मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नशिब

जुना अभिजित ·

लिखाळ Mon, 10/08/2007 - 16:45
वा वा केवळ पहिल्या दोन वाक्यात सुंदरवातावरण निर्मिती करुन पुढच्या वाक्यांत कथेची सुरुवात आणि लगेच कथेची कलाटणी आणि सहाव्या सातव्या वाक्यात कथा संपली. मी याला एक उत्तम सशक्त लघुकथा म्हणेन. मला कथा आवडली. उत्तम प्रयोग. --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

कथा विचार फार सुंदर मांडलाय अभी सेठ. आम्हाला वाटले कथेचा १ला भाग असेल, किंवा काही भाग जोडता-जोडता राहिला असेल, पण कोंबडीची स्वाक्षरी पाहिली आणि लक्षात आले कथा संपलेली दिसते. ही कथा आहे का कविता, खरे तर गझलेच्या जवळ जाणारा प्रकार वाटतो. ;) म्हणजे पहिल्या दोन वळीत प्रस्तावना आणि नंतर त्याची उकल. पण जो कोणता प्रकार तुम्ही हाताळलाय त्याची साहित्याच्या अभ्यासकांनी नोंद घेतलीच पाहिजे. ;) अवांतर ;) सिरीयसली कथा तर आहे, पण चोखंदळ ग्राहकांची खेचताय असं तर नाही ना ! :) वळीत : ओळीत उकल : उलगडा
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास Mon, 10/08/2007 - 18:30
आमचे पण नशीब, दोन ओळीत संपली...मधुअण्णा कुठे धडकला असता तर त्याला पण त्या बिनमाणसांच्या घरात जाऊन राहावे लागले असते :-) (ह. घ्या.)

In reply to by विसोबा खेचर

राजे Mon, 10/08/2007 - 22:02
तात्या, मी देखील वाटाच पाहत होतो की कोण असा प्रतिसाद लिहतो व त्याच्या बरोबर मी देखील म्हणू शकेन की काही कळाले नाही बॉ... धन्यवाद. वरील दोन प्रतिसाद [+] मध्ये होते तेव्हा [-] मध्ये प्रतिसाद कसा लिहावा ह्याचा विचार करत होतो कारण मी एकटाच म्हणालो की काही कळाले नाही व येथे डझन भर प्रतिसाद आले की वा.. सुंदर.. कथेमध्ये एकदम नावीन्य आहे.... तर मात्र माझी गोची झाली असती ना...;} राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

लिखाळ Mon, 10/08/2007 - 22:14
>>.... तर मात्र माझी गोची झाली असती ना...;} आता तुमची गोची झाली नाही पण माझी होतेय का ते पाहायचे :) --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

सर्किट Mon, 10/08/2007 - 22:38
हा प्रकार फारच छान आहे. चार ओळीत सगळं जिवंत झालं. माझाही एक प्रयत्नः (ही गूढकथा आहे ;-) मधु पहाटेच जागा झाला. कालचा प्रकार आज पुन्हा घडू नये, म्हणून त्याने मनोमन देवाची करुणा भाकली. पाठीला दप्तर लावले, आणि शाळेला निघाला. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली Mon, 10/08/2007 - 23:13
आता माझी रहस्यकथा मध्याने वर्गात पाऊल टाकले तोच गुरुजींनी नेहमीप्रमाणे त्याच्या पाठीवर सपासप २ छड्या ओढल्या. आपल्याला पाहून गुरुजींच्या असे अंगात येते हे एव्हाना मध्याच्या लक्षात आले होते, तो निमूट बाकावर जाऊन बसला. अभिजीत, गोष्ट एवढीच होती की चुकून सुपूर्त झाली? तशी शीर्षकाला समर्पक आहे, नशीब संपाचं!

In reply to by प्रियाली

सर्किट Mon, 10/08/2007 - 23:17
मधू, तुला गुरुजींनी खूपच मारले का रे ? ही घे खडीसाखर. बरं वाटेल तुला. - (अतिलघुकथाकार) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

राजे Mon, 10/08/2007 - 23:22
गुरुजींनी मधू ला खडीसाखर देणा-या सुन्याच्या [सुनिल च्या] पेकाटात जोरदार लात घातली. राजे (*हेच राज जैन आहेत व कथा लिहणे हा ह्यांचा प्रांत नाही आहे पण एकाद दुसरी ओळ जरुन लिहू शकतात) माझे शब्द....

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली Mon, 10/08/2007 - 23:28
>>गुरुजींनी मधू ला खडीसाखर देणा-या सुन्याच्या [सुनिल च्या] पेकाटात जोरदार लात घातली. मधूच्या प्रेमात सुनील? सर्किटांच्या प्रेमकथेला आता भलताच अँगल द्यावा लागणार. "बरी खोड मोडली! अजून दोन चार लाथा घालायला हव्यात." फणकारून मिनू म्हणाली. तिने मध्यासाठी द्रोणभर करवंद सकाळीच गोळा केली होती पण हा सुन्या नेहमीच तडमडायचा. 'याचा एकदा निकाल लावायलाच हवा.' ती मनात म्हणाली.

In reply to by प्रियाली

राजे Mon, 10/08/2007 - 23:31
सुन्याने मिनूच्या मनातील विचार ओळखले होते व लगेच सद-याला नाक फुसता फुसता दोनचार खडीसाखरेचे तुकडे तीच्या हातावर ठेवले व एकदम भक्कास पणे हसला.... राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

राजे Mon, 10/08/2007 - 23:35
सुन्या ह्याच साठी भक्कास पणे हसला होता, कारण त्याला माहीत होते की द्रोणामध्ये विष आहे पण मीनू मधुला देण्यापुर्वी स्वतः एक- एक करवंद चाखुन बघणार व त्यातील गोड करवंदेच मधूला देणार.... अंत निश्चितच होता एक काटा गेला... वाचला तो दिनू तो गेला की.... राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by प्रियाली

सर्किट Mon, 10/08/2007 - 23:36
मग गुरुजींना राक्षसाने डांबून ठेवले, आणि सुन्याला परीराणीने एक चॉकलेट दिले. - (वय वर्षे ४) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली Mon, 10/08/2007 - 23:42
कसेही झाले तरी ते गुरुजी होते. सर्वांनी मिळून त्यांची सुटका करण्याचे ठरवले. एकीचे बळ मिळते फळ!

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Mon, 10/08/2007 - 23:42
त्या चॉकलेटला येणारा काहीसा मंद फणसाच्या सालासारखा वास आणि त्याचा डाळींबाच्या दाण्यांसारख्या टपोरा गुलाबी रंग सुन्याच्या चेहर्‍यावर एक निरागस हास्य उमटवुन गेला. -जी.ए. कोलबेर

In reply to by प्रियाली

सर्किट Mon, 10/08/2007 - 23:53
सुन्याची निरागसता भष्ट करणार्‍या ह्या परीराणीला नैतिक दृष्ट्या भष्ट अशा अमेरिकेची फूस असल्याने तिच्याविरुद्ध जगभरातील मशिदींतून जिहाद पुकारण्यात आला आहे. - सर्किट बिन मुन्नाभाई

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली Mon, 10/08/2007 - 23:57
अमेरिकेनेही लगेच एरिया ५१ मधील आपले जुने सहकारी आणि मूळ अँड्रोमिडा आकाशगंगेतील ग्रहवासीयांना पाचारण केले. - प्रियाली फॉर्स्टर

In reply to by प्रियाली

आकाशगंगेवर वावरणारे शेतकरी सकाळीच भ्रमणध्वनीच्या कोंबड्याच्या बागेच्या आवाजाने जागे व्हायचे.......आज यसोदा जर लवकरच उठली , तीने नव-याकडे पाहिले, पर तुकारामाचं तिच्याकडं काही धेन नव्हतं. त्यो आपला नीघायच्या गडबडीत....त्यो इचार करीत व्हता...भारतात जायाचं म्हणजी लयी कठीण काम...तेनं घर सोडलं ....आजूबाजूच्या घरासमोरच्या सडा, रांगोळीनं तेचं मन प्रसन्न झालं होतं...त्यो इचार करु लागला....... मधुआण्णा सायकल दामटीत भर पावसात उंब्रजला निघालाच कशाला होता....तुकारामाच्या डोळ्यातनं आठवणीचे मधुआण्णा वाह्यला लागले होते....
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by सहज

सर्किट Tue, 10/09/2007 - 11:18
तथास्तु !!!! (अद्याप माझी वरची गोष्ट रद्द झाली नाही, याचा अर्थ मिसळपावाला बीस्टियलिटी चालते, होय की नाही रे सहजभाऊ ?) - सर्किट

चित्रा Tue, 10/09/2007 - 08:22
सर्वांच्या प्रतिभेला आलेला बहर बघून धन्य धन्य झाले. चालू देत.

In reply to by चित्रा

सर्किट Tue, 10/09/2007 - 08:34
पहाट झाली. सर्किट उठला. मिसळपावावर चक्कर मारली. त्याच्या लघुकथेला चित्राताईंनी दिलेला प्रतिसाद बघून धन्य झाला. काल तावातावाने भांडणार्‍या त्या ह्याच का ? मनात हरखला. ह्यांचा आयपी ऍड्रेस शोधून गूगल अर्थ वरून त्यांचे घर शोधायला हवे, मनात म्हणाला. - सर्किट रामसे

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण Tue, 10/09/2007 - 09:14
आजानुकर्ण यांनी खिशातून आयपॉडसारखे दिसणारे एक अत्याधुनिक यंत्र काढले. यंत्राच्या डाव्या बाजूला असलेली कळ दाबली की त्यातून गोळ्यांचा वर्षाव सुरू होई. तर उजव्या बाजूला असलेली कळ दाबली की समोरच्या व्यक्तीला गुदगुल्या होत असत. - ००७कर्ण

In reply to by आजानुकर्ण

सर्किट Tue, 10/09/2007 - 11:16
गुदगुल्या झाल्या झाल्या आपल्या काखेत काय खाजवते आहे, हे सर्किटाने पाहिले. झोपताना काख मोकळी सोडण्याच्या त्याच्या सवयीविषयी त्याला क्षणभरच वैषम्य वाटले. पण लगेच व्ह्याब्रेट मोडचा क्वाएट मोड केला आणि तो पुन्हा झोपी गेला.. - सर्किट जॉब्ज

चित्रा Tue, 10/09/2007 - 09:10
चित्राने झोपायला जाण्याआधी सर्किटांचा प्रतिसाद आलेला पाहिला. "काय गूगल अर्थ, आय पी ऍड्रेस सारखे सारखे लावले आहे?" ती जरा मोठ्यानेच पुटपुटली. "ही यांची "शैलीच" दिसते", असेही. तिकडे मिसळपाववर ती अक्षरे उमटली आणि सर्किटांनी कावरेबावरे होऊन इकडे तिकडे पाहिले.

In reply to by चित्रा

सर्किट Tue, 10/09/2007 - 11:13
सर्किटाची खोड कुणीतरी मोडायलाच हवी. तात्या पुटपुटला. पण ही खोड मोडायला चित्रा पुरेशी आहे का ? त्याच्या मनात गोंधळ माजला होता. कारण जी पुरेशी आहे, ती तर ह्या सर्किटालाच सामील झालीय, गुप्तहेर म्हणून. तात्याच्या मनाला चुटपुट लागून राहिली. - सर्किट काकोडकर

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

चित्रा Tue, 10/09/2007 - 18:12
पण तात्याला हे माहिती नव्हते की सर्किट जिच्यावर एवढा विश्वास टाकून आहेत, ती सर्किट एक नसून अनेक आहेत की काय हे रहस्य उलगडण्यासाठीच वरकरणी सर्किटांना सामील झाल्याचे दाखवत होती!

In reply to by चित्रा

प्रियाली Tue, 10/09/2007 - 18:22
अहो देवाने सर्किटांना घडवून साचा मोडून टाकला. सर्किट अनेक असणं केवळ अशक्य!!!! :)))) मागे देवबाप्पाने इमेल पाठवली होती. म्हणाला, "अजून पस्तावतोय असं मॉडेल बनवून आणि लाईफटाईम वॉरंटीही देऊन बसलोय. एकच पीस बनवला म्हणून त्यातल्यात्यात सुखाचा श्वास घेतो." - प्रियालीगुप्त.

In reply to by प्रियाली

चित्रा Tue, 10/09/2007 - 18:24
एकच सर्किट अनेक नावांनी फिरतायत की काय असे म्हणायचे होते. ऐहिक वगैरे?!! :-)) बाकी सर्किटांना सामील असलेल्या गुप्तहेर स्त्रीने छडा लावून पूर्ण केलेला दिसतो. तिची सर्किटांच्या साच्याबद्दलची थिअरी थोड्याच वेळात जगभरात मान्य झाली असे समजते.

In reply to by चित्रा

विसोबा खेचर Wed, 10/10/2007 - 00:23
एकच सर्किट अनेक नावांनी फिरतायत की काय असे म्हणायचे होते. ऐहिक वगैरे?!! :-)) हा हा हा! नाही हो चित्राताई. जरा अधिक कसून तपास करा. आमचा संजूबाबा 'ऐहिक' या नावाने लिहितो असं लोक म्हणतात! बरं का चित्राताई, हा ऐहिक आहे ना, तो फक्त तात्याच्या विरोधातच लेखणी उपसतो. एरवी तो फार कमी लिहितो! असो! तात्याने असे कित्येक ऐहिक पचवले आहेत हा भाग वेगळा! :)) आपुन साला हैईच नंगा! और नंगेसे तो खुदा भी डरता है, ऐहिक क्या चीज है! :) तेव्हा चित्राताई, आपल्या एकच विनंती. हा ऐहिक कोण आहे ते शोधून काढा. त्याबद्दल मी तुम्हाला ५१ रुपयांचे बक्षिस पोष्टाच्या मनीऑर्डरने पाठवीन.. :) तात्या.

आजानुकर्ण Tue, 10/09/2007 - 09:12
दिन्याने कोललेल्या विट्टीचा क्याच सुन्याने सोडलेला पाहून मोन्याने त्याला संघाबाहेर काढले. "बघा आता पोरींच्या टीमला विट्टीदांडू शिकवून कसा वर्ल्डकप आणतो ते. ", सुरवंटाप्रमाणे कपाळावर पसरलेली उजवी भुवई वर आणि डावी भुवई खाली करुन आपले ओठ थरथरवत सुन्या म्हणाला.

In reply to by आजानुकर्ण

सर्किट Tue, 10/09/2007 - 11:22
सुन्या पवाराने दिन्या वेंगसरकरला विटीदांडू संघाची निवड करायला निवडले होते. आपला थरथरणारा ओठ सावरत सुन्या राग आवरायचा प्रयत्न करत होता, एवढ्यात सोन्याने वर्ल्ड कप जिंकला.. सुन्या आणि दिन्याला सोन्याची तारीफ करण्याव्यतिरीक्त काहीही उरले नव्हते... - सर्किट तेंडुलकर

जुना अभिजित Tue, 10/09/2007 - 10:54
हे नाव आवडलं बघा. ज्यांना गोष्ट/कथा/असूल कथा समजली नाही त्यांच्यासाठी.. संपा जो आहे त्याला जर मधुआण्णानं हाक मारून थांबवला नसता तर ते झाड त्याच्या डोक्श्यात पडलं असतं. (झाड पडण्याचा वेग, सायकल चालवण्याचा वेग आणि ब्रेक लावल्याने निर्माण झालेल्या मंदनाचा फरक जुळून आला असता हे गृहीत धरू. ) प्रतिसादांबद्दल धन्यवाद. अवांतरः संत तुकारामांच्या एका अभंगात आणि दहावीला(?) संस्कृतमध्ये श्लोकरुपात एक अतिसूक्ष्मलघुकथा होती. एक शिकारी पक्ष्यावर नेम धरून आहे. एक ससाणा आकाशात घिरट्या घालत आहे. आता पक्षी उडाला तर ससाणा मारणार आणि नाही उडाला तर शिकारी मारणार. तर पक्षाची सुटका कशी होईल? पुढे कथेत नागाची एंट्री होते. तो शिकार्‍याला चावतो. शिकार्‍याचा नेम चुकतो आणि ससाण्याला लागतो. कांदेपोह्याऐवजी मिसळपावाचा कार्यक्रम करण्याला पसंती देणारा अभिजित

In reply to by जुना अभिजित

लिखाळ Tue, 10/09/2007 - 15:45
सरते शेवटी ही कथा होती हे जाहिर करुन आपण आमची गोची होवू दिली नाहीत याबद्दल आभार. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहता मधल्या काळात आम्हाला जे वाचायला लागले त्याने आमची वाट लागली ;) असो. मला तुमची कथा वाचून नववी-दहावीच्या पुस्तकातली आपण वर म्हणता तीच 'मराठीतील सर्वात जूनी लघुकथा' आठवली. पक्षी-पारधी-ससाणा-पक्ष्याची पिले आणि साप ! --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

In reply to by लिखाळ

जुना अभिजित Tue, 10/09/2007 - 16:13
खरंतर हा एक खराखुरा घडलेला प्रसंग आहे. कथा स्वरुपात मांडला आहे. अवांतरः कलाटणीविषयी ओ हेन्री कथेच्या शेवटच्या भागात कलाटणी देण्यासाठी प्रसिद्ध होता. ऐश्वर्या-अजय देवगणचा रेनकोट चित्रपट (की ओ हेन्री च्या कथेवरच आधारीत) असाच रंगला आहे. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

हेन्री कथेच्या शेवटच्या भागात कलाटणी देण्यासाठी प्रसिद्ध होता. सहमत ! सर्वात लहान कथा ही डॉ. हेन्री यांनीच लिहिलेली आहे, असे आम्ही वाचलेले आहे. ( दोन प्रवासी रेल्वेतून प्रवास करत असतात, त्यांची चर्चा चालू आहे भुत आहे की नाही आणि थोड्यावेळाने तिथे एकच व्यक्ती प्रवास करत असतो, अशी काही तरी आहे , ती कथा कोणाला सांगता येईल का ? ) अवांतर :-हेन्री बद्दल अधिक वाचायला कुठे मिळेल.( मराठीतून )
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवदत्त Tue, 10/23/2007 - 22:55
अभिजित, कथा चांगली आहे. पण मग तुमचा प्रतिसाद येईपर्यंत काय चालू होते त्याचा विचार चालू आहे hypnotized देवदत्त (अर्जुनाचा शंख)

लिखाळ Mon, 10/08/2007 - 16:45
वा वा केवळ पहिल्या दोन वाक्यात सुंदरवातावरण निर्मिती करुन पुढच्या वाक्यांत कथेची सुरुवात आणि लगेच कथेची कलाटणी आणि सहाव्या सातव्या वाक्यात कथा संपली. मी याला एक उत्तम सशक्त लघुकथा म्हणेन. मला कथा आवडली. उत्तम प्रयोग. --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

कथा विचार फार सुंदर मांडलाय अभी सेठ. आम्हाला वाटले कथेचा १ला भाग असेल, किंवा काही भाग जोडता-जोडता राहिला असेल, पण कोंबडीची स्वाक्षरी पाहिली आणि लक्षात आले कथा संपलेली दिसते. ही कथा आहे का कविता, खरे तर गझलेच्या जवळ जाणारा प्रकार वाटतो. ;) म्हणजे पहिल्या दोन वळीत प्रस्तावना आणि नंतर त्याची उकल. पण जो कोणता प्रकार तुम्ही हाताळलाय त्याची साहित्याच्या अभ्यासकांनी नोंद घेतलीच पाहिजे. ;) अवांतर ;) सिरीयसली कथा तर आहे, पण चोखंदळ ग्राहकांची खेचताय असं तर नाही ना ! :) वळीत : ओळीत उकल : उलगडा
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास Mon, 10/08/2007 - 18:30
आमचे पण नशीब, दोन ओळीत संपली...मधुअण्णा कुठे धडकला असता तर त्याला पण त्या बिनमाणसांच्या घरात जाऊन राहावे लागले असते :-) (ह. घ्या.)

In reply to by विसोबा खेचर

राजे Mon, 10/08/2007 - 22:02
तात्या, मी देखील वाटाच पाहत होतो की कोण असा प्रतिसाद लिहतो व त्याच्या बरोबर मी देखील म्हणू शकेन की काही कळाले नाही बॉ... धन्यवाद. वरील दोन प्रतिसाद [+] मध्ये होते तेव्हा [-] मध्ये प्रतिसाद कसा लिहावा ह्याचा विचार करत होतो कारण मी एकटाच म्हणालो की काही कळाले नाही व येथे डझन भर प्रतिसाद आले की वा.. सुंदर.. कथेमध्ये एकदम नावीन्य आहे.... तर मात्र माझी गोची झाली असती ना...;} राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

लिखाळ Mon, 10/08/2007 - 22:14
>>.... तर मात्र माझी गोची झाली असती ना...;} आता तुमची गोची झाली नाही पण माझी होतेय का ते पाहायचे :) --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

सर्किट Mon, 10/08/2007 - 22:38
हा प्रकार फारच छान आहे. चार ओळीत सगळं जिवंत झालं. माझाही एक प्रयत्नः (ही गूढकथा आहे ;-) मधु पहाटेच जागा झाला. कालचा प्रकार आज पुन्हा घडू नये, म्हणून त्याने मनोमन देवाची करुणा भाकली. पाठीला दप्तर लावले, आणि शाळेला निघाला. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली Mon, 10/08/2007 - 23:13
आता माझी रहस्यकथा मध्याने वर्गात पाऊल टाकले तोच गुरुजींनी नेहमीप्रमाणे त्याच्या पाठीवर सपासप २ छड्या ओढल्या. आपल्याला पाहून गुरुजींच्या असे अंगात येते हे एव्हाना मध्याच्या लक्षात आले होते, तो निमूट बाकावर जाऊन बसला. अभिजीत, गोष्ट एवढीच होती की चुकून सुपूर्त झाली? तशी शीर्षकाला समर्पक आहे, नशीब संपाचं!

In reply to by प्रियाली

सर्किट Mon, 10/08/2007 - 23:17
मधू, तुला गुरुजींनी खूपच मारले का रे ? ही घे खडीसाखर. बरं वाटेल तुला. - (अतिलघुकथाकार) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

राजे Mon, 10/08/2007 - 23:22
गुरुजींनी मधू ला खडीसाखर देणा-या सुन्याच्या [सुनिल च्या] पेकाटात जोरदार लात घातली. राजे (*हेच राज जैन आहेत व कथा लिहणे हा ह्यांचा प्रांत नाही आहे पण एकाद दुसरी ओळ जरुन लिहू शकतात) माझे शब्द....

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली Mon, 10/08/2007 - 23:28
>>गुरुजींनी मधू ला खडीसाखर देणा-या सुन्याच्या [सुनिल च्या] पेकाटात जोरदार लात घातली. मधूच्या प्रेमात सुनील? सर्किटांच्या प्रेमकथेला आता भलताच अँगल द्यावा लागणार. "बरी खोड मोडली! अजून दोन चार लाथा घालायला हव्यात." फणकारून मिनू म्हणाली. तिने मध्यासाठी द्रोणभर करवंद सकाळीच गोळा केली होती पण हा सुन्या नेहमीच तडमडायचा. 'याचा एकदा निकाल लावायलाच हवा.' ती मनात म्हणाली.

In reply to by प्रियाली

राजे Mon, 10/08/2007 - 23:31
सुन्याने मिनूच्या मनातील विचार ओळखले होते व लगेच सद-याला नाक फुसता फुसता दोनचार खडीसाखरेचे तुकडे तीच्या हातावर ठेवले व एकदम भक्कास पणे हसला.... राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

राजे Mon, 10/08/2007 - 23:35
सुन्या ह्याच साठी भक्कास पणे हसला होता, कारण त्याला माहीत होते की द्रोणामध्ये विष आहे पण मीनू मधुला देण्यापुर्वी स्वतः एक- एक करवंद चाखुन बघणार व त्यातील गोड करवंदेच मधूला देणार.... अंत निश्चितच होता एक काटा गेला... वाचला तो दिनू तो गेला की.... राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by प्रियाली

सर्किट Mon, 10/08/2007 - 23:36
मग गुरुजींना राक्षसाने डांबून ठेवले, आणि सुन्याला परीराणीने एक चॉकलेट दिले. - (वय वर्षे ४) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली Mon, 10/08/2007 - 23:42
कसेही झाले तरी ते गुरुजी होते. सर्वांनी मिळून त्यांची सुटका करण्याचे ठरवले. एकीचे बळ मिळते फळ!

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Mon, 10/08/2007 - 23:42
त्या चॉकलेटला येणारा काहीसा मंद फणसाच्या सालासारखा वास आणि त्याचा डाळींबाच्या दाण्यांसारख्या टपोरा गुलाबी रंग सुन्याच्या चेहर्‍यावर एक निरागस हास्य उमटवुन गेला. -जी.ए. कोलबेर

In reply to by प्रियाली

सर्किट Mon, 10/08/2007 - 23:53
सुन्याची निरागसता भष्ट करणार्‍या ह्या परीराणीला नैतिक दृष्ट्या भष्ट अशा अमेरिकेची फूस असल्याने तिच्याविरुद्ध जगभरातील मशिदींतून जिहाद पुकारण्यात आला आहे. - सर्किट बिन मुन्नाभाई

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली Mon, 10/08/2007 - 23:57
अमेरिकेनेही लगेच एरिया ५१ मधील आपले जुने सहकारी आणि मूळ अँड्रोमिडा आकाशगंगेतील ग्रहवासीयांना पाचारण केले. - प्रियाली फॉर्स्टर

In reply to by प्रियाली

आकाशगंगेवर वावरणारे शेतकरी सकाळीच भ्रमणध्वनीच्या कोंबड्याच्या बागेच्या आवाजाने जागे व्हायचे.......आज यसोदा जर लवकरच उठली , तीने नव-याकडे पाहिले, पर तुकारामाचं तिच्याकडं काही धेन नव्हतं. त्यो आपला नीघायच्या गडबडीत....त्यो इचार करीत व्हता...भारतात जायाचं म्हणजी लयी कठीण काम...तेनं घर सोडलं ....आजूबाजूच्या घरासमोरच्या सडा, रांगोळीनं तेचं मन प्रसन्न झालं होतं...त्यो इचार करु लागला....... मधुआण्णा सायकल दामटीत भर पावसात उंब्रजला निघालाच कशाला होता....तुकारामाच्या डोळ्यातनं आठवणीचे मधुआण्णा वाह्यला लागले होते....
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by सहज

सर्किट Tue, 10/09/2007 - 11:18
तथास्तु !!!! (अद्याप माझी वरची गोष्ट रद्द झाली नाही, याचा अर्थ मिसळपावाला बीस्टियलिटी चालते, होय की नाही रे सहजभाऊ ?) - सर्किट

चित्रा Tue, 10/09/2007 - 08:22
सर्वांच्या प्रतिभेला आलेला बहर बघून धन्य धन्य झाले. चालू देत.

In reply to by चित्रा

सर्किट Tue, 10/09/2007 - 08:34
पहाट झाली. सर्किट उठला. मिसळपावावर चक्कर मारली. त्याच्या लघुकथेला चित्राताईंनी दिलेला प्रतिसाद बघून धन्य झाला. काल तावातावाने भांडणार्‍या त्या ह्याच का ? मनात हरखला. ह्यांचा आयपी ऍड्रेस शोधून गूगल अर्थ वरून त्यांचे घर शोधायला हवे, मनात म्हणाला. - सर्किट रामसे

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण Tue, 10/09/2007 - 09:14
आजानुकर्ण यांनी खिशातून आयपॉडसारखे दिसणारे एक अत्याधुनिक यंत्र काढले. यंत्राच्या डाव्या बाजूला असलेली कळ दाबली की त्यातून गोळ्यांचा वर्षाव सुरू होई. तर उजव्या बाजूला असलेली कळ दाबली की समोरच्या व्यक्तीला गुदगुल्या होत असत. - ००७कर्ण

In reply to by आजानुकर्ण

सर्किट Tue, 10/09/2007 - 11:16
गुदगुल्या झाल्या झाल्या आपल्या काखेत काय खाजवते आहे, हे सर्किटाने पाहिले. झोपताना काख मोकळी सोडण्याच्या त्याच्या सवयीविषयी त्याला क्षणभरच वैषम्य वाटले. पण लगेच व्ह्याब्रेट मोडचा क्वाएट मोड केला आणि तो पुन्हा झोपी गेला.. - सर्किट जॉब्ज

चित्रा Tue, 10/09/2007 - 09:10
चित्राने झोपायला जाण्याआधी सर्किटांचा प्रतिसाद आलेला पाहिला. "काय गूगल अर्थ, आय पी ऍड्रेस सारखे सारखे लावले आहे?" ती जरा मोठ्यानेच पुटपुटली. "ही यांची "शैलीच" दिसते", असेही. तिकडे मिसळपाववर ती अक्षरे उमटली आणि सर्किटांनी कावरेबावरे होऊन इकडे तिकडे पाहिले.

In reply to by चित्रा

सर्किट Tue, 10/09/2007 - 11:13
सर्किटाची खोड कुणीतरी मोडायलाच हवी. तात्या पुटपुटला. पण ही खोड मोडायला चित्रा पुरेशी आहे का ? त्याच्या मनात गोंधळ माजला होता. कारण जी पुरेशी आहे, ती तर ह्या सर्किटालाच सामील झालीय, गुप्तहेर म्हणून. तात्याच्या मनाला चुटपुट लागून राहिली. - सर्किट काकोडकर

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

चित्रा Tue, 10/09/2007 - 18:12
पण तात्याला हे माहिती नव्हते की सर्किट जिच्यावर एवढा विश्वास टाकून आहेत, ती सर्किट एक नसून अनेक आहेत की काय हे रहस्य उलगडण्यासाठीच वरकरणी सर्किटांना सामील झाल्याचे दाखवत होती!

