मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काहीतरी देखणं!

प्रियाली ·

विसोबा खेचर Sat, 10/06/2007 - 18:03
अगदी जिवंत वाटावं असं शिल्प! क्या बात है... मिसळपाव ग्रामपंचायतीतर्फे थोरल्या आबासाहेबांना मानाचा मुजरा... तात्या.

लिखाळ Sat, 10/06/2007 - 18:51
वा वा..मस्तच आहे शिल्प ! मी प्रत्यक्ष पाहिले नाही. --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

धनंजय Sat, 10/06/2007 - 20:20
एक अवांतर प्रश्न पडला. विडा उचलण्याची प्रथा कशी सुरू झाली? अजून महाराष्ट्रात कुठल्या समारंभात रीत म्हणून खराच "विडा उचलतात" का? अवांतर अवांतर : "सुपारी देणे" हा फक्त शब्दप्रयोग आहे, की त्या प्रसंगी खरीखरची सुपारी द्यायची रीत आहे?

In reply to by धनंजय

प्रियाली Sun, 10/07/2007 - 01:24
सुपारी देणे" हा फक्त शब्दप्रयोग आहे, की त्या प्रसंगी खरीखरची सुपारी द्यायची रीत आहे? हो तशी रीत आहे. फक्त सुपारीचीच नाही तर त्या आधी विडा देण्याची रीत होती. महत्त्वाची कामगिरी फत्ते करण्यासाठी विड्याचे पान शासकातर्फे सर्वांसमोर ठेवले जात असे. त्यास विडा देणे/ ठेवणे म्हणतात. जो ते पान उचलेल तो कामगिरीस तयार म्हणजेच त्याने विडा उचलला. हे केल्यावर शासक त्यास त्या कामगिरीची सुपारी देई. ही प्रथा हिंदू-मुसलमान दोघांत होती. (अफज़ल खानने सिवा को खत्म करने का बिडा उठाया था|) पाहुण्याला आदर सत्काराकरता पान-सुपारी दिली जात असे/ देतात. ते देणे म्हणजे समोरच्याचा आदर राखणे, मान देणे, सत्कार करणे. विडा स्वीकारणे म्हणजे यजमानाचा मान राखणे. या सर्वातूनच ही प्रथा आली असावी. पानसुपारी सहसा एकत्र दिली जाते पण या सत्काराला समोरचा पात्र आहे का हे ठरवण्यासाठी पान फिरवले जाई. जो उचलेल त्याच्या पानावर सुपारी ठेवून त्याचा सत्कार केला जाई. पैजेचा विडा हा शब्दप्रयोग याच संदर्भातला. आपल्याकडे तर प्रत्येक धार्मिक कार्यात पानसुपारीला मानाचे स्थान आहेत. मुसलमानांत असे काही वेगळे स्थान आहे का त्याची विशेष कल्पना नाही.

देवदत्त Sat, 10/06/2007 - 20:26
अप्रतिम शिल्प. जणू काही समोरच आहेत सर्व. जर नैसर्गिक रंगसंगती वापरली असती तर इतकाच प्रभाव पडला असता का असा विचार येतो. :)

विकास Sat, 10/06/2007 - 20:34
एकदम आवडले! कुठेतरी पाहीले आहे पण ते लक्षात येत नाही पुण्यात की मुंबईत ते! कळल्यास सांगा.

प्रमोद देव Sat, 10/06/2007 - 20:35
मला आता नेमके गावाचे नाव आठवत नाहीये ; पण कोकणात एका गावी शिवशाहीतील अशा काही प्रसंगांचे शिल्पांच्या रुपात कायम स्वरूपी प्रदर्शन(म्युझियम म्हणा हवे तर) मांडलेले आहे असे वाचनात आले होते. आठवण्याचा प्रयत्न करतोय. बघू या ! आठवतेय का!

प्रमोद देव Sat, 10/06/2007 - 20:41
धन्यवाद अण्णासाहेब! चिपळूणजवळच्या 'डेरवण' गावात असे कायम स्वरूपी प्रदर्शन मांडलेले आहे. हे चित्र बहुदा त्यातलेच असावे.

In reply to by प्रमोद देव

प्रियाली Sat, 10/06/2007 - 20:49
हे चित्र मुंबई पुण्यातीलच असावे, काही अधिक चित्रे आहेत त्यात आजूबाजूच्या इमारती दिसतात. असो. आज इंटरनेट गंडलंय. वेळ झाला की चिकटवेन.

