणि वाहतुकीत त्यांना अशामुळे त्रास होतो. आता आपल्याकडे एकमेकांचे पाय एवढे एकमेकांत अडकलेले आहेत की पुढे जायला सगळेच एकमेकांवर अवलंबून आणि दुसरीकडे प्रत्येकजण यातून स्वतःची सोडवणूक करून घ्यायलाही धडपडणार. तेव्हा हे मुटकुळे सोडवायचे असले तर एकतर प्रत्येक ठिकाणी वेगळा उपाय करणे आवश्यक आहे. अजून एक म्हणजे शासन हे संघटित आहे, आणि लोक असंघटित असे जास्त करून दॄश्य आहे, तेव्हा लोकांनी संघटित होणे हे देखील तितकेच आवश्यक आहे असे मला वाटते. अजून बरेच लिहीता येईल, पण आत्ता विचार (भुकेमुळे) भरकटत आहेत (मिसळपाव समोर असतानाही खाता येत नाही आहे:-;) तेव्हा नंतर लिहीन. चित्रा

व्याकरणाचा आधार घेउन बोलायचे झाले तर हा बहुव्रीही समास ' ज्यांची संख्या अल्प आहे असे ते....." पुढील चित्र कल्पनाशक्तीवर सोडायचे. मी एकाला विचारले "काय रे ,अल्पसंख्यांक म्हणजे कोण? " तो म्हणला कि 'मुस्लिम' . ( वर्तमान पत्रातील अल्पसंख्यांक, प्रार्थनास्थळ इ. शब्दांवरुन त्याचा तसा समज झाला होता. हे चर्चेतून मला समजले.) दुसर्‍या मराठमोळ्या मुस्लिम मित्राला तोच प्रश्न विचारला. तो म्हणला 'ब्राह्मण'. कसं काय? "कारण ते साडेतीन टक्के आहेत, आम्ही तरी सतरा आठरा टक्के आहोत." कै. सत्यरंजन साठे आय एलएस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व पुण्यातील विचारवंत, एका भाषणात हिंदुत्ववाद्यांच्या आक्षेपाचे खंडन करत होते. कुटुंबनियोजन इस्लामला मंजुर नसल्याने मुस्लिम बहुल होतील या भीतीचे निराकरण करताना म्हणाले," अशी भिती बाळगण्याचे कारण नाही. कारण आजही भारतात हिंदु ८० टक्के आहेत व मुस्लिम १८ टक्के. बहुसंख्यांनी अल्पसंख्यांचे भय बाळगण्याचे काय कारण?" मी व्याख्यान झालेवर त्यांना भेटलो . त्यांना म्हटले," मी आपल्याशी अंशत: असहमत आहे. समाजात समाजकंटक म्हणता येतील असे फार फार तर २% लोक असतील, पण त्यांचे उपद्रव मुल्य हे उरलेल्या ९८% लोकांना वेठीस धरण्याएवढे असते, म्हणुनच पोलिस खात्याची निर्मिती झाली. एखादा माणुस राष्ट्र सुद्धा वेठीस धरु शकतो. त्यामुळे संख्याबळाचा मुद्दा इथे गैरलागु आहे असे मला वाटते." त्यांनी थोडा वेळ विचार केला व म्हणाले "खरं आहे". अजून एक म्हणजे शासन हे संघटित आहे, आणि लोक असंघटित असे जास्त करून दॄश्य आहे, तेव्हा लोकांनी संघटित होणे हे देखील तितकेच आवश्यक आहे असे मला वाटते>> यावर ' आजचा सुधारक' मध्ये प्रकाशित झालेला दुसरा लेख पंचायत समितीच्या मदतीने टाकत आहे. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

चित्रा Tue, 09/18/2007 - 02:16
यावर ' आजचा सुधारक' मध्ये प्रकाशित झालेला दुसरा लेख पंचायत समितीच्या मदतीने टाकत आहे. हा लेख का? कळला नाही त्याचा आणि याचा संबंध. ही माझी उणीव समजा, पण स्पष्ट केल्यास बरे होईल. आणि अजून एक आठवण म्हणजे माझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिले नाहीत.. आता अजून एक प्रश्न - हा लेख २००४ चा आहे त्यानंतर तुमच्या विचारात काही फरक पडला का? (हे लिहीताना उगीचच ८०-९० च्या दशकात दूरदर्शनवर मुलाखत घेतल्यासारखे वाटते आहे!).

In reply to by चित्रा

हा लेख का? कळला नाही त्याचा आणि याचा संबंध. ही माझी उणीव समजा, पण स्पष्ट केल्यास बरे होईल. नाही ते फक्त मुखपृष्ठ आहे . केवळ दृष्टोत्पत्तीस पडावे म्हणून, सुधारक नावाचे मासिक प्रकाशित होते हे बहुसंख्य लोकांना माहीती नसणार याची खात्री वाटते म्हणून. चित्रलेख टाकतो आहे. आणि अजून एक आठवण म्हणजे माझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिले नाहीत.. यातील अल्पसंख्यांच्या बाबतीत मी लिहिले आहे , राहिला मुद्दा शासनाशी कशा प्रकारे सहकार्य करावे? हा खरच अवघड प्रश्न आहे. याच्या उत्तराला चौकटीत बंदिस्त करता येणार नाही. आजचा सुधारक चा 'नागरिकरण विशेषांक' याबाबत अधिक माहितीप्रद आहे. आपल्या सारख्या ऍकॅडमिस्ट ( उपहासाने नाही) ही मेजवानीच आहे. जालावर माहितीचा दुवा मात्र उपलब्ध नाही, छापील अंक हाच पर्याय. आता अजून एक प्रश्न - हा लेख २००४ चा आहे त्यानंतर तुमच्या विचारात काही फरक पडला का? नाही. तीन वर्षात फरक पडाव अशी इथली सामाजिक परिस्थिती नाही असे मला वाटते. आगरकरांचे विचार जर पाहिले तर २००७ मध्ये देखील काळाच्या पुढेच वाटावेत अशी इथली सामाजिक परिस्थिती आहे. (हे लिहीताना उगीचच ८०-९० च्या दशकात दूरदर्शनवर मुलाखत घेतल्यासारखे वाटते आहे!). वा!मस्तच मी लगेच तसे कल्पनाचित्र करुन पाहिले. कसचं !कसचं! प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

चित्रा Tue, 09/18/2007 - 18:30
आजचा सुधारक चा 'नागरिकरण विशेषांक' याबाबत अधिक माहितीप्रद आहे. आपल्या सारख्या ऍकॅडमिस्ट ( उपहासाने नाही) ही मेजवानीच आहे. जालावर माहितीचा दुवा मात्र उपलब्ध नाही, छापील अंक हाच पर्याय. माहितीबद्दल आभार! ऍकॅडमिस्ट वगैरे नका म्हणू हो. त्यांचा पत्ता हाच ना? आजचा सुधारक : मोहनी भवन, धरमपेठ, नागपूर- ४०००१०. वा!मस्तच मी लगेच तसे कल्पनाचित्र करुन पाहिले. कसचं !कसचं! :-) तुम्ही पाहिले आहे की नाही माहिती नाही, पण ८०-९० च्या दशकात एकाहून एक खोचक आणि भोचक पत्रकार दूरदर्शनच्या एकुलत्या एक वाहिनीवर मुलाखती घ्यायचे, त्यांचा खवटपणा आम्ही मुले त्यांच्याहून जास्त भोचकपणे बघत बसायचो ते आठवले.

टिकाकार Mon, 09/17/2007 - 16:29
आता जुने स्कन केलेले लेख नेट वर वाचायला मिळणार वाटत, नविन वेबसाईट च्या नावाखाली. आयडिआ चन्गलि आहे. टिकाकार

सहज Tue, 09/18/2007 - 07:50
विकास आराखडा यावर प्रत्येक व्यक्तिचे काही ना काही मत आहे. मग सद्यपरीस्थीती काय आहे? मला वाटते जो तो आपले "आर्थीक, राजकीय वजन/ वरपर्यंतचे संबध" वापरुन ज्या त्या सरकारी खात्याकडून आपला विकास आराखडा मंजूर करुन प्रगती करत आहे. व यापूढे देखील हेच चालू राहील निदान आपली पिढी तरी...?? कधि बदलणार हे? मला वाटते की वरून म्हणजे सर्वोच्च न्यायालय, संसद ह्या पातळीवरून कधीतरी म्हणजे जेव्हा सर्व राजकारण्यांना रस्त्याने कूठे जाणे अत्यंत जिकीरिचे होइल, सर्व मोक्याच्या ठिकाणी बांधकाम पुर्ण होइल व परत एकदा त्या जागा बळकवायची वेळ येइल, तेव्हा आता जरा काही तरी केले पाहीजे ह्या गरजेतून काही जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील का? कधीतरी हे अती होउन, वरून आदेश निघेल की अमुक तमूक निकष ह्या पूढे लागू सरसकट भारतभर किंवा काही ठरावीक शहरांसाठी..... जे जे होतय ते बघत रहायचे, आपल्याला जे हवे ते जमेत तसे करत रहायचे. बघा अब्जावधी मेंढरे हाकायची म्हणजे.....जाऊ दे वेगळे कूरण शोधलेले बरे. जागतीक्करणातून बाहेरून दबाब आला तर कदाचीत काहीतरि सोय होइल. पण ती मर्यादीतच असेल.

यापूढे देखील हेच चालू राहील निदान आपली पिढी तरी...?? वा ! सामाजिक भाकित म्हणतात ते हेच. जागतीक्करणातून बाहेरून दबाब आला तर कदाचीत काहीतरि सोय होइल. पण ती मर्यादीतच असेल. सर्वसमावेशक विकास ही कल्पना 'चांगली 'असली तरी 'भाबडी' आहे. मध्यममार्ग व्यवहार्य. जागतिकीकरणातुन होणारी सोय ही 'इंडिया' सोबत 'भारता'ची पण झाली तर विकास होईल. अन्यथा विकासाची बेट तयार होतील. प्रकाश घाटपांडे

नेमके काय हवे’ याचे उत्तर जेव्हा राज ठाकरे देण्याचा प्रयत्न करतील तेव्हा ते खोल पाण्यात उतरलेले असतील आणि जितक्या लवकर ते या खोल पाण्यात उतरतील तितक्या लवकर महाराष्ट्रातील राजकारण हे अस्मितावादाच्या प्रभावापासून मुक्त होऊन विकासवादी राजकारणाकडे जाईल
सोकाजीरावांनी विकासवादी राजकारणाचा मुद्दा उपस्थित केला म्हणुन आम्हाला हा धागा वरती आणावासा वाटला. राज ठाकरेंनी विकासवादी राजकारणाचा मुद्दा पुण्यातील वसंतव्याखानमालेत २००७ मध्ये मांडला होता. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

वि_जय Mon, 11/23/2009 - 11:50
अभ्यासपुर्ण लेख. पक्षभेद, मतभेद विसरुन अशा चर्चाही मिपावर रंगायला हव्यात. तात्या काय वाटत तुम्हाला?

सूहास Mon, 11/23/2009 - 18:37
धावता आढावा आवडला ... जरा अभ्यास केल्यावर टंकतोच !! सू हा स...
लेखनविषय:
लेखनप्रकार
विकास आराखडा की आखाडा
कुठलाही आराखडा म्हटला की त्याला नियोजन लागते. नियोजनासाठी काहीतरी प्रयोजन लागते. पुण्याचा विकास आराखडा १९८७ पासून कागदावर आहे. लोकशाही मूल्यांच्या चौकटीत राहून शहराचा विकास करायाचा हे खूप कठीण काम आहे. खरं तर तो कठीण वसा आहे. बरं विकास तरी कशाला म्हणायचं? विकासाच्या प्रत्येकाच्या संकल्पना वेगळया आहेत. समजा संकल्पनाविषयी एकमत झाले तरी प्राधान्यक्रम वेगळे आहेत. शहरासमोर आज अनेक प्रश्न आहेत.

मराठी आंतरजालीय साहित्यिक!

विसोबा खेचर ·

सहज Sun, 09/16/2007 - 13:33
हं तात्या छान आहे. त्या निमित्ताने येथे वाचक त्यांना आवडत्या लेखकाचे नाव टाकू शकतील. म्हणून हीट लिस्ट म्हणालो हा. हीट लेखकांची लिस्ट, गैरसमज नको ;-) बाकी मला देखील जरा वैयक्तिक उल्लेख जर का आला तर काय बिघडले असे वाटते. मिसळपाव वर तशी संधी मिळावी व ते ह्या संकेतस्थळाचे वैशिष्ट बनावे की इतर संकेतस्थळे जरा "लुजन अप" व्हावी व तसे झाले तर मिसळपाव एकदम हीट झाले / पावले म्हणा. हे माझे मत. बाकी नको कोणाचे नाव घेऊन कोणाला चढवायला नको. मला फक्त लेख जमला की नाही तेवढेच पुरेसे आहे. कारण कोणीही सदा सर्वच काही लिहतो ते चांगले असे मला वाटत नाही. (किंवा सदासर्वदा जे चांगले त्यालाच कदाचीत संत साहीत्य (संत वांगमय - जमत नाही हो टाइप करायला. म्हणूनच मी लिहीत नाही) म्हणत असतील. हो त्या कोणाच्या धार्मीक लिखाणा विरुध्द लिहायची आपली हिम्मत नाय. काही लिहले तर मात्र आम्हालाच जाळून टाकण्यात येईल हो. त्यामुळे बाकीचे साहित्य आवडते, कुणाला ना कुणाला तरी आवडतेच कोणीही काहीही लिहले तरी. ----------------------------------------------------------------------- वैचारीक व वैयक्तिक मुद्दे संपले की मनुष्य शुद्धलेखनाच्या पातळीवर उतरतो.