In reply to by चित्रा

प्रियाली Tue, 10/09/2007 - 18:22
अहो देवाने सर्किटांना घडवून साचा मोडून टाकला. सर्किट अनेक असणं केवळ अशक्य!!!! :)))) मागे देवबाप्पाने इमेल पाठवली होती. म्हणाला, "अजून पस्तावतोय असं मॉडेल बनवून आणि लाईफटाईम वॉरंटीही देऊन बसलोय. एकच पीस बनवला म्हणून त्यातल्यात्यात सुखाचा श्वास घेतो." - प्रियालीगुप्त.

In reply to by प्रियाली

चित्रा Tue, 10/09/2007 - 18:24
एकच सर्किट अनेक नावांनी फिरतायत की काय असे म्हणायचे होते. ऐहिक वगैरे?!! :-)) बाकी सर्किटांना सामील असलेल्या गुप्तहेर स्त्रीने छडा लावून पूर्ण केलेला दिसतो. तिची सर्किटांच्या साच्याबद्दलची थिअरी थोड्याच वेळात जगभरात मान्य झाली असे समजते.

In reply to by चित्रा

विसोबा खेचर Wed, 10/10/2007 - 00:23
एकच सर्किट अनेक नावांनी फिरतायत की काय असे म्हणायचे होते. ऐहिक वगैरे?!! :-)) हा हा हा! नाही हो चित्राताई. जरा अधिक कसून तपास करा. आमचा संजूबाबा 'ऐहिक' या नावाने लिहितो असं लोक म्हणतात! बरं का चित्राताई, हा ऐहिक आहे ना, तो फक्त तात्याच्या विरोधातच लेखणी उपसतो. एरवी तो फार कमी लिहितो! असो! तात्याने असे कित्येक ऐहिक पचवले आहेत हा भाग वेगळा! :)) आपुन साला हैईच नंगा! और नंगेसे तो खुदा भी डरता है, ऐहिक क्या चीज है! :) तेव्हा चित्राताई, आपल्या एकच विनंती. हा ऐहिक कोण आहे ते शोधून काढा. त्याबद्दल मी तुम्हाला ५१ रुपयांचे बक्षिस पोष्टाच्या मनीऑर्डरने पाठवीन.. :) तात्या.

आजानुकर्ण Tue, 10/09/2007 - 09:12
दिन्याने कोललेल्या विट्टीचा क्याच सुन्याने सोडलेला पाहून मोन्याने त्याला संघाबाहेर काढले. "बघा आता पोरींच्या टीमला विट्टीदांडू शिकवून कसा वर्ल्डकप आणतो ते. ", सुरवंटाप्रमाणे कपाळावर पसरलेली उजवी भुवई वर आणि डावी भुवई खाली करुन आपले ओठ थरथरवत सुन्या म्हणाला.

In reply to by आजानुकर्ण

सर्किट Tue, 10/09/2007 - 11:22
सुन्या पवाराने दिन्या वेंगसरकरला विटीदांडू संघाची निवड करायला निवडले होते. आपला थरथरणारा ओठ सावरत सुन्या राग आवरायचा प्रयत्न करत होता, एवढ्यात सोन्याने वर्ल्ड कप जिंकला.. सुन्या आणि दिन्याला सोन्याची तारीफ करण्याव्यतिरीक्त काहीही उरले नव्हते... - सर्किट तेंडुलकर

जुना अभिजित Tue, 10/09/2007 - 10:54
हे नाव आवडलं बघा. ज्यांना गोष्ट/कथा/असूल कथा समजली नाही त्यांच्यासाठी.. संपा जो आहे त्याला जर मधुआण्णानं हाक मारून थांबवला नसता तर ते झाड त्याच्या डोक्श्यात पडलं असतं. (झाड पडण्याचा वेग, सायकल चालवण्याचा वेग आणि ब्रेक लावल्याने निर्माण झालेल्या मंदनाचा फरक जुळून आला असता हे गृहीत धरू. ) प्रतिसादांबद्दल धन्यवाद. अवांतरः संत तुकारामांच्या एका अभंगात आणि दहावीला(?) संस्कृतमध्ये श्लोकरुपात एक अतिसूक्ष्मलघुकथा होती. एक शिकारी पक्ष्यावर नेम धरून आहे. एक ससाणा आकाशात घिरट्या घालत आहे. आता पक्षी उडाला तर ससाणा मारणार आणि नाही उडाला तर शिकारी मारणार. तर पक्षाची सुटका कशी होईल? पुढे कथेत नागाची एंट्री होते. तो शिकार्‍याला चावतो. शिकार्‍याचा नेम चुकतो आणि ससाण्याला लागतो. कांदेपोह्याऐवजी मिसळपावाचा कार्यक्रम करण्याला पसंती देणारा अभिजित

In reply to by जुना अभिजित

लिखाळ Tue, 10/09/2007 - 15:45
सरते शेवटी ही कथा होती हे जाहिर करुन आपण आमची गोची होवू दिली नाहीत याबद्दल आभार. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहता मधल्या काळात आम्हाला जे वाचायला लागले त्याने आमची वाट लागली ;) असो. मला तुमची कथा वाचून नववी-दहावीच्या पुस्तकातली आपण वर म्हणता तीच 'मराठीतील सर्वात जूनी लघुकथा' आठवली. पक्षी-पारधी-ससाणा-पक्ष्याची पिले आणि साप ! --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

In reply to by लिखाळ

जुना अभिजित Tue, 10/09/2007 - 16:13
खरंतर हा एक खराखुरा घडलेला प्रसंग आहे. कथा स्वरुपात मांडला आहे. अवांतरः कलाटणीविषयी ओ हेन्री कथेच्या शेवटच्या भागात कलाटणी देण्यासाठी प्रसिद्ध होता. ऐश्वर्या-अजय देवगणचा रेनकोट चित्रपट (की ओ हेन्री च्या कथेवरच आधारीत) असाच रंगला आहे. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

हेन्री कथेच्या शेवटच्या भागात कलाटणी देण्यासाठी प्रसिद्ध होता. सहमत ! सर्वात लहान कथा ही डॉ. हेन्री यांनीच लिहिलेली आहे, असे आम्ही वाचलेले आहे. ( दोन प्रवासी रेल्वेतून प्रवास करत असतात, त्यांची चर्चा चालू आहे भुत आहे की नाही आणि थोड्यावेळाने तिथे एकच व्यक्ती प्रवास करत असतो, अशी काही तरी आहे , ती कथा कोणाला सांगता येईल का ? ) अवांतर :-हेन्री बद्दल अधिक वाचायला कुठे मिळेल.( मराठीतून )
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवदत्त Tue, 10/23/2007 - 22:55
अभिजित, कथा चांगली आहे. पण मग तुमचा प्रतिसाद येईपर्यंत काय चालू होते त्याचा विचार चालू आहे hypnotized देवदत्त (अर्जुनाचा शंख)
लेखनविषय:
आभाळ फाटल्यागत पाऊस पडत होता. डोळं उघडायला सुदा सवड देत नव्हता. आणि तसल्या पावसात मधुआण्णा सायकल दामटीत उंब्रजला निघाला होता. उगंच एक हात डोळ्यावर धरून रस्त्याचा अंदाज घेताना उलट्या बाजूनं कुणीतरी वळखीचं चालल्यागत वाटलं तशी त्यानं हाक दिली, "आरं ए संपा कुठं निघालायंस रं?". दुसर्‍या बाजूनं सायकलवर मुंडकं खाली घालून तराट चालल्याला संपा कसाबसा ब्रेक लावून थांबला. आणि त्याच्या अगदी समोर धाडकन झाड कोसळल्याचा आवाज झाला. संपाच्या डोळ्यातनं पाण्याचे वघळ खाली येऊन पावसाच्या धारेत मिसळून जात होते. अभिजित.. तराटः वेगात वघळः ओघळ

सुगम रूप सुहावे...

विसोबा खेचर ·

राजे Sun, 10/07/2007 - 21:19
"आपण तर साला खल्लास.... :)" सहमत. राजे (*हेच राज जैन आहेत ह्यांना संगीतातले ओ की ठो कळत नाही पण प्रतिसाद मात्र वा... क्या बात है, सुंदर.. मजा आ गया.. ह्या पध्दतीचा देतात) माझे शब्द....

मनिष Sun, 10/07/2007 - 22:37
हस्ताक्षर गेले चुलीत!! हा लेख फारच सुरेख आहे. हजार गुन्हे माफ! मेहदी हसन ची "आये कुछ अब्र कुछ शराब आये" गजल पण यमनमधेच आहे ना?

धनंजय Mon, 10/08/2007 - 00:11
याचा नीट अभ्यास करायचा म्हणजे वेळच लागेल. तात्यांना, वरदांना धन्यवाद! (अगदी इथेच नको, पण बंदिशींचे नोटेशन कुठेतरी डकवाल का? म्हणजे तुम्ही विशिष्ट सौंदर्यस्थाणांची वर्णने करता त्याचा आणखी सहज अभ्यास होऊ शकेल...)

विसोबा खेचर Mon, 10/08/2007 - 08:31
प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिकांना मनापासून धन्यवाद... धन्याशेठ, मला थोडीफार स्वरांची ओळख आहे. नोटेशनही (स्वरावली) ओळखता येते. परंतु ते मला लिहिता मात्र येत नाही. एक तर त्याच्या लिपीबाबत मला फारशी महोती नाही आणि जी काय आहे त्यात 'भातखंडे पद्धती' आणि 'पलुसकर पद्धती' यात नेहमी गोंधळ उडतो.. असो. तात्या.

धनंजय Mon, 10/08/2007 - 10:39
यमन/कल्याणची उदाहरणेच उदाहरणे : http://www.sawf.org/newedit/edit01142002/musicartst.asp कायकिणींची मतवारी इथे (सुरुवातीला "हे मना कैसे गाऊं" खयाल मग त्याच रेकॉर्डिंगमध्ये मतवारी) : http://www.sawf.org/audio/kalyan/kaikini.ram तात्या, काय सुंदर गृहपाठ करायला पाठवले तुम्ही, वा! वरदांचे गाणे ऐकताना पकड शोधायला गेलो, आणि हे संकेतस्थळ सापडले.

In reply to by धनंजय

विसोबा खेचर Mon, 10/08/2007 - 11:33
धन्याशेठ, गृहपाठ केल्याबद्दल मी तुला मनापासून शाबासकी देतो..:) संगीताचा अभ्यास जेवढा करू तेवढा कमीच आहे. आणि जसजसा आपला अभ्यास वाढतो तसतसा अधिक आनंद मिळतो. हा एक न संपणारा प्रवास आहे. सीडी, आंतरजाल, इत्यादी हे मार्ग चांगलेच आहेत परंतु प्रत्यक्ष मैफलीही अधिकाधिक ऐकल्या पाहिजेत. अभिजात संगीताची प्रत्यक्ष मैफल ऐकताना एखादा कलाकार कसा गातो, कुठल्या पद्धतीने गातो, राग, बंदिशी कश्या मांडतो, ताला-लयीचं काम कसं करतो इत्यादी अनेक गोष्टी शिकायला मिळतात. मी गेली २० वर्ष तरी मैफलीतलं गाणं ऐकतो आहे तेव्हा आत्ता आत्ता कुठे थोडाफार स्वरलयीचा अंदाज येऊ लागला आहे. परंतु अजून खूप दूर जायचं आहे याचीही जाणीव आहे... हा कधीही न संपणारा गृहपाठ आहे! :) आपला, (मैफलीत रमणारा) तात्या.

सर्किट Tue, 10/09/2007 - 01:15
तात्या, "सजधज रंगत" अतिशय आवडली. फार सुंदर कॉम्पोजिशन केलं आहेस. मान गये, उस्ताद ! मंडळी, मुखड्यात तान असलेल्या बंदिशींचं सौंदर्यच वेगळं! अगदी खरं आहे. "जियरा" मुखड्यातच पकड घेते. - (कानसेन) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Tue, 10/09/2007 - 07:25
तात्या, "सजधज रंगत" अतिशय आवडली. फार सुंदर कॉम्पोजिशन केलं आहेस. मान गये, उस्ताद ! आमच्या बंदिशीला आवर्जून दाद दिल्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे माझ्यासारख्या छोट्या कलाकाराचा हुरूप वाढतो... आपला, (आनंदीत) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Tue, 10/09/2007 - 09:00
नाही नाही, हे त्रिवार शक्य नाही... आपण फार "मोठे" कलाकार आहात तात्या.. आम्ही प्रत्यक्ष भेटलोय आपल्याला.. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Tue, 10/09/2007 - 09:09
आपण फार "मोठे" कलाकार आहात तात्या.. आम्ही प्रत्यक्ष भेटलोय आपल्याला.. हम्म! खरं आहे..:) आम्ही आकाराने 'मोठेच' कलाकार आहोत. पण आम्ही कलेच्या संदर्भात म्हणत होतो, देहयष्टीच्या संदर्भात नव्हे...:)) आपला, (देहयष्टीने मोठा, परंतु संगितिक दृष्ट्या छोटा कलाकार!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Tue, 10/09/2007 - 11:33
तात्या, तुम्ही उगाच गैरसमज करून घेतलात. अहो, आपल्याशी प्रत्यक्ष झालेल्या चर्च्जेतूनच आम्ही आपल्याला "मोठे" कलाकार म्हणतोय... फक्त आकारावरून म्हणायचे असते, तर अदनान सामी आमचा दोनेक वर्षांपूर्वी फेवरीट असता... - (डीडशे पौंडाचा) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सहज Tue, 10/09/2007 - 10:39
नजर नगा लावू तात्याच्या गायकीला काढील तो बाक तुमच्याच बॉडीला म्हणाल का बरे भेटलो मी आपल्याला पुढे लावेल तुम्हा यमन हो गायला रडाल मग "यम" ये ना रे घ्यायला का बरे भेटलो मी आपल्याला ------------------------------------------------------- तात्या माफी असावी. रहावले नाही. सुरवात त्या जंगली* ने केली * "याहू" करतो ना जंगलीमधला शम्मी ह. घ्या. :-)

In reply to by सहज

विसोबा खेचर Tue, 10/09/2007 - 12:12
तात्या माफी असावी. रहावले नाही. सुरवात त्या जंगली* ने केली * "याहू" करतो ना जंगलीमधला शम्मी ह. घ्या. :-) अहो ते ठीक आहे, परंतु आपण जर बंदिशी कश्या वाटल्या हेही सांगितले असतेत तर अधिक बरे वाटले असते! कदाचित आपल्याला बंदिशी आवडल्या नसतील किंवा आपल्याला संगीताचीच आवड नसेल! असो.. तात्या.

अशोक गोडबोले Tue, 10/09/2007 - 12:41
तात्यासाहेब, चारही बंदिशी उत्कृष्ट आहेत. आपण तानपुराही अगदी उत्तम लावला आहे. तानपुरा लावणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. आपल्या संगीत व्यासंगाला प्रणाम! अशोक गोडबोले.

नंदन Wed, 10/10/2007 - 14:04
तात्या, गाण्यातलं काही विशेष कळत नसलं तरी सार्‍या बंदिशी आवडल्या. 'देत हृदय आनंद' झालं :). बाकी 'आषाढस्य प्रथम दिवसे' बद्दलही अजून वाचायला/ऐकायला आवडेल. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

विसोबा खेचर Wed, 10/10/2007 - 14:40
तात्या, गाण्यातलं काही विशेष कळत नसलं तरी सार्‍या बंदिशी आवडल्या. 'देत हृदय आनंद' झालं :). याकरता मी नेहमी पुरणपोळीचं उदाहरण देतो. माझी आई पुरणपोळी कशी करते, त्यात काय काय घालते, प्रमाण काय घेते, यातलं मला काहीही कळत नाही. तरीही तिने केलेली पुरणपोळी मला अतिशय आवडते आणि मी फक्त ती चवीचवीने खाण्याशीच मतलब ठेवतो.. गाण्याचंही तसंच आहे. गाणं कळलं नाही तरी आवडल्याशी कारण! आणि तेच महत्वाचं!... बाकी 'आषाढस्य प्रथम दिवसे' बद्दलही अजून वाचायला/ऐकायला आवडेल. हो, पुढचे भाग लिहायचा विचार आहे. सवडीने लिहितो... तात्या.

धम्मकलाडू Wed, 10/10/2007 - 15:53
झकास तात्याभाई. यमणकल्याण, बांदिश काही समाजल न्हाइ. पान वाचताना लय ह्याप्पी झालो. तात्या खराच लय म्होटा मानूस हायस की. यखाद्या मिठुणच्या गान्यावर लिहि णा छाण असे रसग्रहण. (काणसेण ) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"

कोलबेर Wed, 10/10/2007 - 21:22
तात्या लेख छान लिहीला आहे.. पण आम्हाला संगीतातले इतकेच कळते :-

संगीता विषयी आम्हाला भीतीयुक्त आदर, असूयायुक्त आदर असल्याने संकल्पनात्मक संगीतविषयक माहिती देणारे (इतर संगीतप्रेमींना बाळबोध वाटले तरी) लेखन झाले तर आम्हालाही काही आकलने होईल. संगीत ऐकून कानाला बरं वाटत एवढेच आम्हाला संगीत समजते. त्यावरुन आम्ही उपक्रमावर खालील प्रतिसाद दिला होता (संगीतप्रेमींनी ह घ्या) नजाकत अली खॉ आणि कयामत अलि खॉ हे दोघे जुळे बंधू. अगदी एकाला झाकावे व दुसर्‍याला काढावे.दोघांची संगितातील जुगल बंदी म्हणजे आमच्या सारख्या(अज्ञ) लोकांना सुद्धा मेजवानीच. सुप्रसिद्ध डागर बंधू हे तज्ञ संगीतप्रेमी लोकांना माहित असतील. पण आम्हाला काय त्याचे? (कारण डागर बंधू हे संगीताशी संबंधीत आहेत एवढेच आमचे ज्ञान.) पण हे नजाकत अली खॉ आणि कयामत अलि खॉ मात्र एकदम फेमस अप्रसिद्ध ,एकाचे विलंबित बोल तर दुसर्‍याचे प्रलंबित बोल. एकाचा ख्याल तर दुसर्‍याचा खयाल. एकाचा ताल तर दुसर्‍याचा टाळ. एकाचा लोटा तर दुसर्‍याचा घोटा. हे सगळे काही मला पचनी पडेना. मग मी आमच्या तज्ञ (अल्पज्ञ) मित्राला विचारले कि हा काय प्रकार आहे? मग त्याने सांगितले कि यातील एक "किराणा" घराण्यातील आहे तर दुसरे "भुसार" घराण्यातील आहे. पण महेफिलित कोण कुठल्या घराण्याचा हे कुणालाच सांगता येत नाही. हा वाद जुना आहे . तू त्यात पडू नकोस. तेव्हापासून मला संगीतप्रेमी तज्ञांबद्द्ल असूया युक्त भीती , आणि भीतीयुक्त आदर वाटत आहे. प्रकाश घाटपांडे

ब्रिटिश Mon, 07/19/2010 - 21:20
तात्या, स्साला आपल्या बॉडीमदी देवान संगीताचा जीनच टाकला नाय रं. कायव कलत नाय बोल ! तरीपन आपल आवडत गानं : 'हे सुरांनो चंद्र व्हा ' मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

राजे Sun, 10/07/2007 - 21:19
"आपण तर साला खल्लास.... :)" सहमत. राजे (*हेच राज जैन आहेत ह्यांना संगीतातले ओ की ठो कळत नाही पण प्रतिसाद मात्र वा... क्या बात है, सुंदर.. मजा आ गया.. ह्या पध्दतीचा देतात) माझे शब्द....

मनिष Sun, 10/07/2007 - 22:37
हस्ताक्षर गेले चुलीत!! हा लेख फारच सुरेख आहे. हजार गुन्हे माफ! मेहदी हसन ची "आये कुछ अब्र कुछ शराब आये" गजल पण यमनमधेच आहे ना?

धनंजय Mon, 10/08/2007 - 00:11
याचा नीट अभ्यास करायचा म्हणजे वेळच लागेल. तात्यांना, वरदांना धन्यवाद! (अगदी इथेच नको, पण बंदिशींचे नोटेशन कुठेतरी डकवाल का? म्हणजे तुम्ही विशिष्ट सौंदर्यस्थाणांची वर्णने करता त्याचा आणखी सहज अभ्यास होऊ शकेल...)

विसोबा खेचर Mon, 10/08/2007 - 08:31
प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिकांना मनापासून धन्यवाद... धन्याशेठ, मला थोडीफार स्वरांची ओळख आहे. नोटेशनही (स्वरावली) ओळखता येते. परंतु ते मला लिहिता मात्र येत नाही. एक तर त्याच्या लिपीबाबत मला फारशी महोती नाही आणि जी काय आहे त्यात 'भातखंडे पद्धती' आणि 'पलुसकर पद्धती' यात नेहमी गोंधळ उडतो.. असो. तात्या.

धनंजय Mon, 10/08/2007 - 10:39
यमन/कल्याणची उदाहरणेच उदाहरणे : http://www.sawf.org/newedit/edit01142002/musicartst.asp कायकिणींची मतवारी इथे (सुरुवातीला "हे मना कैसे गाऊं" खयाल मग त्याच रेकॉर्डिंगमध्ये मतवारी) : http://www.sawf.org/audio/kalyan/kaikini.ram तात्या, काय सुंदर गृहपाठ करायला पाठवले तुम्ही, वा! वरदांचे गाणे ऐकताना पकड शोधायला गेलो, आणि हे संकेतस्थळ सापडले.

In reply to by धनंजय

विसोबा खेचर Mon, 10/08/2007 - 11:33
धन्याशेठ, गृहपाठ केल्याबद्दल मी तुला मनापासून शाबासकी देतो..:) संगीताचा अभ्यास जेवढा करू तेवढा कमीच आहे. आणि जसजसा आपला अभ्यास वाढतो तसतसा अधिक आनंद मिळतो. हा एक न संपणारा प्रवास आहे. सीडी, आंतरजाल, इत्यादी हे मार्ग चांगलेच आहेत परंतु प्रत्यक्ष मैफलीही अधिकाधिक ऐकल्या पाहिजेत. अभिजात संगीताची प्रत्यक्ष मैफल ऐकताना एखादा कलाकार कसा गातो, कुठल्या पद्धतीने गातो, राग, बंदिशी कश्या मांडतो, ताला-लयीचं काम कसं करतो इत्यादी अनेक गोष्टी शिकायला मिळतात. मी गेली २० वर्ष तरी मैफलीतलं गाणं ऐकतो आहे तेव्हा आत्ता आत्ता कुठे थोडाफार स्वरलयीचा अंदाज येऊ लागला आहे. परंतु अजून खूप दूर जायचं आहे याचीही जाणीव आहे... हा कधीही न संपणारा गृहपाठ आहे! :) आपला, (मैफलीत रमणारा) तात्या.

सर्किट Tue, 10/09/2007 - 01:15
तात्या, "सजधज रंगत" अतिशय आवडली. फार सुंदर कॉम्पोजिशन केलं आहेस. मान गये, उस्ताद ! मंडळी, मुखड्यात तान असलेल्या बंदिशींचं सौंदर्यच वेगळं! अगदी खरं आहे. "जियरा" मुखड्यातच पकड घेते. - (कानसेन) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Tue, 10/09/2007 - 07:25
तात्या, "सजधज रंगत" अतिशय आवडली. फार सुंदर कॉम्पोजिशन केलं आहेस. मान गये, उस्ताद ! आमच्या बंदिशीला आवर्जून दाद दिल्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे माझ्यासारख्या छोट्या कलाकाराचा हुरूप वाढतो... आपला, (आनंदीत) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Tue, 10/09/2007 - 09:00
नाही नाही, हे त्रिवार शक्य नाही... आपण फार "मोठे" कलाकार आहात तात्या.. आम्ही प्रत्यक्ष भेटलोय आपल्याला.. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Tue, 10/09/2007 - 09:09
आपण फार "मोठे" कलाकार आहात तात्या.. आम्ही प्रत्यक्ष भेटलोय आपल्याला.. हम्म! खरं आहे..:) आम्ही आकाराने 'मोठेच' कलाकार आहोत. पण आम्ही कलेच्या संदर्भात म्हणत होतो, देहयष्टीच्या संदर्भात नव्हे...:)) आपला, (देहयष्टीने मोठा, परंतु संगितिक दृष्ट्या छोटा कलाकार!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Tue, 10/09/2007 - 11:33
तात्या, तुम्ही उगाच गैरसमज करून घेतलात. अहो, आपल्याशी प्रत्यक्ष झालेल्या चर्च्जेतूनच आम्ही आपल्याला "मोठे" कलाकार म्हणतोय... फक्त आकारावरून म्हणायचे असते, तर अदनान सामी आमचा दोनेक वर्षांपूर्वी फेवरीट असता... - (डीडशे पौंडाचा) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सहज Tue, 10/09/2007 - 10:39
नजर नगा लावू तात्याच्या गायकीला काढील तो बाक तुमच्याच बॉडीला म्हणाल का बरे भेटलो मी आपल्याला पुढे लावेल तुम्हा यमन हो गायला रडाल मग "यम" ये ना रे घ्यायला का बरे भेटलो मी आपल्याला ------------------------------------------------------- तात्या माफी असावी. रहावले नाही. सुरवात त्या जंगली* ने केली * "याहू" करतो ना जंगलीमधला शम्मी ह. घ्या. :-)

In reply to by सहज

विसोबा खेचर Tue, 10/09/2007 - 12:12
तात्या माफी असावी. रहावले नाही. सुरवात त्या जंगली* ने केली * "याहू" करतो ना जंगलीमधला शम्मी ह. घ्या. :-) अहो ते ठीक आहे, परंतु आपण जर बंदिशी कश्या वाटल्या हेही सांगितले असतेत तर अधिक बरे वाटले असते! कदाचित आपल्याला बंदिशी आवडल्या नसतील किंवा आपल्याला संगीताचीच आवड नसेल! असो.. तात्या.

अशोक गोडबोले Tue, 10/09/2007 - 12:41
तात्यासाहेब, चारही बंदिशी उत्कृष्ट आहेत. आपण तानपुराही अगदी उत्तम लावला आहे. तानपुरा लावणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. आपल्या संगीत व्यासंगाला प्रणाम! अशोक गोडबोले.

नंदन Wed, 10/10/2007 - 14:04
तात्या, गाण्यातलं काही विशेष कळत नसलं तरी सार्‍या बंदिशी आवडल्या. 'देत हृदय आनंद' झालं :). बाकी 'आषाढस्य प्रथम दिवसे' बद्दलही अजून वाचायला/ऐकायला आवडेल. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

विसोबा खेचर Wed, 10/10/2007 - 14:40
तात्या, गाण्यातलं काही विशेष कळत नसलं तरी सार्‍या बंदिशी आवडल्या. 'देत हृदय आनंद' झालं :). याकरता मी नेहमी पुरणपोळीचं उदाहरण देतो. माझी आई पुरणपोळी कशी करते, त्यात काय काय घालते, प्रमाण काय घेते, यातलं मला काहीही कळत नाही. तरीही तिने केलेली पुरणपोळी मला अतिशय आवडते आणि मी फक्त ती चवीचवीने खाण्याशीच मतलब ठेवतो.. गाण्याचंही तसंच आहे. गाणं कळलं नाही तरी आवडल्याशी कारण! आणि तेच महत्वाचं!... बाकी 'आषाढस्य प्रथम दिवसे' बद्दलही अजून वाचायला/ऐकायला आवडेल. हो, पुढचे भाग लिहायचा विचार आहे. सवडीने लिहितो... तात्या.