प्रमोद देव Sat, 10/06/2007 - 20:57
मी आधी म्हणालो तसे हे चित्र डेरवणच्या शिवसृष्टी मधले नाही.क्षमा असावी शिवसृष्टी खाली दिलेल्या दुव्यावर पाहता येईल. http://www.swamisamarth.com/photogallery/shivshrusti/album0.html

नंदन Sun, 10/07/2007 - 00:01
खरंच देखणं शिल्प! प्रमाणबद्ध तर आहेच, पण प्रत्येक व्यक्तीच्या चेहर्‍यावरील भावही अचूक टिपले आहेत. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

जुना अभिजित Mon, 10/08/2007 - 16:41
हे लाल महालात आहे असं तर म्हणायचं नाही ना तुम्हाला? मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

सर्किट Mon, 10/08/2007 - 21:35
मला तसं म्हणायचं नाहीये. हल्ली कसब्याबाहेरही लोकांची वस्ती आहे असे ऐकून आहे. बालगंधर्व नाट्यमंदिराच्या जवळपास कुठेतरी आहे का ? ते मागचं दार खूप ओळखीचं वाटतं आहे. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली Mon, 10/08/2007 - 21:58
उपक्रमावर चिकटवलेला फोटोही इथे लावते. त्यात इमारतींची नावेही दिसतात. image2

In reply to by प्रियाली

राजे Mon, 10/08/2007 - 22:11
त्या कलाकाराला माझा देखील मानाचा मुजरा... जरा महाराजांच्या चेह-यावरील भाव व त्यांच्या हाताचा प्रश्न चिन्ह दाखवणारा अथवा काहीतरी विचारणारा भाव पाहा... व तो इंग्रज तो कीती लक्ष देऊन महाराजांचे बोलणे आपल्या कानामध्ये साठवून त्याचा अर्थ लावू पाहत आहे... क्या बात है .... जबरदस्त.... व तो महाराजांच्या पाठीमागे उभा असलेला मावळा त्यांच्या चेहरावर असे भाव आहेत जसे ईटी मध्ये त्या लहान मुलाचे भाव आहेत जेव्हा तो परग्रहावरील सजीव प्राणी पाहतो... जान डाल दी है... बस त्यांच्या डोळ्यांनीच. एक चुक असावी अथवा काहीतरी प्रथा असावी जरा लक्ष देऊन पाहा व वरील चित्रातील एक चुक मला सांगा. यनावाला स्टाइल मध्ये.... व्यं. नी. ने [मी कोणी मोठा कलाकार नाही आहे पण माझ्या सामान्य नजरे मध्ये एक चुक आली आहे शक्यतो ती चुकच आहे असे समजून मी वरील प्रश्न विचारला आहे तेव्हा लागा कामाला] राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by प्रियाली

सहज Tue, 10/09/2007 - 07:36
हे दुसर चित्र मला तितके आवडले नाही. सिंहासन जरा उंचीवर असते इथे एकदमच खाली आहे जणू बाहेर बागेत शामीयाना आहे व त्यात खुर्ची टाकून बसले आहेत. त्यामुळे महाराज एकदम कॉमनर वाटतात असे मला वाटते. मला वाटायचे की सगळ्यांपेक्षा उंचीवर महाराजांचे स्थान असते. म्हणजे आत्तापर्यंत जे काही सिनेमे, चित्र बघीतली आहेत त्यात राजेमंडळी वरच्या लेवल बाल्कनी सीट व बाकी आम्ही ड्रेस सर्कल. ती सगळी मंडळी जरा जास्त जवळ उभी आहेत व हातवारे जास्त लाउड आहेत, तेवढ्या कमी अंतराकरता, पहील्या मावळ्याने महाराजांच्या दिशेने मुठ (गुद्दा) दाखवायलाच पाहीजे होता का? तसेच मागच्या मावळ्याने पणा मुठी वळल्या आहेत. (कदाचीत त्यात तलवार भाला बसणार असेल.) जर काही गंभीर प्रसंग असेल तर मागील अंगरक्षक किती निवांत आहे. पंखेवाला असेल तो बहूदा. महाराजांच्या चपला दुरुस्तीला नेल्या का? त्या फिरंग्याला त्याचे फार अप्रूप वाटते आहे. असो. मे बी इट इज जस्ट मी.