गुंडोपंत Sun, 09/16/2007 - 13:44
छान! वेगळा लेखक हाच लेखाचा विषय!? लेखक म्हणजे मिसळीचे मुख्य मसाले. असो, अजूनही खरं तर अनेक लेखक आहेत. अतिशय वेगवेगळ्या विषयांवर उत्तम रीतीने लिहिणारे, जसे राजेंद्र, धनंजय, विकास, युयुत्सु, लिखाळ, शैलेश नि अजून अनेक! पण ज्या अर्थी येथे वरील लोकांचा उल्लेख झाला आहे याचा अर्थ स्पष्ट मला वाटतो - यांना संपादकात घ्यायचे असणार! ;)) (पण असेच कसे घेणार म्हणून आधी त्यांचे वजनही जरा वाढायला हवे ना? म्हणून हा प्रपंच!) असणार, असेल नसेलही, पण बाकी कांदे कोथिंबीरी असतातच प्रतिसाद नि वाद विवाद घालायला ;)) त्याशिवाय मिसळ कशी पुर्ण होणार तात्या? आपला कच्चा कांदोपंत

In reply to by गुंडोपंत

विसोबा खेचर Sun, 09/16/2007 - 14:09
>>अतिशय वेगवेगळ्या विषयांवर उत्तम रीतीने लिहिणारे, जसे राजेंद्र, धनंजय, विकास, युयुत्सु, लिखाळ, शैलेश नि अजून अनेक! खरं आहे. मी मुख्यत्वेकरून ललित साहित्याचा विचार केला आहे.. अर्थात, ललितसाहित्याच्या बाबतील लिखाळरावांचा आणि शैलेशरावांचा उल्लेख अनवधानाने राहून गेला. आणिही काही मंडळींचा उल्लेख अनवधानाने करायचा राहिला असण्याची शक्यता आहे. >>पण ज्या अर्थी येथे वरील लोकांचा उल्लेख झाला आहे याचा अर्थ स्पष्ट मला वाटतो - यांना संपादकात घ्यायचे असणार! ;)) (पण असेच कसे घेणार म्हणून आधी त्यांचे वजनही जरा वाढायला हवे ना? म्हणून हा प्रपंच!) नाही बॉ! पंचायत समितीचे सभासद हे निवडणुकीनेच ठरणार! :) असो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

गुंडोपंत Sun, 09/16/2007 - 14:46
नाही बॉ! पंचायत समितीचे सभासद हे निवडणुकीनेच ठरणार! :) वा मग उत्तम आहे बरं का! आम्ही आपले उगाच छेडून पाहतो आहोत निश्चयापासून ढळला तर नाही ना! ;)) आपला खुंटे हलवून घट्ट आहेत की नाही पाहणारा गुंडोपंत

आजानुकर्ण Sun, 09/16/2007 - 13:47
असेच आठवलेले. १. चौकस २. संजोप राव ३. गायत्री ४. मी मराठी (हिंदी नको इंग्रजी हवी वाले) ५. जी.एस. ६. दिनेश शिंदे. (मायबोलीवर दिनेशव्हीएस नावाने लिहितात. त्यांची रंगीबेरंगी विभागातील अनुदिनी अप्रतिम आहे. याशिवाय पाककृतींचे ज्ञानही) ७. प्रदीप ८. टग्या ९. धनंजय १०. वाचक्नवी ११. यनावाला १२. सर्वसाक्षी. (हवाई सुंदरी सकट ;) ) १३. अनु १४. प्रियाली १५. नंदन १६. महेश वेलणकर (यांच्या "माझी अडगळ" ह्या अनुदिनीवरच्या कविता व लेख सुरेख आहेत.) १७. तात्या १८. मिलिंद १९. प्रकाश घाटपांडे २०. प्रा. बिरुटे सर

नंदन Sun, 09/16/2007 - 14:17
धन्यवाद तात्या/आजानुकर्ण :). मराठी अनुदिनीविश्वाचा विचार केला तर ट्युलिप, अभिजित बाठे, मेघना भुसकुटे, कोहम, योगेश, अर्चना , सुमेधा, अजित ओक, आनंद घारे या नावांची भर या यादीत घालावीशी वाटते. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

प्रमोद देव Sun, 09/16/2007 - 15:25
माझ्या मनातले बहुधा तात्याने जाणले असावे. आंतरजालावरील मराठी संकेतस्थळांवरील व्यक्ती आणि वल्ली( जशा मला दिसल्या,भावल्या,समजल्या तशा) अशा तर्‍हेचे काही तरी लिखाण करावे असे बरेच दिवस मनात आहे. अर्थात मला त्यात कितपत यश येईल ही प्रामाणिक शंका असल्यामुळे मी तो विचार दूर ढकलत होतो. माझ्यामते ह्या विषयावर समर्थपणे जर कुणी लिहू शकेल तर ते म्हणजे स्वत: तात्या आणि दुसरे म्हणजे आमचे रावसाहेब(संजोपजी)! तात्याचा व्यक्तिचित्रण करण्यात हातखंडा आहे. ह्या बाबतीत कुणाचा विरोध होईल असे मला वाटत नाही. तात्यावर जाणता/अजाणता पुलंचा प्रभाव आहेच आणि तो त्याच्या लिखाणातही वारंवार दिसत असतो. रावसाहेबांना लोकांच्यातील गुणदोषांचे नेमके भान असावे असे वाटते . कारण त्यांच्या लेखनात ते वारंवार प्रकट झालेय. जीए हा त्यांचा ’हळवा’ विषय आहे. आता अजून काही आवडत्या लेखकासंबंधी! अरूण वडुलेकरांना मी कसा विसरू शकेन? त्यांच्या आखाती मुशाफिरीतून त्यांनी मानवी स्वभावाचे दाखवलेले विविध पैलू आणि निर्धाराच्या जोरावर अवघड परिस्थितीवर मात कशी करता येते ह्या बद्दलचे त्यांचे अनुभव ज्या सहजसुंदर भाषेत मांडलेत त्याला तोड नाही. अनु ही अशीच एक समर्थ लेखिका आहे. अतिशय मार्मिक निरीक्षण आणि ते तितक्याच समर्थपणे मांडण्यात तिचा हातखंडा आहे. खरे तर स्वत:वर विनोद करणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे.पण तीच गोष्ट ती लीलया करते जे भल्याभल्यांना जमत नाही. अजून कितीतरी असे लेखक आहेत की ज्यांच्या वैशिष्ठ्यांबद्द्ल बोलायचे झाले तर कदाचित काही प्रकरणे लिहावी लागतील. चटकन आठवणारी नावे म्हणजे जयश्री अंबासकर,प्रियाली,मीरा फाटक,अदिती,वेदश्री,साती,सुवर्णमयी,अनमिक,राधिका,स्वाती दिनेश,प्राजु,जीवन जिज्ञासा ,ऐहिक सारख्या समर्थ लेखिका/कवियत्री (अजून बर्‍याच आहेत) आणि लेखकांमध्ये चौकस,सर्वसाक्षी,प्रभाकर पेठकर,नंदन,अभिजित पापळकर,यनावाला,धनंजय,धोंडोपंत,विकास,वाचक्नवी,आनंदघन,योगेश,कोहम अशी किती बरे नावे घ्यावीत? कवी मंडळीतही भरपूर दिग्गज आहेत. चित्तरंजन,वैभव जोशी,प्रसाद शिरगावकर,प्रदिप कुलकर्णी,मिलिंद फणसे,जयंतराव कुलकर्णी,खोडसाळ,केशवसुमार,माफीचा साक्षीदार(आणि असे कितीतरी) अशी किती नावे घ्यावीत. ह्या महाजालावर अजून असंख्य लेखक/लेखिका आहेत ह्याची नम्र जाणीव आहे. मात्र मी आजवर ज्यांचे काही वाचलेले आहे आणि त्यातही जे चटकन आठवले त्यांचीच नावे इथे घेतलेत ह्याची कृपया नोंद घ्यावी. ह्या सर्वांच्या लेखन आणि स्वभावाविषयी एक एक लेख लिहायचा म्हटले तर किती साहित्य निर्माण होईल? माणसांचे किती नवनवे नमुने बघायला मिळतील कोण जाणे? पण हे करण्यासाठी तसाच समर्थ लेख हवा! आमचे ते काम नाही.

In reply to by प्रमोद देव

आजानुकर्ण Sun, 09/16/2007 - 16:59
तुमचेही लेखन वाचायला आवडते. अनवधानाने नाव राहून गेले. याशिवाय केशवसुमार व मिल्या यांची विडंबने मस्त. विनायक आणि नीलकांत यांचे प्रतिसाद अभ्यासू असतात. कवितांमधले फारसे कळत नाही पण बैरागी यांची "गाजला किती पाऊस" ही कविता आवडली होती. गमभनकार ओंकारच्या गझलही मस्त. :)

In reply to by आजानुकर्ण

प्रमोद देव Sun, 09/16/2007 - 18:09
अरे योगेश नावात काय आहे? सहज तोंडावर आले त्यांची नावे घेतली म्हणजे ज्यांचा उल्लेख राहून जातो ते कमी दर्जाचे असा अर्थ नसतोच मुळी.माझे नाव नाही घेतले म्हणून मी नाखूष होणार नाही आणि घेतले म्हणून खूषही होणार नाही. कारण इथे लिहिणारे किती समर्थ लोक आहेत ह्याची जाणीव मला आहे आणि मी स्वतःला तरी अजून बाळबोध-लेखक समजतो. म्हणजे लिहितो म्हणून लेखक! बस्स! बाकी ते कुणाला आवडते हे कळले की बरे वाटते(खोटं कशाला बोला)हे देखील तितकेच खरे आहे. पण त्यात प्रगती व्हावी अशी इच्छा आहे आणि ते केवळ त्यात चूका काढणार्‍या आणि वर्मावर बोट ठेवणार्‍या प्रतिसादातूनच साध्य होऊ शकेल.पण दूर्दैवाने तसे प्रतिसाद देणे लोक टाळतात. मग प्रगती कशी होणार! शैलेश खांडेकर,मिल्या,विनायक,रोहिणी,नीलकांत अशा सारख्या अजून बर्‍याच जणांची नावे राहिलीत हे बाकी खरे आहे पण त्यामुळे त्यांचे महत्व कमी होत नाही.

प्रियाली Sun, 09/16/2007 - 16:34
लेखात आणि प्रतिसादांत ज्यांची नावे आली आणि ज्यांची नावे राहून गेली त्यापैकी जे सर्व लेखनाचा प्रामाणिक प्रयत्न करतात ते सर्वच चांगले लेखक असावेत. प्रत्येकाची शैली आणि आवड वेगळी. अ) रौशनी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मायबोलीवर प्रकाशित झाले आहेत.) ब) शिंत्रेगुरुजी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मनोगतावर प्रकाशित झाले होते.) रौशनी आणि शिंत्रे गुरुजींचे पहिले २ भागही इथे टाका. अवांतरः पोष्टहापिस हे नाव मस्त आहे.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर Sun, 09/16/2007 - 19:08
प्रियाली, अ) रौशनी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मायबोलीवर प्रकाशित झाले आहेत.) ब) शिंत्रेगुरुजी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मनोगतावर प्रकाशित झाले होते.) रौशनी आणि शिंत्रे गुरुजींचे पहिले २ भागही इथे टाका तू सांगितल्याप्रमाणे सध्या रौशनीचा प्रथम व द्वितीय भाग इथेही टाकत आहे. तिसरा भाग बराचसा लिहून पूर्ण आहे तो ही आजउद्याकडे इथे प्रसिद्ध करीन. तात्या.

तात्या, अभ्यासासाठी एक मस्त विषय आहे.( आमचे नाव आपण घेतले म्हणून नव्हे,त्याबाबत आपण जरा घाई केली,असे वाटते.)उपक्रमच्या आमच्या पहिल्यावहिल्या 'या दशकातील साहित्य'या लेखात या दशकाचा लेखक आणि साहित्यविषयक विचार चाललेला होता, तेव्हा त्यात मराठी संकेतस्थळावरील लेखकाचा आणि त्यांच्या साहित्यविषयक एक ओझरता उल्लेख केला होता.तो याच साठी केला होता की,संकेतस्थळावर अनेक दर्जेदार लेखक आहेत.पण त्यांच्या लेखनाची नोंद घेतली गेलेली नाही .संकेतस्थळावर उत्तम लेखन करणारे लेखक कोण ? याचा शोध घेतांना कविता,कथा,वैचारिक लेख,संशोधनपर लेख,भाषाविषयक लेख त्यांची संख्या त्याच बरोबर कोणत्या वाचकांची अभिरुची लक्षात घेऊन लेखक लेखन करतो हेही तपासले पाहिजे. चारशे मराठी अनुदिन्या आहेत म्हणजे चारशे लेखक आहेत.साहित्यविषयक त्यांचे स्वत:चे साहित्य कोणते त्याचा स्वतंत्र अभ्यास करुन संकेतस्थळावरील लेखक निवडले पाहिजेत असे वाटते.असा प्रयत्न भविष्यात एखादे दोन वर्षात आमचाच विद्यार्थी करेल असे वाटते,आता अनेक नावे ओठावर आहेत त्यांच्याविषयी भरभरुन बोलावे वाटते पण ते इथे आता तरी टाळतो आहे.