धम्मकलाडू Wed, 10/10/2007 - 15:53
झकास तात्याभाई. यमणकल्याण, बांदिश काही समाजल न्हाइ. पान वाचताना लय ह्याप्पी झालो. तात्या खराच लय म्होटा मानूस हायस की. यखाद्या मिठुणच्या गान्यावर लिहि णा छाण असे रसग्रहण. (काणसेण ) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"

कोलबेर Wed, 10/10/2007 - 21:22
तात्या लेख छान लिहीला आहे.. पण आम्हाला संगीतातले इतकेच कळते :-

संगीता विषयी आम्हाला भीतीयुक्त आदर, असूयायुक्त आदर असल्याने संकल्पनात्मक संगीतविषयक माहिती देणारे (इतर संगीतप्रेमींना बाळबोध वाटले तरी) लेखन झाले तर आम्हालाही काही आकलने होईल. संगीत ऐकून कानाला बरं वाटत एवढेच आम्हाला संगीत समजते. त्यावरुन आम्ही उपक्रमावर खालील प्रतिसाद दिला होता (संगीतप्रेमींनी ह घ्या) नजाकत अली खॉ आणि कयामत अलि खॉ हे दोघे जुळे बंधू. अगदी एकाला झाकावे व दुसर्‍याला काढावे.दोघांची संगितातील जुगल बंदी म्हणजे आमच्या सारख्या(अज्ञ) लोकांना सुद्धा मेजवानीच. सुप्रसिद्ध डागर बंधू हे तज्ञ संगीतप्रेमी लोकांना माहित असतील. पण आम्हाला काय त्याचे? (कारण डागर बंधू हे संगीताशी संबंधीत आहेत एवढेच आमचे ज्ञान.) पण हे नजाकत अली खॉ आणि कयामत अलि खॉ मात्र एकदम फेमस अप्रसिद्ध ,एकाचे विलंबित बोल तर दुसर्‍याचे प्रलंबित बोल. एकाचा ख्याल तर दुसर्‍याचा खयाल. एकाचा ताल तर दुसर्‍याचा टाळ. एकाचा लोटा तर दुसर्‍याचा घोटा. हे सगळे काही मला पचनी पडेना. मग मी आमच्या तज्ञ (अल्पज्ञ) मित्राला विचारले कि हा काय प्रकार आहे? मग त्याने सांगितले कि यातील एक "किराणा" घराण्यातील आहे तर दुसरे "भुसार" घराण्यातील आहे. पण महेफिलित कोण कुठल्या घराण्याचा हे कुणालाच सांगता येत नाही. हा वाद जुना आहे . तू त्यात पडू नकोस. तेव्हापासून मला संगीतप्रेमी तज्ञांबद्द्ल असूया युक्त भीती , आणि भीतीयुक्त आदर वाटत आहे. प्रकाश घाटपांडे

ब्रिटिश Mon, 07/19/2010 - 21:20
तात्या, स्साला आपल्या बॉडीमदी देवान संगीताचा जीनच टाकला नाय रं. कायव कलत नाय बोल ! तरीपन आपल आवडत गानं : 'हे सुरांनो चंद्र व्हा ' मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
लेखनविषय:
राम राम मंडळी, गाणं शिकणार्‍या काही हौशी मंडळींकरता, तर काही विद्यार्थ्यांकरता एक छोटेखानी शिबिर नुकतेच ठाण्यामध्ये आयोजित केले गेले होते. त्या शिबिरात आयोजकांनी अस्मादिकांनाही दोन शब्द बोलायला आमंत्रित केले होते. कार्यक्रम तसा घरगुती स्वरुपाचाच होता. म्हटलं तर शिबीर, म्हटलं तर घरगुती स्वरुपाच्या गप्पाटप्पा आणि गाण्याची मैफल! अस्मादिकांनी त्यात नेहमीप्रमाणेच खूप भाव वगैरे खाऊन घेतला. 'तात्या अभ्यंकर' म्हणजे काय विचारता महाराजा? एकदम संगीततज्ञ की हो!!' अशी आमची प्रतिमा कायम राखण्यात आम्ही कालही यशस्वी झालो!

ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ३

स्वाती दिनेश ·

सहज Sat, 10/06/2007 - 20:25
मस्तच. खरोखर एक, वन डे ट्रीप केल्यासारखे वाटले बर का. सुरेख सचित्र लेख. अगदी "मोगॅम्बो खूश हुआ!"* म्हणतो बघा. ---------------------------------------------------------------- * (संर्दभ :- मि. इंडीया सिनेमा - काही आवडले की असा रिमार्क टाकायची फॅशन होती.)

विकास Sat, 10/06/2007 - 20:31
स्वाती, लेख आवडला! छायाचित्रांमुळे अजून छान वाटले. पॅगोडाचे चित्र पाहून आठवले... माझ्या एका मित्राकडील छायाचित्रात एकदा पाहीले होते की त्यांच्या एका (तो जिथे गेला होता तिथल्या) पॅगोडात तिर्थ/पाणी पिण्यासाठी एक मोठा (हातभर लांब) लाकडी चमचा ठेवला होता.प्रत्येक जण त्यात ते तिर्थ घेऊन तोंडात घालायचा! पण नंतरच्या चित्रात "हायटेक" पणा कळला की तो चमचा नंतर अल्ट्रा व्हॉयलेट रेज मधे (कुठल्याशा खबदाडात) घालून निर्जंतूक करण्यात येयचा!

In reply to by विकास

लिखाळ Sat, 10/06/2007 - 20:43
म्हणजे तीर्थ स्वतः पवित्र असते तरी त्याला जंतूसंसर्ग होतो यावर विश्वास आहे वाटते. म्हणजे तीर्थ लाकडी चमच्याला शुद्ध करीत नसावे केवळ मानवालाच करीत असावे. --(श्रद्धाळू) लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

आपले जापानचे दोन्हीही भाग वाचले आहेत. खरे तर जापान म्हटले की, आम्हाला फक्त सायोनारा या गाण्याची आठवण होते, बाय द वे, आपण उत्तम लिहीत आहात त्याचबरोबर जापानची ओळख नसतांना  वाचकांना आपण जापानची ओळख सुंदर करुन देत आहात. आज टाकलेल्या सुंदर चित्रामुळे तर आजचा भाग सहीच झाला आहे. ले गई दिल 'दुनिया' जापानकी हा भाग आवडला,  पुढील भागाच्या प्रतीक्षेत आहोत !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिखाळ Sat, 10/06/2007 - 21:36
>>भगवान बुध्दाची करूणेने ओथंबलेली,विश्वशांतीचा संदेश देणारी ती भव्य मूर्ती पाहताना मन भरून येतं. येथे कोसलातल्या त्या वक्यांची आठवण झाली. पापण्यांचे पंख करुन करुणा खाली उतरली आणी तीने अलगद उचलले अस्लए काहीसे होते. कोसला प्रेमींना आठवत असतील मूळ वाक्ये. रमलखुणा म्हणजे काय? >>थामासुकी म्हणजे डोंगरउतारावरील वाळलेले गवत जाळण्याचा विधी. आपल्या कडे सुद्धा डोंगरांवरील गवत पुढच्या मोसमाचे गवत चांगले येते या विश्वासाने जाळताना दिसतात. खरेतर यामुळे तेथील सूक्ष्मजीवांची आणि गवताच्या गुणवत्तेची हानी होते. असो. लेखामालेचा हा भागसुद्धा आवडला. पुढे वाचण्यास उत्सुक. --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

नंदन Sun, 10/07/2007 - 00:08
सचित्र लेख आवडला. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by प्रियाली

चित्रा Sun, 10/07/2007 - 05:00
जपानला जायची संधी मिळाली नाही. पण आता जपानबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

In reply to by बेसनलाडू

धम्मकलाडू Wed, 10/10/2007 - 15:46
सहमत होन्यावाचूण पर्व्याय नाही. मी पन सहमत. कारन आम्हास्नी म्हाईत हाये. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"

विसोबा खेचर Sun, 10/07/2007 - 09:40
वरील सर्वांप्रमणेच म्हणतो! स्वाती, लेख चांगला झाला आहे. चित्र पण मस्तच आहेत... ठिपक्याठिपक्यांची, सोनेरी,तांबूस छटा असलेली,कमानदार,बाकदार शिंगांची,भोकर्‍या डोळ्यांची हरणंच हरणं.. रस्त्यावर सहजगत्या दिसणार्‍या हरणांचे वरील वर्णन वाचून मात्र मन खरंच सुखावले! ती मुलगी त्या हरणांना खायला देत आहे हे चित्र तर अतिशय लोभसवाणं चित्र आहे! स्वाती, औरभी लिख्खो.. तात्या.

राजे Sun, 10/07/2007 - 11:12
मस्तच. तुमच्यामुळे आमची देखील जपान सफर चालू आहे असे वाटत आहे, अजून ही काही भाग लिहा व इतर शहरांची माहीती व छायाचित्रे येथे प्रकाशित करा. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

स्वाती दिनेश Mon, 10/08/2007 - 13:06
मंडळी, नारावरील लेख आणि चित्रे आवडल्याचे आवर्जून सांगितल्या बद्दल सर्वांना धन्यवाद. स्वाती

चित्तरंजन भट Tue, 10/09/2007 - 11:10
स्वातीताई, हा तुकडाही आवडला. अजून येऊ द्या. छोटे छोटे तुकडे असले की पचायला वेळ लागत नाही.

सर्किट Tue, 10/09/2007 - 11:25
स्वाती ताई, जपानच्या टुरिझम मिनिस्ट्रीचे काही कॉण्ट्रॅक्ट मिळत असेल तर बघा... एवढी चांगली जाहिरात त्यांना मिळायची नाही.. लेख आवडला हे सांनल. - (शिंझो) सर्किट एबी

सहज Wed, 10/01/2008 - 13:16
स्वातीताई नाराला जाउन आलो. इथे जे वर्णन आहे अगदी मुर्तिमंत तसेच समोर होते. स्वातीताई तुस्सी ग्रेट हो!! काही फोटो तोडायजी कॉम्प्लेक्स प्रतिकृती तोडायजी मंदीर पॅगोडा चीनी धाटणीचे अजुन एक मंदीर हरणे. अशी मनसोक्त बागडत होती, न घाबरता जवळ येत होती. लोक मात्र घाबरत होती :-)

सचिन जाधव गुरुवार, 10/02/2008 - 19:44
जपान म्हणजे 'उगवत्या सुर्याचा देश'. निप्पोन हे जपानच २ र नाव. अतीपुर्वेला असलेला जपान आणि तेथिल सन्स्क्रुति,देशप्रेम्,सतत राबनारी मानस,प्रगत तत्रज्ञान याव्यतीरीक्त आपल्या माहितिची भर पडली. धन्यवाद..............

मस्त कलंदर Mon, 06/01/2009 - 13:03
जपानची घर बसल्या छान सफर झाली.. :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

सहज Sat, 10/06/2007 - 20:25
मस्तच. खरोखर एक, वन डे ट्रीप केल्यासारखे वाटले बर का. सुरेख सचित्र लेख. अगदी "मोगॅम्बो खूश हुआ!"* म्हणतो बघा. ---------------------------------------------------------------- * (संर्दभ :- मि. इंडीया सिनेमा - काही आवडले की असा रिमार्क टाकायची फॅशन होती.)

विकास Sat, 10/06/2007 - 20:31
स्वाती, लेख आवडला! छायाचित्रांमुळे अजून छान वाटले. पॅगोडाचे चित्र पाहून आठवले... माझ्या एका मित्राकडील छायाचित्रात एकदा पाहीले होते की त्यांच्या एका (तो जिथे गेला होता तिथल्या) पॅगोडात तिर्थ/पाणी पिण्यासाठी एक मोठा (हातभर लांब) लाकडी चमचा ठेवला होता.प्रत्येक जण त्यात ते तिर्थ घेऊन तोंडात घालायचा! पण नंतरच्या चित्रात "हायटेक" पणा कळला की तो चमचा नंतर अल्ट्रा व्हॉयलेट रेज मधे (कुठल्याशा खबदाडात) घालून निर्जंतूक करण्यात येयचा!

In reply to by विकास

लिखाळ Sat, 10/06/2007 - 20:43
म्हणजे तीर्थ स्वतः पवित्र असते तरी त्याला जंतूसंसर्ग होतो यावर विश्वास आहे वाटते. म्हणजे तीर्थ लाकडी चमच्याला शुद्ध करीत नसावे केवळ मानवालाच करीत असावे. --(श्रद्धाळू) लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

आपले जापानचे दोन्हीही भाग वाचले आहेत. खरे तर जापान म्हटले की, आम्हाला फक्त सायोनारा या गाण्याची आठवण होते, बाय द वे, आपण उत्तम लिहीत आहात त्याचबरोबर जापानची ओळख नसतांना  वाचकांना आपण जापानची ओळख सुंदर करुन देत आहात. आज टाकलेल्या सुंदर चित्रामुळे तर आजचा भाग सहीच झाला आहे. ले गई दिल 'दुनिया' जापानकी हा भाग आवडला,  पुढील भागाच्या प्रतीक्षेत आहोत !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिखाळ Sat, 10/06/2007 - 21:36
>>भगवान बुध्दाची करूणेने ओथंबलेली,विश्वशांतीचा संदेश देणारी ती भव्य मूर्ती पाहताना मन भरून येतं. येथे कोसलातल्या त्या वक्यांची आठवण झाली. पापण्यांचे पंख करुन करुणा खाली उतरली आणी तीने अलगद उचलले अस्लए काहीसे होते. कोसला प्रेमींना आठवत असतील मूळ वाक्ये. रमलखुणा म्हणजे काय? >>थामासुकी म्हणजे डोंगरउतारावरील वाळलेले गवत जाळण्याचा विधी. आपल्या कडे सुद्धा डोंगरांवरील गवत पुढच्या मोसमाचे गवत चांगले येते या विश्वासाने जाळताना दिसतात. खरेतर यामुळे तेथील सूक्ष्मजीवांची आणि गवताच्या गुणवत्तेची हानी होते. असो. लेखामालेचा हा भागसुद्धा आवडला. पुढे वाचण्यास उत्सुक. --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

नंदन Sun, 10/07/2007 - 00:08
सचित्र लेख आवडला. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by प्रियाली

चित्रा Sun, 10/07/2007 - 05:00
जपानला जायची संधी मिळाली नाही. पण आता जपानबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

In reply to by बेसनलाडू

धम्मकलाडू Wed, 10/10/2007 - 15:46
सहमत होन्यावाचूण पर्व्याय नाही. मी पन सहमत. कारन आम्हास्नी म्हाईत हाये. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"

विसोबा खेचर Sun, 10/07/2007 - 09:40
वरील सर्वांप्रमणेच म्हणतो! स्वाती, लेख चांगला झाला आहे. चित्र पण मस्तच आहेत... ठिपक्याठिपक्यांची, सोनेरी,तांबूस छटा असलेली,कमानदार,बाकदार शिंगांची,भोकर्‍या डोळ्यांची हरणंच हरणं.. रस्त्यावर सहजगत्या दिसणार्‍या हरणांचे वरील वर्णन वाचून मात्र मन खरंच सुखावले! ती मुलगी त्या हरणांना खायला देत आहे हे चित्र तर अतिशय लोभसवाणं चित्र आहे! स्वाती, औरभी लिख्खो.. तात्या.

राजे Sun, 10/07/2007 - 11:12
मस्तच. तुमच्यामुळे आमची देखील जपान सफर चालू आहे असे वाटत आहे, अजून ही काही भाग लिहा व इतर शहरांची माहीती व छायाचित्रे येथे प्रकाशित करा. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

स्वाती दिनेश Mon, 10/08/2007 - 13:06
मंडळी, नारावरील लेख आणि चित्रे आवडल्याचे आवर्जून सांगितल्या बद्दल सर्वांना धन्यवाद. स्वाती

चित्तरंजन भट Tue, 10/09/2007 - 11:10
स्वातीताई, हा तुकडाही आवडला. अजून येऊ द्या. छोटे छोटे तुकडे असले की पचायला वेळ लागत नाही.

सर्किट Tue, 10/09/2007 - 11:25
स्वाती ताई, जपानच्या टुरिझम मिनिस्ट्रीचे काही कॉण्ट्रॅक्ट मिळत असेल तर बघा... एवढी चांगली जाहिरात त्यांना मिळायची नाही.. लेख आवडला हे सांनल. - (शिंझो) सर्किट एबी

सहज Wed, 10/01/2008 - 13:16
स्वातीताई नाराला जाउन आलो. इथे जे वर्णन आहे अगदी मुर्तिमंत तसेच समोर होते. स्वातीताई तुस्सी ग्रेट हो!! काही फोटो तोडायजी कॉम्प्लेक्स प्रतिकृती तोडायजी मंदीर पॅगोडा चीनी धाटणीचे अजुन एक मंदीर हरणे. अशी मनसोक्त बागडत होती, न घाबरता जवळ येत होती. लोक मात्र घाबरत होती :-)

सचिन जाधव गुरुवार, 10/02/2008 - 19:44
जपान म्हणजे 'उगवत्या सुर्याचा देश'. निप्पोन हे जपानच २ र नाव. अतीपुर्वेला असलेला जपान आणि तेथिल सन्स्क्रुति,देशप्रेम्,सतत राबनारी मानस,प्रगत तत्रज्ञान याव्यतीरीक्त आपल्या माहितिची भर पडली. धन्यवाद..............

मस्त कलंदर Mon, 06/01/2009 - 13:03
जपानची घर बसल्या छान सफर झाली.. :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
लेखनविषय:
3

काहीतरी देखणं!

प्रियाली ·

विसोबा खेचर Sat, 10/06/2007 - 18:03
अगदी जिवंत वाटावं असं शिल्प! क्या बात है... मिसळपाव ग्रामपंचायतीतर्फे थोरल्या आबासाहेबांना मानाचा मुजरा... तात्या.

लिखाळ Sat, 10/06/2007 - 18:51
वा वा..मस्तच आहे शिल्प ! मी प्रत्यक्ष पाहिले नाही. --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

धनंजय Sat, 10/06/2007 - 20:20
एक अवांतर प्रश्न पडला. विडा उचलण्याची प्रथा कशी सुरू झाली? अजून महाराष्ट्रात कुठल्या समारंभात रीत म्हणून खराच "विडा उचलतात" का? अवांतर अवांतर : "सुपारी देणे" हा फक्त शब्दप्रयोग आहे, की त्या प्रसंगी खरीखरची सुपारी द्यायची रीत आहे?

In reply to by धनंजय

प्रियाली Sun, 10/07/2007 - 01:24
सुपारी देणे" हा फक्त शब्दप्रयोग आहे, की त्या प्रसंगी खरीखरची सुपारी द्यायची रीत आहे? हो तशी रीत आहे. फक्त सुपारीचीच नाही तर त्या आधी विडा देण्याची रीत होती. महत्त्वाची कामगिरी फत्ते करण्यासाठी विड्याचे पान शासकातर्फे सर्वांसमोर ठेवले जात असे. त्यास विडा देणे/ ठेवणे म्हणतात. जो ते पान उचलेल तो कामगिरीस तयार म्हणजेच त्याने विडा उचलला. हे केल्यावर शासक त्यास त्या कामगिरीची सुपारी देई. ही प्रथा हिंदू-मुसलमान दोघांत होती. (अफज़ल खानने सिवा को खत्म करने का बिडा उठाया था|) पाहुण्याला आदर सत्काराकरता पान-सुपारी दिली जात असे/ देतात. ते देणे म्हणजे समोरच्याचा आदर राखणे, मान देणे, सत्कार करणे. विडा स्वीकारणे म्हणजे यजमानाचा मान राखणे. या सर्वातूनच ही प्रथा आली असावी. पानसुपारी सहसा एकत्र दिली जाते पण या सत्काराला समोरचा पात्र आहे का हे ठरवण्यासाठी पान फिरवले जाई. जो उचलेल त्याच्या पानावर सुपारी ठेवून त्याचा सत्कार केला जाई. पैजेचा विडा हा शब्दप्रयोग याच संदर्भातला. आपल्याकडे तर प्रत्येक धार्मिक कार्यात पानसुपारीला मानाचे स्थान आहेत. मुसलमानांत असे काही वेगळे स्थान आहे का त्याची विशेष कल्पना नाही.

देवदत्त Sat, 10/06/2007 - 20:26
अप्रतिम शिल्प. जणू काही समोरच आहेत सर्व. जर नैसर्गिक रंगसंगती वापरली असती तर इतकाच प्रभाव पडला असता का असा विचार येतो. :)

विकास Sat, 10/06/2007 - 20:34
एकदम आवडले! कुठेतरी पाहीले आहे पण ते लक्षात येत नाही पुण्यात की मुंबईत ते! कळल्यास सांगा.

प्रमोद देव Sat, 10/06/2007 - 20:35
मला आता नेमके गावाचे नाव आठवत नाहीये ; पण कोकणात एका गावी शिवशाहीतील अशा काही प्रसंगांचे शिल्पांच्या रुपात कायम स्वरूपी प्रदर्शन(म्युझियम म्हणा हवे तर) मांडलेले आहे असे वाचनात आले होते. आठवण्याचा प्रयत्न करतोय. बघू या ! आठवतेय का!

प्रमोद देव Sat, 10/06/2007 - 20:41
धन्यवाद अण्णासाहेब! चिपळूणजवळच्या 'डेरवण' गावात असे कायम स्वरूपी प्रदर्शन मांडलेले आहे. हे चित्र बहुदा त्यातलेच असावे.

In reply to by प्रमोद देव

प्रियाली Sat, 10/06/2007 - 20:49
हे चित्र मुंबई पुण्यातीलच असावे, काही अधिक चित्रे आहेत त्यात आजूबाजूच्या इमारती दिसतात. असो. आज इंटरनेट गंडलंय. वेळ झाला की चिकटवेन.

प्रमोद देव Sat, 10/06/2007 - 20:57
मी आधी म्हणालो तसे हे चित्र डेरवणच्या शिवसृष्टी मधले नाही.क्षमा असावी शिवसृष्टी खाली दिलेल्या दुव्यावर पाहता येईल. http://www.swamisamarth.com/photogallery/shivshrusti/album0.html

नंदन Sun, 10/07/2007 - 00:01
खरंच देखणं शिल्प! प्रमाणबद्ध तर आहेच, पण प्रत्येक व्यक्तीच्या चेहर्‍यावरील भावही अचूक टिपले आहेत. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

जुना अभिजित Mon, 10/08/2007 - 16:41
हे लाल महालात आहे असं तर म्हणायचं नाही ना तुम्हाला? मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

सर्किट Mon, 10/08/2007 - 21:35
मला तसं म्हणायचं नाहीये. हल्ली कसब्याबाहेरही लोकांची वस्ती आहे असे ऐकून आहे. बालगंधर्व नाट्यमंदिराच्या जवळपास कुठेतरी आहे का ? ते मागचं दार खूप ओळखीचं वाटतं आहे. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली Mon, 10/08/2007 - 21:58
उपक्रमावर चिकटवलेला फोटोही इथे लावते. त्यात इमारतींची नावेही दिसतात. image2

In reply to by प्रियाली

राजे Mon, 10/08/2007 - 22:11
त्या कलाकाराला माझा देखील मानाचा मुजरा... जरा महाराजांच्या चेह-यावरील भाव व त्यांच्या हाताचा प्रश्न चिन्ह दाखवणारा अथवा काहीतरी विचारणारा भाव पाहा... व तो इंग्रज तो कीती लक्ष देऊन महाराजांचे बोलणे आपल्या कानामध्ये साठवून त्याचा अर्थ लावू पाहत आहे... क्या बात है .... जबरदस्त.... व तो महाराजांच्या पाठीमागे उभा असलेला मावळा त्यांच्या चेहरावर असे भाव आहेत जसे ईटी मध्ये त्या लहान मुलाचे भाव आहेत जेव्हा तो परग्रहावरील सजीव प्राणी पाहतो... जान डाल दी है... बस त्यांच्या डोळ्यांनीच. एक चुक असावी अथवा काहीतरी प्रथा असावी जरा लक्ष देऊन पाहा व वरील चित्रातील एक चुक मला सांगा. यनावाला स्टाइल मध्ये.... व्यं. नी. ने [मी कोणी मोठा कलाकार नाही आहे पण माझ्या सामान्य नजरे मध्ये एक चुक आली आहे शक्यतो ती चुकच आहे असे समजून मी वरील प्रश्न विचारला आहे तेव्हा लागा कामाला] राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by प्रियाली

सहज Tue, 10/09/2007 - 07:36
हे दुसर चित्र मला तितके आवडले नाही. सिंहासन जरा उंचीवर असते इथे एकदमच खाली आहे जणू बाहेर बागेत शामीयाना आहे व त्यात खुर्ची टाकून बसले आहेत. त्यामुळे महाराज एकदम कॉमनर वाटतात असे मला वाटते. मला वाटायचे की सगळ्यांपेक्षा उंचीवर महाराजांचे स्थान असते. म्हणजे आत्तापर्यंत जे काही सिनेमे, चित्र बघीतली आहेत त्यात राजेमंडळी वरच्या लेवल बाल्कनी सीट व बाकी आम्ही ड्रेस सर्कल. ती सगळी मंडळी जरा जास्त जवळ उभी आहेत व हातवारे जास्त लाउड आहेत, तेवढ्या कमी अंतराकरता, पहील्या मावळ्याने महाराजांच्या दिशेने मुठ (गुद्दा) दाखवायलाच पाहीजे होता का? तसेच मागच्या मावळ्याने पणा मुठी वळल्या आहेत. (कदाचीत त्यात तलवार भाला बसणार असेल.) जर काही गंभीर प्रसंग असेल तर मागील अंगरक्षक किती निवांत आहे. पंखेवाला असेल तो बहूदा. महाराजांच्या चपला दुरुस्तीला नेल्या का? त्या फिरंग्याला त्याचे फार अप्रूप वाटते आहे. असो. मे बी इट इज जस्ट मी.

In reply to by सहज

कोलबेर Tue, 10/09/2007 - 07:40
>>महाराजांच्या चपला दुरुस्तीला नेल्या का? महाराजांच्या पायात चपला नाहीत आणि दोनही फिरंगी ते निरखुन बघत आहेत ह्याचा अर्थ मलाही कळला नव्हता.. एखाद्या ऐतिहासिक कथेचा संदर्भ आहे का ह्याला? पहिल्या चित्रातही त्या नव्हत्या पण त्या शिल्पातल्या कोणाच्याच पायात नसल्याने ही शंका आली नव्हती.

In reply to by कोलबेर

सहज Tue, 10/09/2007 - 07:47
फूट मसाज जस्ट संपला असेल किंवा सुरू होणार असेल. किंवा तो फिरंगी करणार असेल. आधी चीनला जाऊन काहीतरी शिकून आला असेल. महाराजांची गुढघादुखी ऐकली असेल, ऐक्युप्रेशर करणार असेल.

In reply to by सहज

विकास Tue, 10/09/2007 - 07:47
>>>महाराजांच्या चपला दुरुस्तीला नेल्या का? त्या फिरंग्याला त्याचे फार अप्रूप वाटते आहे. यावर महाराजांचे आविर्भाव पाहील्यास ते वैतागून विचारत असल्यासारखे वाटते की, "कुठे गेल्या माझ्या चपला? कालपासून दुरूस्तीला दिल्या होत्या अजून कशा नाही झाल्या?"

In reply to by विकास

सर्किट Tue, 10/09/2007 - 08:12
टोपीकरांच्या तोफा, त्यांचे व्यवस्थापन ह्याविषयी महाराजांना आदरच होता. त्यामुळे ते टोपीकरांना आपल्या चपलांविष्हयी नाही, तर सिद्दीला तोफा पुरवताना तुमचा मैत्रीधर्म कुठे गेला होता, हे विचारताहेत हे (मला तरी) स्पष्ट दिसते आहे. - सर्किट

In reply to by सहज

सर्किट Tue, 10/09/2007 - 08:10
महाराजांचे सिंहासन एकाच पातळीवर असल्याने हे ट्रॅडिशनल महाराज नाहीत, तुम्हा आम्हा सर्वाम्चे महाराज आहेत हे जाणवते. चपला घातल्या नसतील कारण टोपिकरांन पकडून आणले म्हटल्यावर महाराज सईबाईंच्या महालातून तात्काळ उठून आले असतील. - सर्किट पुरंदरे

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण Tue, 10/09/2007 - 09:20
टोपीकर महाराष्ट्रदेशी चपलांचे व्यापारी म्हणोन आले होते हे स्पष्ट आहे. महाराजांना त्यांच्या मापाच्या चपला भेट देवोनि आपले हातपाय इथे पसरावे असा टोपीकराचा हेतू इथे लख्ख दिसतो. महाराजांच्या चपलांचे माप घेण्यासाठी टोपीकर निरखोन पाहत आहेत आणि महाराज "तुमचा टेप कुठे आहे" असा प्रश्न विचारत आहेत हे आम्ही पाहिले आहे. - आजानुकर्णाची बखर.

In reply to by आजानुकर्ण

सर्किट Tue, 10/09/2007 - 11:55
समजा टोपीकर आम्हास चपला विकण्यास येतो, तर त्याने स्वतःने त्या का घातल्या नाहीत ? स्वतः मात्र मलेशियात निर्मीत नायकीचे पायताण घातलेले दिसते ! बखरकार, आमच्या महाराजांना काय समजलात ?? तुमच्या चिंचवडच्या मोरया गोसाव्याच्या वंशजांच्या कानाखाली लाल काय झाले ते अद्यापही त्यांना कळलेले नाही हो !!! - (प्रौढ"प्रताप"पुरंदर) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सर्किट Tue, 10/09/2007 - 12:33
बाय द वे, तानाजीच्या वरील शिल्पांत देखील महाराजांनी पायताण घातलेले नाही, ह्याची नोंद घ्यावी. (त्यावेळी, महाराजांना "तानाजी आला आहे, कोंढाण्याविषयी काहीतरी बोलतो आहे" असे म्हणून त्यांच्या राणिवशातून बोलवलेले इतिहासात नमूद आहे.) - सर्किट मेहंदळे

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय Tue, 10/09/2007 - 17:17
लग्नातील कुठल्याशा कार्यासाठी बसायचे म्हणून तानाजी अनवाणी असेल. विडा उचलायला तसाच धावत धावत आला. मुलगाही अनवाणी आहे. भालदार-चोपदारही अनवाणी, असे वर कोणीतरी निरीक्षण दिलेले आहे. तेही अकस्मात बोलावलेल्या मीटिंगसाठी घरकाम सोडून चपला विसरून आले आहेत. किंवा ही मीटिंग जिजाऊंच्या महलात आहे. तिथली "पादत्राणे बाहेर ठेवावी" अशी सूचना सर्वांनीच पाळलेली आहे.