In reply to by सहज

कोलबेर Tue, 10/09/2007 - 07:40
>>महाराजांच्या चपला दुरुस्तीला नेल्या का? महाराजांच्या पायात चपला नाहीत आणि दोनही फिरंगी ते निरखुन बघत आहेत ह्याचा अर्थ मलाही कळला नव्हता.. एखाद्या ऐतिहासिक कथेचा संदर्भ आहे का ह्याला? पहिल्या चित्रातही त्या नव्हत्या पण त्या शिल्पातल्या कोणाच्याच पायात नसल्याने ही शंका आली नव्हती.

In reply to by कोलबेर

सहज Tue, 10/09/2007 - 07:47
फूट मसाज जस्ट संपला असेल किंवा सुरू होणार असेल. किंवा तो फिरंगी करणार असेल. आधी चीनला जाऊन काहीतरी शिकून आला असेल. महाराजांची गुढघादुखी ऐकली असेल, ऐक्युप्रेशर करणार असेल.

In reply to by सहज

विकास Tue, 10/09/2007 - 07:47
>>>महाराजांच्या चपला दुरुस्तीला नेल्या का? त्या फिरंग्याला त्याचे फार अप्रूप वाटते आहे. यावर महाराजांचे आविर्भाव पाहील्यास ते वैतागून विचारत असल्यासारखे वाटते की, "कुठे गेल्या माझ्या चपला? कालपासून दुरूस्तीला दिल्या होत्या अजून कशा नाही झाल्या?"

In reply to by विकास

सर्किट Tue, 10/09/2007 - 08:12
टोपीकरांच्या तोफा, त्यांचे व्यवस्थापन ह्याविषयी महाराजांना आदरच होता. त्यामुळे ते टोपीकरांना आपल्या चपलांविष्हयी नाही, तर सिद्दीला तोफा पुरवताना तुमचा मैत्रीधर्म कुठे गेला होता, हे विचारताहेत हे (मला तरी) स्पष्ट दिसते आहे. - सर्किट

In reply to by सहज

सर्किट Tue, 10/09/2007 - 08:10
महाराजांचे सिंहासन एकाच पातळीवर असल्याने हे ट्रॅडिशनल महाराज नाहीत, तुम्हा आम्हा सर्वाम्चे महाराज आहेत हे जाणवते. चपला घातल्या नसतील कारण टोपिकरांन पकडून आणले म्हटल्यावर महाराज सईबाईंच्या महालातून तात्काळ उठून आले असतील. - सर्किट पुरंदरे

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण Tue, 10/09/2007 - 09:20
टोपीकर महाराष्ट्रदेशी चपलांचे व्यापारी म्हणोन आले होते हे स्पष्ट आहे. महाराजांना त्यांच्या मापाच्या चपला भेट देवोनि आपले हातपाय इथे पसरावे असा टोपीकराचा हेतू इथे लख्ख दिसतो. महाराजांच्या चपलांचे माप घेण्यासाठी टोपीकर निरखोन पाहत आहेत आणि महाराज "तुमचा टेप कुठे आहे" असा प्रश्न विचारत आहेत हे आम्ही पाहिले आहे. - आजानुकर्णाची बखर.

In reply to by आजानुकर्ण

सर्किट Tue, 10/09/2007 - 11:55
समजा टोपीकर आम्हास चपला विकण्यास येतो, तर त्याने स्वतःने त्या का घातल्या नाहीत ? स्वतः मात्र मलेशियात निर्मीत नायकीचे पायताण घातलेले दिसते ! बखरकार, आमच्या महाराजांना काय समजलात ?? तुमच्या चिंचवडच्या मोरया गोसाव्याच्या वंशजांच्या कानाखाली लाल काय झाले ते अद्यापही त्यांना कळलेले नाही हो !!! - (प्रौढ"प्रताप"पुरंदर) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सर्किट Tue, 10/09/2007 - 12:33
बाय द वे, तानाजीच्या वरील शिल्पांत देखील महाराजांनी पायताण घातलेले नाही, ह्याची नोंद घ्यावी. (त्यावेळी, महाराजांना "तानाजी आला आहे, कोंढाण्याविषयी काहीतरी बोलतो आहे" असे म्हणून त्यांच्या राणिवशातून बोलवलेले इतिहासात नमूद आहे.) - सर्किट मेहंदळे