सन्जोप राव Sun, 09/16/2007 - 22:23
'तो' चे लिखाण अभ्यासपूर्ण -क्वचित कोरडे असले तरीही - असते. 'ही माहिती त्याला नवीन आहे' ही 'त्याची' शैलीही वेगळी आहे. प्रदीप (कुलकर्णी नव्हे, तेही चांगले लिहितात, पण हे नुसतेच प्रदीप) यांनी स्वतंत्र लिहिलेला एकच लेख मला आठवतो तो म्हणजे दत्ताराम यांच्यावरचा. उत्तम लेख. तेही खूप छान लिहू शकतील. त्यांचे वाचन दांडगे आहे.रोहिणी यांनी पाककृतींनी मजा आणली आहेच, पण ललित लेखनासाठीही त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. प्रकाश घाटपांडेंच्या साहित्यीक आयुष्यातील फलज्योतिष आणि दुर्मिळ पुस्तकांचा बोळा निघाला (माफ करा, प्रकाशराव) ( आणि सर्वसाक्षी व द्वारकानाथ कलंत्रींच्या साहित्यीक आयुष्यातील इतिहास / मराठीप्रेम यांचा) तर तेही उत्तम लिहू शकतील. विनायक हे आता दुर्दैवाने 'प्रतिसादमात्र' धाटणीत आहेत अन्यथा हिंदी चित्रपटसंगीत या(ही) विषयात हा बाप माणूस आहे. अरुण वडुलेकरांचा उल्लेख कसा राहिला असे वाटत होते, पण तो वर झालाच आहे. तात्या अभ्यंकर यांचा लोकप्रियतेच्या बाबतीत नि:संशय पहिला क्रमांक आहे. काही पथ्ये पाळल्यास त्यांचेही लेखन अधिक कसदार होऊ शकेल. आजानुकर्णाने आता स्वतंत्र गद्य आणि केशवसुमाराने अधिक स्वतंत्र पद्य लेखन सुरु करावे असे वाटते. चित्तरंजनकडे एक 'सटायरिकल व्हेन' आहे, त्यातून चांगले विनोदी लेखनही उत्पन्न होऊ शकेल असे वाटते. जीवन जिज्ञासा आणि प्रियाली यांचा व्यासंग दांडगा आहे, पण तो कधीकधी रंजकतेला पूर्ण गिळून टाकतो. जी. एस. मोजके पण चांगले लिहितात. अत्त्यानंदांचे लेखन प्रामाणिक आणि अभिनिवेशरहित असते. मीरा फाटक आणि अदिती यांचे लिखाणही वाचनीय असते. मीराताई, अदिती आणि अनु या तीघींनी केलेल्या होम्सकथांचे अनुवाद अफलातून. आणि दिगम्भांना कसे काय विसरलो आपण? (आठवा 'मारे गये गुलफाम') खोडसाळ यांची विडंबने बरी असली तरी त्यांच्या अतिरिक्त टीकावृत्तीमुळे रसभंग होतो. ( 'खोडसाळ ज्या दिवशी स्वतःहून कुणाला चांगले म्हणतील त्या दिवशी सन्जोप राव सत्यनारायणाची पूजा घालून स्वतः सोवळे नेसून पूजेला बसतील' असे कुणीसे म्हटल्याचे स्मरते!) टवाळ आणि नरेंद्र गोळे यांच्या हिंदी गाण्याच्या भाषांतराबद्दल बाकी काही न लिहिलेले बरे! माफ करा, मूळ चर्चाविषय 'आवडते लेखक' असा होता, पण आतापर्यंत विषयांतर किंवा वाद उत्पन्न झालेला नाही ( कोण रे तो 'कारण अद्यापि सर्किट येथे आलेले नाहीत म्हणून...'म्हणाला तो?) म्हणून हा प्रतिसाद. सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

विसोबा खेचर Sun, 09/16/2007 - 22:55
वा रावसाहेब, आमच्याकडून आणि इतरांकडून अनवधानाने राहिलेल्या बर्‍याच मंडळींना आपण कव्हर केलेत याचे समाधान वाटले! :) विनायक हे आता दुर्दैवाने 'प्रतिसादमात्र' धाटणीत आहेत अन्यथा हिंदी चित्रपटसंगीत या(ही) विषयात हा बाप माणूस आहे. सहमत आहे. परंतु विनायकराव आता येथे मात्र प्रतिसादमात्र धाटणीत राहणार नाहीत, आणि विनायक म्हणे, 'आता उरलो प्रतिसादापुरता' अशी ओवीही गाणार नाहीत! :) कारण हे संकेतस्थळ आता त्यांचेच आहे, तुम्हा सर्वांचे आहे. आता तुम्ही आणि विनयाकराव दोघे मिळून इथे हिंदी चित्रपटातील सुवर्णयुगीन गाण्यांची, त्याच्या आस्वादाची छानशी रांगोळी घाला! आम्ही त्याचा मनसोक्त आस्वाद घेऊ! बाय द वे, मी आपल्याला वणकुद्रेअण्णांच्या 'पिंजरा' वर लिहा असं अजून नक्की किती वेळा विनवायचं तेही सांगून ठेवा! :) तात्या अभ्यंकर यांचा लोकप्रियतेच्या बाबतीत नि:संशय पहिला क्रमांक आहे. काही पथ्ये पाळल्यास त्यांचेही लेखन अधिक कसदार होऊ शकेल. वडिलकीच्या नात्याने कुठली पथ्ये पाळायची हे सांगणारं एखादं पोष्टकार्ड पाठवलंत तर अधिक आवडेल. किंवा वाटल्यास जेव्हा एखाददा पुण्यात 'बसू' तेव्हा सांगा! :) बाय द वे, मिसळपाववर 'व्यक्तिगत निरोप' या भारी शब्दाऐवजी 'पोष्टकार्ड' हा आपला साधासुधा मराठी शब्द वापरायचं आम्ही ठरवलं आहे, तश्या तांत्रिक दुरुस्त्या सुरू आहेत! :) असो! प्रतिसादाबद्दल आभार रावसाहेब.. सर्कीटच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहे, कसाही असला तरी साला दोस्त आहे आपला! :)) तात्या.

In reply to by सन्जोप राव

विसोबा खेचर Sun, 09/16/2007 - 23:49
अनवधानाने घ्यायचे राहिले. तिने त्सुनामी, वीज पडणे यासरखे काही अभ्यासपूर्ण शास्त्रीय लेख अत्यंत मेहनत घेऊन लिहिले आहेत.. राधिकाही संस्कृत नाटकांचे रसग्रहण छान करते..मात्र तिच्या वर्ण, स्वर विषयक लेखात तिचा व्यासंग दिसतो पण त्यातलं आपल्याला काय कळत नाय बा! ते कळायला धन्याशेठ, वाचन्कवी यांच्यासारखीच मंडळी हवीत..:) आणि हो, आमचे प्रवासीही राहिलेच! त्यांच्याही गझला आणि प्रतिसाद मला फार आवडत! :) तात्या.

In reply to by सन्जोप राव

रंजन Tue, 09/18/2007 - 00:45
खुप्च चान्गलि माहितिइ दिलि आहे. हि सगलि जण कुथे लिहितात? इथे दिसलअ नाहि. मअला मायबोलि आनि मराथि वर्ड्ल माहित आहे.

कोलबेर Mon, 09/17/2007 - 00:47
इथं हे नाव जरी कमी वेळा आलं असलं तरी आपण तर एकदम ज्याम फ्यान आहोत. जालावरचे साहित्य हा पूर्णपणे वेगळा प्रकार असून आणि त्यामध्ये ह्यांचा नंबर निश्चितच खूपच वरचा आहे. (आठवा 'आजचे माहितीपूर्ण लेखन') ह्यांचे स्वतंत्र लेखन, आणि व्यासंग ह्या बरोबरच प्रतिसाद रुपाने दिसणारे लेखन (विशेषतः तिरकस) मनापासून आवडते. लवकरात लवकार ह्यांचे पुनरागमन होवो ही सदिच्छा!! - कोलबेर

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर Mon, 09/17/2007 - 01:05
वरूणदेवा, (आठवा 'आजचे माहितीपूर्ण लेखन') ह्यांचे स्वतंत्र लेखन, आणि व्यासंग ह्या बरोबरच प्रतिसाद रुपाने दिसणारे लेखन (विशेषतः तिरकस) मनापासून आवडते. लवकरात लवकार ह्यांचे पुनरागमन होवो ही सदिच्छा!! तुझ्याशी सहमत आहे! :) आपला, (सर्कीटवाचून सुकलेला) तात्या.

In reply to by कोलबेर

बाबुराव Mon, 09/17/2007 - 06:34
तेला आवतनं देलं का ? म्हून फुगला आसन ? जरशीग फूगीर बी है म्हणा ते. राग नका येऊन देऊ भौ जरशीक फटकन बोलतू पर लोक म्हणतेत खरं बोलतू बाबूराव.

सर्किट Mon, 09/17/2007 - 11:01
येथे सर्किट ह्यांच्याविषयी अनुकूल प्रतिक्रिया देणार्‍या कोलबेर, विसोबा खेचर आणि आजानुकर्ण ह्यांना आम्ही आमच्या पदरीची एकही कपर्दीक खर्च करून आम्ही ग्लेनफिडीश तर सोडाच पण एक साधा चहा देखील पाजला नाही (कर्णा, पुणे विद्यापीठात तुला आणि नीलकांतला भेटलो तेव्हा चहाचे पैसे नीलकांतने दिल्याचे आठवते, आणि तात्या तर त्याच्या शोफर ड्रिव्हन गाडीतून आम्हाला संजोपरावांच्या घरी घेऊन गेला होता, तेव्हा तोही प्रश्न मिटला.) अरे लेको, मला इथे बोलवायला तुम्हाला माझी तारीफ करण्याची काहीही गरज नाही रे. हे तर आपल्या घरचं कार्य ! इवलेसे रोप लावियले दारी, तयाचा वेलु गेला गगनावेरी अशी आमची मनस्थिती सध्या आहे. (वेलु, म्हणजे वेल.. शक्ती वेलु कोण म्हणतंय रे तिकडे विंगेत ?) आलोच... - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Mon, 09/17/2007 - 21:52
आम्ही आमच्या पदरीची एकही कपर्दीक खर्च करून आम्ही ग्लेनफिडीश तर सोडाच पण एक साधा चहा देखील पाजला नाही आपण आमचे ग्लेनफिडिच विसरलात आणि आम्ही आपली रघुनाथराव कर्व्यांवरील चित्रपटाची सीडी विसरलो! :) आता पुढच्या वेळेला मात्र नक्की! च्यामारी आम्ही तरी केव्हा भांडारकरांच्या पैशांनी फुकट दारू पिणार! :) आणि तात्या तर त्याच्या शोफर ड्रिव्हन गाडीतून आम्हाला संजोपरावांच्या घरी घेऊन गेला होता, तेव्हा तोही प्रश्न मिटला.) अहो मालक, ती गाडी आमची नव्हती बरं का! आमच्या एका क्लाएंटची होती! नाहीतर हा तात्या साला मालदार माणूस आहे असा लोकांचा फुक्कटचा गैरसमज व्हायचा! असो, व्यक्तिगत होतंय का फार? परंतु आपण व्यक्तिगत वर उतरलात त्यामुळे आम्हालादेखील एक दारुचा लहानसा ड्रम आपल्यावर फेकावा लागला! पिंपे आम्ही राखीव ठेवली असून लहान लहान ड्रमावरच सध्या काम भागवतो...:)) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Mon, 09/17/2007 - 22:29
असो, व्यक्तिगत होतंय का फार? नाही, फार नाही. :-) पण संजोपरावांनी अद्याप विषयांतर झालं नाही, म्हणून हळहळ व्यक्त केली होती. म्हणून माझे कर्तव्य पार पाडणे मला आवश्यक होते. पुन्हा चर्चा मूळपदावर आणतो. वरील सर्व उल्लेखित लेखक मलाही आवडतात. ह्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा एक लेख मीही लिहायला घेतला आहे. परंतु, वरील लेखकांत माझे परममित्र माधव कुळकर्णी ह्यांचे नाव आलेले नाही, ह्याचे आश्चर्य वाटते. त्यांच्या अनुदिनीवर आणि माझे शब्द वर त्यांनी उत्तम लिखाण केले होते. माझे शब्द च्या चालकांनी एक स्पर्धा आयोजित केली होती, त्यात त्यांना बरीच मते मिळाली होते, हे स्मरते. - सर्किट

आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 11:05
पुणे विद्यापीठात चहा प्यायल्याचा उल्लेख वाचल्यानंतर हा प्रतिसाद सर्किट यांनीच दिला आहे याविषयी खात्री पटली. इतका वेळ खरंच सर्किट आले आहेत अशी खात्री पटत नव्हती. म्ह. हा आयडी सर्किट यांचाच आहे हे. स्वागत आहे.

In reply to by आजानुकर्ण

सर्किट Mon, 09/17/2007 - 11:08
इतका वेळ खरंच सर्किट आले आहेत अशी खात्री पटत नव्हती. म्हणजे, आमचे कार्यालयीन मित्र आमच्या नावाने प्रतिसाद देत आहेत असे वाटत होते की काय रे, कर्णा ? असो.. त्याबद्दल नंतर कधीतरी... पण बाकी आपल्या नीलकांताने मिसळपाव जबरा बनवले आहे बरं का ! त्याला माझ्या वतीने अनिकेत मध्ये चा पाज आणखी एकदा.. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 11:11
नीलकांताला मानलं. विशेषतः संगणकशास्त्राचे पुस्तकी ज्ञान नसूनही त्याचा या विषयातील रस व अभ्यास उल्लेखनीय आहे.