आजानुकर्ण Mon, 10/08/2007 - 16:48
१. तानाजी मालुसरे पुण्याचे २. शेलारमामा पुण्याचे ३. रायबा पुण्याचा ४. जिजाबाई पुण्यात वास्तव्याला होत्या ५. शिवाजी महाराज पण पुण्याचेच म्हणजे हे शिल्प पुण्यात असण्याचीच अधिक शक्यता आहे.

प्राजु Mon, 10/08/2007 - 20:22
काय सुंदर आहे हे शिल्प...! अप्रतिम.. मिसळप्रेमींनो... लवकर शोधून काढा पाहू हे चित्र कुठले आहे ते..! - प्राजु.

प्रियाली Tue, 10/09/2007 - 16:42
ही म्यूरल्स पुण्यातील आहेत असे कळते. ;-) वरील शिल्पात ज्या आसनावर महाराज बसले आहेत ते राजसिंहासन नाही. तानाजी लग्नाचे आमंत्रण देण्यास आला होता त्यामुळे तो राजमहाली गेला असावा आणि महाराज अनवाणी असावेत पण ब्रिटिशांच्या मुसक्या आवळून त्यांना राजमहालात (अंतःपुरी ;-)) नेण्यात आले नसावे. आमच्या मित्रमहाशयांच्या कोणा मित्रानेच ही शिल्पे घडवल्याचे कळते त्यांना शंकानिरसनाचा खलिता धाडण्याचा बेत आहे.

सृष्टीलावण्या Wed, 03/19/2008 - 20:55
सुंदर, देखणे शिल्प बनविणार्‍या पुढे आपण नतमस्तक. वाटते जर मंत्र वैगरे म्हणून जीव ओतता आला असता तर हे लोक हाडामासाची माणसे वाटली असती (सासवण्याला अशीच अद्भूत शिल्प पाहिल्याचे आठवते). > > धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...

चतुरंग Wed, 03/19/2008 - 22:10
'राघव स्मृती' हे नाव मला नक्कीच वाचलेले आठवते पण नक्की जागा लक्षात येत नाहीये. दोन्हीही शिल्पे अप्रतिम आहेत. चतुरंग

झकासराव Sat, 03/22/2008 - 14:26
पहिल भित्ती चित्र हे अकलुज येथील शिवसृष्टीचे आहे. अशीच एक मेल आली होती त्यात लिहिल होत अस पुसटस आठवतय मला :) गुगलौन पाहिल की कळेल कदाचित.

राजमुद्रा Mon, 03/24/2008 - 11:32
मला वाटते, हे शिवश्रुष्टीचे काम आहे, जे अकलूजला चालू आहे. हे काम शासकिय संग्रहालयासाठी चालू आहे. हे काम बाबासाहेब पुरंदरेच्या देखरेखीखाली चालू आहे, बहुधा हा तिथलाच फोटो असावा. राजमुद्रा :)

प्रियाली Wed, 03/26/2008 - 19:04
डेरवणची चित्रे यापेक्षा वेगळी वाटतात. ही चित्रे पुण्याला तयार करून इमारतीच्या मोकळ्या जागेत नंतर कोठेतरी हलवण्यासाठी ठेवलेली आहेत हे स्पष्ट आहे, परंतु ती कोणत्यातरी व्यावसायिक हेतूने केलेली आहेत. चित्रपट, नाटक इ. साठी. ही शिवसृष्टीतील नाहीत हे नक्की.

विसोबा खेचर Sat, 10/06/2007 - 18:03
अगदी जिवंत वाटावं असं शिल्प! क्या बात है... मिसळपाव ग्रामपंचायतीतर्फे थोरल्या आबासाहेबांना मानाचा मुजरा... तात्या.

लिखाळ Sat, 10/06/2007 - 18:51
वा वा..मस्तच आहे शिल्प ! मी प्रत्यक्ष पाहिले नाही. --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

धनंजय Sat, 10/06/2007 - 20:20
एक अवांतर प्रश्न पडला. विडा उचलण्याची प्रथा कशी सुरू झाली? अजून महाराष्ट्रात कुठल्या समारंभात रीत म्हणून खराच "विडा उचलतात" का? अवांतर अवांतर : "सुपारी देणे" हा फक्त शब्दप्रयोग आहे, की त्या प्रसंगी खरीखरची सुपारी द्यायची रीत आहे?

In reply to by धनंजय

प्रियाली Sun, 10/07/2007 - 01:24
सुपारी देणे" हा फक्त शब्दप्रयोग आहे, की त्या प्रसंगी खरीखरची सुपारी द्यायची रीत आहे? हो तशी रीत आहे. फक्त सुपारीचीच नाही तर त्या आधी विडा देण्याची रीत होती. महत्त्वाची कामगिरी फत्ते करण्यासाठी विड्याचे पान शासकातर्फे सर्वांसमोर ठेवले जात असे. त्यास विडा देणे/ ठेवणे म्हणतात. जो ते पान उचलेल तो कामगिरीस तयार म्हणजेच त्याने विडा उचलला. हे केल्यावर शासक त्यास त्या कामगिरीची सुपारी देई. ही प्रथा हिंदू-मुसलमान दोघांत होती. (अफज़ल खानने सिवा को खत्म करने का बिडा उठाया था|) पाहुण्याला आदर सत्काराकरता पान-सुपारी दिली जात असे/ देतात. ते देणे म्हणजे समोरच्याचा आदर राखणे, मान देणे, सत्कार करणे. विडा स्वीकारणे म्हणजे यजमानाचा मान राखणे. या सर्वातूनच ही प्रथा आली असावी. पानसुपारी सहसा एकत्र दिली जाते पण या सत्काराला समोरचा पात्र आहे का हे ठरवण्यासाठी पान फिरवले जाई. जो उचलेल त्याच्या पानावर सुपारी ठेवून त्याचा सत्कार केला जाई. पैजेचा विडा हा शब्दप्रयोग याच संदर्भातला. आपल्याकडे तर प्रत्येक धार्मिक कार्यात पानसुपारीला मानाचे स्थान आहेत. मुसलमानांत असे काही वेगळे स्थान आहे का त्याची विशेष कल्पना नाही.

देवदत्त Sat, 10/06/2007 - 20:26
अप्रतिम शिल्प. जणू काही समोरच आहेत सर्व. जर नैसर्गिक रंगसंगती वापरली असती तर इतकाच प्रभाव पडला असता का असा विचार येतो. :)

विकास Sat, 10/06/2007 - 20:34
एकदम आवडले! कुठेतरी पाहीले आहे पण ते लक्षात येत नाही पुण्यात की मुंबईत ते! कळल्यास सांगा.

प्रमोद देव Sat, 10/06/2007 - 20:35
मला आता नेमके गावाचे नाव आठवत नाहीये ; पण कोकणात एका गावी शिवशाहीतील अशा काही प्रसंगांचे शिल्पांच्या रुपात कायम स्वरूपी प्रदर्शन(म्युझियम म्हणा हवे तर) मांडलेले आहे असे वाचनात आले होते. आठवण्याचा प्रयत्न करतोय. बघू या ! आठवतेय का!

प्रमोद देव Sat, 10/06/2007 - 20:41
धन्यवाद अण्णासाहेब! चिपळूणजवळच्या 'डेरवण' गावात असे कायम स्वरूपी प्रदर्शन मांडलेले आहे. हे चित्र बहुदा त्यातलेच असावे.

In reply to by प्रमोद देव

प्रियाली Sat, 10/06/2007 - 20:49
हे चित्र मुंबई पुण्यातीलच असावे, काही अधिक चित्रे आहेत त्यात आजूबाजूच्या इमारती दिसतात. असो. आज इंटरनेट गंडलंय. वेळ झाला की चिकटवेन.

प्रमोद देव Sat, 10/06/2007 - 20:57
मी आधी म्हणालो तसे हे चित्र डेरवणच्या शिवसृष्टी मधले नाही.क्षमा असावी शिवसृष्टी खाली दिलेल्या दुव्यावर पाहता येईल. http://www.swamisamarth.com/photogallery/shivshrusti/album0.html

नंदन Sun, 10/07/2007 - 00:01
खरंच देखणं शिल्प! प्रमाणबद्ध तर आहेच, पण प्रत्येक व्यक्तीच्या चेहर्‍यावरील भावही अचूक टिपले आहेत. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

जुना अभिजित Mon, 10/08/2007 - 16:41
हे लाल महालात आहे असं तर म्हणायचं नाही ना तुम्हाला? मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

सर्किट Mon, 10/08/2007 - 21:35
मला तसं म्हणायचं नाहीये. हल्ली कसब्याबाहेरही लोकांची वस्ती आहे असे ऐकून आहे. बालगंधर्व नाट्यमंदिराच्या जवळपास कुठेतरी आहे का ? ते मागचं दार खूप ओळखीचं वाटतं आहे. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली Mon, 10/08/2007 - 21:58
उपक्रमावर चिकटवलेला फोटोही इथे लावते. त्यात इमारतींची नावेही दिसतात. image2

In reply to by प्रियाली

राजे Mon, 10/08/2007 - 22:11
त्या कलाकाराला माझा देखील मानाचा मुजरा... जरा महाराजांच्या चेह-यावरील भाव व त्यांच्या हाताचा प्रश्न चिन्ह दाखवणारा अथवा काहीतरी विचारणारा भाव पाहा... व तो इंग्रज तो कीती लक्ष देऊन महाराजांचे बोलणे आपल्या कानामध्ये साठवून त्याचा अर्थ लावू पाहत आहे... क्या बात है .... जबरदस्त.... व तो महाराजांच्या पाठीमागे उभा असलेला मावळा त्यांच्या चेहरावर असे भाव आहेत जसे ईटी मध्ये त्या लहान मुलाचे भाव आहेत जेव्हा तो परग्रहावरील सजीव प्राणी पाहतो... जान डाल दी है... बस त्यांच्या डोळ्यांनीच. एक चुक असावी अथवा काहीतरी प्रथा असावी जरा लक्ष देऊन पाहा व वरील चित्रातील एक चुक मला सांगा. यनावाला स्टाइल मध्ये.... व्यं. नी. ने [मी कोणी मोठा कलाकार नाही आहे पण माझ्या सामान्य नजरे मध्ये एक चुक आली आहे शक्यतो ती चुकच आहे असे समजून मी वरील प्रश्न विचारला आहे तेव्हा लागा कामाला] राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by प्रियाली

सहज Tue, 10/09/2007 - 07:36
हे दुसर चित्र मला तितके आवडले नाही. सिंहासन जरा उंचीवर असते इथे एकदमच खाली आहे जणू बाहेर बागेत शामीयाना आहे व त्यात खुर्ची टाकून बसले आहेत. त्यामुळे महाराज एकदम कॉमनर वाटतात असे मला वाटते. मला वाटायचे की सगळ्यांपेक्षा उंचीवर महाराजांचे स्थान असते. म्हणजे आत्तापर्यंत जे काही सिनेमे, चित्र बघीतली आहेत त्यात राजेमंडळी वरच्या लेवल बाल्कनी सीट व बाकी आम्ही ड्रेस सर्कल. ती सगळी मंडळी जरा जास्त जवळ उभी आहेत व हातवारे जास्त लाउड आहेत, तेवढ्या कमी अंतराकरता, पहील्या मावळ्याने महाराजांच्या दिशेने मुठ (गुद्दा) दाखवायलाच पाहीजे होता का? तसेच मागच्या मावळ्याने पणा मुठी वळल्या आहेत. (कदाचीत त्यात तलवार भाला बसणार असेल.) जर काही गंभीर प्रसंग असेल तर मागील अंगरक्षक किती निवांत आहे. पंखेवाला असेल तो बहूदा. महाराजांच्या चपला दुरुस्तीला नेल्या का? त्या फिरंग्याला त्याचे फार अप्रूप वाटते आहे. असो. मे बी इट इज जस्ट मी.

In reply to by सहज

कोलबेर Tue, 10/09/2007 - 07:40
>>महाराजांच्या चपला दुरुस्तीला नेल्या का? महाराजांच्या पायात चपला नाहीत आणि दोनही फिरंगी ते निरखुन बघत आहेत ह्याचा अर्थ मलाही कळला नव्हता.. एखाद्या ऐतिहासिक कथेचा संदर्भ आहे का ह्याला? पहिल्या चित्रातही त्या नव्हत्या पण त्या शिल्पातल्या कोणाच्याच पायात नसल्याने ही शंका आली नव्हती.

In reply to by कोलबेर

सहज Tue, 10/09/2007 - 07:47
फूट मसाज जस्ट संपला असेल किंवा सुरू होणार असेल. किंवा तो फिरंगी करणार असेल. आधी चीनला जाऊन काहीतरी शिकून आला असेल. महाराजांची गुढघादुखी ऐकली असेल, ऐक्युप्रेशर करणार असेल.

In reply to by सहज

विकास Tue, 10/09/2007 - 07:47
>>>महाराजांच्या चपला दुरुस्तीला नेल्या का? त्या फिरंग्याला त्याचे फार अप्रूप वाटते आहे. यावर महाराजांचे आविर्भाव पाहील्यास ते वैतागून विचारत असल्यासारखे वाटते की, "कुठे गेल्या माझ्या चपला? कालपासून दुरूस्तीला दिल्या होत्या अजून कशा नाही झाल्या?"

In reply to by विकास

सर्किट Tue, 10/09/2007 - 08:12
टोपीकरांच्या तोफा, त्यांचे व्यवस्थापन ह्याविषयी महाराजांना आदरच होता. त्यामुळे ते टोपीकरांना आपल्या चपलांविष्हयी नाही, तर सिद्दीला तोफा पुरवताना तुमचा मैत्रीधर्म कुठे गेला होता, हे विचारताहेत हे (मला तरी) स्पष्ट दिसते आहे. - सर्किट

In reply to by सहज

सर्किट Tue, 10/09/2007 - 08:10
महाराजांचे सिंहासन एकाच पातळीवर असल्याने हे ट्रॅडिशनल महाराज नाहीत, तुम्हा आम्हा सर्वाम्चे महाराज आहेत हे जाणवते. चपला घातल्या नसतील कारण टोपिकरांन पकडून आणले म्हटल्यावर महाराज सईबाईंच्या महालातून तात्काळ उठून आले असतील. - सर्किट पुरंदरे

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण Tue, 10/09/2007 - 09:20
टोपीकर महाराष्ट्रदेशी चपलांचे व्यापारी म्हणोन आले होते हे स्पष्ट आहे. महाराजांना त्यांच्या मापाच्या चपला भेट देवोनि आपले हातपाय इथे पसरावे असा टोपीकराचा हेतू इथे लख्ख दिसतो. महाराजांच्या चपलांचे माप घेण्यासाठी टोपीकर निरखोन पाहत आहेत आणि महाराज "तुमचा टेप कुठे आहे" असा प्रश्न विचारत आहेत हे आम्ही पाहिले आहे. - आजानुकर्णाची बखर.

In reply to by आजानुकर्ण

सर्किट Tue, 10/09/2007 - 11:55
समजा टोपीकर आम्हास चपला विकण्यास येतो, तर त्याने स्वतःने त्या का घातल्या नाहीत ? स्वतः मात्र मलेशियात निर्मीत नायकीचे पायताण घातलेले दिसते ! बखरकार, आमच्या महाराजांना काय समजलात ?? तुमच्या चिंचवडच्या मोरया गोसाव्याच्या वंशजांच्या कानाखाली लाल काय झाले ते अद्यापही त्यांना कळलेले नाही हो !!! - (प्रौढ"प्रताप"पुरंदर) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सर्किट Tue, 10/09/2007 - 12:33
बाय द वे, तानाजीच्या वरील शिल्पांत देखील महाराजांनी पायताण घातलेले नाही, ह्याची नोंद घ्यावी. (त्यावेळी, महाराजांना "तानाजी आला आहे, कोंढाण्याविषयी काहीतरी बोलतो आहे" असे म्हणून त्यांच्या राणिवशातून बोलवलेले इतिहासात नमूद आहे.) - सर्किट मेहंदळे

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय Tue, 10/09/2007 - 17:17
लग्नातील कुठल्याशा कार्यासाठी बसायचे म्हणून तानाजी अनवाणी असेल. विडा उचलायला तसाच धावत धावत आला. मुलगाही अनवाणी आहे. भालदार-चोपदारही अनवाणी, असे वर कोणीतरी निरीक्षण दिलेले आहे. तेही अकस्मात बोलावलेल्या मीटिंगसाठी घरकाम सोडून चपला विसरून आले आहेत. किंवा ही मीटिंग जिजाऊंच्या महलात आहे. तिथली "पादत्राणे बाहेर ठेवावी" अशी सूचना सर्वांनीच पाळलेली आहे.

आजानुकर्ण Mon, 10/08/2007 - 16:48
१. तानाजी मालुसरे पुण्याचे २. शेलारमामा पुण्याचे ३. रायबा पुण्याचा ४. जिजाबाई पुण्यात वास्तव्याला होत्या ५. शिवाजी महाराज पण पुण्याचेच म्हणजे हे शिल्प पुण्यात असण्याचीच अधिक शक्यता आहे.

प्राजु Mon, 10/08/2007 - 20:22
काय सुंदर आहे हे शिल्प...! अप्रतिम.. मिसळप्रेमींनो... लवकर शोधून काढा पाहू हे चित्र कुठले आहे ते..! - प्राजु.

प्रियाली Tue, 10/09/2007 - 16:42
ही म्यूरल्स पुण्यातील आहेत असे कळते. ;-) वरील शिल्पात ज्या आसनावर महाराज बसले आहेत ते राजसिंहासन नाही. तानाजी लग्नाचे आमंत्रण देण्यास आला होता त्यामुळे तो राजमहाली गेला असावा आणि महाराज अनवाणी असावेत पण ब्रिटिशांच्या मुसक्या आवळून त्यांना राजमहालात (अंतःपुरी ;-)) नेण्यात आले नसावे. आमच्या मित्रमहाशयांच्या कोणा मित्रानेच ही शिल्पे घडवल्याचे कळते त्यांना शंकानिरसनाचा खलिता धाडण्याचा बेत आहे.

सृष्टीलावण्या Wed, 03/19/2008 - 20:55
सुंदर, देखणे शिल्प बनविणार्‍या पुढे आपण नतमस्तक. वाटते जर मंत्र वैगरे म्हणून जीव ओतता आला असता तर हे लोक हाडामासाची माणसे वाटली असती (सासवण्याला अशीच अद्भूत शिल्प पाहिल्याचे आठवते). > > धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...

चतुरंग Wed, 03/19/2008 - 22:10
'राघव स्मृती' हे नाव मला नक्कीच वाचलेले आठवते पण नक्की जागा लक्षात येत नाहीये. दोन्हीही शिल्पे अप्रतिम आहेत. चतुरंग

झकासराव Sat, 03/22/2008 - 14:26
पहिल भित्ती चित्र हे अकलुज येथील शिवसृष्टीचे आहे. अशीच एक मेल आली होती त्यात लिहिल होत अस पुसटस आठवतय मला :) गुगलौन पाहिल की कळेल कदाचित.

राजमुद्रा Mon, 03/24/2008 - 11:32
मला वाटते, हे शिवश्रुष्टीचे काम आहे, जे अकलूजला चालू आहे. हे काम शासकिय संग्रहालयासाठी चालू आहे. हे काम बाबासाहेब पुरंदरेच्या देखरेखीखाली चालू आहे, बहुधा हा तिथलाच फोटो असावा. राजमुद्रा :)

प्रियाली Wed, 03/26/2008 - 19:04
डेरवणची चित्रे यापेक्षा वेगळी वाटतात. ही चित्रे पुण्याला तयार करून इमारतीच्या मोकळ्या जागेत नंतर कोठेतरी हलवण्यासाठी ठेवलेली आहेत हे स्पष्ट आहे, परंतु ती कोणत्यातरी व्यावसायिक हेतूने केलेली आहेत. चित्रपट, नाटक इ. साठी. ही शिवसृष्टीतील नाहीत हे नक्की.
एका मित्राने मुंबईतून काही भित्तीशिल्पांचे फोटो पाठवले होते. ते बहुधा मुंबई-पुण्यातच तयार केले आहेत. फोटोंसोबत अधिक माहिती नव्हती. सध्या फ्लिकरही गंडलेले आहे त्यामुळे कसाबसा एक फोटो चढवता आला. मिसळपावकरांना नक्की आवडेल असे वाटल्याने येथे देत आहे. कोणी ही शिल्पे प्रत्यक्ष पाहिली आहेत का? image

हस्ताक्षरावरून स्वभाव! :)

महेन्द्र ·

विसोबा खेचर Sat, 10/06/2007 - 17:45
अरे बाबा, सध्या सवड नाहीये. आत्ताच मनिषलाही मी याबाबत हा प्रतिसाद लिहिला आहे...:) मी लोकांच्या हस्ताक्षराचा नमुना मागवण्याचा आरंभशूरपणा केला खरा! पण आता जरा कामाच्या गडबडीत अडकलो आहे त्यामुळे हवा तसा निवांतपणाही मिळत नाहीये. मात्र आज ना उद्या मी माझं प्रॉमिस नक्की पुरं करीन. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ज्या मंडळींनी मला त्यांच्या हस्ताक्षराचे नमुने पाठवले त्या सर्व मंडळींची झालेल्या विलंबाबद्दल तूर्तास जाहीर क्षमा मागत आहे. चुकलंच माझं तिच्यायला! :) सध्या जरा संगीतावरचा एक लेख, व रौशनीचा पुढचा भाग पूर्ण करायच्या मागे आहे तेवढं पूर्ण करतो आणि मग पुन्हा हस्ताक्षराकडे वळतो. महेन्द्रशेठ, हे उपहासात्मक लेखन करून तू माझे कान पिळलेस हे योग्यच झाले! :) एक साधारण सदस्य असो..:) आपला, (अजून एक साधारण सदस्य) तात्या.

लबाड बोका Sat, 10/06/2007 - 18:53
...मात्र आज ना उद्या मी माझं प्रॉमिस नक्की पुरं करीन. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ज्या मंडळींनी मला त्यांच्या हस्ताक्षराचे नमुने ...पाठवले त्या सर्व मंडळींची झालेल्या विलंबाबद्दल तूर्तास जाहीर क्षमा मागत आहे. चुकलंच माझं तिच्यायला! :) तात्या तात्या तुम्हारा चुक्याच अब जल्दि सहि पढो और हमकु बोलो की क्या है क्या नही है

विसोबा खेचर Sat, 10/06/2007 - 17:45
अरे बाबा, सध्या सवड नाहीये. आत्ताच मनिषलाही मी याबाबत हा प्रतिसाद लिहिला आहे...:) मी लोकांच्या हस्ताक्षराचा नमुना मागवण्याचा आरंभशूरपणा केला खरा! पण आता जरा कामाच्या गडबडीत अडकलो आहे त्यामुळे हवा तसा निवांतपणाही मिळत नाहीये. मात्र आज ना उद्या मी माझं प्रॉमिस नक्की पुरं करीन. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ज्या मंडळींनी मला त्यांच्या हस्ताक्षराचे नमुने पाठवले त्या सर्व मंडळींची झालेल्या विलंबाबद्दल तूर्तास जाहीर क्षमा मागत आहे. चुकलंच माझं तिच्यायला! :) सध्या जरा संगीतावरचा एक लेख, व रौशनीचा पुढचा भाग पूर्ण करायच्या मागे आहे तेवढं पूर्ण करतो आणि मग पुन्हा हस्ताक्षराकडे वळतो. महेन्द्रशेठ, हे उपहासात्मक लेखन करून तू माझे कान पिळलेस हे योग्यच झाले! :) एक साधारण सदस्य असो..:) आपला, (अजून एक साधारण सदस्य) तात्या.

लबाड बोका Sat, 10/06/2007 - 18:53
...मात्र आज ना उद्या मी माझं प्रॉमिस नक्की पुरं करीन. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ज्या मंडळींनी मला त्यांच्या हस्ताक्षराचे नमुने ...पाठवले त्या सर्व मंडळींची झालेल्या विलंबाबद्दल तूर्तास जाहीर क्षमा मागत आहे. चुकलंच माझं तिच्यायला! :) तात्या तात्या तुम्हारा चुक्याच अब जल्दि सहि पढो और हमकु बोलो की क्या है क्या नही है
राम राम मंडळी, हस्ताक्षरावरून स्वभाव ओळखण्याचे एक शास्त्र आहे. मी या शास्त्राचा अभ्यास गेली अनेक वर्ष करत नाही आहे. या कालावधीत आत्तापर्यंत अनेकांचे हस्ताक्षर बघायला नाही मिळाले, अभ्यासायला नाही मिळाले. तर मंडळी, हे सगळं इथे लिहिण्याचं कारण असं की आता आपण इथे एक गंमतीशीर प्रयोग करणार आहोत. ज्यांना आपल्या हस्ताक्षराचे एनालिसिस माझ्याकडून करवून घ्यायचे असेल त्यांनी आपली इंग्रजी किंवा मराठी सही एका स्वच्छ कागदावर करून स्कॅन करून ते सँपल मला ______________या पत्त्यावर पाठवु नये. सहीखाली कंसात आपला मिसळपावचा आयडी लिहिण्यास विसरावे.

निरा

व्यंकट ·

मनिष Sat, 10/06/2007 - 00:44
'नीरा' (दीर्घ 'नी') माझ्या माहितीप्रमाणे ताडाच्या/माडाच्या झाडापासून तयार करतात व ताजीच प्यावी असे म्हणतात कारण नीरा नासल्यावर त्याची ताडी बनते. http://knowaboutyourfood.blogspot.com/2007/05/blog-post_1228.html

प्राजु Sat, 10/06/2007 - 01:11
ताडाच्या आणि माडाच्या झाडापासून बनवतात. आणि ती ताजीच प्यायची असते. ताजी असताना प्याल्यास तब्बेतीला अतिशय चांगली असते असे सांगतात. - प्राजु.

विकास Sat, 10/06/2007 - 01:22
नीरा ताडाच्या झाडावरून सुर्योदयाच्या आधी काढतात. एकदाका (झाडांवरील त्या फळांवर) सूर्यप्रकश पड्ला की नंतर निघणारा रसा हा त्डी असते.

कोलबेर Sat, 10/06/2007 - 01:27
..ह्यामध्ये नक्की काय फरक असतो? आमच्या माहीती प्रमाणे माड म्हणजे नारळाचे झाड, पण मग ताडाच्य झाडाला कोणते फळ लागते?

In reply to by कोलबेर

विकास Sat, 10/06/2007 - 01:34
.ह्यामध्ये नक्की काय फरक असतो? आमच्या माहीती प्रमाणे माड म्हणजे नारळाचे झाड, पण मग ताडाच्य झाडाला कोणते फळ लागते? ताडगोळा. मला वाटते नीरा फक्त ताडाच्या झाडातूुनच होते.

In reply to by विकास

धनंजय Sat, 10/06/2007 - 03:24
ताडातून ताडी आणि माडातून माडी नावाचे द्रव पेय मिळते. झाडाच्या फुलोर्‍याचे टोक कापतात, आणि त्यातून स्रवणारा रस मडके लटकवून गोळा करतात.

In reply to by धनंजय

कोलबेर Sat, 10/06/2007 - 03:26
मग निरा म्हणजे ताडी, माडी की दोनीही? झाडाचा फुलोरा म्हणजे काय? माझ्या समजुतीप्रमाणे निरा ही झाडाच्या बुंध्यातून काढतात बहुदा!

In reply to by कोलबेर

धनंजय Sat, 10/06/2007 - 04:13
इथे माझा गोवेकरपणा आड येत असेल. पुढे ज्याची दारू बनू शकते अशा कुठल्याही गोड द्रवाला गोव्यात निरा म्हणतात. उदा : काजूच्या बोंडांचा निरा, माडाचा निरा, ताडाचा निरा मी ताडाचा निरा काढतानाची प्रक्रिया जवळून बघितलेली नाही, म्हणून माडाचे सांगतो. झाडाच्या बुंध्यातून फुले असलेला एक दांडा बाहेर पडतो, त्यातील प्रत्येक फुलाचा एक-एक नारळ होतो. त्या दांड्याला मी "फुलोरा" म्हटले (चुकला तर सुधारा - इंग्रजीत इन्फ्लोरेसेन्स). सर्व फुलांना तसेच सोडले तर बहुधा सर्व नारळ लहान होतात - कोणास ठाऊक. पण त्या फुलांच्या दांड्याचे टोक कापतात, म्हणजे दांड्याला आणखी फुले फुटणे बंद होते. पण कापलेल्या टोकातून एक द्रव स्रवते, ते लटकवलेल्या मडक्यात जमा करतात, तो माडाचा निरा. त्याची दारू माडी. ताड हे वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने माडासारखे असते, म्हणून मला वाटते, त्यातूनही असाच निरा काढत असावेत.

In reply to by धनंजय

प्रमोद देव Sat, 10/06/2007 - 08:09
माडाच्या आणि ताडाच्या झाडात एक 'पोय' नावाचा भाग असतो.त्याचा नेमका अर्थ माहित नाही;पण ती कोवळी असताना कापल्यावर त्यातून स्रवणार्‍या द्रवाला 'नीरा' म्हणतात आणि हीच नीरा आंबली की त्याची ताडी/माडी होते. कोकणात हे काम 'भंडारी' जातीचे लोक करतात. त्यांना 'पोयकापे' असेही विशेषण लोक वापरतात. ह्या लोकांचा दारु(देशी) गाळण्याचा धंदा असतो. ह्यांना 'कलाल' असेही म्हणतात. ही सर्व माहिती ऐकीव आहे. ह्या बाबतीत नेमके सत्य तात्यासारखा अस्सल कोकणीच काही सांगू शकेल. अस्सल मुंबईकर(पुलंच्या व्याख्येप्रमाणे) प्रमोद देव.