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय Tue, 10/09/2007 - 17:17
लग्नातील कुठल्याशा कार्यासाठी बसायचे म्हणून तानाजी अनवाणी असेल. विडा उचलायला तसाच धावत धावत आला. मुलगाही अनवाणी आहे. भालदार-चोपदारही अनवाणी, असे वर कोणीतरी निरीक्षण दिलेले आहे. तेही अकस्मात बोलावलेल्या मीटिंगसाठी घरकाम सोडून चपला विसरून आले आहेत. किंवा ही मीटिंग जिजाऊंच्या महलात आहे. तिथली "पादत्राणे बाहेर ठेवावी" अशी सूचना सर्वांनीच पाळलेली आहे.

आजानुकर्ण Mon, 10/08/2007 - 16:48
१. तानाजी मालुसरे पुण्याचे २. शेलारमामा पुण्याचे ३. रायबा पुण्याचा ४. जिजाबाई पुण्यात वास्तव्याला होत्या ५. शिवाजी महाराज पण पुण्याचेच म्हणजे हे शिल्प पुण्यात असण्याचीच अधिक शक्यता आहे.

प्राजु Mon, 10/08/2007 - 20:22
काय सुंदर आहे हे शिल्प...! अप्रतिम.. मिसळप्रेमींनो... लवकर शोधून काढा पाहू हे चित्र कुठले आहे ते..! - प्राजु.

प्रियाली Tue, 10/09/2007 - 16:42
ही म्यूरल्स पुण्यातील आहेत असे कळते. ;-) वरील शिल्पात ज्या आसनावर महाराज बसले आहेत ते राजसिंहासन नाही. तानाजी लग्नाचे आमंत्रण देण्यास आला होता त्यामुळे तो राजमहाली गेला असावा आणि महाराज अनवाणी असावेत पण ब्रिटिशांच्या मुसक्या आवळून त्यांना राजमहालात (अंतःपुरी ;-)) नेण्यात आले नसावे. आमच्या मित्रमहाशयांच्या कोणा मित्रानेच ही शिल्पे घडवल्याचे कळते त्यांना शंकानिरसनाचा खलिता धाडण्याचा बेत आहे.

सृष्टीलावण्या Wed, 03/19/2008 - 20:55
सुंदर, देखणे शिल्प बनविणार्‍या पुढे आपण नतमस्तक. वाटते जर मंत्र वैगरे म्हणून जीव ओतता आला असता तर हे लोक हाडामासाची माणसे वाटली असती (सासवण्याला अशीच अद्भूत शिल्प पाहिल्याचे आठवते). > > धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...

चतुरंग Wed, 03/19/2008 - 22:10
'राघव स्मृती' हे नाव मला नक्कीच वाचलेले आठवते पण नक्की जागा लक्षात येत नाहीये. दोन्हीही शिल्पे अप्रतिम आहेत. चतुरंग

झकासराव Sat, 03/22/2008 - 14:26
पहिल भित्ती चित्र हे अकलुज येथील शिवसृष्टीचे आहे. अशीच एक मेल आली होती त्यात लिहिल होत अस पुसटस आठवतय मला :) गुगलौन पाहिल की कळेल कदाचित.

राजमुद्रा Mon, 03/24/2008 - 11:32
मला वाटते, हे शिवश्रुष्टीचे काम आहे, जे अकलूजला चालू आहे. हे काम शासकिय संग्रहालयासाठी चालू आहे. हे काम बाबासाहेब पुरंदरेच्या देखरेखीखाली चालू आहे, बहुधा हा तिथलाच फोटो असावा. राजमुद्रा :)

प्रियाली Wed, 03/26/2008 - 19:04
डेरवणची चित्रे यापेक्षा वेगळी वाटतात. ही चित्रे पुण्याला तयार करून इमारतीच्या मोकळ्या जागेत नंतर कोठेतरी हलवण्यासाठी ठेवलेली आहेत हे स्पष्ट आहे, परंतु ती कोणत्यातरी व्यावसायिक हेतूने केलेली आहेत. चित्रपट, नाटक इ. साठी. ही शिवसृष्टीतील नाहीत हे नक्की.