धनंजय Mon, 09/17/2007 - 17:34
मनोगत, उपक्रम हे मराठी जालविश्व आहे हे मला कळून अवघा एक महिना झालेला आहे. आणि उद्याचे (आजचेसुद्धा) कसदार मराठी लेखन वाचायला मला ठिकाण सापडले. पण संमेलनात उशीरा पोचल्यामुळे कुठे काय चालू आहे माहीत नाही, काय रटाळ आणि काय रसाळ आहे, ती इथल्या साहित्यिकांशी हळूहळू ओळख करून घेतो आहे. आवडला चर्चाप्रपंच. थोड्याथोड्या लेखकांचा उल्लेख करून सुरुवात केली ते चांगले. या ठिकाणी मला सुरुवातीचा क्रॅशकोर्स हवाच होता. तर या चर्चेत आलेल्या लेखकांपासून सुरू करेन. आतापर्यंत मनोगतावर "नवीन गद्य" आणि "नवीन कविता" अशा प्रकारे शोध करत होतो. एका शाळिग्रामासाठी डझनावारी गारगोट्या निरखाव्या लागतात!

In reply to by धनंजय

विसोबा खेचर Mon, 09/17/2007 - 17:43
एका शाळिग्रामासाठी डझनावारी गारगोट्या निरखाव्या लागतात! क्या बात है धन्या! सुंदर वाक्य..:) आपला, (नर्मदेतला गोटा!) तात्या.

In reply to by टिकाकार

विसोबा खेचर Mon, 09/17/2007 - 18:36
आपले आज दिवसभरातले ठिकठिकाणचे प्रतिसाद पाहिले की हे अगदी पटते! :) अहो पण प्रसिद्धीची हाव असलेल्यांनी नावानिशी, ठावठिकाण्यासहीत प्रसिद्ध व्हायचा प्रयत्न करावा एवढंच आमचं म्हणणं! तात्या.

In reply to by टिकाकार

घटं भिंद्यात पटं छिंद्यात कुर्यात रासभरोहणम। येन केन प्रकारेण प्रसिद्ध: पुरुषो भवेत॥। (मड्की फोडावीत, कपडे फाडावेत, गाढवावर बसावे काहीही करुन प्रसिद्ध पुरुष व्हावे) अनुल्लेखाने मारलेल्या टीकेला काही समीक्षक/ टीकाकार या पद्धतीने लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न करतात. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर Mon, 09/17/2007 - 20:57
अनुल्लेखाने मारलेल्या टीकेला काही समीक्षक/ टीकाकार या पद्धतीने लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न करतात. हा हा हा! :) च्यामारी सक्काळपासून बघतोय, जिथ्थे तिथ्थे हा टीकाकार कडमडतोय! :)

राज जैन Tue, 09/18/2007 - 00:11
तात्यानू ! लिस्ट मध्ये माझे नाव नाय ! लई वंगाळ वाटलं बघा ! लवकरच तुम्हा सर्वांना एक नवाच जैनाचे कार्टे पाहावयास मिळेल.........च्या मायला काय काय विषय डोक्यात नाहीत तेच बघतो ! लवकरच तुम्हाला व सर्व मराठी संकेतस्थळानां राज जैन नावाचा विभाग चालू करायला लावतो की नाही बघाच ! ;) अता येथे मिसळपाव व देखील ह.घ्या. हे लिवायला लागले म्हणजे ........ नवरीला सांगण्यासारखे की बाई हळद ही पिवळी असते ;)) जोक्य आहे ! राज जैन ! "आवडतो तो सर्वांना जो आवडतो देवांना ! ;)"

In reply to by राज जैन (verified= न पडताळणी केलेला)

"आवडतो तो सर्वांना जो आवडतो देवांना ! ;)" राजौ, अस लिवु नको बाबा! जो देवाला आवडतोय त्येला तो उचलून नेतोय. आता प्रमोद देवांना आवल्डं तर ठीक आहे. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

राज जैन Wed, 09/19/2007 - 08:33
हा हा ! अरे लिहताना मी ह्या बाजूचा तर विचारच केला नव्हता, मी ती ओळ लिहण्यामागचे कारण हे होते की जिवंत असताना लोक अनेक नावे ठेवतात, शिव्या देतात पण अचानक मानूस गच्चकला की तो किती चांगला होता व त्याचे गुण किती आफाट होते हे सांगण्याची लोकांमध्ये रस्सीखेच लागते ! असा त्या ओळीचा भावार्थ आहे. राज जैन

दिगम्भा Tue, 09/18/2007 - 10:15
मला यादगार यांच्या जुन्या गजला व जी.एस. यांच्या कथा फार आवडतात. विशेषतः जी एस यांच्या भूलपाखरू व (नाव न आठवणारी) पॉटहोलला मध्यवर्ती पात्र करून लिहिलेली कथा या अप्रतिम. पॉटहोलवरची इतकी सुंदर व अचाट कल्पक कथा दुसरी असणे अशक्य असे माझे मत. आता हे दोघे (पूर्वीसारखे) का लिहीत माहीत देव जाणे. "माफीचा साक्षीदार" हे सुद्धा पूर्वीच्या ऍटिट्यूड् ने लिहीत नाहीत असे वाटते, खूप मोठी कैद भोगल्यानंतर जसा जन्मठेपेचा कैदी अध्यात्माला लागतो तसे काहीसे. - दिगम्भा

जुना अभिजित Tue, 09/18/2007 - 10:20
वर आलेली बरीच नावे सर्वाना परिचित असतीलच असे नाही. तेव्हा नावाबरोबरच या लेखकांच काही लिखाण किंवा अनुदिनीचा पत्ता दिला तर अत्युत्तम. कसं म्हणजे लगोलग वाचून त्यांना आप्ल्या हिट लिष्ट मध्ये टाकता येईल. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

कवटी गुरुवार, 03/05/2009 - 12:30
सर्किट विषयी अवघ्या सव्वा वर्षापूर्वी मान्यवरानी काढलेले उद्गार वाचून अंमळ गंमत वाटली. कवटी

सहज Sun, 09/16/2007 - 13:33
हं तात्या छान आहे. त्या निमित्ताने येथे वाचक त्यांना आवडत्या लेखकाचे नाव टाकू शकतील. म्हणून हीट लिस्ट म्हणालो हा. हीट लेखकांची लिस्ट, गैरसमज नको ;-) बाकी मला देखील जरा वैयक्तिक उल्लेख जर का आला तर काय बिघडले असे वाटते. मिसळपाव वर तशी संधी मिळावी व ते ह्या संकेतस्थळाचे वैशिष्ट बनावे की इतर संकेतस्थळे जरा "लुजन अप" व्हावी व तसे झाले तर मिसळपाव एकदम हीट झाले / पावले म्हणा. हे माझे मत. बाकी नको कोणाचे नाव घेऊन कोणाला चढवायला नको. मला फक्त लेख जमला की नाही तेवढेच पुरेसे आहे. कारण कोणीही सदा सर्वच काही लिहतो ते चांगले असे मला वाटत नाही. (किंवा सदासर्वदा जे चांगले त्यालाच कदाचीत संत साहीत्य (संत वांगमय - जमत नाही हो टाइप करायला. म्हणूनच मी लिहीत नाही) म्हणत असतील. हो त्या कोणाच्या धार्मीक लिखाणा विरुध्द लिहायची आपली हिम्मत नाय. काही लिहले तर मात्र आम्हालाच जाळून टाकण्यात येईल हो. त्यामुळे बाकीचे साहित्य आवडते, कुणाला ना कुणाला तरी आवडतेच कोणीही काहीही लिहले तरी. ----------------------------------------------------------------------- वैचारीक व वैयक्तिक मुद्दे संपले की मनुष्य शुद्धलेखनाच्या पातळीवर उतरतो.

गुंडोपंत Sun, 09/16/2007 - 13:44
छान! वेगळा लेखक हाच लेखाचा विषय!? लेखक म्हणजे मिसळीचे मुख्य मसाले. असो, अजूनही खरं तर अनेक लेखक आहेत. अतिशय वेगवेगळ्या विषयांवर उत्तम रीतीने लिहिणारे, जसे राजेंद्र, धनंजय, विकास, युयुत्सु, लिखाळ, शैलेश नि अजून अनेक! पण ज्या अर्थी येथे वरील लोकांचा उल्लेख झाला आहे याचा अर्थ स्पष्ट मला वाटतो - यांना संपादकात घ्यायचे असणार! ;)) (पण असेच कसे घेणार म्हणून आधी त्यांचे वजनही जरा वाढायला हवे ना? म्हणून हा प्रपंच!) असणार, असेल नसेलही, पण बाकी कांदे कोथिंबीरी असतातच प्रतिसाद नि वाद विवाद घालायला ;)) त्याशिवाय मिसळ कशी पुर्ण होणार तात्या? आपला कच्चा कांदोपंत

In reply to by गुंडोपंत

विसोबा खेचर Sun, 09/16/2007 - 14:09
>>अतिशय वेगवेगळ्या विषयांवर उत्तम रीतीने लिहिणारे, जसे राजेंद्र, धनंजय, विकास, युयुत्सु, लिखाळ, शैलेश नि अजून अनेक! खरं आहे. मी मुख्यत्वेकरून ललित साहित्याचा विचार केला आहे.. अर्थात, ललितसाहित्याच्या बाबतील लिखाळरावांचा आणि शैलेशरावांचा उल्लेख अनवधानाने राहून गेला. आणिही काही मंडळींचा उल्लेख अनवधानाने करायचा राहिला असण्याची शक्यता आहे. >>पण ज्या अर्थी येथे वरील लोकांचा उल्लेख झाला आहे याचा अर्थ स्पष्ट मला वाटतो - यांना संपादकात घ्यायचे असणार! ;)) (पण असेच कसे घेणार म्हणून आधी त्यांचे वजनही जरा वाढायला हवे ना? म्हणून हा प्रपंच!) नाही बॉ! पंचायत समितीचे सभासद हे निवडणुकीनेच ठरणार! :) असो.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

गुंडोपंत Sun, 09/16/2007 - 14:46
नाही बॉ! पंचायत समितीचे सभासद हे निवडणुकीनेच ठरणार! :) वा मग उत्तम आहे बरं का! आम्ही आपले उगाच छेडून पाहतो आहोत निश्चयापासून ढळला तर नाही ना! ;)) आपला खुंटे हलवून घट्ट आहेत की नाही पाहणारा गुंडोपंत

आजानुकर्ण Sun, 09/16/2007 - 13:47
असेच आठवलेले. १. चौकस २. संजोप राव ३. गायत्री ४. मी मराठी (हिंदी नको इंग्रजी हवी वाले) ५. जी.एस. ६. दिनेश शिंदे. (मायबोलीवर दिनेशव्हीएस नावाने लिहितात. त्यांची रंगीबेरंगी विभागातील अनुदिनी अप्रतिम आहे. याशिवाय पाककृतींचे ज्ञानही) ७. प्रदीप ८. टग्या ९. धनंजय १०. वाचक्नवी ११. यनावाला १२. सर्वसाक्षी. (हवाई सुंदरी सकट ;) ) १३. अनु १४. प्रियाली १५. नंदन १६. महेश वेलणकर (यांच्या "माझी अडगळ" ह्या अनुदिनीवरच्या कविता व लेख सुरेख आहेत.) १७. तात्या १८. मिलिंद १९. प्रकाश घाटपांडे २०. प्रा. बिरुटे सर

नंदन Sun, 09/16/2007 - 14:17
धन्यवाद तात्या/आजानुकर्ण :). मराठी अनुदिनीविश्वाचा विचार केला तर ट्युलिप, अभिजित बाठे, मेघना भुसकुटे, कोहम, योगेश, अर्चना , सुमेधा, अजित ओक, आनंद घारे या नावांची भर या यादीत घालावीशी वाटते. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

प्रमोद देव Sun, 09/16/2007 - 15:25
माझ्या मनातले बहुधा तात्याने जाणले असावे. आंतरजालावरील मराठी संकेतस्थळांवरील व्यक्ती आणि वल्ली( जशा मला दिसल्या,भावल्या,समजल्या तशा) अशा तर्‍हेचे काही तरी लिखाण करावे असे बरेच दिवस मनात आहे. अर्थात मला त्यात कितपत यश येईल ही प्रामाणिक शंका असल्यामुळे मी तो विचार दूर ढकलत होतो. माझ्यामते ह्या विषयावर समर्थपणे जर कुणी लिहू शकेल तर ते म्हणजे स्वत: तात्या आणि दुसरे म्हणजे आमचे रावसाहेब(संजोपजी)! तात्याचा व्यक्तिचित्रण करण्यात हातखंडा आहे. ह्या बाबतीत कुणाचा विरोध होईल असे मला वाटत नाही. तात्यावर जाणता/अजाणता पुलंचा प्रभाव आहेच आणि तो त्याच्या लिखाणातही वारंवार दिसत असतो. रावसाहेबांना लोकांच्यातील गुणदोषांचे नेमके भान असावे असे वाटते . कारण त्यांच्या लेखनात ते वारंवार प्रकट झालेय. जीए हा त्यांचा ’हळवा’ विषय आहे. आता अजून काही आवडत्या लेखकासंबंधी! अरूण वडुलेकरांना मी कसा विसरू शकेन? त्यांच्या आखाती मुशाफिरीतून त्यांनी मानवी स्वभावाचे दाखवलेले विविध पैलू आणि निर्धाराच्या जोरावर अवघड परिस्थितीवर मात कशी करता येते ह्या बद्दलचे त्यांचे अनुभव ज्या सहजसुंदर भाषेत मांडलेत त्याला तोड नाही. अनु ही अशीच एक समर्थ लेखिका आहे. अतिशय मार्मिक निरीक्षण आणि ते तितक्याच समर्थपणे मांडण्यात तिचा हातखंडा आहे. खरे तर स्वत:वर विनोद करणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे.पण तीच गोष्ट ती लीलया करते जे भल्याभल्यांना जमत नाही. अजून कितीतरी असे लेखक आहेत की ज्यांच्या वैशिष्ठ्यांबद्द्ल बोलायचे झाले तर कदाचित काही प्रकरणे लिहावी लागतील. चटकन आठवणारी नावे म्हणजे जयश्री अंबासकर,प्रियाली,मीरा फाटक,अदिती,वेदश्री,साती,सुवर्णमयी,अनमिक,राधिका,स्वाती दिनेश,प्राजु,जीवन जिज्ञासा ,ऐहिक सारख्या समर्थ लेखिका/कवियत्री (अजून बर्‍याच आहेत) आणि लेखकांमध्ये चौकस,सर्वसाक्षी,प्रभाकर पेठकर,नंदन,अभिजित पापळकर,यनावाला,धनंजय,धोंडोपंत,विकास,वाचक्नवी,आनंदघन,योगेश,कोहम अशी किती बरे नावे घ्यावीत? कवी मंडळीतही भरपूर दिग्गज आहेत. चित्तरंजन,वैभव जोशी,प्रसाद शिरगावकर,प्रदिप कुलकर्णी,मिलिंद फणसे,जयंतराव कुलकर्णी,खोडसाळ,केशवसुमार,माफीचा साक्षीदार(आणि असे कितीतरी) अशी किती नावे घ्यावीत. ह्या महाजालावर अजून असंख्य लेखक/लेखिका आहेत ह्याची नम्र जाणीव आहे. मात्र मी आजवर ज्यांचे काही वाचलेले आहे आणि त्यातही जे चटकन आठवले त्यांचीच नावे इथे घेतलेत ह्याची कृपया नोंद घ्यावी. ह्या सर्वांच्या लेखन आणि स्वभावाविषयी एक एक लेख लिहायचा म्हटले तर किती साहित्य निर्माण होईल? माणसांचे किती नवनवे नमुने बघायला मिळतील कोण जाणे? पण हे करण्यासाठी तसाच समर्थ लेख हवा! आमचे ते काम नाही.