व्यंकट Sun, 10/07/2007 - 00:47
सगळ्यांचे माहिती पुरवल्याबद्दल आभार! ताडा-माडाच्या झाडांना इंग्लिश मधे काय म्हणतात?

मनिष Sat, 10/06/2007 - 00:44
'नीरा' (दीर्घ 'नी') माझ्या माहितीप्रमाणे ताडाच्या/माडाच्या झाडापासून तयार करतात व ताजीच प्यावी असे म्हणतात कारण नीरा नासल्यावर त्याची ताडी बनते. http://knowaboutyourfood.blogspot.com/2007/05/blog-post_1228.html

प्राजु Sat, 10/06/2007 - 01:11
ताडाच्या आणि माडाच्या झाडापासून बनवतात. आणि ती ताजीच प्यायची असते. ताजी असताना प्याल्यास तब्बेतीला अतिशय चांगली असते असे सांगतात. - प्राजु.

विकास Sat, 10/06/2007 - 01:22
नीरा ताडाच्या झाडावरून सुर्योदयाच्या आधी काढतात. एकदाका (झाडांवरील त्या फळांवर) सूर्यप्रकश पड्ला की नंतर निघणारा रसा हा त्डी असते.

कोलबेर Sat, 10/06/2007 - 01:27
..ह्यामध्ये नक्की काय फरक असतो? आमच्या माहीती प्रमाणे माड म्हणजे नारळाचे झाड, पण मग ताडाच्य झाडाला कोणते फळ लागते?

In reply to by कोलबेर

विकास Sat, 10/06/2007 - 01:34
.ह्यामध्ये नक्की काय फरक असतो? आमच्या माहीती प्रमाणे माड म्हणजे नारळाचे झाड, पण मग ताडाच्य झाडाला कोणते फळ लागते? ताडगोळा. मला वाटते नीरा फक्त ताडाच्या झाडातूुनच होते.

In reply to by विकास

धनंजय Sat, 10/06/2007 - 03:24
ताडातून ताडी आणि माडातून माडी नावाचे द्रव पेय मिळते. झाडाच्या फुलोर्‍याचे टोक कापतात, आणि त्यातून स्रवणारा रस मडके लटकवून गोळा करतात.

In reply to by धनंजय

कोलबेर Sat, 10/06/2007 - 03:26
मग निरा म्हणजे ताडी, माडी की दोनीही? झाडाचा फुलोरा म्हणजे काय? माझ्या समजुतीप्रमाणे निरा ही झाडाच्या बुंध्यातून काढतात बहुदा!

In reply to by कोलबेर

धनंजय Sat, 10/06/2007 - 04:13
इथे माझा गोवेकरपणा आड येत असेल. पुढे ज्याची दारू बनू शकते अशा कुठल्याही गोड द्रवाला गोव्यात निरा म्हणतात. उदा : काजूच्या बोंडांचा निरा, माडाचा निरा, ताडाचा निरा मी ताडाचा निरा काढतानाची प्रक्रिया जवळून बघितलेली नाही, म्हणून माडाचे सांगतो. झाडाच्या बुंध्यातून फुले असलेला एक दांडा बाहेर पडतो, त्यातील प्रत्येक फुलाचा एक-एक नारळ होतो. त्या दांड्याला मी "फुलोरा" म्हटले (चुकला तर सुधारा - इंग्रजीत इन्फ्लोरेसेन्स). सर्व फुलांना तसेच सोडले तर बहुधा सर्व नारळ लहान होतात - कोणास ठाऊक. पण त्या फुलांच्या दांड्याचे टोक कापतात, म्हणजे दांड्याला आणखी फुले फुटणे बंद होते. पण कापलेल्या टोकातून एक द्रव स्रवते, ते लटकवलेल्या मडक्यात जमा करतात, तो माडाचा निरा. त्याची दारू माडी. ताड हे वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने माडासारखे असते, म्हणून मला वाटते, त्यातूनही असाच निरा काढत असावेत.

In reply to by धनंजय

प्रमोद देव Sat, 10/06/2007 - 08:09
माडाच्या आणि ताडाच्या झाडात एक 'पोय' नावाचा भाग असतो.त्याचा नेमका अर्थ माहित नाही;पण ती कोवळी असताना कापल्यावर त्यातून स्रवणार्‍या द्रवाला 'नीरा' म्हणतात आणि हीच नीरा आंबली की त्याची ताडी/माडी होते. कोकणात हे काम 'भंडारी' जातीचे लोक करतात. त्यांना 'पोयकापे' असेही विशेषण लोक वापरतात. ह्या लोकांचा दारु(देशी) गाळण्याचा धंदा असतो. ह्यांना 'कलाल' असेही म्हणतात. ही सर्व माहिती ऐकीव आहे. ह्या बाबतीत नेमके सत्य तात्यासारखा अस्सल कोकणीच काही सांगू शकेल. अस्सल मुंबईकर(पुलंच्या व्याख्येप्रमाणे) प्रमोद देव.

व्यंकट Sun, 10/07/2007 - 00:47
सगळ्यांचे माहिती पुरवल्याबद्दल आभार! ताडा-माडाच्या झाडांना इंग्लिश मधे काय म्हणतात?
उन्हाळ्यात पुण्यात मिळणारी निरा कशापासून व कशी तयार करतात? कोणाकडे ह्याबद्दल माहिती आहे का? आंतरजालावर काही माहिती सापडली नाही.

निबंध :- माझा आवडता पक्षी : कोंबडी

हरिप्रसाद ·

विकास Fri, 10/05/2007 - 23:18
आज कालच्या मुलांना इतके प्रतिभाशाली निबंध लिहीताना पाहून अगदी भरून आले! असो. अफलातून ह. ह. पु.वा.!

विसोबा खेचर Fri, 10/05/2007 - 23:20
बळी देणे वाईट प्रथा आहे असे परवा गुरूजी कोंबडीवडे खाताना सांगत होते. गुरूजींना जाड भींगाचा चष्मा आहे. वाह्यात मुले त्याना कोंबडी पकड असे म्हणतात. हा हा हा! बरं का हरिभाऊ, आपला छोटेखानी निबंध वाचून मन प्रसन्न झाले! :) आपल्याकडून अजूनही अश्याच छान छान लघुनिबंधांची अपेक्षा आहे... आपलाच, (कोंबडीखाऊ) तात्या.

प्रियाली Fri, 10/05/2007 - 23:46
कोंबडी शाकाहारी असते पण ती किडे खाते. काल मी प्रोग्रॅममधले बरेच किडे शोधले आणि संध्याकाळी मित्रमंडळींबरोबर बरेच किडे केले. ते कोणते ते विचारायचे नाही. माय नेम इज अँथनी गोन्साल्विस या गाण्यात अमिताभ कोंबडीच्या प्रचंड अंड्यातून बाहेर येतो. अँथनी गोन्साल्विस (गोंझालेझ, अमेरिकेत आल्यावर नाव बदलंल लेकाने) कोल्ट्सच्या फूटबॉल टीममध्ये वाईड रिसिवर म्हणून खेळतो. क्रिकेटमध्ये बॉल न पकडता त्याच्या मागे सैरावैरा पळणार्‍या खेळाडूला आम्ही "कोंबडी पकड" म्हणायचो. भारतीय खेळाडू शाकाहारी असावेत कारण त्यांना कोंबडी पकडता येत नाही. कोंबडी नावाची व्यक्ती मिसळपावाची "मान"नीय सदस्य आहे. पूर्वी कोंबडीची मान मुरगळून बळी देत. आमचा अभिजीत कोंबडी पळाली गाण्यावर नाचून व्यायाम करतो. गुंडोपंतांनी व्यायामावर लेख लिहिला होता म्हणून मला व्यायाम करणे भाग पडले आहे. :-(

In reply to by प्रियाली

जुना अभिजित Mon, 10/08/2007 - 13:14
ऑफिसमध्ये(इंग्रजीद्वेष्ट्यांनी कार्यालय वाचावे) कोंबडी पळाली हे गाणं रिंगटोन म्हणून वाजवण्याची जाम इच्छा आहे. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

सहज Sat, 10/06/2007 - 08:00
जिवंत कोंबडीच्या पेक्षा (शक्यतो तंदूरी प्रकारातली) शिजवलेली बरी कारण जिवंत कोंबडीला बर्ड फ्लू झाला की मग आहे मजा. भागो रे भागो!!!!!! अवांतरः- बाकी रोज करोडो लोक अब्जावधी लोकांना, अगणीत ई-मेल्स फॉरर्वड करतात त्यातील एकात हे वाचले होते. बर्‍याचदा वाटते की हे असे कोणी लिहले असेल. आज आपले नाव कळले हरिप्रसादजी, बरे वाटले.

In reply to by सहज

जुना अभिजित Mon, 10/08/2007 - 11:37
मालक, तंदूरी प्रकारातली कोंबडी शिजवण्याऐवजी भाजलेली असते. म्हणून बर्ड फ्लू चा धोका टाळायचा असेल तर शिजवलेली कोंबडी तंदूरीपेक्षा उत्तम. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

सहज Mon, 10/08/2007 - 11:45
बरोबर तंदूरी म्हणजे भाजणे, "शिजवणे" नाही. तंदूरी चिकन म्हणले की डोके कमी चालते, लाळ जास्त गळते. :-)

विसोबा खेचर Mon, 10/08/2007 - 12:17
माझा आवडता पक्षी - कावळा! :) या पक्ष्यावर माझे मनापासून प्रेम आहे.. मित्रांनो, तात्याला कावळा नाही शिवला तर पिंडाशेजारीच मिसळीची एक प्लेटही ठेवा. तो कावळा पिंडाऐवजी मिसळीला जरी शिवला तरी मला सद्गती मिळाली एवढे समजा! :)

In reply to by विसोबा खेचर

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 03/20/2008 - 21:08
कावळा हा बिचारा सरळमार्गी पक्षी आहे. कायमच सरळ उडतो. सरळमार्गाने उडा उगाच का वळा ? असे बिचारा सारखा सारखा म्हणत असतो. म्हणूनच कदाचित त्याचे नाव कावळा पडले असावे. भाईकाका म्हणतात त्याप्रमाणे मी देखील कावळ्याची कावळी काळी का गोरी ते पाहीलेली नाही. मध्यंतरी वृत्तपत्रात पांढर्‍या कावळ्याविषयी वाचले. कदाचित तो बगळा व कावळा या पक्षीगणांमधला हायब्रीड असावा. हायब्रीड द्राक्षात बी नसते. द्राक्षापासून वाईन बनवतात. 'वाईन हा एक मद्याचा प्रकार' आहे का नाही यात विचारवंतांमधे वैचारीक मतभेद आहेत. आणि ते याची चर्चा वाईन पिता पिता करतात. पिता हा 'बाप' या शब्दाला संस्कृत प्रतिशब्द आहे. त्यावरूनच 'पितरे' हा शब्द आला आहे. कावळा पिंडाला शिवला की 'पितरे' तृप्त होतात. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 10:43
धन्यवाद पेशवेसाहेब, तुम्ही मस्तच दुवा दिला आहे. पिंडाभोवती जमलेली कावळेमंडळी काय सुरेख आणि देखणी दिसत आहेत! वा वा! राहवलं नाही म्हणून ते सुरेख चित्रं इथेही डकवत आहे... भविष्यात केव्हातरी वर्तमानपत्रात खालील बातमी वाचाल - संत तात्याबांच्या पिंडाला कावळा शिवण्याऐवजी पिंडाशेजारी ठेवलेल्या मिसळीला शिवला आणि संत तात्याबांना सद्गती प्राप्त झाली! या प्रसंगाला मोजकेच मिपाकर उदास मनाने उपस्थित होते आणि दूरच्या एका कोपर्‍यात वेलणकरालाही चोरून डोळे पुसताना आमच्या वार्ताहारांनी बघितले! :)) असो.. आपला, (काकप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रमोद देव Fri, 03/21/2008 - 12:03
दूरच्या एका कोपर्‍यात वेलणकरालाही चोरून डोळे पुसताना आमच्या वार्ताहारांनी बघितले! :)) हे वाक्य बरेच काही सांगून जाते. तात्या अरे जरी तुझ्या पिंडाला...आपले, मिसळीला कावळा शिवला तरी तुझा आत्मा तळमळत राहील हे नक्की.कारण वेलणकरांनी दोन अश्रू ढाळल्याशिवाय काही तुला कायमची सद्गती मिळेल असे वाटत नाही. मोगलांच्या घोड्यांनाही पाण्यात संताजी धनाजी दिसत असे काहीसे ऐकलेले आहे(चुभूद्याघ्या),त्याच चालीवर म्हणतो की तात्यालाही सदोदित 'देव'(प्रमोद देव नव्हे!) दिसण्याऐवजी वेलणकर दिसतात.. तात्या गेलाबाजार ३३कोटी देवांपैकी कुणा एकाचेही असे अखंड नामस्मरण जर का तू केले असतेस तर आत्तापर्यंत मोक्षपद मिळवले असतेस. काय? पटतंय काय गाववाल्यांनू? :))) तेव्हा आता तरी विचार कर!!!!!!!!!!!

जुना अभिजित गुरुवार, 10/11/2007 - 09:57
संत तात्याबांच्या इच्छेनुसार समस्त कावळेमंडळींनी पिंड शिवण्याचा कार्यक्रम पार पाडला आहे. http://www.saamana.com/2007/Oct/11/Link/Main1.htm मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

देवदत्त गुरुवार, 10/11/2007 - 11:52
चांगली बातमी आहे. फक्त एक शंका आली. आज पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी याच किनार्‍यावर तब्बल ९७४ कावळे उपस्थित होते. हे कसे काय मोजले? मोजणारे भलतेच कार्यक्षम बुवा ;)

In reply to by पुरणपोळी

विकेड बनी Wed, 10/17/2007 - 22:34
>>माझ्या कडे एक कोंबडा होता , त्याच नाव बादशाहा होतं........... हो का? माझ्याकडे एक गाढव होतं त्याचे नाव बिरबल.

In reply to by पुरणपोळी

धनंजय गुरुवार, 10/18/2007 - 01:02
बादशहा नावाच्या कोंबड्याच्याविषयी जयवंत दळवींनी एक कादंबरी लिहिली आहे. पुढे तिच्यावर हिंदी पिक्चर निघाला. मोठा ऐटदार कोंबडा - गोष्टीत पुढे खाल्ला गेला असे वाटते.

In reply to by पुरणपोळी

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 03/20/2008 - 21:12
आमच्या गावाला 'बादशहा बेंडके' नावाचा एक गवंडीकाम करणारा गडी होता. त्याच्या वडीलानी 'मुघले ए आझम' वरून प्रेरीत होऊन त्याचे नाव बादशहा ठेवले होते. तो पण हाक मारली की असेल तिथून यायचा. पुण्याचे पेशवे

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/20/2008 - 06:13
आजकाल मोबाईल नावाचा कोंबडा वेगवेगळ्या आवाजात आरवतो. मग तो मोबाईल आणि त्याचा मालक दोघांचाही गळा दाबायला हात शिवशिवतात. अवांतर: केसरीच्या वीणा पाटील एकदा हिमेशच्या सुस्वर 'आशिक बनाया आपने' ह्या भूपाळीने जाग्या झाल्या. त्यांनी मुलाला विचारले की इतक्या पहाटे तुला कोण फोन करतं? त्यावर त्यांच्या मुलाने आपल्या आईला जगात काहीच कळत नाही अश्या दृष्टीने पाहिले आणि म्हणाला, "आई तो रिंगटोन नाही, alarm आहे." > > धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...

विजुभाऊ Fri, 03/21/2008 - 11:53
दूरच्या एका कोपर्‍यात वेलणकरालाही चोरून डोळे पुसताना आमच्या वार्ताहारांनी बघितले! :)) तात्या हे वेलणकर कोण आहेत् हो?..मि पा वर वेलणकर आणि मनोगत असे दोन शब्द बरेचदा ऐकतो प्रस्तुत ग्रुहस्थ मि पा शी कसे काय संबंधीत आहेत ? किंवा मि पा च्या जन्मास कारणीभूत आहेत काय?( जसा कंस क्रुष्णाच्या मोठेपणास कारणीभूत होता..अप्रत्य्क्ष) बर्‍याच लेखात त्यांचा उल्लेख येतो.....सदर ग्रुहस्थ मि पा साठी अगदीच नगण्य असतील तर त्यांचा उल्लेख करु नये.मिपा च्या बर्‍याच सदस्याना त्यांच्याशी काहीही घेणेदेणे नाही.पण फार फार मोठे असतील तर त्यांचा परिचय मि पा कराना करुन द्यावा हीच प्रार्थना आपला...............अगदीच नगण्य नसलेला विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 12:40
तात्या हे वेलणकर कोण आहेत् हो?.. ते माझे मराठी आंतरजालातले गुरू आहेत! :) किंवा मि पा च्या जन्मास कारणीभूत आहेत काय? हो! :) जसा कंस क्रुष्णाच्या मोठेपणास कारणीभूत होता..अप्रत्य्क्ष) म्हणजे ते कंस आणि मी कृष्ण?!! :) हा हा हा, विजूभाऊ, तु सुद्धा अंमळ वेडझवाच दिसतोस! :) पण फार फार मोठे असतील तर त्यांचा परिचय मि पा कराना करुन द्यावा हीच प्रार्थना ठीक आहे, सवडीने केव्हातरी एक नाटक लिहिणार आहे, त्यात त्यांचा उल्लेख असेलच! तूर्तास, त्या नाटकातील वेलणकरच्या तोंडी असलेला शेवटचा संवाद लिहून तयार आहे तो इथे लिहितो..! :) "चल तात्या, आपण दोघे आता आपले जंगलात जाऊन राहू! पुरे झालं ते मनोगत अन् मिसळपाव! पैसा म्हणशील तर मलाही मनोगतापासून मिळवायचा नाही आणि तुलाही मिसळपावपासून मिळवायचा नाही! प्रसिद्धी म्हणशील तर मराठी आंतरजालीय दुनियेत तुलाही पुरेशी प्रसिद्धी मिळाली आणि मलाही मिळाली! तेव्हा आता इथे, या आंतरजालीय दुनियेत, फार थांबणे नको! तू माझ्या मनोगतावर होतास, मनोगतामुळे तुला थोडीफार बरीवाईट प्रसिद्धी मिळाली परंतु एक दिवस तू मला शिव्या देऊन, तमाशा करून मनोगत सोडलेस त्याचप्रमाणे दुसरा कुणेतरी तात्या तुझ्या मिसळपाववर निर्माण होईल आणि तोही एक दिवस तुला यथास्थित शिव्या देऊन मिसळपाव सोडून निघून जाईल! तेव्हा आत्ताच धडा घे आणि चल इथून! जंगलच्या राज्यात असलंच जर का आंतरजाल, तर तिथे दोघे मिळून मनोमिसळ डॉट कॉम सुरू करू! :) दोघेही एकमेकांच्या गळ्यात गळे घालून सावकाश विंगेत जातात आणि पडदा पडतो!
(समाप्त!)
आपला, (नाटककार!) तात्या:)

In reply to by विसोबा खेचर

आनंदयात्री Fri, 03/21/2008 - 12:47
षटकार !! तो पण नो बॉल वर .... आंतरजालिय नाट्यशिरोमणी - नटसम्राट तात्यासाहेब बेलवरकरांचा विजय असो ...

In reply to by विसोबा खेचर

प्रमोद देव Fri, 03/21/2008 - 15:00
तर तिथे दोघे मिळून मनोमिसळ डॉट कॉम सुरू करू! :) देव करो(पुन्हा... मी नाही. आता नेहमी नेहमी नाही सांगणार हां! लक्षात ठेवा सगळ्यांनी!!!!!) आणि तसेच घडो. तथास्तु म्हणतो.

तिमा Sun, 08/26/2012 - 11:07
एक कोंबडी घेऊनी संगे अपुल्या पिल्लांना शोधित होती खाणे अपुले हलवीत बहुमाना त्यांच्यापैकी एकच पिल्लू होते स्वच्छंदी दूर पळाले आईपासूनी साधुनिया संधी आकाशामधी तळपत होती एक भली घार तिने तयाला पकडून नेले निर्दय ती फार |

विकास Fri, 10/05/2007 - 23:18
आज कालच्या मुलांना इतके प्रतिभाशाली निबंध लिहीताना पाहून अगदी भरून आले! असो. अफलातून ह. ह. पु.वा.!

विसोबा खेचर Fri, 10/05/2007 - 23:20
बळी देणे वाईट प्रथा आहे असे परवा गुरूजी कोंबडीवडे खाताना सांगत होते. गुरूजींना जाड भींगाचा चष्मा आहे. वाह्यात मुले त्याना कोंबडी पकड असे म्हणतात. हा हा हा! बरं का हरिभाऊ, आपला छोटेखानी निबंध वाचून मन प्रसन्न झाले! :) आपल्याकडून अजूनही अश्याच छान छान लघुनिबंधांची अपेक्षा आहे... आपलाच, (कोंबडीखाऊ) तात्या.

प्रियाली Fri, 10/05/2007 - 23:46
कोंबडी शाकाहारी असते पण ती किडे खाते. काल मी प्रोग्रॅममधले बरेच किडे शोधले आणि संध्याकाळी मित्रमंडळींबरोबर बरेच किडे केले. ते कोणते ते विचारायचे नाही. माय नेम इज अँथनी गोन्साल्विस या गाण्यात अमिताभ कोंबडीच्या प्रचंड अंड्यातून बाहेर येतो. अँथनी गोन्साल्विस (गोंझालेझ, अमेरिकेत आल्यावर नाव बदलंल लेकाने) कोल्ट्सच्या फूटबॉल टीममध्ये वाईड रिसिवर म्हणून खेळतो. क्रिकेटमध्ये बॉल न पकडता त्याच्या मागे सैरावैरा पळणार्‍या खेळाडूला आम्ही "कोंबडी पकड" म्हणायचो. भारतीय खेळाडू शाकाहारी असावेत कारण त्यांना कोंबडी पकडता येत नाही. कोंबडी नावाची व्यक्ती मिसळपावाची "मान"नीय सदस्य आहे. पूर्वी कोंबडीची मान मुरगळून बळी देत. आमचा अभिजीत कोंबडी पळाली गाण्यावर नाचून व्यायाम करतो. गुंडोपंतांनी व्यायामावर लेख लिहिला होता म्हणून मला व्यायाम करणे भाग पडले आहे. :-(

In reply to by प्रियाली

जुना अभिजित Mon, 10/08/2007 - 13:14
ऑफिसमध्ये(इंग्रजीद्वेष्ट्यांनी कार्यालय वाचावे) कोंबडी पळाली हे गाणं रिंगटोन म्हणून वाजवण्याची जाम इच्छा आहे. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

सहज Sat, 10/06/2007 - 08:00
जिवंत कोंबडीच्या पेक्षा (शक्यतो तंदूरी प्रकारातली) शिजवलेली बरी कारण जिवंत कोंबडीला बर्ड फ्लू झाला की मग आहे मजा. भागो रे भागो!!!!!! अवांतरः- बाकी रोज करोडो लोक अब्जावधी लोकांना, अगणीत ई-मेल्स फॉरर्वड करतात त्यातील एकात हे वाचले होते. बर्‍याचदा वाटते की हे असे कोणी लिहले असेल. आज आपले नाव कळले हरिप्रसादजी, बरे वाटले.

In reply to by सहज

जुना अभिजित Mon, 10/08/2007 - 11:37
मालक, तंदूरी प्रकारातली कोंबडी शिजवण्याऐवजी भाजलेली असते. म्हणून बर्ड फ्लू चा धोका टाळायचा असेल तर शिजवलेली कोंबडी तंदूरीपेक्षा उत्तम. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

सहज Mon, 10/08/2007 - 11:45
बरोबर तंदूरी म्हणजे भाजणे, "शिजवणे" नाही. तंदूरी चिकन म्हणले की डोके कमी चालते, लाळ जास्त गळते. :-)

विसोबा खेचर Mon, 10/08/2007 - 12:17
माझा आवडता पक्षी - कावळा! :) या पक्ष्यावर माझे मनापासून प्रेम आहे.. मित्रांनो, तात्याला कावळा नाही शिवला तर पिंडाशेजारीच मिसळीची एक प्लेटही ठेवा. तो कावळा पिंडाऐवजी मिसळीला जरी शिवला तरी मला सद्गती मिळाली एवढे समजा! :)

In reply to by विसोबा खेचर

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 03/20/2008 - 21:08
कावळा हा बिचारा सरळमार्गी पक्षी आहे. कायमच सरळ उडतो. सरळमार्गाने उडा उगाच का वळा ? असे बिचारा सारखा सारखा म्हणत असतो. म्हणूनच कदाचित त्याचे नाव कावळा पडले असावे. भाईकाका म्हणतात त्याप्रमाणे मी देखील कावळ्याची कावळी काळी का गोरी ते पाहीलेली नाही. मध्यंतरी वृत्तपत्रात पांढर्‍या कावळ्याविषयी वाचले. कदाचित तो बगळा व कावळा या पक्षीगणांमधला हायब्रीड असावा. हायब्रीड द्राक्षात बी नसते. द्राक्षापासून वाईन बनवतात. 'वाईन हा एक मद्याचा प्रकार' आहे का नाही यात विचारवंतांमधे वैचारीक मतभेद आहेत. आणि ते याची चर्चा वाईन पिता पिता करतात. पिता हा 'बाप' या शब्दाला संस्कृत प्रतिशब्द आहे. त्यावरूनच 'पितरे' हा शब्द आला आहे. कावळा पिंडाला शिवला की 'पितरे' तृप्त होतात. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 10:43
धन्यवाद पेशवेसाहेब, तुम्ही मस्तच दुवा दिला आहे. पिंडाभोवती जमलेली कावळेमंडळी काय सुरेख आणि देखणी दिसत आहेत! वा वा! राहवलं नाही म्हणून ते सुरेख चित्रं इथेही डकवत आहे... भविष्यात केव्हातरी वर्तमानपत्रात खालील बातमी वाचाल - संत तात्याबांच्या पिंडाला कावळा शिवण्याऐवजी पिंडाशेजारी ठेवलेल्या मिसळीला शिवला आणि संत तात्याबांना सद्गती प्राप्त झाली! या प्रसंगाला मोजकेच मिपाकर उदास मनाने उपस्थित होते आणि दूरच्या एका कोपर्‍यात वेलणकरालाही चोरून डोळे पुसताना आमच्या वार्ताहारांनी बघितले! :)) असो.. आपला, (काकप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रमोद देव Fri, 03/21/2008 - 12:03
दूरच्या एका कोपर्‍यात वेलणकरालाही चोरून डोळे पुसताना आमच्या वार्ताहारांनी बघितले! :)) हे वाक्य बरेच काही सांगून जाते. तात्या अरे जरी तुझ्या पिंडाला...आपले, मिसळीला कावळा शिवला तरी तुझा आत्मा तळमळत राहील हे नक्की.कारण वेलणकरांनी दोन अश्रू ढाळल्याशिवाय काही तुला कायमची सद्गती मिळेल असे वाटत नाही. मोगलांच्या घोड्यांनाही पाण्यात संताजी धनाजी दिसत असे काहीसे ऐकलेले आहे(चुभूद्याघ्या),त्याच चालीवर म्हणतो की तात्यालाही सदोदित 'देव'(प्रमोद देव नव्हे!) दिसण्याऐवजी वेलणकर दिसतात.. तात्या गेलाबाजार ३३कोटी देवांपैकी कुणा एकाचेही असे अखंड नामस्मरण जर का तू केले असतेस तर आत्तापर्यंत मोक्षपद मिळवले असतेस. काय? पटतंय काय गाववाल्यांनू? :))) तेव्हा आता तरी विचार कर!!!!!!!!!!!

जुना अभिजित गुरुवार, 10/11/2007 - 09:57
संत तात्याबांच्या इच्छेनुसार समस्त कावळेमंडळींनी पिंड शिवण्याचा कार्यक्रम पार पाडला आहे. http://www.saamana.com/2007/Oct/11/Link/Main1.htm मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

देवदत्त गुरुवार, 10/11/2007 - 11:52
चांगली बातमी आहे. फक्त एक शंका आली. आज पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी याच किनार्‍यावर तब्बल ९७४ कावळे उपस्थित होते. हे कसे काय मोजले? मोजणारे भलतेच कार्यक्षम बुवा ;)

In reply to by पुरणपोळी

विकेड बनी Wed, 10/17/2007 - 22:34
>>माझ्या कडे एक कोंबडा होता , त्याच नाव बादशाहा होतं........... हो का? माझ्याकडे एक गाढव होतं त्याचे नाव बिरबल.

In reply to by पुरणपोळी

धनंजय गुरुवार, 10/18/2007 - 01:02
बादशहा नावाच्या कोंबड्याच्याविषयी जयवंत दळवींनी एक कादंबरी लिहिली आहे. पुढे तिच्यावर हिंदी पिक्चर निघाला. मोठा ऐटदार कोंबडा - गोष्टीत पुढे खाल्ला गेला असे वाटते.

In reply to by पुरणपोळी

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 03/20/2008 - 21:12
आमच्या गावाला 'बादशहा बेंडके' नावाचा एक गवंडीकाम करणारा गडी होता. त्याच्या वडीलानी 'मुघले ए आझम' वरून प्रेरीत होऊन त्याचे नाव बादशहा ठेवले होते. तो पण हाक मारली की असेल तिथून यायचा. पुण्याचे पेशवे

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/20/2008 - 06:13
आजकाल मोबाईल नावाचा कोंबडा वेगवेगळ्या आवाजात आरवतो. मग तो मोबाईल आणि त्याचा मालक दोघांचाही गळा दाबायला हात शिवशिवतात. अवांतर: केसरीच्या वीणा पाटील एकदा हिमेशच्या सुस्वर 'आशिक बनाया आपने' ह्या भूपाळीने जाग्या झाल्या. त्यांनी मुलाला विचारले की इतक्या पहाटे तुला कोण फोन करतं? त्यावर त्यांच्या मुलाने आपल्या आईला जगात काहीच कळत नाही अश्या दृष्टीने पाहिले आणि म्हणाला, "आई तो रिंगटोन नाही, alarm आहे." > > धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...

विजुभाऊ Fri, 03/21/2008 - 11:53
दूरच्या एका कोपर्‍यात वेलणकरालाही चोरून डोळे पुसताना आमच्या वार्ताहारांनी बघितले! :)) तात्या हे वेलणकर कोण आहेत् हो?..मि पा वर वेलणकर आणि मनोगत असे दोन शब्द बरेचदा ऐकतो प्रस्तुत ग्रुहस्थ मि पा शी कसे काय संबंधीत आहेत ? किंवा मि पा च्या जन्मास कारणीभूत आहेत काय?( जसा कंस क्रुष्णाच्या मोठेपणास कारणीभूत होता..अप्रत्य्क्ष) बर्‍याच लेखात त्यांचा उल्लेख येतो.....सदर ग्रुहस्थ मि पा साठी अगदीच नगण्य असतील तर त्यांचा उल्लेख करु नये.मिपा च्या बर्‍याच सदस्याना त्यांच्याशी काहीही घेणेदेणे नाही.पण फार फार मोठे असतील तर त्यांचा परिचय मि पा कराना करुन द्यावा हीच प्रार्थना आपला...............अगदीच नगण्य नसलेला विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 12:40
तात्या हे वेलणकर कोण आहेत् हो?.. ते माझे मराठी आंतरजालातले गुरू आहेत! :) किंवा मि पा च्या जन्मास कारणीभूत आहेत काय? हो! :) जसा कंस क्रुष्णाच्या मोठेपणास कारणीभूत होता..अप्रत्य्क्ष) म्हणजे ते कंस आणि मी कृष्ण?!! :) हा हा हा, विजूभाऊ, तु सुद्धा अंमळ वेडझवाच दिसतोस! :) पण फार फार मोठे असतील तर त्यांचा परिचय मि पा कराना करुन द्यावा हीच प्रार्थना ठीक आहे, सवडीने केव्हातरी एक नाटक लिहिणार आहे, त्यात त्यांचा उल्लेख असेलच! तूर्तास, त्या नाटकातील वेलणकरच्या तोंडी असलेला शेवटचा संवाद लिहून तयार आहे तो इथे लिहितो..! :) "चल तात्या, आपण दोघे आता आपले जंगलात जाऊन राहू! पुरे झालं ते मनोगत अन् मिसळपाव! पैसा म्हणशील तर मलाही मनोगतापासून मिळवायचा नाही आणि तुलाही मिसळपावपासून मिळवायचा नाही! प्रसिद्धी म्हणशील तर मराठी आंतरजालीय दुनियेत तुलाही पुरेशी प्रसिद्धी मिळाली आणि मलाही मिळाली! तेव्हा आता इथे, या आंतरजालीय दुनियेत, फार थांबणे नको! तू माझ्या मनोगतावर होतास, मनोगतामुळे तुला थोडीफार बरीवाईट प्रसिद्धी मिळाली परंतु एक दिवस तू मला शिव्या देऊन, तमाशा करून मनोगत सोडलेस त्याचप्रमाणे दुसरा कुणेतरी तात्या तुझ्या मिसळपाववर निर्माण होईल आणि तोही एक दिवस तुला यथास्थित शिव्या देऊन मिसळपाव सोडून निघून जाईल! तेव्हा आत्ताच धडा घे आणि चल इथून! जंगलच्या राज्यात असलंच जर का आंतरजाल, तर तिथे दोघे मिळून मनोमिसळ डॉट कॉम सुरू करू! :) दोघेही एकमेकांच्या गळ्यात गळे घालून सावकाश विंगेत जातात आणि पडदा पडतो!
(समाप्त!)
आपला, (नाटककार!) तात्या:)

In reply to by विसोबा खेचर

आनंदयात्री Fri, 03/21/2008 - 12:47
षटकार !! तो पण नो बॉल वर .... आंतरजालिय नाट्यशिरोमणी - नटसम्राट तात्यासाहेब बेलवरकरांचा विजय असो ...

In reply to by विसोबा खेचर

प्रमोद देव Fri, 03/21/2008 - 15:00
तर तिथे दोघे मिळून मनोमिसळ डॉट कॉम सुरू करू! :) देव करो(पुन्हा... मी नाही. आता नेहमी नेहमी नाही सांगणार हां! लक्षात ठेवा सगळ्यांनी!!!!!) आणि तसेच घडो. तथास्तु म्हणतो.

तिमा Sun, 08/26/2012 - 11:07
एक कोंबडी घेऊनी संगे अपुल्या पिल्लांना शोधित होती खाणे अपुले हलवीत बहुमाना त्यांच्यापैकी एकच पिल्लू होते स्वच्छंदी दूर पळाले आईपासूनी साधुनिया संधी आकाशामधी तळपत होती एक भली घार तिने तयाला पकडून नेले निर्दय ती फार |
लेखनविषय:
लेखनप्रकार
आवडत्या प्राणी/पक्ष्यावरचा निबंध हा नावडत्या प्राणी/पक्ष्यावर अन्याय आहे आसे मनेका गांधी ला वाटते. मला सगळेच प्राणी आवडतात. प्राणी खुप चविष्ट लागतात. कोंबडी विशेषतः अधिक चविष्ट असल्याने माझ आवडता पक्षी आहे. कोंबडीपासुन वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. मला बनवता येत नाहीत पण खाता येतात. कोंबडी शाकाहारी असते. त्यामुळे मला तिचा आदर वाटतो. गांधीजी सुध्धा शाकाहारी होते म्हणुन मला त्यांचा सुध्धा आदर वाटतो. कोंबडीला ताप येतो. ताप आल्यावर माणसे पाणी उकळवून पितात. पण ताप आलेली कोंबडी चांगली उकळवून न घेता खाल्ली तर तो ताप माणसाला होऊन त्याच्यामुळे होणारा ताप कायमचा जाऊ शकतो.

...मला आठवण आहे !

केशवसुमार ·

लिखाळ Fri, 10/05/2007 - 20:43
मस्त ! मस्त ! सिगरेटिची ज्योत, अंतरिच्या खळबळीची इकडे झालेली खिडकीशी झटापट वगैरे फार मस्त..मूळ कविता वाचून त्या कल्पनांचा इथला अविष्कार (नेहमी प्रमाणेच) थक्क करणारा. दाराची अन् खिडकीचीही मनात गडबड आहे .. हे सर्वात आवडले. --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

सर्किट Sat, 10/06/2007 - 03:47
..हाच दिलासा! घरी जायची मला आठवण आहे ! वा ! वा ! हाच दिलासा, अपुला केश्या अजुनी फॉर्मात आहे ! - सर्किट

विसोबा खेचर Wed, 10/10/2007 - 09:26
दाराची अन् खिडकीचीही मनात गडबड आहे अन भिंतीशी सुरू कधीची माझी धडपड आहे ! * * * ...हाच दिलासा! घरी जायची मला आठवण आहे ! क्या बात है.... तात्या.

सुनील Sat, 12/13/2008 - 16:47
आधी वाटते केसु स्लंबरमधून बाहेर आला. पाहतो तो उत्खननातून काढलेली कविता! कविता छानच. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

राघव Mon, 12/15/2008 - 17:21
आधी वाटते केसु स्लंबरमधून बाहेर आला. असेच वाटले. कविता मस्तच!! मुमुक्षु

धम्मकलाडू Mon, 12/15/2008 - 14:18
इतर संकेतस्थळांवरील कवितांचे विडंबनही मिपावर प्रकाशित करू नये. निषेध! निषेध! "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मदनबाण Mon, 12/15/2008 - 16:29
जबराट..... केशवजी हम आपको मिस कररेला हुं.. (नविन विडंबनाच्या प्रतिक्षेत) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

लिखाळ Fri, 10/05/2007 - 20:43
मस्त ! मस्त ! सिगरेटिची ज्योत, अंतरिच्या खळबळीची इकडे झालेली खिडकीशी झटापट वगैरे फार मस्त..मूळ कविता वाचून त्या कल्पनांचा इथला अविष्कार (नेहमी प्रमाणेच) थक्क करणारा. दाराची अन् खिडकीचीही मनात गडबड आहे .. हे सर्वात आवडले. --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

सर्किट Sat, 10/06/2007 - 03:47
..हाच दिलासा! घरी जायची मला आठवण आहे ! वा ! वा ! हाच दिलासा, अपुला केश्या अजुनी फॉर्मात आहे ! - सर्किट

विसोबा खेचर Wed, 10/10/2007 - 09:26
दाराची अन् खिडकीचीही मनात गडबड आहे अन भिंतीशी सुरू कधीची माझी धडपड आहे ! * * * ...हाच दिलासा! घरी जायची मला आठवण आहे ! क्या बात है.... तात्या.

सुनील Sat, 12/13/2008 - 16:47
आधी वाटते केसु स्लंबरमधून बाहेर आला. पाहतो तो उत्खननातून काढलेली कविता! कविता छानच. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

राघव Mon, 12/15/2008 - 17:21
आधी वाटते केसु स्लंबरमधून बाहेर आला. असेच वाटले. कविता मस्तच!! मुमुक्षु

धम्मकलाडू Mon, 12/15/2008 - 14:18
इतर संकेतस्थळांवरील कवितांचे विडंबनही मिपावर प्रकाशित करू नये. निषेध! निषेध! "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मदनबाण Mon, 12/15/2008 - 16:29
जबराट..... केशवजी हम आपको मिस कररेला हुं.. (नविन विडंबनाच्या प्रतिक्षेत) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
लेखनविषय:
आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम कविता ......तुझी आठवण आहे ! ...मला आठवण आहे ! ..................................... अधी ड्राय डे आणि भरिला हे एकाकीपण आहे ...हाच दिलासा! घरी मित्राच्या खूप साठवण आहे ! मित्राकडे जाण्यास निघालो... प्रवास करतो आहे मंद पावले टाकीत पण हा ट्राफिक सरतो आहे सुरा पाहण्यासाठी अगदी व्याकुळ झालो आहे दूर वरूनी प्रवास करूनी इथे पोहचलो आहे भरले प्याले ! भरून प्याले सुरा चाखतो आहे... अखंड येथे हा मदिरेचा झरा वाहतो आहे समीप बॉटल घेऊन बसलो नको दुरावा आहे ! थकलो आता !

विरंगुळा

सहज ·

विकास गुरुवार, 10/04/2007 - 16:31
सहजराव विरंगुळा आवडला. यावरून (साधर्म्य नाही) "राम तुझी सीता माऊली" हा (मला आठवते त्या प्रमाणे) मच्छींद्र कांबळींचाच वग आठवला. मस्त होता तो. त्याचे शिर्षक गीत राम तेरी गंगा मैलीच्या चालीवर होते: "राम तुझी सीता माऊली चोरली, पापी रावणाने गोची केली..."! त्याची कथा पण "इनोव्हेटीव्ह" होती!

प्रमोद देव गुरुवार, 10/04/2007 - 16:53
पुन्हा एकदा लेखाचे संपादन करणे जरुरीचे आहे असे वाटते. त्याच्यावर योग्य संस्कार झाले तर ह्या लेखातला आशय नेमकेपणाने पोचण्यात 'सहजता' येईल. राम-सीता-लक्ष्मण-रावण ह्यांचे हे आधुनिक रुप आवडले.

In reply to by प्रमोद देव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/04/2007 - 18:51
विनोदी अभिनयातून ब-याचदा रामायण आणि महाभारतातील असे विविध प्रसंग पाहावयास मिळतात तरिही आज आपण एक चांगला प्रयत्न केला आहे. अशा लेखनातून काहीतरी विचार श्रोत्यांपर्यंत पोहचवता आला पाहिजे असे वाटते. आपल्याला आधूनिक काळातील एक विषय प्रसंग घेऊन रामायणाचा आधार घेत हाच प्रसंग अधिक रंगवताही आला असता, मात्र जो प्रसंग आणि संवाद रंगवला आहे तोही उत्तम रंगला आहे यात काही शंका नाही. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ( विनोदी संवादलेखनाचे कडक मास्तर )

राजे गुरुवार, 10/04/2007 - 19:37
हा हा.... "बोंबला! खरंच की! दादाला जर का खरंच काही झालं तर ही आपल्या गळ्यात! " हे मात्र जबरदस्तच वाक्य वरील सीन मधील. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

गुंडोपंत Fri, 10/05/2007 - 02:53
जियो!!! वा सहज राव! काय मस्त लिहिलेत! मजा आ गया! पण आता फक्त सुरुवातच झाली आहे. आम्हाला संपुर्ण रामायण हवे! आपले वेगळे रामायण भावले... असेही त्या संशोधन, इतिहास आणी संस्कृतवाल्यांनी मिसळपावाची पार वाट लावली आहे! प्रतिसाद द्यायचाही कंटाळा यायला लागला हो! अगदी अपचनच म्हणाना.... नुस्ता वास सुटलाय इकडे तिकडॅ! त्यापेक्षा तुमचा हा लेख म्हणजे एक सुखद झुळूक आहे! "लिखाणाला मिसळीचा सुवास आहे रामायणाचा हा कट्टा खास आहे." तेंव्हा, येवू द्या.... आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

नंदन Fri, 10/05/2007 - 03:25
गुंडोपंतांशी सहमत. अजून असेच लेख येऊदेत. बाय द वे - एकतर माझा टाईम खराब आहे अस परवाच माझ हस्ताक्षर पाहून तो फटकळ ऋषी म्हणाला होता., हे कोण बुवा? :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

आजानुकर्ण Fri, 12/26/2008 - 07:56
सहमत आहे. 'आम्ही पाचपुते' (गडकरी रंगायतनमधील स्फोट) किंवा 'यदाकदाचित' प्रमाणे आता अशा खेळकर लेखनावरही सनातनवाल्यांची वक्रदृष्टी गेली नाही म्हणजे मिळवली. नाहीतर भावना दुखावल्या म्हणून बोंबाबोंब करतील. आपला (हसरा) आजानुकर्ण

कोलबेर Fri, 10/05/2007 - 07:36
सहजराव ते सुवर्ण मॄग वगैरे काही नव्हते.. सितेला नेटवर 'विन ५०० डॉलर मेसिज कार्ड' अशी ऑफर दिसली होती.. संगणक आणि नेटचे फारसे ज्ञान नसल्यामुळे तिने सरळ मिसळपावरील राज साहेबांच्या मोफत दुकानात न जाता बिचार्‍या रामाला ह्या कामाला लावले आणि शेवटी पन्नास एक सर्व्हे भरल्यावर रामाच्या लक्षात आले," च्यायला, ही मृगरूपी ऑफर मायावी हाये की ! !!" काय म्हणता?? :-) - कोलबेर

लिखाळ Fri, 10/05/2007 - 15:20
वा ! सहजराव, आपण मस्तच विडंबन केलेत. लक्षमणाचे संवाद तर फार मजेदार. अजून लिहा मजा येईल :) --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

विसोबा खेचर Sun, 10/07/2007 - 15:21
सहजराव, तुमचं रामायण आवडलं. छान आहे, हलकंफुलकं आहे. संवाद आणि स्वगतंही मस्तच... औरभी लिख्खो.. आता तुम्हाला राम, लक्ष्मण, सीता वनवासाला निघण्यापूर्वीची एक कथा सांगतो.. राम आणि सीता, या दोघांनाच वनवासात जाताना पाहून लक्ष्मणही वनवासात येण्याकरता रामाकडे हट्ट धरतो. राम मनातल्या मनात म्हणतो, 'आला तिच्यायला कबाब मे हड्डी! आता जरा निवांतपणे सीतेसोबत वनवासातला एकांत एन्जॉय करीन तर ते नाही!' :) पण वर वर मात्र लक्ष्मणाला म्हणतो, "अरे तू कशाला उगाच येतो आहेस आमच्यासोबत त्या वनवासात? तुला उगाच का त्रास?" तेवढ्यात सीतामाई हळूच रामाला जरा बाजूला बोलावते आणि त्याच्या कानात कुजबुजते. "अहो एवढा येतो म्हणतो आहे तर येऊ दे की त्याला पण! तेवढाच जरा सोडाबिडा आणायला, चाखना आणायला आणि मला मच्छी साफ करून द्यायला उपयोगी पडेल!' :)) तात्या.

मदनबाण गुरुवार, 12/25/2008 - 19:57
अजून एक प्लॅस्टीक सर्जरी बाकी आहे म्हणून शूर्पणखा काही आली नाही बरोबर. इथे एक दिसतीय झोपडी बघू , खरच की ! तीच ती बाई. =)) ( कॉलिंग जटायु ऑन हेल्प लाईन) :D मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

विनायक पाचलग गुरुवार, 12/25/2008 - 20:10
छान लिहिलाय अगदी योग्य असेच लिखाण पुढे येत जावु दे आणि हो मर्यादेतले लिखाण आहे असावे ते एकदम भारी ठरेल

In reply to by विनायक पाचलग

टारझन Sat, 05/15/2010 - 21:10
>>आणि हो मर्यादेतले लिखाण आहे असावे ते एकदम भारी ठरेल "आणि हो" काळजाला भिडलेच .. पण प्रतिसादातली विरामचिन्हे अफलातुन आहेत. अवांतर : च्यायला हा लेख आधी वाचला असता तर आम्ही आमच्या लेखात अजुन हात मोकळे सोडुन लिहीलं असतं .. - भयानक पादलग

प्राजु Fri, 12/26/2008 - 03:54
वेगळा प्रयोग आवडला. त्या यदाकदाचित नाटकातल्या आधुनिक महाभारताची आठवण झाली. नाय नो नेव्हर... :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अनिल हटेला Fri, 12/26/2008 - 07:49
आधुनीक रामायण आवडले.. अजुनही बरेच लिहीता येइल.... रावण (मनात): - धीस इज सो इझी. :-D बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

छान. आवडले लेखन. पूर्वी प्रतिसाद लिहिलाच होता. आज पुन्हा आपले लेखन वाचून आनंद झाला. तेवढे अजून लेखनाचे मनावर घ्या....! धागा वर आणल्याबद्दल धन्यू.....! :) -दिलीप बिरुटे [सहजचा मित्र]

शुचि Sun, 05/16/2010 - 00:58
आई शप्पत!!!! ह ह पु वा सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

अस्मी Mon, 05/17/2010 - 12:29
मस्त लिहिलंय...:) मज्जा आली
अजून एक प्लॅस्टीक सर्जरी बाकी आहे म्हणून शूर्पणखा काही आली नाही बरोबर
=)) =)) *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* - अस्मिता

=)) =)) हा हा हा मस्त हो सहजराव. हे वाचुन एक जुना पुराणा जोक आठवला := भिक्षा वाढायला आलेल्या स्त्रीचा हात धरुन रावण म्हणतो "हा हा हा मी याचक नाही रावण आहे !" स्त्री :- ही ही ही मी पण सीता नाही कामवाली आहे ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by गणपा

नाना चेंगट Wed, 06/20/2012 - 13:26
त्यांचे जुने जाणते सोबती नसल्याने ते मुके मुके झाले असावेत. काही जाणकारांच्या मते जुन्यांपैकी काही जणांनी वर्तमानपत्रात आणि मासिकात रतीब सुरु केला आहे त्यामुळे तिकडच्या पावलीची सवय लागली आहे ;)

विकास गुरुवार, 10/04/2007 - 16:31
सहजराव विरंगुळा आवडला. यावरून (साधर्म्य नाही) "राम तुझी सीता माऊली" हा (मला आठवते त्या प्रमाणे) मच्छींद्र कांबळींचाच वग आठवला. मस्त होता तो. त्याचे शिर्षक गीत राम तेरी गंगा मैलीच्या चालीवर होते: "राम तुझी सीता माऊली चोरली, पापी रावणाने गोची केली..."! त्याची कथा पण "इनोव्हेटीव्ह" होती!

प्रमोद देव गुरुवार, 10/04/2007 - 16:53
पुन्हा एकदा लेखाचे संपादन करणे जरुरीचे आहे असे वाटते. त्याच्यावर योग्य संस्कार झाले तर ह्या लेखातला आशय नेमकेपणाने पोचण्यात 'सहजता' येईल. राम-सीता-लक्ष्मण-रावण ह्यांचे हे आधुनिक रुप आवडले.

In reply to by प्रमोद देव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/04/2007 - 18:51
विनोदी अभिनयातून ब-याचदा रामायण आणि महाभारतातील असे विविध प्रसंग पाहावयास मिळतात तरिही आज आपण एक चांगला प्रयत्न केला आहे. अशा लेखनातून काहीतरी विचार श्रोत्यांपर्यंत पोहचवता आला पाहिजे असे वाटते. आपल्याला आधूनिक काळातील एक विषय प्रसंग घेऊन रामायणाचा आधार घेत हाच प्रसंग अधिक रंगवताही आला असता, मात्र जो प्रसंग आणि संवाद रंगवला आहे तोही उत्तम रंगला आहे यात काही शंका नाही. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ( विनोदी संवादलेखनाचे कडक मास्तर )

राजे गुरुवार, 10/04/2007 - 19:37
हा हा.... "बोंबला! खरंच की! दादाला जर का खरंच काही झालं तर ही आपल्या गळ्यात! " हे मात्र जबरदस्तच वाक्य वरील सीन मधील. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

गुंडोपंत Fri, 10/05/2007 - 02:53
जियो!!! वा सहज राव! काय मस्त लिहिलेत! मजा आ गया! पण आता फक्त सुरुवातच झाली आहे. आम्हाला संपुर्ण रामायण हवे! आपले वेगळे रामायण भावले... असेही त्या संशोधन, इतिहास आणी संस्कृतवाल्यांनी मिसळपावाची पार वाट लावली आहे! प्रतिसाद द्यायचाही कंटाळा यायला लागला हो! अगदी अपचनच म्हणाना.... नुस्ता वास सुटलाय इकडे तिकडॅ! त्यापेक्षा तुमचा हा लेख म्हणजे एक सुखद झुळूक आहे! "लिखाणाला मिसळीचा सुवास आहे रामायणाचा हा कट्टा खास आहे." तेंव्हा, येवू द्या.... आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

नंदन Fri, 10/05/2007 - 03:25
गुंडोपंतांशी सहमत. अजून असेच लेख येऊदेत. बाय द वे - एकतर माझा टाईम खराब आहे अस परवाच माझ हस्ताक्षर पाहून तो फटकळ ऋषी म्हणाला होता., हे कोण बुवा? :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

आजानुकर्ण Fri, 12/26/2008 - 07:56
सहमत आहे. 'आम्ही पाचपुते' (गडकरी रंगायतनमधील स्फोट) किंवा 'यदाकदाचित' प्रमाणे आता अशा खेळकर लेखनावरही सनातनवाल्यांची वक्रदृष्टी गेली नाही म्हणजे मिळवली. नाहीतर भावना दुखावल्या म्हणून बोंबाबोंब करतील. आपला (हसरा) आजानुकर्ण

कोलबेर Fri, 10/05/2007 - 07:36
सहजराव ते सुवर्ण मॄग वगैरे काही नव्हते.. सितेला नेटवर 'विन ५०० डॉलर मेसिज कार्ड' अशी ऑफर दिसली होती.. संगणक आणि नेटचे फारसे ज्ञान नसल्यामुळे तिने सरळ मिसळपावरील राज साहेबांच्या मोफत दुकानात न जाता बिचार्‍या रामाला ह्या कामाला लावले आणि शेवटी पन्नास एक सर्व्हे भरल्यावर रामाच्या लक्षात आले," च्यायला, ही मृगरूपी ऑफर मायावी हाये की ! !!" काय म्हणता?? :-) - कोलबेर

लिखाळ Fri, 10/05/2007 - 15:20
वा ! सहजराव, आपण मस्तच विडंबन केलेत. लक्षमणाचे संवाद तर फार मजेदार. अजून लिहा मजा येईल :) --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

विसोबा खेचर Sun, 10/07/2007 - 15:21
सहजराव, तुमचं रामायण आवडलं. छान आहे, हलकंफुलकं आहे. संवाद आणि स्वगतंही मस्तच... औरभी लिख्खो.. आता तुम्हाला राम, लक्ष्मण, सीता वनवासाला निघण्यापूर्वीची एक कथा सांगतो.. राम आणि सीता, या दोघांनाच वनवासात जाताना पाहून लक्ष्मणही वनवासात येण्याकरता रामाकडे हट्ट धरतो. राम मनातल्या मनात म्हणतो, 'आला तिच्यायला कबाब मे हड्डी! आता जरा निवांतपणे सीतेसोबत वनवासातला एकांत एन्जॉय करीन तर ते नाही!' :) पण वर वर मात्र लक्ष्मणाला म्हणतो, "अरे तू कशाला उगाच येतो आहेस आमच्यासोबत त्या वनवासात? तुला उगाच का त्रास?" तेवढ्यात सीतामाई हळूच रामाला जरा बाजूला बोलावते आणि त्याच्या कानात कुजबुजते. "अहो एवढा येतो म्हणतो आहे तर येऊ दे की त्याला पण! तेवढाच जरा सोडाबिडा आणायला, चाखना आणायला आणि मला मच्छी साफ करून द्यायला उपयोगी पडेल!' :)) तात्या.

मदनबाण गुरुवार, 12/25/2008 - 19:57
अजून एक प्लॅस्टीक सर्जरी बाकी आहे म्हणून शूर्पणखा काही आली नाही बरोबर. इथे एक दिसतीय झोपडी बघू , खरच की ! तीच ती बाई. =)) ( कॉलिंग जटायु ऑन हेल्प लाईन) :D मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

विनायक पाचलग गुरुवार, 12/25/2008 - 20:10
छान लिहिलाय अगदी योग्य असेच लिखाण पुढे येत जावु दे आणि हो मर्यादेतले लिखाण आहे असावे ते एकदम भारी ठरेल

In reply to by विनायक पाचलग

टारझन Sat, 05/15/2010 - 21:10
>>आणि हो मर्यादेतले लिखाण आहे असावे ते एकदम भारी ठरेल "आणि हो" काळजाला भिडलेच .. पण प्रतिसादातली विरामचिन्हे अफलातुन आहेत. अवांतर : च्यायला हा लेख आधी वाचला असता तर आम्ही आमच्या लेखात अजुन हात मोकळे सोडुन लिहीलं असतं .. - भयानक पादलग

प्राजु Fri, 12/26/2008 - 03:54
वेगळा प्रयोग आवडला. त्या यदाकदाचित नाटकातल्या आधुनिक महाभारताची आठवण झाली. नाय नो नेव्हर... :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अनिल हटेला Fri, 12/26/2008 - 07:49
आधुनीक रामायण आवडले.. अजुनही बरेच लिहीता येइल.... रावण (मनात): - धीस इज सो इझी. :-D बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

छान. आवडले लेखन. पूर्वी प्रतिसाद लिहिलाच होता. आज पुन्हा आपले लेखन वाचून आनंद झाला. तेवढे अजून लेखनाचे मनावर घ्या....! धागा वर आणल्याबद्दल धन्यू.....! :) -दिलीप बिरुटे [सहजचा मित्र]

शुचि Sun, 05/16/2010 - 00:58
आई शप्पत!!!! ह ह पु वा सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

अस्मी Mon, 05/17/2010 - 12:29
मस्त लिहिलंय...:) मज्जा आली
अजून एक प्लॅस्टीक सर्जरी बाकी आहे म्हणून शूर्पणखा काही आली नाही बरोबर
=)) =)) *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* - अस्मिता

=)) =)) हा हा हा मस्त हो सहजराव. हे वाचुन एक जुना पुराणा जोक आठवला := भिक्षा वाढायला आलेल्या स्त्रीचा हात धरुन रावण म्हणतो "हा हा हा मी याचक नाही रावण आहे !" स्त्री :- ही ही ही मी पण सीता नाही कामवाली आहे ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by गणपा

नाना चेंगट Wed, 06/20/2012 - 13:26
त्यांचे जुने जाणते सोबती नसल्याने ते मुके मुके झाले असावेत. काही जाणकारांच्या मते जुन्यांपैकी काही जणांनी वर्तमानपत्रात आणि मासिकात रतीब सुरु केला आहे त्यामुळे तिकडच्या पावलीची सवय लागली आहे ;)
लेखनविषय:
लेखनप्रकार
सध्याच्या हॉट टॉपिक "स्त्री वादा"वर एका चर्चेत तिकडे पलीकडे रामायणातील एका प्रसंगात सीता, बिचार्‍या लक्ष्मणाला काहीतरी वाईट बोलली ("लंपट माणसा! राम मेला तर मी तुला मिळेन अशी अभिलाषा बाळगतोस"?) असा उल्लेख आला आहे. आता नेमके आठवत नाही पण एका लेखात (बहुदा 'अंतू बर्वा' मध्ये असावे ) पु.लं नी पण प्रतिकूल परिस्थितीत विनोदाचे कवच वापरून तोंड कसे द्यायचे हे दाखवले आहे.. इतके अपमानास्पद बोलणे ऐकायला लागले तर आपण विनोदाने ते माईल्ड कसे करू शकू ?माझ्या डोक्यात उठलेले हे विचार आणि त्यावर सूचलेले हे स्फूट..जरा दोन घटका करमणूक. ह.घ्या. हे सर्व काल्पनिक आहे, कशाशी साम्य असल्यास निव्वळ योगायोग समजावा.