In reply to by प्रमोद देव

आजानुकर्ण Sun, 09/16/2007 - 16:59
तुमचेही लेखन वाचायला आवडते. अनवधानाने नाव राहून गेले. याशिवाय केशवसुमार व मिल्या यांची विडंबने मस्त. विनायक आणि नीलकांत यांचे प्रतिसाद अभ्यासू असतात. कवितांमधले फारसे कळत नाही पण बैरागी यांची "गाजला किती पाऊस" ही कविता आवडली होती. गमभनकार ओंकारच्या गझलही मस्त. :)

In reply to by आजानुकर्ण

प्रमोद देव Sun, 09/16/2007 - 18:09
अरे योगेश नावात काय आहे? सहज तोंडावर आले त्यांची नावे घेतली म्हणजे ज्यांचा उल्लेख राहून जातो ते कमी दर्जाचे असा अर्थ नसतोच मुळी.माझे नाव नाही घेतले म्हणून मी नाखूष होणार नाही आणि घेतले म्हणून खूषही होणार नाही. कारण इथे लिहिणारे किती समर्थ लोक आहेत ह्याची जाणीव मला आहे आणि मी स्वतःला तरी अजून बाळबोध-लेखक समजतो. म्हणजे लिहितो म्हणून लेखक! बस्स! बाकी ते कुणाला आवडते हे कळले की बरे वाटते(खोटं कशाला बोला)हे देखील तितकेच खरे आहे. पण त्यात प्रगती व्हावी अशी इच्छा आहे आणि ते केवळ त्यात चूका काढणार्‍या आणि वर्मावर बोट ठेवणार्‍या प्रतिसादातूनच साध्य होऊ शकेल.पण दूर्दैवाने तसे प्रतिसाद देणे लोक टाळतात. मग प्रगती कशी होणार! शैलेश खांडेकर,मिल्या,विनायक,रोहिणी,नीलकांत अशा सारख्या अजून बर्‍याच जणांची नावे राहिलीत हे बाकी खरे आहे पण त्यामुळे त्यांचे महत्व कमी होत नाही.

प्रियाली Sun, 09/16/2007 - 16:34
लेखात आणि प्रतिसादांत ज्यांची नावे आली आणि ज्यांची नावे राहून गेली त्यापैकी जे सर्व लेखनाचा प्रामाणिक प्रयत्न करतात ते सर्वच चांगले लेखक असावेत. प्रत्येकाची शैली आणि आवड वेगळी. अ) रौशनी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मायबोलीवर प्रकाशित झाले आहेत.) ब) शिंत्रेगुरुजी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मनोगतावर प्रकाशित झाले होते.) रौशनी आणि शिंत्रे गुरुजींचे पहिले २ भागही इथे टाका. अवांतरः पोष्टहापिस हे नाव मस्त आहे.

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर Sun, 09/16/2007 - 19:08
प्रियाली, अ) रौशनी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मायबोलीवर प्रकाशित झाले आहेत.) ब) शिंत्रेगुरुजी, भाग ३. (याचे प्रथम दोन भाग मनोगतावर प्रकाशित झाले होते.) रौशनी आणि शिंत्रे गुरुजींचे पहिले २ भागही इथे टाका तू सांगितल्याप्रमाणे सध्या रौशनीचा प्रथम व द्वितीय भाग इथेही टाकत आहे. तिसरा भाग बराचसा लिहून पूर्ण आहे तो ही आजउद्याकडे इथे प्रसिद्ध करीन. तात्या.

तात्या, अभ्यासासाठी एक मस्त विषय आहे.( आमचे नाव आपण घेतले म्हणून नव्हे,त्याबाबत आपण जरा घाई केली,असे वाटते.)उपक्रमच्या आमच्या पहिल्यावहिल्या 'या दशकातील साहित्य'या लेखात या दशकाचा लेखक आणि साहित्यविषयक विचार चाललेला होता, तेव्हा त्यात मराठी संकेतस्थळावरील लेखकाचा आणि त्यांच्या साहित्यविषयक एक ओझरता उल्लेख केला होता.तो याच साठी केला होता की,संकेतस्थळावर अनेक दर्जेदार लेखक आहेत.पण त्यांच्या लेखनाची नोंद घेतली गेलेली नाही .संकेतस्थळावर उत्तम लेखन करणारे लेखक कोण ? याचा शोध घेतांना कविता,कथा,वैचारिक लेख,संशोधनपर लेख,भाषाविषयक लेख त्यांची संख्या त्याच बरोबर कोणत्या वाचकांची अभिरुची लक्षात घेऊन लेखक लेखन करतो हेही तपासले पाहिजे. चारशे मराठी अनुदिन्या आहेत म्हणजे चारशे लेखक आहेत.साहित्यविषयक त्यांचे स्वत:चे साहित्य कोणते त्याचा स्वतंत्र अभ्यास करुन संकेतस्थळावरील लेखक निवडले पाहिजेत असे वाटते.असा प्रयत्न भविष्यात एखादे दोन वर्षात आमचाच विद्यार्थी करेल असे वाटते,आता अनेक नावे ओठावर आहेत त्यांच्याविषयी भरभरुन बोलावे वाटते पण ते इथे आता तरी टाळतो आहे.

सन्जोप राव Sun, 09/16/2007 - 22:23
'तो' चे लिखाण अभ्यासपूर्ण -क्वचित कोरडे असले तरीही - असते. 'ही माहिती त्याला नवीन आहे' ही 'त्याची' शैलीही वेगळी आहे. प्रदीप (कुलकर्णी नव्हे, तेही चांगले लिहितात, पण हे नुसतेच प्रदीप) यांनी स्वतंत्र लिहिलेला एकच लेख मला आठवतो तो म्हणजे दत्ताराम यांच्यावरचा. उत्तम लेख. तेही खूप छान लिहू शकतील. त्यांचे वाचन दांडगे आहे.रोहिणी यांनी पाककृतींनी मजा आणली आहेच, पण ललित लेखनासाठीही त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. प्रकाश घाटपांडेंच्या साहित्यीक आयुष्यातील फलज्योतिष आणि दुर्मिळ पुस्तकांचा बोळा निघाला (माफ करा, प्रकाशराव) ( आणि सर्वसाक्षी व द्वारकानाथ कलंत्रींच्या साहित्यीक आयुष्यातील इतिहास / मराठीप्रेम यांचा) तर तेही उत्तम लिहू शकतील. विनायक हे आता दुर्दैवाने 'प्रतिसादमात्र' धाटणीत आहेत अन्यथा हिंदी चित्रपटसंगीत या(ही) विषयात हा बाप माणूस आहे. अरुण वडुलेकरांचा उल्लेख कसा राहिला असे वाटत होते, पण तो वर झालाच आहे. तात्या अभ्यंकर यांचा लोकप्रियतेच्या बाबतीत नि:संशय पहिला क्रमांक आहे. काही पथ्ये पाळल्यास त्यांचेही लेखन अधिक कसदार होऊ शकेल. आजानुकर्णाने आता स्वतंत्र गद्य आणि केशवसुमाराने अधिक स्वतंत्र पद्य लेखन सुरु करावे असे वाटते. चित्तरंजनकडे एक 'सटायरिकल व्हेन' आहे, त्यातून चांगले विनोदी लेखनही उत्पन्न होऊ शकेल असे वाटते. जीवन जिज्ञासा आणि प्रियाली यांचा व्यासंग दांडगा आहे, पण तो कधीकधी रंजकतेला पूर्ण गिळून टाकतो. जी. एस. मोजके पण चांगले लिहितात. अत्त्यानंदांचे लेखन प्रामाणिक आणि अभिनिवेशरहित असते. मीरा फाटक आणि अदिती यांचे लिखाणही वाचनीय असते. मीराताई, अदिती आणि अनु या तीघींनी केलेल्या होम्सकथांचे अनुवाद अफलातून. आणि दिगम्भांना कसे काय विसरलो आपण? (आठवा 'मारे गये गुलफाम') खोडसाळ यांची विडंबने बरी असली तरी त्यांच्या अतिरिक्त टीकावृत्तीमुळे रसभंग होतो. ( 'खोडसाळ ज्या दिवशी स्वतःहून कुणाला चांगले म्हणतील त्या दिवशी सन्जोप राव सत्यनारायणाची पूजा घालून स्वतः सोवळे नेसून पूजेला बसतील' असे कुणीसे म्हटल्याचे स्मरते!) टवाळ आणि नरेंद्र गोळे यांच्या हिंदी गाण्याच्या भाषांतराबद्दल बाकी काही न लिहिलेले बरे! माफ करा, मूळ चर्चाविषय 'आवडते लेखक' असा होता, पण आतापर्यंत विषयांतर किंवा वाद उत्पन्न झालेला नाही ( कोण रे तो 'कारण अद्यापि सर्किट येथे आलेले नाहीत म्हणून...'म्हणाला तो?) म्हणून हा प्रतिसाद. सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

विसोबा खेचर Sun, 09/16/2007 - 22:55
वा रावसाहेब, आमच्याकडून आणि इतरांकडून अनवधानाने राहिलेल्या बर्‍याच मंडळींना आपण कव्हर केलेत याचे समाधान वाटले! :) विनायक हे आता दुर्दैवाने 'प्रतिसादमात्र' धाटणीत आहेत अन्यथा हिंदी चित्रपटसंगीत या(ही) विषयात हा बाप माणूस आहे. सहमत आहे. परंतु विनायकराव आता येथे मात्र प्रतिसादमात्र धाटणीत राहणार नाहीत, आणि विनायक म्हणे, 'आता उरलो प्रतिसादापुरता' अशी ओवीही गाणार नाहीत! :) कारण हे संकेतस्थळ आता त्यांचेच आहे, तुम्हा सर्वांचे आहे. आता तुम्ही आणि विनयाकराव दोघे मिळून इथे हिंदी चित्रपटातील सुवर्णयुगीन गाण्यांची, त्याच्या आस्वादाची छानशी रांगोळी घाला! आम्ही त्याचा मनसोक्त आस्वाद घेऊ! बाय द वे, मी आपल्याला वणकुद्रेअण्णांच्या 'पिंजरा' वर लिहा असं अजून नक्की किती वेळा विनवायचं तेही सांगून ठेवा! :) तात्या अभ्यंकर यांचा लोकप्रियतेच्या बाबतीत नि:संशय पहिला क्रमांक आहे. काही पथ्ये पाळल्यास त्यांचेही लेखन अधिक कसदार होऊ शकेल. वडिलकीच्या नात्याने कुठली पथ्ये पाळायची हे सांगणारं एखादं पोष्टकार्ड पाठवलंत तर अधिक आवडेल. किंवा वाटल्यास जेव्हा एखाददा पुण्यात 'बसू' तेव्हा सांगा! :) बाय द वे, मिसळपाववर 'व्यक्तिगत निरोप' या भारी शब्दाऐवजी 'पोष्टकार्ड' हा आपला साधासुधा मराठी शब्द वापरायचं आम्ही ठरवलं आहे, तश्या तांत्रिक दुरुस्त्या सुरू आहेत! :) असो! प्रतिसादाबद्दल आभार रावसाहेब.. सर्कीटच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहे, कसाही असला तरी साला दोस्त आहे आपला! :)) तात्या.

In reply to by सन्जोप राव

विसोबा खेचर Sun, 09/16/2007 - 23:49
अनवधानाने घ्यायचे राहिले. तिने त्सुनामी, वीज पडणे यासरखे काही अभ्यासपूर्ण शास्त्रीय लेख अत्यंत मेहनत घेऊन लिहिले आहेत.. राधिकाही संस्कृत नाटकांचे रसग्रहण छान करते..मात्र तिच्या वर्ण, स्वर विषयक लेखात तिचा व्यासंग दिसतो पण त्यातलं आपल्याला काय कळत नाय बा! ते कळायला धन्याशेठ, वाचन्कवी यांच्यासारखीच मंडळी हवीत..:) आणि हो, आमचे प्रवासीही राहिलेच! त्यांच्याही गझला आणि प्रतिसाद मला फार आवडत! :) तात्या.