कूल इट - बियॉन लॉमबोर्ग

कोलबेर ·

सर्किट गुरुवार, 10/04/2007 - 22:26
जागतिक तापवृद्धीच्या वादविवादात दोन्ही बाजू आपले संतुलन "खो बैठी है", हे अगदी मान्य. क्योटो कराराला मान्यता न दिल्याने अम्मेरिकेवर पर्यावरणवाद्यांची आगपाखड साहजिकच आहे. पण अनाठायी आहे, असे वातते. बाली मध्ये करार होतो का, आणि त्याचे स्वरूप क्योटोपेक्षा काय वेगळे असेल, ह्याची वाट पाहतोय. मला लॉमबर्ग ह्यांचे विचार पटले, हे सांनल. - (संतुलित) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

नंदन Fri, 10/05/2007 - 03:40
लॉमबोर्ग यांनी मांडलेले विचार पटले. टोकाची भूमिका न घेता, आपल्यासमोर असलेल्या समस्येला तोंड कसे द्यावे याचा उत्तम वस्तुपाठ म्हणता येईल. थोडे विषयांतर होईल, पण सर्किट यांनी केलेल्या निरीक्षणावरुन स्कॉट 'डिल्बर्ट' ऍडम्सच्या अनुदिनीवरील हा लेख आठवला. कॉग्निटिव्ह डिझॉनन्स [याला विदा द्विधा म्हणता येईल का? :)] हे यामागचे कारण आहे, असे त्याचे म्हणणे आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

सर्किट Fri, 10/05/2007 - 03:50
म्हणजे संकुचित विचारधारा. मला माहिती आहे तेच सत्य, त्याचे दुसरे स्पष्टीकरण असूच शकत नाही, असे वाटणे. आपण हे आजूबाजूला नेहमी बघतो. सर्व चर्चांमध्ये हे दिसतेच. बेसनलाडूंनी आधी लिहिल्याप्रमाणे आपण चर्चांत ऑब्जेक्टिव्हिझम आणू शकत नाही, ह्याचे कारण कॉग्निटिव्ह डिझोनन्स. - (कॉग्निटिव्हली रेझोनंट) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Sat, 10/06/2007 - 01:34
>>जागतिक तापवृद्धीच्या वादविवादात दोन्ही बाजू आपले संतुलन "खो बैठी है" अमेरिकेत एकूणच विचारधारांचे ध्रुवीकरण इतके जास्त आहे की नुसते तापवृद्धीच नव्हे तर बहुतांश वादविवादात दोन्ही बाजू आपले संतुलन "खो बैठी है" असेच वाटते.

In reply to by कोलबेर

विकास Sat, 10/06/2007 - 01:36
अमेरिकेत एकूणच विचारधारांचे ध्रुवीकरण इतके जास्त आहे की नुसते तापवृद्धीच नव्हे तर बहुतांश वादविवादात दोन्ही बाजू आपले संतुलन "खो बैठी है" असेच वाटते. हा सारांश पटतो.

In reply to by विकास

नंदन Sun, 10/07/2007 - 01:01
येथे वाचता येईल. गायींच्या ढेकरांतून बाहेर पडणार्‍या मिथेन गॅसमुळे ग्लोबल वॉर्मिंग होत असल्याने, त्यांच्या खाण्यात मेदयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवून याचा परिणाम कमी करता येईल का; या दृष्टीने संशोधन सुरु आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

विकास Fri, 10/05/2007 - 05:52
या विषयावर बरेच काही लिहीता येईल पण थोडक्यातः सर्वप्रथम, यात मी पर्यावरणवादी म्हणून लिहीत नाही आहे (कारण तसा मी नाही आणि त्या संदर्भात माझे विचार त्यांच्यापेक्षा कधी कधी भिन्न असतात). पण या भागात थोडेफार काम करणारा म्हणून नक्की लिहीत आहे. सर्कीटसाहेबांनी म्हणलेल्या बालीला काय होईल याची थोडी कल्पना आहे कारण त्याला प्रिल्यूड असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या "पर्यावरण बदल आणि त्याचे परीणाम" या संदर्भातील अधिवेशनास मी उपस्थीत होतो आणि त्यात झालेल्या ठरावास संमत करण्यात सहभागी होतो. या आधीवेशनाचे कारण जगभरच्या २०० शास्त्रज्ञांनी गेल्या सहा महीन्यात टप्याटप्याने जी अनुमाने मांडली आहेत त्यावर आधारीत प्रश्नाचे गांभिर्य लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणिसांनी हे आधिवेशन आयोजीत केले होते. त्या नंतरच्या २ आठवड्यातच त्यांनी जगभरच्या नेत्यांसाठी पण एकदिवसाचा कार्यक्रम ठेवला होता, त्याला कामामु़ळे ऑबझर्वर म्हणून जाऊ शकलो नाही, पण काय घडले याची थोडीफार कल्पना आहे. हा विषय जसा शास्त्रज्ञांना महत्वाचा आणि गंभिर वाटतो तसेच त्याचे राजकीय, धंदेवाईक (बिझिनेस या अर्थाने), सामजीक, धार्मीक (हो धार्मीक पण मला धक्का बसला!) फायदे घेतले जात आहेत. पण म्हणून हा प्रश्न काही कमी गंभीर होत नाही...यातील प्रत्येक गोष्टीवर वेगवेगळा लेख होऊ शकेल! भारत आणि चीन या देशांनी केवळ क्लायमेट चेंज म्हणून नाही तर स्वत:च्या लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी म्हणून पण पर्यावरणाचा प्रामाणीक विचार करायला हवा असे वाटते. लॉमबर्ग आणि त्यांच्या विचारावर नंतर प्रतिसाद लिहीन पण थोडी माहीती: ----------- मूळ संदर्भः http://en.wikipedia.org/wiki/List_of_countries_by_carbon_dioxide_emissions_per_capita#Notes (ओरेगॉन नॅशनल लॅब) अमेरिकेचे पर कॅपिटा कार्बन एमिशन १९९० मधील १८.९ तर २००४ २०.४ चीनचे पर कॅपिटा कार्बन एमिशन १९९० मधील २.१ तर २००४ ३.८४ भारताचे पर कॅपिटा कार्बन एमिशन १९९० मधील ०.८ तर २००४ १.२ ------------ अमेरिकेच्या नकाशात कार्बन एमिशनसंदर्भात किती देश बसू शकतात यावर खालील मॅप बघितल्यास या देशात किती "वेस्ट/वाया जाणे" होते ते कळेलः संदर्भ -------------- कॅलीफोर्नीयाचा नंबर (जर स्वतंत्र राष्ट्र धरले तर) वर लागतो. तुर्त मला समान युनीटस मधे माहीती न मिळल्याने आत्ता लिहीलेली नाही. ________ >>>त्यामुळे कॅलीफॉरनियातील निवडक श्रीमंत लोकांनी सोलर पॅनेल बसवून त्याचा फायदा काहीच होणार नाही . संबंध फक्त सोलर पॅनेल्स बसवण्याचा नाही तर राहणीमान (लाईफ स्टाईल कशी आहे) कसे आहे याच्याशी आहे. त्या संदर्भात बर्‍याच गोष्टी बदलता येऊ शकतात. _________ >>>त्यावर पैसा खर्च करण्याऐवजी पर्यायी इंधनाचे स्रोत (उदा. सूर्य उर्जा) हे अश्म इंधनाला स्पर्धा करू शकतील अश्या स्वस्त दरात उपलब्ध होण्यासाठी त्यावरील संशोधनावर करणे जास्त गरजेचे आहे. अगदी बरोबर आहे, पण त्याच बरोबर पब्लीक ट्रान्स्पोर्टेशनला चालना, अर्बन स्प्रॉल (वस्तीची घनता तुरळक करणे), कोळसा आणि खनीज तेलांना सबसिडी पण तेच रेल्वे गाड्या बंद करण्याचे धोरण असे अनेक प्रकार आहेत जे थांबवणे गरजेचे आहे आणि शक्य ही आहे. याबाबतीत एक उदाहरण सांगतो. समरव्हील मॅसेच्युसेट्स या गावात १९७२ च्या सुमारास "कर्बसाईड रिसायक्लिंग"चा प्रयोग केला गेला. ऐकीव माहीती प्रमाणे तो संपूर्ण अमेरिकेतील पहीला प्रयोग होता. अर्थातच असफल झाला आणि त्यावेळेस जो हे काम रिसर्च म्हणून करत होता आणि जो नंतर त्याच गावात डिपिडब्ल्यू चा डायरेक्टर झाला त्याने अनुमान काढले की "कर्बसाईड रिसायक्लिंग" कधी शक्यच होणार नाही. पुढे गरजा आणि कायदे बदलले. रिसायकल होऊ शकणार्‍या गोष्टी कचर्‍यात टाकायला बर्‍याच ठिकाणी बंदी आणली. आपोआप एक बाजारपेठ तयार झाली आणि आज काय होते ते सांगायला नको.... >>>तसाच आणखी एक विचार म्हणजे, ह्या क्योटो प्रकल्प अंमलात आल्यावर दरवर्षी एका ध्रुवीय अस्वलाचा जीव वाचू शकतो पण आज दर वर्षी हजारो अस्वले शिकार करून मारली जातात तेव्हा अस्वलांच्या संवर्धनासाठी आधी ह्या शिकारीवर उपाय करायला नको का? दोन चुका मिळून एक बरोबर होत नसते हा जुना सिद्धांत येथेपण लागू आहे. ----- धन्यवाद

In reply to by विकास

सर्किट Fri, 10/05/2007 - 10:25
विकासराव, आपल्याशी एका विषयावर पूर्णपणे सहमत आहे, तो म्हणजे "पर्यावरण हा गंभीर विषय आहे". त्याविषयी बोलताना/लिहिताना गंभीर व्हायला हवे. ह्याविषयी क्रॉस डिसिप्लिनरी चर्चा व्हायला हवी, कारण ह्यात, भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र, (आपल्याला आश्चर्य वाटल्याप्रमाणे, धर्म), जीवशास्त्र, तत्वज्ञान हे सगळे विषय अंतर्भूत आहेत. ह्या सर्व मुद्यांचा विचार करून जागतिक तापवृद्धीची कारणे आणि ते थांबवण्यासाठी उपाय, हे शोधायला हवेत. पण आधी, एन्व्हायरनमेंटलिस्ट लोक ही तापवृद्धी जगाचा विनाश करेल असे छाती ठोकून सांगताहेत, ते खरे आहे का, ह्यावर विचार विमर्श हवा. १००० वर्षांपूर्वी सध्यापेक्षाही जास्त तापवृद्धी झाली, ती का ? तिचे काय दुष्परिणाम झाले ? ह्या प्रश्नांची उत्तरे आजवर कुणीही दिलेली ऐकिवात नाहीत. समजा पुढल्या पन्नास वर्षांत आणखी एक फुटाने समुद्राची पातळी वाढली, तर पृथ्वीवर काय परिणाम होतील ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विकास Fri, 10/05/2007 - 21:07
>>>पण आधी, एन्व्हायरनमेंटलिस्ट लोक ही तापवृद्धी जगाचा विनाश करेल असे छाती ठोकून सांगताहेत, ते खरे आहे का, ह्यावर विचार विमर्श हवा. मी सुरवातीस म्हणल्याप्रमाणे स्वतःला एन्व्हायरनमेंटलिस्ट समजत नाही (आणि स्थानीक एन्व्हायरनमेंटलिस्ट लोकं पण मला तसे समजत नाहीत, पण तरी माझ्यावर विश्वास ठेवतात!). माझ्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे २०० शास्त्रज्ञांनी जो रिपोर्ट तयार केला आहे त्यात ते एन्व्हायरनमेंटलिस्ट म्हणून काम करत नाहीत तर शास्त्रीय दृष्टीकोन म्हणून संशोधन करत आहेत. बरं हे आत्ताचे संशोधन झाले, तसे गेले २-३ दशके हळू हळू संशोधन वाढतच गेले आहे. त्यावर शास्त्रीय वाद घालायच्या ऐवजी शंका घेऊन वाद घातला जातो. विचार करा, की आज ह्या शास्त्रज्ञांचे आपण ऐकले तर त्यांना आर्थीक फायदा किंवा कसलाच फायदा होणार नाही आहे. पण तेच जर या विज्ञानाला वोरोध करणार्‍या तेलकंपन्यांचे (त्यांनी अनुदान केलेल्या लोकांकडून - बियॉन लॉमबोर्ग बद्दल मी नंतर माहीती पडताळल्यावर लिहीन) ऐकले तर त्याचा आर्थीक फायदा त्यांना नक्कीच होणार आहे. तेंव्हा कोणाचे "स्वार्थ पणाला लागलेत" ज्यामुळे कोण खोटे बोलण्यास उद्युक्त होईल याचा विचार केल्यास बरे होईल. १००० वर्षांपूर्वी सध्यापेक्षाही जास्त तापवृद्धी झाली, ती का ? तिचे काय दुष्परिणाम झाले ? ह्या प्रश्नांची उत्तरे आजवर कुणीही दिलेली ऐकिवात नाहीत. हे घ्या - National Oceanic and Atmospheric Administration US Department of Commerce: Paleoclimatology Webpage :
Several periods of warmth (listed below) have been hypothesized to have occurred in the past. However, upon close examination of these warm periods, it becomes apparent that these periods of warmth are not similar to 20th century warming for two specific reasons: 1. The periods of hypothesized past warming do not appear to be global in extent, or 2. The periods of warmth can be explained by known natural climatic forcing conditions that are uniquely different than those of the last 100 years. Several commonly cited periods of warmth are as follows: * The so-called "Medieval Warm Period" (ca., 9th to 14th centuries) * The so-called mid-Holocene "Warm Period" (ca. 6,000 years ago) * The penultimate interglacial period (ca. 125,000 years ago) * The mid-Cretaceous Period (era?) (ca. 120-90 million years ago) The latest peer-reviewed paleoclimatic studies appear to confirm that the global warmth of the 20th century may not necessarily be the warmest time in Earth's history, what is unique is that the warmth is global and cannot be explained by natural forcing mechanisms.
समजा पुढल्या पन्नास वर्षांत आणखी एक फुटाने समुद्राची पातळी वाढली, तर पृथ्वीवर काय परिणाम होतील ? खालच्या चित्रात आपल्याला हवे असलेले उत्तर मिळेल अशी आशा करतो: Population, area and economy affected by a 1 m sea level rise (global and regional estimates, based on today's situation) UNEP/GRID-Arendal library of graphics resources धन्यवाद

In reply to by विकास

सर्किट Fri, 10/05/2007 - 23:03
विकासराव, धन्यवाद. आपण दिलेल्या दुव्यांचा अभ्यास सुरू आहे. अवांतरः गेल्या वर्षात शोधयंत्रांच्या क्षेत्रात एक "सोशल सर्च" नावाचे खूळ सुरू आहे. म्हणजे सर्च एंजिनद्वारे (अल्गॉरिथमने) निकाल देण्या ऐवजी, खर्‍या खुर्‍या हाडामासाच्या लोकांची मदत घ्यायची. माझ्या प्रश्नांना आपण दिलेली उत्तरे कुठल्याही सर्च एंजिन वरून मिळाली नसती. त्यामुळे हे खूळ नसून ह्या संकल्पनेत काहीतरी दम आहे, हेच सिद्ध झाले आहे. गूगलवर मात करायला याहूला (त्यांच्या यूझर्सच्या मदतीने) अद्याप खूप स्कोप आहे, असा विश्वास वाटतो. पुन्हा एकदा, धन्यवाद. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विकास Sun, 10/07/2007 - 06:15
माझ्या प्रश्नांना आपण दिलेली उत्तरे कुठल्याही सर्च एंजिन वरून मिळाली नसती.... धन्यवाद, असा अनुभव मला पण आलेला आहे. असो. माझ्या कामानिमित्तच्या लेखनासाठी दुवे शोधत असताना असाच एक अचानक युएनइपी चा दुवा मिळाला. त्यातील खालील चित्र वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड साध्या पद्धतीत सांगते आणि ते चर्चे संदर्भात बेसीक माहीती देईल असे वाटल्यामुळे येथे देत आहे. Atmospheric CO2 has increased from a pre-industrial concentration of about 280 ppmv to about 367 ppmv at present (ppmv= parts per million by volume). CO2 concentration data from before 1958 are from ice core measurements taken in Antarctica and from 1958 onwards are from the Mauna Loa measurement site. The smooth curve is based on a hundred year running mean. It is evident that the rapid increase in CO2 concentrations has been occurring since the onset of industrialization. The increase has closely followed the increase in CO2 emissions from fossil fuels. (http://www.grida.no/climate/vital/07.htm)

In reply to by विकास

सहज Sun, 10/07/2007 - 21:23
वर बरेच नकाशे दाखवण्यात आले आहेत. सोशल सर्च करून माझ्याकडे जर्मनीतून आलेला नकाशा खाली देत आहे. अमेरिकेच्या बहूसंख्य लोकांना हाच नकाशा बर्‍यापैकी माहीती आहे. त्यामूळे माफ करा पण तुमचे सर्व नकाशे बिनकामाचे ठरत आहेत. american world map ------------------------------------------------------------------ एका विदुषीच्या मते अमेरिकेत सध्या नकाशांची कमी आहे म्हणून ही सोय.

In reply to by सहज

सर्किट Mon, 10/08/2007 - 16:24
उच्च !!! (पण नायकी आणि मायक्रोसॉफ्ट फ्याक्टर्‍यांची अदलाबदल झाली आहे. आणि क्यानडा "मूज हेड्स", "माउस हेड्स" नाही.) - सर्किट

In reply to by कोलबेर

सर्किट Tue, 10/09/2007 - 05:46
क्यानेडामध्ये मूज हा प्राणी मुबलक संख्येत आढळतो. त्यामुळे क्यानेडियन लोकांना चिदवताना मूजहेड्स असे म्हणतात. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Tue, 10/09/2007 - 05:58
.. 'माउस हेड' टाकुन सर्च केला असता ह्याच चित्रावर चाललेली ही मस्त चर्चा पहायला मिळाली. त्यातल्या शेवटून दुसर्‍या प्रतिसादातील थियरी पण वाचण्याजोगी आहे :-)

In reply to by विकास

सर्किट Mon, 10/08/2007 - 23:13
वरील आलेखात एक विमान ट्विन टॉवर्सच्या दिशेने जाताना दिसते आहे. हा योगायोग आहे का ? की यू एन ई पी मधील कुणाला अमेरिकेतील काळ्याकुट्ट दिवसाची यावरून आठवण करून द्यायची आहे ? - (अचंभित) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विकास Tue, 10/09/2007 - 05:15
वरील आलेखात एक विमान ट्विन टॉवर्सच्या दिशेने जाताना दिसते आहे. हा योगायोग आहे का ? की यू एन ई पी मधील कुणाला अमेरिकेतील काळ्याकुट्ट दिवसाची यावरून आठवण करून द्यायची आहे ? एक म्हणजे ती न्यू यॉर्कची स्काय लाईन नाही वाटत. दुसरे म्हणजे ते चित्र युनिव्हर्सिटी ऑफ कॅलीफोर्नीयाच्या संशोधकांनी काढले आहे, तेंव्हा "चावटपणा" असायची शक्यता कमी वाटते. तीसरे म्हणजे, नक्की करू शकलो नसलो तरी, या चित्रात कार्बन डायऑक्साईड हा वातावरणात कुठपासून ते किती उंचावर गेला आहे हे दाखवले आहे असे वाटते.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Fri, 10/05/2007 - 21:51
>>समजा पुढल्या पन्नास वर्षांत आणखी एक फुटाने समुद्राची पातळी वाढली, तर पृथ्वीवर काय परिणाम होतील ? ह्याचे उत्तरे लॉमबोर्ग ह्यांनी मुलाखतीत दिले होते. पुढील पन्नास वर्षात समुद्राची पातळी वाढण्या आधी गेल्या शतकात १ फुटाने वाढलेली आहे आणि त्यामुळे कसलेही प्रलय आलेले नाही. १९ व्या शतकातील सर्वात भीषण घटना कोणत्या असे विचारले असता बहुतांश लोक महायुद्ध, सुनामी, कॅटरीना अशी उदाहरणे देतील पण समुद्राची फुटभर वाढलेली पातळी असे उत्तर ऐकायला मिळणार नाही. अर्थात त्याने नुकसान हे होणारच आहे पण त्याचा सध्या जास्तच बाऊ केला जात आहे. एड्स सारखे जीवघेणे रोग, युद्ध ह्यामधुन मधुन होणारी हानी कितीतरी जास्त आहे.

In reply to by कोलबेर

विकास Fri, 10/05/2007 - 22:11
अर्थात त्याने नुकसान हे होणारच आहे पण त्याचा सध्या जास्तच बाऊ केला जात आहे. एड्स सारखे जीवघेणे रोग, युद्ध ह्यामधुन मधुन होणारी हानी कितीतरी जास्त आहे. हे मान्यच आहे. बाऊ केला जात आहे हा जो भाग आहे त्या संदर्भात मी सुरवातीस त्यावरून चालू असलेल्या राजकारणाचा उल्लेख केला होता. त्याचे समर्थन मी पण करत नाही आहे. ...बहुतांश लोक महायुद्ध, सुनामी, कॅटरीना अशी उदाहरणे देतील पण समुद्राची फुटभर वाढलेली पातळी असे उत्तर ऐकायला मिळणार नाही. दृश्य परीणामातून होणारी ही कदीही जास्त वाटते. उ.दा. विमान कंपन्या कायम म्हणतात की रस्त्यावरील अपघातात होणारी जीवीतहानी ही विमानापेक्षा जास्त असते आणि ते खरे पण आहे. पण लोकांना धसका बसतो तो विमानाचा... पर्यावरणातील बदलाचे परीणाम हे आत्तातरी अदृश्य आहेत त्यामुळे ते मान्य करायला सर्वसामान्यपणे अवघड जाते. एक परीणाम हा पाण्याचा आणि जमिनीच्या नापिक पणाशी संबधीत आहे. आता हळू हळू असे म्हणायला लागले आहेत की अफ्रिकेतील डार्फर भागात जे अमनुष हत्यांकांड चालू आहे त्याचे मूळ हे पर्यावरणीय बदल होत असलेला दुष्काळ आहे. बीबीसी दुवा: ब्रिटीश सरकार प्रतिनिधी वॉशिंग्टन पोस्ट दुवा: यु एन जनरल सेक्रेटरी बॅन की मून थोडक्यात माझे म्हणणे इतकेच आहे की अमेरिकेस (८०-९०% जगातील प्रदुषण करणारा देश) बरेच काही करता येण्यासारखे आहे ज्याने अर्थीक दृष्ट्या काही बिघडणार नाही. आणि त्यात पण गंमत बघा: घराच्या कर्जात गडबडी झाल्या बिलईयन्स डॉलर्स (आर्म) गेले तर लगेच सोडवायला पळतात, शेअर मार्केट मधे गडबडी झाल्या, बिलीयन्स बुडाले, इंटरेस्ट रेट कमी करणार, तेच विमान कंपन्यांच्या बाबतीत, इराक युद्धाबद्दलतर $$ किती ते विचारूच नका! पण पर्यावरण हाशब्द आला की इकॉनॉमीच्या नावाने जगबुडी होत असल्याचा गळा काढणार. माझा आक्षेप केवळ या गोष्टीला आहे.

In reply to by विकास

सर्किट Fri, 10/05/2007 - 10:33
>>>तसाच आणखी एक विचार म्हणजे, ह्या क्योटो प्रकल्प अंमलात आल्यावर दरवर्षी एका ध्रुवीय अस्वलाचा जीव वाचू शकतो पण आज दर वर्षी हजारो अस्वले शिकार करून मारली जातात तेव्हा अस्वलांच्या संवर्धनासाठी आधी ह्या शिकारीवर उपाय करायला नको का? दोन चुका मिळून एक बरोबर होत नसते हा जुना सिद्धांत येथेपण लागू आहे पण दोन पैकी कुठली चूक आधी सुधारायची, ह्यासाठी प्रायोरिटायझेशन करायला हवे, नाही का ? अस्वलांची शिकार थांबवणे, हा अधिक सोपा मार्ग आहे, नाही का ? मग ते आधी का करू नये ? - (जांबुवंत भक्त) सर्किट

In reply to by विकास

सर्किट Fri, 10/05/2007 - 10:38
भारत आणि चीन या देशांनी केवळ क्लायमेट चेंज म्हणून नाही तर स्वत:च्या लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी म्हणून पण पर्यावरणाचा प्रामाणीक विचार करायला हवा असे वाटते. अहो, पण ह्या दोन्ही देशांत आपापल्या सायकली टाकून देऊन कार्स चालवणे, म्हणजे राहणीमान सुधारणे, असा समज आहे. हे कसे बदलणार ? वाळ्याचे पडदे जाऊन एसी घरी असणे, म्हणजे राहणीमान सुधारणे, असा समज आहे. हे कसे बदलणार ? आम्ही कॅलिफोर्नियातल्या लोकांनी आठवड्यातला एक दिवस सायकलने हापिसात जाऊन भारतातल्या राहणीमानाच्या व्याख्येवर कसा फरक पडेल ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विकास Fri, 10/05/2007 - 16:38
आम्ही कॅलिफोर्नियातल्या लोकांनी आठवड्यातला एक दिवस सायकलने हापिसात जाऊन भारतातल्या राहणीमानाच्या व्याख्येवर कसा फरक पडेल ? असं कोण म्हणतयं की तुम्ही सायकली चालवा? उर्जेचे आणि इंधनाचे व्यवस्थापन तुमच्या गव्हर्नरकडून शिका की . तो कमी इंधनावर चालणार्‍या मोठ मोठ्या गाड्या (हमर आणि एसयुव्हीज) चालवू शकतो ना? आज अमेरिकेचा प्रॉब्लेम आहे की येथील विशेष करून रिपब्लिकन राज्यकर्त्यांना गाड्यांवर इंधनबचत जास्त करायला लावायची नाही आहे. आणि डेमोक्रॅट्सना नुसते बोलायचे आहे... अहो, पण ह्या दोन्ही देशांत आपापल्या सायकली टाकून देऊन कार्स चालवणे, म्हणजे राहणीमान सुधारणे, असा समज आहे. हे कसे बदलणार ? मी काही वेगळे म्हणत नाहीच आहे. माझे म्हणणे अजूनच जास्त आहे, की केवळ क्लायमेटचेंज साठी म्हणूनच नाही तर राहाणीमानासाठी - याचा अर्थ असा की क्लायमेटचेंज साठीच तर करायला हवेच पण मुख्य म्हणजे पाणी, सार्वजनीक आरोग्य आणि व्यक्तीगत आरोग्य या तीन गोष्टी प्रदुषणामुळे बिघडत आहेत - त्याचे परीणाम बाकी सर्वत्र दिसू शकतील (अर्थातच इकॉनाँमीवर) म्हणून गरज आहे आणि लोकांना आणि राज्यकर्त्यांना समजले पाहीजे. पण भारत आणि चीन यांनी करावे आणि अमेरिकेने निवांत झोपावे असे आपले म्हणणे आहे का? बरं पर कॅपिटा एमिशनच्या आकडेवारीवरून आपले काय म्हणणे आहे?

प्रमोद देव Sat, 10/06/2007 - 08:39
विविध विषयांवर आपण सगळेच तावातावाने चर्चा करतो. वाद-प्रतिवाद करतो. प्रत्यक्ष समोरासमोर असताना वाग्युद्ध देखिल करतो ह्यातूनही ध्वनी प्रदूषण,मन प्रदूषण(कलुशित होणे,दुसर्‍याला दूषणे देणे)वगैरे प्रदूषण होतच असावे असे नाही वाटत. :D(ही माझ्या मताची पिंक टाकली इथे मी!) एकूणच सद्या आपण जे जे काही करतो आहोत त्यातूनही कोणते ना कोणते प्रदूषण होतच असते नाही का! नफा-नुकसान,फायदा-तोटा,सत्य-असत्य्,प्रकाश-अंधार,ज्ञान-अज्ञान,खरे-खोटे वगैरे जसे जोडीने नांदते तसेच प्रगती-प्रदूषण(अधोगती) एकत्र नांदताहेत. सापेक्षता वादाच्या सिद्धांताप्रमाणे आघात-प्रतिघात वगैरे सारखे. हे सगळे म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणूनच मी एक सिद्धांत मांडलाय(असे आश्चर्य चकित होऊ नका). फायदा-तोटा,नफा-नुकसान ह्या सर्व गोष्टी 'हातात हात्'घालूनच चालतात. हे दुधारी शस्त्रासारखे आहे. एकीकडे खड्डा खणला की दुसरीकडे डोंगर बनतो. थोडक्यात परिवर्तन हा जगाचा स्थायीभाव आहे आणि हे अनादि कालापासून चालत आलेले आहे आणि अनंत काळापर्यंत चालू राहाणार आहे.