In reply to by सन्जोप राव

रंजन Tue, 09/18/2007 - 00:45
खुप्च चान्गलि माहितिइ दिलि आहे. हि सगलि जण कुथे लिहितात? इथे दिसलअ नाहि. मअला मायबोलि आनि मराथि वर्ड्ल माहित आहे.

कोलबेर Mon, 09/17/2007 - 00:47
इथं हे नाव जरी कमी वेळा आलं असलं तरी आपण तर एकदम ज्याम फ्यान आहोत. जालावरचे साहित्य हा पूर्णपणे वेगळा प्रकार असून आणि त्यामध्ये ह्यांचा नंबर निश्चितच खूपच वरचा आहे. (आठवा 'आजचे माहितीपूर्ण लेखन') ह्यांचे स्वतंत्र लेखन, आणि व्यासंग ह्या बरोबरच प्रतिसाद रुपाने दिसणारे लेखन (विशेषतः तिरकस) मनापासून आवडते. लवकरात लवकार ह्यांचे पुनरागमन होवो ही सदिच्छा!! - कोलबेर

In reply to by कोलबेर

विसोबा खेचर Mon, 09/17/2007 - 01:05
वरूणदेवा, (आठवा 'आजचे माहितीपूर्ण लेखन') ह्यांचे स्वतंत्र लेखन, आणि व्यासंग ह्या बरोबरच प्रतिसाद रुपाने दिसणारे लेखन (विशेषतः तिरकस) मनापासून आवडते. लवकरात लवकार ह्यांचे पुनरागमन होवो ही सदिच्छा!! तुझ्याशी सहमत आहे! :) आपला, (सर्कीटवाचून सुकलेला) तात्या.

In reply to by कोलबेर

बाबुराव Mon, 09/17/2007 - 06:34
तेला आवतनं देलं का ? म्हून फुगला आसन ? जरशीग फूगीर बी है म्हणा ते. राग नका येऊन देऊ भौ जरशीक फटकन बोलतू पर लोक म्हणतेत खरं बोलतू बाबूराव.

सर्किट Mon, 09/17/2007 - 11:01
येथे सर्किट ह्यांच्याविषयी अनुकूल प्रतिक्रिया देणार्‍या कोलबेर, विसोबा खेचर आणि आजानुकर्ण ह्यांना आम्ही आमच्या पदरीची एकही कपर्दीक खर्च करून आम्ही ग्लेनफिडीश तर सोडाच पण एक साधा चहा देखील पाजला नाही (कर्णा, पुणे विद्यापीठात तुला आणि नीलकांतला भेटलो तेव्हा चहाचे पैसे नीलकांतने दिल्याचे आठवते, आणि तात्या तर त्याच्या शोफर ड्रिव्हन गाडीतून आम्हाला संजोपरावांच्या घरी घेऊन गेला होता, तेव्हा तोही प्रश्न मिटला.) अरे लेको, मला इथे बोलवायला तुम्हाला माझी तारीफ करण्याची काहीही गरज नाही रे. हे तर आपल्या घरचं कार्य ! इवलेसे रोप लावियले दारी, तयाचा वेलु गेला गगनावेरी अशी आमची मनस्थिती सध्या आहे. (वेलु, म्हणजे वेल.. शक्ती वेलु कोण म्हणतंय रे तिकडे विंगेत ?) आलोच... - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Mon, 09/17/2007 - 21:52
आम्ही आमच्या पदरीची एकही कपर्दीक खर्च करून आम्ही ग्लेनफिडीश तर सोडाच पण एक साधा चहा देखील पाजला नाही आपण आमचे ग्लेनफिडिच विसरलात आणि आम्ही आपली रघुनाथराव कर्व्यांवरील चित्रपटाची सीडी विसरलो! :) आता पुढच्या वेळेला मात्र नक्की! च्यामारी आम्ही तरी केव्हा भांडारकरांच्या पैशांनी फुकट दारू पिणार! :) आणि तात्या तर त्याच्या शोफर ड्रिव्हन गाडीतून आम्हाला संजोपरावांच्या घरी घेऊन गेला होता, तेव्हा तोही प्रश्न मिटला.) अहो मालक, ती गाडी आमची नव्हती बरं का! आमच्या एका क्लाएंटची होती! नाहीतर हा तात्या साला मालदार माणूस आहे असा लोकांचा फुक्कटचा गैरसमज व्हायचा! असो, व्यक्तिगत होतंय का फार? परंतु आपण व्यक्तिगत वर उतरलात त्यामुळे आम्हालादेखील एक दारुचा लहानसा ड्रम आपल्यावर फेकावा लागला! पिंपे आम्ही राखीव ठेवली असून लहान लहान ड्रमावरच सध्या काम भागवतो...:)) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Mon, 09/17/2007 - 22:29
असो, व्यक्तिगत होतंय का फार? नाही, फार नाही. :-) पण संजोपरावांनी अद्याप विषयांतर झालं नाही, म्हणून हळहळ व्यक्त केली होती. म्हणून माझे कर्तव्य पार पाडणे मला आवश्यक होते. पुन्हा चर्चा मूळपदावर आणतो. वरील सर्व उल्लेखित लेखक मलाही आवडतात. ह्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा एक लेख मीही लिहायला घेतला आहे. परंतु, वरील लेखकांत माझे परममित्र माधव कुळकर्णी ह्यांचे नाव आलेले नाही, ह्याचे आश्चर्य वाटते. त्यांच्या अनुदिनीवर आणि माझे शब्द वर त्यांनी उत्तम लिखाण केले होते. माझे शब्द च्या चालकांनी एक स्पर्धा आयोजित केली होती, त्यात त्यांना बरीच मते मिळाली होते, हे स्मरते. - सर्किट

आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 11:05
पुणे विद्यापीठात चहा प्यायल्याचा उल्लेख वाचल्यानंतर हा प्रतिसाद सर्किट यांनीच दिला आहे याविषयी खात्री पटली. इतका वेळ खरंच सर्किट आले आहेत अशी खात्री पटत नव्हती. म्ह. हा आयडी सर्किट यांचाच आहे हे. स्वागत आहे.

In reply to by आजानुकर्ण

सर्किट Mon, 09/17/2007 - 11:08
इतका वेळ खरंच सर्किट आले आहेत अशी खात्री पटत नव्हती. म्हणजे, आमचे कार्यालयीन मित्र आमच्या नावाने प्रतिसाद देत आहेत असे वाटत होते की काय रे, कर्णा ? असो.. त्याबद्दल नंतर कधीतरी... पण बाकी आपल्या नीलकांताने मिसळपाव जबरा बनवले आहे बरं का ! त्याला माझ्या वतीने अनिकेत मध्ये चा पाज आणखी एकदा.. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 11:11
नीलकांताला मानलं. विशेषतः संगणकशास्त्राचे पुस्तकी ज्ञान नसूनही त्याचा या विषयातील रस व अभ्यास उल्लेखनीय आहे.

धनंजय Mon, 09/17/2007 - 17:34
मनोगत, उपक्रम हे मराठी जालविश्व आहे हे मला कळून अवघा एक महिना झालेला आहे. आणि उद्याचे (आजचेसुद्धा) कसदार मराठी लेखन वाचायला मला ठिकाण सापडले. पण संमेलनात उशीरा पोचल्यामुळे कुठे काय चालू आहे माहीत नाही, काय रटाळ आणि काय रसाळ आहे, ती इथल्या साहित्यिकांशी हळूहळू ओळख करून घेतो आहे. आवडला चर्चाप्रपंच. थोड्याथोड्या लेखकांचा उल्लेख करून सुरुवात केली ते चांगले. या ठिकाणी मला सुरुवातीचा क्रॅशकोर्स हवाच होता. तर या चर्चेत आलेल्या लेखकांपासून सुरू करेन. आतापर्यंत मनोगतावर "नवीन गद्य" आणि "नवीन कविता" अशा प्रकारे शोध करत होतो. एका शाळिग्रामासाठी डझनावारी गारगोट्या निरखाव्या लागतात!

In reply to by धनंजय

विसोबा खेचर Mon, 09/17/2007 - 17:43
एका शाळिग्रामासाठी डझनावारी गारगोट्या निरखाव्या लागतात! क्या बात है धन्या! सुंदर वाक्य..:) आपला, (नर्मदेतला गोटा!) तात्या.

In reply to by टिकाकार

विसोबा खेचर Mon, 09/17/2007 - 18:36
आपले आज दिवसभरातले ठिकठिकाणचे प्रतिसाद पाहिले की हे अगदी पटते! :) अहो पण प्रसिद्धीची हाव असलेल्यांनी नावानिशी, ठावठिकाण्यासहीत प्रसिद्ध व्हायचा प्रयत्न करावा एवढंच आमचं म्हणणं! तात्या.

In reply to by टिकाकार

घटं भिंद्यात पटं छिंद्यात कुर्यात रासभरोहणम। येन केन प्रकारेण प्रसिद्ध: पुरुषो भवेत॥। (मड्की फोडावीत, कपडे फाडावेत, गाढवावर बसावे काहीही करुन प्रसिद्ध पुरुष व्हावे) अनुल्लेखाने मारलेल्या टीकेला काही समीक्षक/ टीकाकार या पद्धतीने लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न करतात. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर Mon, 09/17/2007 - 20:57
अनुल्लेखाने मारलेल्या टीकेला काही समीक्षक/ टीकाकार या पद्धतीने लक्ष वेधुन घेण्याचा प्रयत्न करतात. हा हा हा! :) च्यामारी सक्काळपासून बघतोय, जिथ्थे तिथ्थे हा टीकाकार कडमडतोय! :)

राज जैन Tue, 09/18/2007 - 00:11
तात्यानू ! लिस्ट मध्ये माझे नाव नाय ! लई वंगाळ वाटलं बघा ! लवकरच तुम्हा सर्वांना एक नवाच जैनाचे कार्टे पाहावयास मिळेल.........च्या मायला काय काय विषय डोक्यात नाहीत तेच बघतो ! लवकरच तुम्हाला व सर्व मराठी संकेतस्थळानां राज जैन नावाचा विभाग चालू करायला लावतो की नाही बघाच ! ;) अता येथे मिसळपाव व देखील ह.घ्या. हे लिवायला लागले म्हणजे ........ नवरीला सांगण्यासारखे की बाई हळद ही पिवळी असते ;)) जोक्य आहे ! राज जैन ! "आवडतो तो सर्वांना जो आवडतो देवांना ! ;)"

In reply to by राज जैन (verified= न पडताळणी केलेला)

"आवडतो तो सर्वांना जो आवडतो देवांना ! ;)" राजौ, अस लिवु नको बाबा! जो देवाला आवडतोय त्येला तो उचलून नेतोय. आता प्रमोद देवांना आवल्डं तर ठीक आहे. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

राज जैन Wed, 09/19/2007 - 08:33
हा हा ! अरे लिहताना मी ह्या बाजूचा तर विचारच केला नव्हता, मी ती ओळ लिहण्यामागचे कारण हे होते की जिवंत असताना लोक अनेक नावे ठेवतात, शिव्या देतात पण अचानक मानूस गच्चकला की तो किती चांगला होता व त्याचे गुण किती आफाट होते हे सांगण्याची लोकांमध्ये रस्सीखेच लागते ! असा त्या ओळीचा भावार्थ आहे. राज जैन

दिगम्भा Tue, 09/18/2007 - 10:15
मला यादगार यांच्या जुन्या गजला व जी.एस. यांच्या कथा फार आवडतात. विशेषतः जी एस यांच्या भूलपाखरू व (नाव न आठवणारी) पॉटहोलला मध्यवर्ती पात्र करून लिहिलेली कथा या अप्रतिम. पॉटहोलवरची इतकी सुंदर व अचाट कल्पक कथा दुसरी असणे अशक्य असे माझे मत. आता हे दोघे (पूर्वीसारखे) का लिहीत माहीत देव जाणे. "माफीचा साक्षीदार" हे सुद्धा पूर्वीच्या ऍटिट्यूड् ने लिहीत नाहीत असे वाटते, खूप मोठी कैद भोगल्यानंतर जसा जन्मठेपेचा कैदी अध्यात्माला लागतो तसे काहीसे. - दिगम्भा

जुना अभिजित Tue, 09/18/2007 - 10:20
वर आलेली बरीच नावे सर्वाना परिचित असतीलच असे नाही. तेव्हा नावाबरोबरच या लेखकांच काही लिखाण किंवा अनुदिनीचा पत्ता दिला तर अत्युत्तम. कसं म्हणजे लगोलग वाचून त्यांना आप्ल्या हिट लिष्ट मध्ये टाकता येईल. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

कवटी गुरुवार, 03/05/2009 - 12:30
सर्किट विषयी अवघ्या सव्वा वर्षापूर्वी मान्यवरानी काढलेले उद्गार वाचून अंमळ गंमत वाटली. कवटी
राम राम मंडळी, मूळ लेखाआधीच एक अवांतर मुद्दा - (ही वाटल्यास प्रस्तावना समजा परंतु या मुद्द्यावरदेखील अवश्य विचार व्हावा, चर्चा व्हावी अशी इच्छा आहे!) मंडळी, इतर संकेतस्थळांच्या बाबतीत मला असा अनुभव आहे की आंतरजालावर चांगल्यापैकी लेखन करणार्‍या मंडळींबदल काही लिहू लागलो की ते वैयक्तिक लेखन समजलं जातं. का? तर संबंधित लेखक त्या संकेतस्थळाचा सभासद आहे म्हणून! संकेतस्थळाचा सभासद जर चांगली साहित्यनिर्मिती करत असेल तर प्रत्येकवेळेला तो एक सभासद आहे म्हणून त्याच्या सहित्याबद्दल स्वतंत्रपणे लिहिण्या-बोलण्याला बंदी का असावी बरं?