सर्किट गुरुवार, 10/04/2007 - 22:26
जागतिक तापवृद्धीच्या वादविवादात दोन्ही बाजू आपले संतुलन "खो बैठी है", हे अगदी मान्य. क्योटो कराराला मान्यता न दिल्याने अम्मेरिकेवर पर्यावरणवाद्यांची आगपाखड साहजिकच आहे. पण अनाठायी आहे, असे वातते. बाली मध्ये करार होतो का, आणि त्याचे स्वरूप क्योटोपेक्षा काय वेगळे असेल, ह्याची वाट पाहतोय. मला लॉमबर्ग ह्यांचे विचार पटले, हे सांनल. - (संतुलित) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

नंदन Fri, 10/05/2007 - 03:40
लॉमबोर्ग यांनी मांडलेले विचार पटले. टोकाची भूमिका न घेता, आपल्यासमोर असलेल्या समस्येला तोंड कसे द्यावे याचा उत्तम वस्तुपाठ म्हणता येईल. थोडे विषयांतर होईल, पण सर्किट यांनी केलेल्या निरीक्षणावरुन स्कॉट 'डिल्बर्ट' ऍडम्सच्या अनुदिनीवरील हा लेख आठवला. कॉग्निटिव्ह डिझॉनन्स [याला विदा द्विधा म्हणता येईल का? :)] हे यामागचे कारण आहे, असे त्याचे म्हणणे आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

सर्किट Fri, 10/05/2007 - 03:50
म्हणजे संकुचित विचारधारा. मला माहिती आहे तेच सत्य, त्याचे दुसरे स्पष्टीकरण असूच शकत नाही, असे वाटणे. आपण हे आजूबाजूला नेहमी बघतो. सर्व चर्चांमध्ये हे दिसतेच. बेसनलाडूंनी आधी लिहिल्याप्रमाणे आपण चर्चांत ऑब्जेक्टिव्हिझम आणू शकत नाही, ह्याचे कारण कॉग्निटिव्ह डिझोनन्स. - (कॉग्निटिव्हली रेझोनंट) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Sat, 10/06/2007 - 01:34
>>जागतिक तापवृद्धीच्या वादविवादात दोन्ही बाजू आपले संतुलन "खो बैठी है" अमेरिकेत एकूणच विचारधारांचे ध्रुवीकरण इतके जास्त आहे की नुसते तापवृद्धीच नव्हे तर बहुतांश वादविवादात दोन्ही बाजू आपले संतुलन "खो बैठी है" असेच वाटते.

In reply to by कोलबेर

विकास Sat, 10/06/2007 - 01:36
अमेरिकेत एकूणच विचारधारांचे ध्रुवीकरण इतके जास्त आहे की नुसते तापवृद्धीच नव्हे तर बहुतांश वादविवादात दोन्ही बाजू आपले संतुलन "खो बैठी है" असेच वाटते. हा सारांश पटतो.

In reply to by विकास

नंदन Sun, 10/07/2007 - 01:01
येथे वाचता येईल. गायींच्या ढेकरांतून बाहेर पडणार्‍या मिथेन गॅसमुळे ग्लोबल वॉर्मिंग होत असल्याने, त्यांच्या खाण्यात मेदयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवून याचा परिणाम कमी करता येईल का; या दृष्टीने संशोधन सुरु आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

विकास Fri, 10/05/2007 - 05:52
या विषयावर बरेच काही लिहीता येईल पण थोडक्यातः सर्वप्रथम, यात मी पर्यावरणवादी म्हणून लिहीत नाही आहे (कारण तसा मी नाही आणि त्या संदर्भात माझे विचार त्यांच्यापेक्षा कधी कधी भिन्न असतात). पण या भागात थोडेफार काम करणारा म्हणून नक्की लिहीत आहे. सर्कीटसाहेबांनी म्हणलेल्या बालीला काय होईल याची थोडी कल्पना आहे कारण त्याला प्रिल्यूड असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या "पर्यावरण बदल आणि त्याचे परीणाम" या संदर्भातील अधिवेशनास मी उपस्थीत होतो आणि त्यात झालेल्या ठरावास संमत करण्यात सहभागी होतो. या आधीवेशनाचे कारण जगभरच्या २०० शास्त्रज्ञांनी गेल्या सहा महीन्यात टप्याटप्याने जी अनुमाने मांडली आहेत त्यावर आधारीत प्रश्नाचे गांभिर्य लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणिसांनी हे आधिवेशन आयोजीत केले होते. त्या नंतरच्या २ आठवड्यातच त्यांनी जगभरच्या नेत्यांसाठी पण एकदिवसाचा कार्यक्रम ठेवला होता, त्याला कामामु़ळे ऑबझर्वर म्हणून जाऊ शकलो नाही, पण काय घडले याची थोडीफार कल्पना आहे. हा विषय जसा शास्त्रज्ञांना महत्वाचा आणि गंभिर वाटतो तसेच त्याचे राजकीय, धंदेवाईक (बिझिनेस या अर्थाने), सामजीक, धार्मीक (हो धार्मीक पण मला धक्का बसला!) फायदे घेतले जात आहेत. पण म्हणून हा प्रश्न काही कमी गंभीर होत नाही...यातील प्रत्येक गोष्टीवर वेगवेगळा लेख होऊ शकेल! भारत आणि चीन या देशांनी केवळ क्लायमेट चेंज म्हणून नाही तर स्वत:च्या लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी म्हणून पण पर्यावरणाचा प्रामाणीक विचार करायला हवा असे वाटते. लॉमबर्ग आणि त्यांच्या विचारावर नंतर प्रतिसाद लिहीन पण थोडी माहीती: ----------- मूळ संदर्भः http://en.wikipedia.org/wiki/List_of_countries_by_carbon_dioxide_emissions_per_capita#Notes (ओरेगॉन नॅशनल लॅब) अमेरिकेचे पर कॅपिटा कार्बन एमिशन १९९० मधील १८.९ तर २००४ २०.४ चीनचे पर कॅपिटा कार्बन एमिशन १९९० मधील २.१ तर २००४ ३.८४ भारताचे पर कॅपिटा कार्बन एमिशन १९९० मधील ०.८ तर २००४ १.२ ------------ अमेरिकेच्या नकाशात कार्बन एमिशनसंदर्भात किती देश बसू शकतात यावर खालील मॅप बघितल्यास या देशात किती "वेस्ट/वाया जाणे" होते ते कळेलः संदर्भ -------------- कॅलीफोर्नीयाचा नंबर (जर स्वतंत्र राष्ट्र धरले तर) वर लागतो. तुर्त मला समान युनीटस मधे माहीती न मिळल्याने आत्ता लिहीलेली नाही. ________ >>>त्यामुळे कॅलीफॉरनियातील निवडक श्रीमंत लोकांनी सोलर पॅनेल बसवून त्याचा फायदा काहीच होणार नाही . संबंध फक्त सोलर पॅनेल्स बसवण्याचा नाही तर राहणीमान (लाईफ स्टाईल कशी आहे) कसे आहे याच्याशी आहे. त्या संदर्भात बर्‍याच गोष्टी बदलता येऊ शकतात. _________ >>>त्यावर पैसा खर्च करण्याऐवजी पर्यायी इंधनाचे स्रोत (उदा. सूर्य उर्जा) हे अश्म इंधनाला स्पर्धा करू शकतील अश्या स्वस्त दरात उपलब्ध होण्यासाठी त्यावरील संशोधनावर करणे जास्त गरजेचे आहे. अगदी बरोबर आहे, पण त्याच बरोबर पब्लीक ट्रान्स्पोर्टेशनला चालना, अर्बन स्प्रॉल (वस्तीची घनता तुरळक करणे), कोळसा आणि खनीज तेलांना सबसिडी पण तेच रेल्वे गाड्या बंद करण्याचे धोरण असे अनेक प्रकार आहेत जे थांबवणे गरजेचे आहे आणि शक्य ही आहे. याबाबतीत एक उदाहरण सांगतो. समरव्हील मॅसेच्युसेट्स या गावात १९७२ च्या सुमारास "कर्बसाईड रिसायक्लिंग"चा प्रयोग केला गेला. ऐकीव माहीती प्रमाणे तो संपूर्ण अमेरिकेतील पहीला प्रयोग होता. अर्थातच असफल झाला आणि त्यावेळेस जो हे काम रिसर्च म्हणून करत होता आणि जो नंतर त्याच गावात डिपिडब्ल्यू चा डायरेक्टर झाला त्याने अनुमान काढले की "कर्बसाईड रिसायक्लिंग" कधी शक्यच होणार नाही. पुढे गरजा आणि कायदे बदलले. रिसायकल होऊ शकणार्‍या गोष्टी कचर्‍यात टाकायला बर्‍याच ठिकाणी बंदी आणली. आपोआप एक बाजारपेठ तयार झाली आणि आज काय होते ते सांगायला नको.... >>>तसाच आणखी एक विचार म्हणजे, ह्या क्योटो प्रकल्प अंमलात आल्यावर दरवर्षी एका ध्रुवीय अस्वलाचा जीव वाचू शकतो पण आज दर वर्षी हजारो अस्वले शिकार करून मारली जातात तेव्हा अस्वलांच्या संवर्धनासाठी आधी ह्या शिकारीवर उपाय करायला नको का? दोन चुका मिळून एक बरोबर होत नसते हा जुना सिद्धांत येथेपण लागू आहे. ----- धन्यवाद

In reply to by विकास

सर्किट Fri, 10/05/2007 - 10:25
विकासराव, आपल्याशी एका विषयावर पूर्णपणे सहमत आहे, तो म्हणजे "पर्यावरण हा गंभीर विषय आहे". त्याविषयी बोलताना/लिहिताना गंभीर व्हायला हवे. ह्याविषयी क्रॉस डिसिप्लिनरी चर्चा व्हायला हवी, कारण ह्यात, भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र, (आपल्याला आश्चर्य वाटल्याप्रमाणे, धर्म), जीवशास्त्र, तत्वज्ञान हे सगळे विषय अंतर्भूत आहेत. ह्या सर्व मुद्यांचा विचार करून जागतिक तापवृद्धीची कारणे आणि ते थांबवण्यासाठी उपाय, हे शोधायला हवेत. पण आधी, एन्व्हायरनमेंटलिस्ट लोक ही तापवृद्धी जगाचा विनाश करेल असे छाती ठोकून सांगताहेत, ते खरे आहे का, ह्यावर विचार विमर्श हवा. १००० वर्षांपूर्वी सध्यापेक्षाही जास्त तापवृद्धी झाली, ती का ? तिचे काय दुष्परिणाम झाले ? ह्या प्रश्नांची उत्तरे आजवर कुणीही दिलेली ऐकिवात नाहीत. समजा पुढल्या पन्नास वर्षांत आणखी एक फुटाने समुद्राची पातळी वाढली, तर पृथ्वीवर काय परिणाम होतील ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विकास Fri, 10/05/2007 - 21:07
>>>पण आधी, एन्व्हायरनमेंटलिस्ट लोक ही तापवृद्धी जगाचा विनाश करेल असे छाती ठोकून सांगताहेत, ते खरे आहे का, ह्यावर विचार विमर्श हवा. मी सुरवातीस म्हणल्याप्रमाणे स्वतःला एन्व्हायरनमेंटलिस्ट समजत नाही (आणि स्थानीक एन्व्हायरनमेंटलिस्ट लोकं पण मला तसे समजत नाहीत, पण तरी माझ्यावर विश्वास ठेवतात!). माझ्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे २०० शास्त्रज्ञांनी जो रिपोर्ट तयार केला आहे त्यात ते एन्व्हायरनमेंटलिस्ट म्हणून काम करत नाहीत तर शास्त्रीय दृष्टीकोन म्हणून संशोधन करत आहेत. बरं हे आत्ताचे संशोधन झाले, तसे गेले २-३ दशके हळू हळू संशोधन वाढतच गेले आहे. त्यावर शास्त्रीय वाद घालायच्या ऐवजी शंका घेऊन वाद घातला जातो. विचार करा, की आज ह्या शास्त्रज्ञांचे आपण ऐकले तर त्यांना आर्थीक फायदा किंवा कसलाच फायदा होणार नाही आहे. पण तेच जर या विज्ञानाला वोरोध करणार्‍या तेलकंपन्यांचे (त्यांनी अनुदान केलेल्या लोकांकडून - बियॉन लॉमबोर्ग बद्दल मी नंतर माहीती पडताळल्यावर लिहीन) ऐकले तर त्याचा आर्थीक फायदा त्यांना नक्कीच होणार आहे. तेंव्हा कोणाचे "स्वार्थ पणाला लागलेत" ज्यामुळे कोण खोटे बोलण्यास उद्युक्त होईल याचा विचार केल्यास बरे होईल. १००० वर्षांपूर्वी सध्यापेक्षाही जास्त तापवृद्धी झाली, ती का ? तिचे काय दुष्परिणाम झाले ? ह्या प्रश्नांची उत्तरे आजवर कुणीही दिलेली ऐकिवात नाहीत. हे घ्या - National Oceanic and Atmospheric Administration US Department of Commerce: Paleoclimatology Webpage :
Several periods of warmth (listed below) have been hypothesized to have occurred in the past. However, upon close examination of these warm periods, it becomes apparent that these periods of warmth are not similar to 20th century warming for two specific reasons: 1. The periods of hypothesized past warming do not appear to be global in extent, or 2. The periods of warmth can be explained by known natural climatic forcing conditions that are uniquely different than those of the last 100 years. Several commonly cited periods of warmth are as follows: * The so-called "Medieval Warm Period" (ca., 9th to 14th centuries) * The so-called mid-Holocene "Warm Period" (ca. 6,000 years ago) * The penultimate interglacial period (ca. 125,000 years ago) * The mid-Cretaceous Period (era?) (ca. 120-90 million years ago) The latest peer-reviewed paleoclimatic studies appear to confirm that the global warmth of the 20th century may not necessarily be the warmest time in Earth's history, what is unique is that the warmth is global and cannot be explained by natural forcing mechanisms.
समजा पुढल्या पन्नास वर्षांत आणखी एक फुटाने समुद्राची पातळी वाढली, तर पृथ्वीवर काय परिणाम होतील ? खालच्या चित्रात आपल्याला हवे असलेले उत्तर मिळेल अशी आशा करतो: Population, area and economy affected by a 1 m sea level rise (global and regional estimates, based on today's situation) UNEP/GRID-Arendal library of graphics resources धन्यवाद

In reply to by विकास

सर्किट Fri, 10/05/2007 - 23:03
विकासराव, धन्यवाद. आपण दिलेल्या दुव्यांचा अभ्यास सुरू आहे. अवांतरः गेल्या वर्षात शोधयंत्रांच्या क्षेत्रात एक "सोशल सर्च" नावाचे खूळ सुरू आहे. म्हणजे सर्च एंजिनद्वारे (अल्गॉरिथमने) निकाल देण्या ऐवजी, खर्‍या खुर्‍या हाडामासाच्या लोकांची मदत घ्यायची. माझ्या प्रश्नांना आपण दिलेली उत्तरे कुठल्याही सर्च एंजिन वरून मिळाली नसती. त्यामुळे हे खूळ नसून ह्या संकल्पनेत काहीतरी दम आहे, हेच सिद्ध झाले आहे. गूगलवर मात करायला याहूला (त्यांच्या यूझर्सच्या मदतीने) अद्याप खूप स्कोप आहे, असा विश्वास वाटतो. पुन्हा एकदा, धन्यवाद. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विकास Sun, 10/07/2007 - 06:15
माझ्या प्रश्नांना आपण दिलेली उत्तरे कुठल्याही सर्च एंजिन वरून मिळाली नसती.... धन्यवाद, असा अनुभव मला पण आलेला आहे. असो. माझ्या कामानिमित्तच्या लेखनासाठी दुवे शोधत असताना असाच एक अचानक युएनइपी चा दुवा मिळाला. त्यातील खालील चित्र वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड साध्या पद्धतीत सांगते आणि ते चर्चे संदर्भात बेसीक माहीती देईल असे वाटल्यामुळे येथे देत आहे. Atmospheric CO2 has increased from a pre-industrial concentration of about 280 ppmv to about 367 ppmv at present (ppmv= parts per million by volume). CO2 concentration data from before 1958 are from ice core measurements taken in Antarctica and from 1958 onwards are from the Mauna Loa measurement site. The smooth curve is based on a hundred year running mean. It is evident that the rapid increase in CO2 concentrations has been occurring since the onset of industrialization. The increase has closely followed the increase in CO2 emissions from fossil fuels. (http://www.grida.no/climate/vital/07.htm)

In reply to by विकास

सहज Sun, 10/07/2007 - 21:23
वर बरेच नकाशे दाखवण्यात आले आहेत. सोशल सर्च करून माझ्याकडे जर्मनीतून आलेला नकाशा खाली देत आहे. अमेरिकेच्या बहूसंख्य लोकांना हाच नकाशा बर्‍यापैकी माहीती आहे. त्यामूळे माफ करा पण तुमचे सर्व नकाशे बिनकामाचे ठरत आहेत. american world map ------------------------------------------------------------------ एका विदुषीच्या मते अमेरिकेत सध्या नकाशांची कमी आहे म्हणून ही सोय.

In reply to by सहज

सर्किट Mon, 10/08/2007 - 16:24
उच्च !!! (पण नायकी आणि मायक्रोसॉफ्ट फ्याक्टर्‍यांची अदलाबदल झाली आहे. आणि क्यानडा "मूज हेड्स", "माउस हेड्स" नाही.) - सर्किट

In reply to by कोलबेर

सर्किट Tue, 10/09/2007 - 05:46
क्यानेडामध्ये मूज हा प्राणी मुबलक संख्येत आढळतो. त्यामुळे क्यानेडियन लोकांना चिदवताना मूजहेड्स असे म्हणतात. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Tue, 10/09/2007 - 05:58
.. 'माउस हेड' टाकुन सर्च केला असता ह्याच चित्रावर चाललेली ही मस्त चर्चा पहायला मिळाली. त्यातल्या शेवटून दुसर्‍या प्रतिसादातील थियरी पण वाचण्याजोगी आहे :-)

In reply to by विकास

सर्किट Mon, 10/08/2007 - 23:13
वरील आलेखात एक विमान ट्विन टॉवर्सच्या दिशेने जाताना दिसते आहे. हा योगायोग आहे का ? की यू एन ई पी मधील कुणाला अमेरिकेतील काळ्याकुट्ट दिवसाची यावरून आठवण करून द्यायची आहे ? - (अचंभित) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विकास Tue, 10/09/2007 - 05:15
वरील आलेखात एक विमान ट्विन टॉवर्सच्या दिशेने जाताना दिसते आहे. हा योगायोग आहे का ? की यू एन ई पी मधील कुणाला अमेरिकेतील काळ्याकुट्ट दिवसाची यावरून आठवण करून द्यायची आहे ? एक म्हणजे ती न्यू यॉर्कची स्काय लाईन नाही वाटत. दुसरे म्हणजे ते चित्र युनिव्हर्सिटी ऑफ कॅलीफोर्नीयाच्या संशोधकांनी काढले आहे, तेंव्हा "चावटपणा" असायची शक्यता कमी वाटते. तीसरे म्हणजे, नक्की करू शकलो नसलो तरी, या चित्रात कार्बन डायऑक्साईड हा वातावरणात कुठपासून ते किती उंचावर गेला आहे हे दाखवले आहे असे वाटते.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Fri, 10/05/2007 - 21:51
>>समजा पुढल्या पन्नास वर्षांत आणखी एक फुटाने समुद्राची पातळी वाढली, तर पृथ्वीवर काय परिणाम होतील ? ह्याचे उत्तरे लॉमबोर्ग ह्यांनी मुलाखतीत दिले होते. पुढील पन्नास वर्षात समुद्राची पातळी वाढण्या आधी गेल्या शतकात १ फुटाने वाढलेली आहे आणि त्यामुळे कसलेही प्रलय आलेले नाही. १९ व्या शतकातील सर्वात भीषण घटना कोणत्या असे विचारले असता बहुतांश लोक महायुद्ध, सुनामी, कॅटरीना अशी उदाहरणे देतील पण समुद्राची फुटभर वाढलेली पातळी असे उत्तर ऐकायला मिळणार नाही. अर्थात त्याने नुकसान हे होणारच आहे पण त्याचा सध्या जास्तच बाऊ केला जात आहे. एड्स सारखे जीवघेणे रोग, युद्ध ह्यामधुन मधुन होणारी हानी कितीतरी जास्त आहे.

In reply to by कोलबेर

विकास Fri, 10/05/2007 - 22:11
अर्थात त्याने नुकसान हे होणारच आहे पण त्याचा सध्या जास्तच बाऊ केला जात आहे. एड्स सारखे जीवघेणे रोग, युद्ध ह्यामधुन मधुन होणारी हानी कितीतरी जास्त आहे. हे मान्यच आहे. बाऊ केला जात आहे हा जो भाग आहे त्या संदर्भात मी सुरवातीस त्यावरून चालू असलेल्या राजकारणाचा उल्लेख केला होता. त्याचे समर्थन मी पण करत नाही आहे. ...बहुतांश लोक महायुद्ध, सुनामी, कॅटरीना अशी उदाहरणे देतील पण समुद्राची फुटभर वाढलेली पातळी असे उत्तर ऐकायला मिळणार नाही. दृश्य परीणामातून होणारी ही कदीही जास्त वाटते. उ.दा. विमान कंपन्या कायम म्हणतात की रस्त्यावरील अपघातात होणारी जीवीतहानी ही विमानापेक्षा जास्त असते आणि ते खरे पण आहे. पण लोकांना धसका बसतो तो विमानाचा... पर्यावरणातील बदलाचे परीणाम हे आत्तातरी अदृश्य आहेत त्यामुळे ते मान्य करायला सर्वसामान्यपणे अवघड जाते. एक परीणाम हा पाण्याचा आणि जमिनीच्या नापिक पणाशी संबधीत आहे. आता हळू हळू असे म्हणायला लागले आहेत की अफ्रिकेतील डार्फर भागात जे अमनुष हत्यांकांड चालू आहे त्याचे मूळ हे पर्यावरणीय बदल होत असलेला दुष्काळ आहे. बीबीसी दुवा: ब्रिटीश सरकार प्रतिनिधी वॉशिंग्टन पोस्ट दुवा: यु एन जनरल सेक्रेटरी बॅन की मून थोडक्यात माझे म्हणणे इतकेच आहे की अमेरिकेस (८०-९०% जगातील प्रदुषण करणारा देश) बरेच काही करता येण्यासारखे आहे ज्याने अर्थीक दृष्ट्या काही बिघडणार नाही. आणि त्यात पण गंमत बघा: घराच्या कर्जात गडबडी झाल्या बिलईयन्स डॉलर्स (आर्म) गेले तर लगेच सोडवायला पळतात, शेअर मार्केट मधे गडबडी झाल्या, बिलीयन्स बुडाले, इंटरेस्ट रेट कमी करणार, तेच विमान कंपन्यांच्या बाबतीत, इराक युद्धाबद्दलतर $$ किती ते विचारूच नका! पण पर्यावरण हाशब्द आला की इकॉनॉमीच्या नावाने जगबुडी होत असल्याचा गळा काढणार. माझा आक्षेप केवळ या गोष्टीला आहे.

In reply to by विकास

सर्किट Fri, 10/05/2007 - 10:33
>>>तसाच आणखी एक विचार म्हणजे, ह्या क्योटो प्रकल्प अंमलात आल्यावर दरवर्षी एका ध्रुवीय अस्वलाचा जीव वाचू शकतो पण आज दर वर्षी हजारो अस्वले शिकार करून मारली जातात तेव्हा अस्वलांच्या संवर्धनासाठी आधी ह्या शिकारीवर उपाय करायला नको का? दोन चुका मिळून एक बरोबर होत नसते हा जुना सिद्धांत येथेपण लागू आहे पण दोन पैकी कुठली चूक आधी सुधारायची, ह्यासाठी प्रायोरिटायझेशन करायला हवे, नाही का ? अस्वलांची शिकार थांबवणे, हा अधिक सोपा मार्ग आहे, नाही का ? मग ते आधी का करू नये ? - (जांबुवंत भक्त) सर्किट

In reply to by विकास

सर्किट Fri, 10/05/2007 - 10:38
भारत आणि चीन या देशांनी केवळ क्लायमेट चेंज म्हणून नाही तर स्वत:च्या लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी म्हणून पण पर्यावरणाचा प्रामाणीक विचार करायला हवा असे वाटते. अहो, पण ह्या दोन्ही देशांत आपापल्या सायकली टाकून देऊन कार्स चालवणे, म्हणजे राहणीमान सुधारणे, असा समज आहे. हे कसे बदलणार ? वाळ्याचे पडदे जाऊन एसी घरी असणे, म्हणजे राहणीमान सुधारणे, असा समज आहे. हे कसे बदलणार ? आम्ही कॅलिफोर्नियातल्या लोकांनी आठवड्यातला एक दिवस सायकलने हापिसात जाऊन भारतातल्या राहणीमानाच्या व्याख्येवर कसा फरक पडेल ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विकास Fri, 10/05/2007 - 16:38
आम्ही कॅलिफोर्नियातल्या लोकांनी आठवड्यातला एक दिवस सायकलने हापिसात जाऊन भारतातल्या राहणीमानाच्या व्याख्येवर कसा फरक पडेल ? असं कोण म्हणतयं की तुम्ही सायकली चालवा? उर्जेचे आणि इंधनाचे व्यवस्थापन तुमच्या गव्हर्नरकडून शिका की . तो कमी इंधनावर चालणार्‍या मोठ मोठ्या गाड्या (हमर आणि एसयुव्हीज) चालवू शकतो ना? आज अमेरिकेचा प्रॉब्लेम आहे की येथील विशेष करून रिपब्लिकन राज्यकर्त्यांना गाड्यांवर इंधनबचत जास्त करायला लावायची नाही आहे. आणि डेमोक्रॅट्सना नुसते बोलायचे आहे... अहो, पण ह्या दोन्ही देशांत आपापल्या सायकली टाकून देऊन कार्स चालवणे, म्हणजे राहणीमान सुधारणे, असा समज आहे. हे कसे बदलणार ? मी काही वेगळे म्हणत नाहीच आहे. माझे म्हणणे अजूनच जास्त आहे, की केवळ क्लायमेटचेंज साठी म्हणूनच नाही तर राहाणीमानासाठी - याचा अर्थ असा की क्लायमेटचेंज साठीच तर करायला हवेच पण मुख्य म्हणजे पाणी, सार्वजनीक आरोग्य आणि व्यक्तीगत आरोग्य या तीन गोष्टी प्रदुषणामुळे बिघडत आहेत - त्याचे परीणाम बाकी सर्वत्र दिसू शकतील (अर्थातच इकॉनाँमीवर) म्हणून गरज आहे आणि लोकांना आणि राज्यकर्त्यांना समजले पाहीजे. पण भारत आणि चीन यांनी करावे आणि अमेरिकेने निवांत झोपावे असे आपले म्हणणे आहे का? बरं पर कॅपिटा एमिशनच्या आकडेवारीवरून आपले काय म्हणणे आहे?

प्रमोद देव Sat, 10/06/2007 - 08:39
विविध विषयांवर आपण सगळेच तावातावाने चर्चा करतो. वाद-प्रतिवाद करतो. प्रत्यक्ष समोरासमोर असताना वाग्युद्ध देखिल करतो ह्यातूनही ध्वनी प्रदूषण,मन प्रदूषण(कलुशित होणे,दुसर्‍याला दूषणे देणे)वगैरे प्रदूषण होतच असावे असे नाही वाटत. :D(ही माझ्या मताची पिंक टाकली इथे मी!) एकूणच सद्या आपण जे जे काही करतो आहोत त्यातूनही कोणते ना कोणते प्रदूषण होतच असते नाही का! नफा-नुकसान,फायदा-तोटा,सत्य-असत्य्,प्रकाश-अंधार,ज्ञान-अज्ञान,खरे-खोटे वगैरे जसे जोडीने नांदते तसेच प्रगती-प्रदूषण(अधोगती) एकत्र नांदताहेत. सापेक्षता वादाच्या सिद्धांताप्रमाणे आघात-प्रतिघात वगैरे सारखे. हे सगळे म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणूनच मी एक सिद्धांत मांडलाय(असे आश्चर्य चकित होऊ नका). फायदा-तोटा,नफा-नुकसान ह्या सर्व गोष्टी 'हातात हात्'घालूनच चालतात. हे दुधारी शस्त्रासारखे आहे. एकीकडे खड्डा खणला की दुसरीकडे डोंगर बनतो. थोडक्यात परिवर्तन हा जगाचा स्थायीभाव आहे आणि हे अनादि कालापासून चालत आलेले आहे आणि अनंत काळापर्यंत चालू राहाणार आहे.
सध्या वैश्विक तापवृद्धी हा बरेच चर्चेत असणारा विषय आहे. ह्यावर चाललेल्या वाद विवादांमध्ये साधारणपणे दोन गट असतात. एक म्हणजे बहुतांश शास्त्रज्ञांचा गट ज्यांच्या मते वैश्चिक तापवृद्धी ही मोठी समस्या आहे तर दुसरा गट आहे वैश्विक तापवृद्धी ही एक नैसर्गीक प्रक्रिया आहे आणि त्याचे उगीचच स्तोम मानवले आहे असे मानणार्‍यांचा.