पुजा अर्चा

कौटील्य ·

In reply to by विसोबा खेचर

कौटील्य Sat, 09/15/2007 - 18:08
अहो तात्या आम्ही आधी लिहिल्याप्रमाणे ज्यांना लेखन करावयाचे असल्यास info@pujaarcha.com येथे संपर्क साधावा. उर्वरीत साइट सर्वांसाठी खुली आहे. भेटी बद्दल आभार

राज जैन Mon, 09/17/2007 - 23:39
"देव, देश आणि धर्म हेच सर्वस्व असलेल्या हिंदुंसाठी " ह्या जागी ! "देश, देव आणि धर्म हेच सर्वस्व असलेल्या हिंदुंसाठी " असे हवे ! असे मनापासून वाटते आहे ! तरी देखील एक चांगला उपक्रम व एक योग्य व अर्थपुर्ण संकेतस्थळ ! वंदे मातरम् ! राज जैन

In reply to by विसोबा खेचर

कौटील्य Sat, 09/15/2007 - 18:08
अहो तात्या आम्ही आधी लिहिल्याप्रमाणे ज्यांना लेखन करावयाचे असल्यास info@pujaarcha.com येथे संपर्क साधावा. उर्वरीत साइट सर्वांसाठी खुली आहे. भेटी बद्दल आभार

राज जैन Mon, 09/17/2007 - 23:39
"देव, देश आणि धर्म हेच सर्वस्व असलेल्या हिंदुंसाठी " ह्या जागी ! "देश, देव आणि धर्म हेच सर्वस्व असलेल्या हिंदुंसाठी " असे हवे ! असे मनापासून वाटते आहे ! तरी देखील एक चांगला उपक्रम व एक योग्य व अर्थपुर्ण संकेतस्थळ ! वंदे मातरम् ! राज जैन
भाद्रपद शु ४ शके १९२९ श्री गणेश चतुर्थी दि. १५ सप्टेंबर २००७ हिंदुंमध्ये प्रचलित असलेल्या देवदेवतांच्या पुजनाच्या विविध पध्दती व विचारधारांची एकत्रित माहिती संकलित करुन ती माहिती सर्वांना विनामुल्य विनाबंधन विनासायास उपलब्ध करण्यासाठी संकेतस्थळाचा शुभारंभ आम्ही केला आहे. आपण http://www.pujaarcha.com इथे भेट देवु शकता. अजुन बरेच साहित्य अपलोड करावयाचे आहे, काम चालु आहे. आपला प्रतिसाद अपेक्षित आहे. या संकेत स्थळाविषयी आपल्या अपेक्षा info@pujaarcha.com वर कळवाव्या. तसेच या संकेत स्थळावर आपल्याला लेखन करावयाचे असल्यास info@pujaarcha.com येथे संपर्क साधावा.

गणपती बाप्पा मोरया!

विसोबा खेचर ·

In reply to by नंदन

विसोबा खेचर Sat, 09/15/2007 - 18:23
नंदनशेठ, या गाण्याचा दुवा इथे दिल्याबद्दल तुझे आभार.. दे धम्माल गाणं! ढोलकी सही वाजवली आहे. हे गाणं ऐकताना मला तर लालबागेतले, खेतवाडीतले गणपती पाहात, मस्तपैकी पिपाण्या वाजवत फिरतोय की काय असंच वाटलं! :) आपला, (बहुजनसमाजातला) तात्या. अवांतर - गणेशोत्सवाच्या काळात लहान लहान फिरस्त्या मंडळींचा रस्त्यावर जो बाजार भरतो त्यात लहान मुलांनी वाजवायच्या पिपाण्या आजही दोन-पाच रुपायाला मिळतात. आम्ही काही मित्रमंडळी एखाद दिवस ठरवून जेव्हा लालबाग, काळाचौकी, खेतवाडी, गिरगाव इथले गणपती बघत जेव्हा रात्रभर फिरतो तेव्हा चक्क या पिपाण्या विकत घेतो आणि भर रस्त्यावरून त्या मोठ्याने वाजवत, मजा करत रात्रभर अक्षरशः सगळा गिरणगाव पोळतो! सगळीकडे उत्सवाचं वातावरण आणि धमाल असल्यामुळे आणि जो तो उत्सवाच्या मू़डमध्ये असल्यामुळे रस्त्यावरच्या इतर कुणाला त्यात काही वावगं वाटत नाही आणि या वयातदेखील रस्त्यावरून पिपाण्या वाजवत फिरायची हौस भागवता येते! आता काय सांगू तुला नंदनशेठ ती मजा! जाऊ द्या झालं! :) साला बालपणीचा काळ सुखाचा हेच खरं! पिपाणीचा विषय निघाला आणि, "कावला पिपानी वाजिवतो, मामा मामीला नाचिवतो" हे लहानपणी ऐकलेलं गाणं उगाचंच आठवलं आणि जीव थोडास्सा झाला! :) आपला, (व्रात्य परंतु हळवा) तात्या.

गुंडोपंत Sat, 09/15/2007 - 14:18
बाप्पा मोरया रे! वा काय गाणं दिलंय... वा वा वा! साला मजा आला! आपला गुलाल उधळत धमाल नाचणारा गुंड्या!

प्रमोद देव Sun, 09/16/2007 - 10:11
मस्त गाणं आहे. तांदूळ अतिशय महाग होते आणि सामान्यांना परवडण्याच्या पलीकडे होते अशा काळातले हे गीत आहे. गाण्यात ह्याचा उल्लेख आहे. 'नाव काढू नको तांदळाचे,केले मोदक लाल गव्हाचे' ह्या ओळी कालमान दर्शक आहेत.

आजानुकर्ण Sun, 09/16/2007 - 17:16
यांची गाणी मस्त असतात. सत्यनारायणाची कथा त्यांच्याच तोंडून ऐकावी. ;) त्यांचं "चल गं सखे चल गं सखे पंढरीला" हे गाणंही धमाल आहे.

वरदा Mon, 09/17/2007 - 08:29
खरच खूप दिवसानि ऐकलं हे गाणं तिथे असताना रेडिओ वर ऐकायला मिळायचं

देवदत्त Wed, 10/31/2007 - 09:27
वा..गाणे ऐकून लहानपणीचे गणेशोत्सव आठवले. आता ही गाणी कमीच ऐकायला मिळतात. ह्यावर्षी इथे पुण्यातही (?) गणपतीच्या समोर एकदम डिस्को वाली गाणी लावून चित्रविचित्र नाच ( नाहीऽऽऽऽऽ) करत असल्याचे बघून वाईट वाटले. देवदत्त (अर्जुनाचा शंख)

In reply to by नंदन

विसोबा खेचर Sat, 09/15/2007 - 18:23
नंदनशेठ, या गाण्याचा दुवा इथे दिल्याबद्दल तुझे आभार.. दे धम्माल गाणं! ढोलकी सही वाजवली आहे. हे गाणं ऐकताना मला तर लालबागेतले, खेतवाडीतले गणपती पाहात, मस्तपैकी पिपाण्या वाजवत फिरतोय की काय असंच वाटलं! :) आपला, (बहुजनसमाजातला) तात्या. अवांतर - गणेशोत्सवाच्या काळात लहान लहान फिरस्त्या मंडळींचा रस्त्यावर जो बाजार भरतो त्यात लहान मुलांनी वाजवायच्या पिपाण्या आजही दोन-पाच रुपायाला मिळतात. आम्ही काही मित्रमंडळी एखाद दिवस ठरवून जेव्हा लालबाग, काळाचौकी, खेतवाडी, गिरगाव इथले गणपती बघत जेव्हा रात्रभर फिरतो तेव्हा चक्क या पिपाण्या विकत घेतो आणि भर रस्त्यावरून त्या मोठ्याने वाजवत, मजा करत रात्रभर अक्षरशः सगळा गिरणगाव पोळतो! सगळीकडे उत्सवाचं वातावरण आणि धमाल असल्यामुळे आणि जो तो उत्सवाच्या मू़डमध्ये असल्यामुळे रस्त्यावरच्या इतर कुणाला त्यात काही वावगं वाटत नाही आणि या वयातदेखील रस्त्यावरून पिपाण्या वाजवत फिरायची हौस भागवता येते! आता काय सांगू तुला नंदनशेठ ती मजा! जाऊ द्या झालं! :) साला बालपणीचा काळ सुखाचा हेच खरं! पिपाणीचा विषय निघाला आणि, "कावला पिपानी वाजिवतो, मामा मामीला नाचिवतो" हे लहानपणी ऐकलेलं गाणं उगाचंच आठवलं आणि जीव थोडास्सा झाला! :) आपला, (व्रात्य परंतु हळवा) तात्या.

गुंडोपंत Sat, 09/15/2007 - 14:18
बाप्पा मोरया रे! वा काय गाणं दिलंय... वा वा वा! साला मजा आला! आपला गुलाल उधळत धमाल नाचणारा गुंड्या!

प्रमोद देव Sun, 09/16/2007 - 10:11
मस्त गाणं आहे. तांदूळ अतिशय महाग होते आणि सामान्यांना परवडण्याच्या पलीकडे होते अशा काळातले हे गीत आहे. गाण्यात ह्याचा उल्लेख आहे. 'नाव काढू नको तांदळाचे,केले मोदक लाल गव्हाचे' ह्या ओळी कालमान दर्शक आहेत.

आजानुकर्ण Sun, 09/16/2007 - 17:16
यांची गाणी मस्त असतात. सत्यनारायणाची कथा त्यांच्याच तोंडून ऐकावी. ;) त्यांचं "चल गं सखे चल गं सखे पंढरीला" हे गाणंही धमाल आहे.

वरदा Mon, 09/17/2007 - 08:29
खरच खूप दिवसानि ऐकलं हे गाणं तिथे असताना रेडिओ वर ऐकायला मिळायचं

देवदत्त Wed, 10/31/2007 - 09:27
वा..गाणे ऐकून लहानपणीचे गणेशोत्सव आठवले. आता ही गाणी कमीच ऐकायला मिळतात. ह्यावर्षी इथे पुण्यातही (?) गणपतीच्या समोर एकदम डिस्को वाली गाणी लावून चित्रविचित्र नाच ( नाहीऽऽऽऽऽ) करत असल्याचे बघून वाईट वाटले. देवदत्त (अर्जुनाचा शंख)
लेखनविषय:
लेखनप्रकार
गणपती बाप्पा! १४ विद्या, ६४ कलांचा अभिषिक्त राजा! सर्वांना गणेशोत्स्वच्या अनेकोत्तम शुभेच्छा! हा आम्हा गरीब, कोकणातून पोटापाण्याकरता मुंबईला आलेल्या चाकरमानी मुंबईकरांचा "लालबागचा राजा!" मुंबईकरांचं आराध्य दैवत! लालबागच्या राजाचा विजय असो.. आपला, (लालबागच्या राजाचा भक्त!) तात्या.

ऎसा खत में लिखो

पंकज ·

पंकज, नारायण सुर्वेंची 'पत्रात लिव्हा' नावाची कविता त्यांच्याच तोंडून मी ऐकलेली आहे. नवरा शिकण्याच्या निमित्ताने बाहेरगावी की परदेशात असतो आणि त्याची बायको त्याला असेच काही तरी प्रश्न विचारते. ती कविता जर कोणास माहिती असेल तर तिचा दुवा किंवा 'कविता' इथे दिली तर बरे होईल.

पंकज Mon, 09/17/2007 - 13:26
"पत्रात लिव्हा" हि कविता म्हणजे "ऎसा खत में लिखो" चा नारायण सुर्वे यांनी केलेला स्वैर अनुवाद. नोकरी निमित्ताने परदेशी असलेल्या नवर्‍याला लिहिलेले पत्र आहे. ती स्त्री हे पत्र कोणाकडून तरी लिहून घेत आहे, त्यामुळे त्याला उद्देशून "ऎसा खत में लिखो" हे शब्द आलेले आहेत.

In reply to by पंकज

धन्यवाद ! पंकजसेठ. मी तेव्हाच म्हणणार होतो,त्या कवितेचा स्वैरअनुवाद तर नाही ना ? पण मुळ कवितेतील शब्द आठवत नव्हते. आणि इथला कुणी कवितेचा जाणकार 'कष्टमर' मिसळीची तर्री अंगावर पाडेल म्हणून बोललो नाही. ;) (मुळ कविता तुमच्याकडे असेल तर त्या द्या ना इथे )
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंकज Mon, 09/17/2007 - 14:15
काहितरी गडबड होतेय. मुळ कविता वर दिलेली आहे. लवकरच तीचा स्वैरअनुवाद देण्याचा प्रयत्न करतो. "ऎसा खत में लिखो" हि मुळ कविता आहे.

टिकाकार Mon, 09/17/2007 - 14:21
कविता भयन्कर आहे. इथे कोपि पेस्त करनारा त्याहून्..... टिकाकार

विसुनाना Mon, 09/17/2007 - 15:25
शैनाज श्येक - गीता म्हाजन कोन असंल ती असंल..पर ही कविता लै आवडली राव आपल्याला.

धनंजय Mon, 09/17/2007 - 19:18
पहिल्यांदा वाचताना गडबडीत नीट वाचली नाही म्हणून कळली नाही. काही गोष्टी लिही आणि काही गोष्टी लिहू नकोस असे म्हणत असल्याचा भास झाला - "मैं पानी को जाऊ क्या; नको ऎसा खत में लिखो ।" अशी "नको" ची साईड वाचताना मी चुकवली. असा चुकीचा ";" घालून मी अर्थाचा अनर्थ केला! त्यामुळे ही बाई बंडखोर खरेच आहे की नाही, की नवर्‍यापासून बंड लपवते आहे, लपवतच असेल तर काही गोष्टी मुद्दाम का सांगते आहे... वगैरे नुसता मनात गोंधळ. नीट वाचल्यावर मस्त वाटली. स्वैर अनुवादाची वाट पाहातो आहे.

आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 20:33
हिंदीच्या दक्खनी बोलीभाषेत "नको" हा मराठी शब्द वापरतात असे वाटते. उदा. हैदराबादी. वो लाल वाली मर्सिडिझ बेंझ नक्को रे बावा... वो सफेद वाली भिजा दे... मेरे को कामा है बहुत कामा है मेरे को.

पंकज Mon, 09/17/2007 - 23:19
असं पत्रात लिवा.... तुम्ही सुखात सम्दी र्‍हावा असं पत्रात लिवा || कोन्या मेल्यानं तुम्हा कळीवलं, मी ठुमकते रस्त्यावर, संशय माझा आला तुम्हा तर, नाही जाणार बाहेर, पानी आणायला जाऊ का नको - काय ते... शंभर रुपयांचा हिसाब मागता मीच का एकलीनं खाल्ले, लाईटीचे वीस दिले, पाण्याचे तीस दिले, पंचवीसचे राशन आणले, दुधवाल्याचे पंचवीस दिले. त्यांना देऊ का नको - काय ते... पयल्यांदा आला रिकाम्या हातानं फुक्क्ट झाली खेप, बेबी झाली मोठी, तीला आवडते गाण्याची ऐकायला टेप, आमी सगळ्यांनी एकू का नको ? काय ते... बाळाला आला ताप खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले, शंभर रुपयाचे इंजक्शन मारले पान्यातच पैसे गेले, त्याला जे.जे. ला नेवू का नको - काय ते... नारी मुक्तीच्या भरतात सभा, मिटींगला आम्ही जातो, तुझ्या बहिणीला मारतो नवरा सगळ्याजणी धमकावतो, तिला सोडवायला जाऊ का नको - काय ते.... बेबीला आताशी शाळेला घातलंय, अभ्यास चांगला करते, आयाबायांनी शिकायला पायजे वस्तीच अख्खी बोलते, मी बी शिकायला जाऊ का नको - काय ते... जवापासनं तुमी गेला परदेशी, माजलेत इथं लफंगे, घडुनमिळून राह्याचं सोडून धर्माच्या नावावर दंगे, समदया वस्तीला समजावू का नको - काय ते... कोन्या मेल्यानं तुम्हा कळीवलं, मी ठुमकते रस्त्यावर, मिटींगला जाते, मोर्च्याला जाते त्याविना कसं जगणार? या तुमीबी साथ द्यायला - काय ते पत्रात... तुम्ही सुखात सम्दी र्‍हावा असं पत्रात लिवा....|| मुळ : शहनाज शेख व गीता महाजन स्वैर अनु: नारायण सुर्वे.

क्या बात है ! अरे याच कवितेबद्दल म्हणत होतो. मला वाटले मुळ कविता नारायण सुर्वेंची आणि त्याचा हिंदी अनुवाद शहनाज शेख व गीता महाजन यांनी केला. चला ही नवीन माहिती आहे माझ्यासाठी ! धन्यवाद !

उपक्रम या मराठी संकेतस्थळावर या पंकजशी माझं खुप भांडण झालं होतं अजिबात एकमेकांमधुन वारं जात नव्हतं ते भांडण वैचारिक वरुन व्यक्तिगत होत होतं. एकमेकांना लॉग इन दिसल्यावर एकमेकांची चिड यावी इतका द्वेष पण दै.सकाळ मधील सप्तरंग मधील आई-वडीलांना, आजी आजोबांना पत्र लिहा या सदरात माझ्या मुलीनेही पत्र लिहिलं होतं. माझ्या मुलीचं पत्र आवडलं आणि ते मी निवडलं आणि दै सकाळ मधे त्याचं माझं भांडण विसरुन ते पत्र छापून आणलं, सर, हे पत्र मीच सलेक्ट करतो हे व्य नि ने सांगणारा दै सकाळ मधील पंकज कोनाला भेटला तर प्रा डॉच्या लेकीला जो आनंद दिला त्याबद्द्ल पंकज तुमचे आभार प्रा.डॉ.ला मानायचे आहेत म्हणावं........! आठवण येते रे पंकज...... -दिलीप बिरुटे

राही Tue, 10/27/2015 - 21:54
मला तर अजूनही वाटतंय की मूळ कविता नारायण सुर्वे यांचीच असावी. अनेकांकडून ती नारायण सुर्वे यांची म्हणूनच ऐकली आहे. खुद्द श्री सुर्वे यांच्या शोकसभेतही ही मराठी कविता आणि तिचा आणखी एका भाषेतला अनुवाद (बहुधा मलयालम)दोन्ही वाचले गेल्याचं आठवतंय. या कवितेचा अनेक भाषांत अनुवाद झालेला आहे असंही तिथे सांगितलं गेलं. आता पुन्हा मूळ स्रोत पाहायला पाहिजे. कुणाचीही का असेना, कविता छानच आहे. (पण बहुधा श्री सुर्वे यांचीच.)

बोका-ए-आझम Wed, 10/28/2015 - 09:25
ही नारायण सुर्व्यांची कविता म्हणूनच माहित होती पण ती अनुवादित होती हे नव्याने कळलं. अर्थात त्याने काहीही फरक पडत नाही. मास्तरांनी कविता इतकी आपलीशी केली की ती त्यांचीच झाली असं म्हणायला हवं.

पंकज, नारायण सुर्वेंची 'पत्रात लिव्हा' नावाची कविता त्यांच्याच तोंडून मी ऐकलेली आहे. नवरा शिकण्याच्या निमित्ताने बाहेरगावी की परदेशात असतो आणि त्याची बायको त्याला असेच काही तरी प्रश्न विचारते. ती कविता जर कोणास माहिती असेल तर तिचा दुवा किंवा 'कविता' इथे दिली तर बरे होईल.

पंकज Mon, 09/17/2007 - 13:26
"पत्रात लिव्हा" हि कविता म्हणजे "ऎसा खत में लिखो" चा नारायण सुर्वे यांनी केलेला स्वैर अनुवाद. नोकरी निमित्ताने परदेशी असलेल्या नवर्‍याला लिहिलेले पत्र आहे. ती स्त्री हे पत्र कोणाकडून तरी लिहून घेत आहे, त्यामुळे त्याला उद्देशून "ऎसा खत में लिखो" हे शब्द आलेले आहेत.

In reply to by पंकज

धन्यवाद ! पंकजसेठ. मी तेव्हाच म्हणणार होतो,त्या कवितेचा स्वैरअनुवाद तर नाही ना ? पण मुळ कवितेतील शब्द आठवत नव्हते. आणि इथला कुणी कवितेचा जाणकार 'कष्टमर' मिसळीची तर्री अंगावर पाडेल म्हणून बोललो नाही. ;) (मुळ कविता तुमच्याकडे असेल तर त्या द्या ना इथे )
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंकज Mon, 09/17/2007 - 14:15
काहितरी गडबड होतेय. मुळ कविता वर दिलेली आहे. लवकरच तीचा स्वैरअनुवाद देण्याचा प्रयत्न करतो. "ऎसा खत में लिखो" हि मुळ कविता आहे.

टिकाकार Mon, 09/17/2007 - 14:21
कविता भयन्कर आहे. इथे कोपि पेस्त करनारा त्याहून्..... टिकाकार

विसुनाना Mon, 09/17/2007 - 15:25
शैनाज श्येक - गीता म्हाजन कोन असंल ती असंल..पर ही कविता लै आवडली राव आपल्याला.

धनंजय Mon, 09/17/2007 - 19:18
पहिल्यांदा वाचताना गडबडीत नीट वाचली नाही म्हणून कळली नाही. काही गोष्टी लिही आणि काही गोष्टी लिहू नकोस असे म्हणत असल्याचा भास झाला - "मैं पानी को जाऊ क्या; नको ऎसा खत में लिखो ।" अशी "नको" ची साईड वाचताना मी चुकवली. असा चुकीचा ";" घालून मी अर्थाचा अनर्थ केला! त्यामुळे ही बाई बंडखोर खरेच आहे की नाही, की नवर्‍यापासून बंड लपवते आहे, लपवतच असेल तर काही गोष्टी मुद्दाम का सांगते आहे... वगैरे नुसता मनात गोंधळ. नीट वाचल्यावर मस्त वाटली. स्वैर अनुवादाची वाट पाहातो आहे.

आजानुकर्ण Mon, 09/17/2007 - 20:33
हिंदीच्या दक्खनी बोलीभाषेत "नको" हा मराठी शब्द वापरतात असे वाटते. उदा. हैदराबादी. वो लाल वाली मर्सिडिझ बेंझ नक्को रे बावा... वो सफेद वाली भिजा दे... मेरे को कामा है बहुत कामा है मेरे को.

पंकज Mon, 09/17/2007 - 23:19
असं पत्रात लिवा.... तुम्ही सुखात सम्दी र्‍हावा असं पत्रात लिवा || कोन्या मेल्यानं तुम्हा कळीवलं, मी ठुमकते रस्त्यावर, संशय माझा आला तुम्हा तर, नाही जाणार बाहेर, पानी आणायला जाऊ का नको - काय ते... शंभर रुपयांचा हिसाब मागता मीच का एकलीनं खाल्ले, लाईटीचे वीस दिले, पाण्याचे तीस दिले, पंचवीसचे राशन आणले, दुधवाल्याचे पंचवीस दिले. त्यांना देऊ का नको - काय ते... पयल्यांदा आला रिकाम्या हातानं फुक्क्ट झाली खेप, बेबी झाली मोठी, तीला आवडते गाण्याची ऐकायला टेप, आमी सगळ्यांनी एकू का नको ? काय ते... बाळाला आला ताप खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले, शंभर रुपयाचे इंजक्शन मारले पान्यातच पैसे गेले, त्याला जे.जे. ला नेवू का नको - काय ते... नारी मुक्तीच्या भरतात सभा, मिटींगला आम्ही जातो, तुझ्या बहिणीला मारतो नवरा सगळ्याजणी धमकावतो, तिला सोडवायला जाऊ का नको - काय ते.... बेबीला आताशी शाळेला घातलंय, अभ्यास चांगला करते, आयाबायांनी शिकायला पायजे वस्तीच अख्खी बोलते, मी बी शिकायला जाऊ का नको - काय ते... जवापासनं तुमी गेला परदेशी, माजलेत इथं लफंगे, घडुनमिळून राह्याचं सोडून धर्माच्या नावावर दंगे, समदया वस्तीला समजावू का नको - काय ते... कोन्या मेल्यानं तुम्हा कळीवलं, मी ठुमकते रस्त्यावर, मिटींगला जाते, मोर्च्याला जाते त्याविना कसं जगणार? या तुमीबी साथ द्यायला - काय ते पत्रात... तुम्ही सुखात सम्दी र्‍हावा असं पत्रात लिवा....|| मुळ : शहनाज शेख व गीता महाजन स्वैर अनु: नारायण सुर्वे.

क्या बात है ! अरे याच कवितेबद्दल म्हणत होतो. मला वाटले मुळ कविता नारायण सुर्वेंची आणि त्याचा हिंदी अनुवाद शहनाज शेख व गीता महाजन यांनी केला. चला ही नवीन माहिती आहे माझ्यासाठी ! धन्यवाद !

उपक्रम या मराठी संकेतस्थळावर या पंकजशी माझं खुप भांडण झालं होतं अजिबात एकमेकांमधुन वारं जात नव्हतं ते भांडण वैचारिक वरुन व्यक्तिगत होत होतं. एकमेकांना लॉग इन दिसल्यावर एकमेकांची चिड यावी इतका द्वेष पण दै.सकाळ मधील सप्तरंग मधील आई-वडीलांना, आजी आजोबांना पत्र लिहा या सदरात माझ्या मुलीनेही पत्र लिहिलं होतं. माझ्या मुलीचं पत्र आवडलं आणि ते मी निवडलं आणि दै सकाळ मधे त्याचं माझं भांडण विसरुन ते पत्र छापून आणलं, सर, हे पत्र मीच सलेक्ट करतो हे व्य नि ने सांगणारा दै सकाळ मधील पंकज कोनाला भेटला तर प्रा डॉच्या लेकीला जो आनंद दिला त्याबद्द्ल पंकज तुमचे आभार प्रा.डॉ.ला मानायचे आहेत म्हणावं........! आठवण येते रे पंकज...... -दिलीप बिरुटे

राही Tue, 10/27/2015 - 21:54
मला तर अजूनही वाटतंय की मूळ कविता नारायण सुर्वे यांचीच असावी. अनेकांकडून ती नारायण सुर्वे यांची म्हणूनच ऐकली आहे. खुद्द श्री सुर्वे यांच्या शोकसभेतही ही मराठी कविता आणि तिचा आणखी एका भाषेतला अनुवाद (बहुधा मलयालम)दोन्ही वाचले गेल्याचं आठवतंय. या कवितेचा अनेक भाषांत अनुवाद झालेला आहे असंही तिथे सांगितलं गेलं. आता पुन्हा मूळ स्रोत पाहायला पाहिजे. कुणाचीही का असेना, कविता छानच आहे. (पण बहुधा श्री सुर्वे यांचीच.)

बोका-ए-आझम Wed, 10/28/2015 - 09:25
ही नारायण सुर्व्यांची कविता म्हणूनच माहित होती पण ती अनुवादित होती हे नव्याने कळलं. अर्थात त्याने काहीही फरक पडत नाही. मास्तरांनी कविता इतकी आपलीशी केली की ती त्यांचीच झाली असं म्हणायला हवं.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
हि कविता मराठी आहे की नाहि याबद्दल वाद असेल, पण मराठी मातीतली मात्र आहे.