विसोबा खेचर Sat, 10/06/2007 - 18:03
अगदी जिवंत वाटावं असं शिल्प! क्या बात है... मिसळपाव ग्रामपंचायतीतर्फे थोरल्या आबासाहेबांना मानाचा मुजरा... तात्या.

लिखाळ Sat, 10/06/2007 - 18:51
वा वा..मस्तच आहे शिल्प ! मी प्रत्यक्ष पाहिले नाही. --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

धनंजय Sat, 10/06/2007 - 20:20
एक अवांतर प्रश्न पडला. विडा उचलण्याची प्रथा कशी सुरू झाली? अजून महाराष्ट्रात कुठल्या समारंभात रीत म्हणून खराच "विडा उचलतात" का? अवांतर अवांतर : "सुपारी देणे" हा फक्त शब्दप्रयोग आहे, की त्या प्रसंगी खरीखरची सुपारी द्यायची रीत आहे?

In reply to by धनंजय

प्रियाली Sun, 10/07/2007 - 01:24
सुपारी देणे" हा फक्त शब्दप्रयोग आहे, की त्या प्रसंगी खरीखरची सुपारी द्यायची रीत आहे? हो तशी रीत आहे. फक्त सुपारीचीच नाही तर त्या आधी विडा देण्याची रीत होती. महत्त्वाची कामगिरी फत्ते करण्यासाठी विड्याचे पान शासकातर्फे सर्वांसमोर ठेवले जात असे. त्यास विडा देणे/ ठेवणे म्हणतात. जो ते पान उचलेल तो कामगिरीस तयार म्हणजेच त्याने विडा उचलला. हे केल्यावर शासक त्यास त्या कामगिरीची सुपारी देई. ही प्रथा हिंदू-मुसलमान दोघांत होती. (अफज़ल खानने सिवा को खत्म करने का बिडा उठाया था|) पाहुण्याला आदर सत्काराकरता पान-सुपारी दिली जात असे/ देतात. ते देणे म्हणजे समोरच्याचा आदर राखणे, मान देणे, सत्कार करणे. विडा स्वीकारणे म्हणजे यजमानाचा मान राखणे. या सर्वातूनच ही प्रथा आली असावी. पानसुपारी सहसा एकत्र दिली जाते पण या सत्काराला समोरचा पात्र आहे का हे ठरवण्यासाठी पान फिरवले जाई. जो उचलेल त्याच्या पानावर सुपारी ठेवून त्याचा सत्कार केला जाई. पैजेचा विडा हा शब्दप्रयोग याच संदर्भातला. आपल्याकडे तर प्रत्येक धार्मिक कार्यात पानसुपारीला मानाचे स्थान आहेत. मुसलमानांत असे काही वेगळे स्थान आहे का त्याची विशेष कल्पना नाही.

देवदत्त Sat, 10/06/2007 - 20:26
अप्रतिम शिल्प. जणू काही समोरच आहेत सर्व. जर नैसर्गिक रंगसंगती वापरली असती तर इतकाच प्रभाव पडला असता का असा विचार येतो. :)

विकास Sat, 10/06/2007 - 20:34
एकदम आवडले! कुठेतरी पाहीले आहे पण ते लक्षात येत नाही पुण्यात की मुंबईत ते! कळल्यास सांगा.

प्रमोद देव Sat, 10/06/2007 - 20:35
मला आता नेमके गावाचे नाव आठवत नाहीये ; पण कोकणात एका गावी शिवशाहीतील अशा काही प्रसंगांचे शिल्पांच्या रुपात कायम स्वरूपी प्रदर्शन(म्युझियम म्हणा हवे तर) मांडलेले आहे असे वाचनात आले होते. आठवण्याचा प्रयत्न करतोय. बघू या ! आठवतेय का!

प्रमोद देव Sat, 10/06/2007 - 20:41
धन्यवाद अण्णासाहेब! चिपळूणजवळच्या 'डेरवण' गावात असे कायम स्वरूपी प्रदर्शन मांडलेले आहे. हे चित्र बहुदा त्यातलेच असावे.

In reply to by प्रमोद देव

प्रियाली Sat, 10/06/2007 - 20:49
हे चित्र मुंबई पुण्यातीलच असावे, काही अधिक चित्रे आहेत त्यात आजूबाजूच्या इमारती दिसतात. असो. आज इंटरनेट गंडलंय. वेळ झाला की चिकटवेन.

प्रमोद देव Sat, 10/06/2007 - 20:57
मी आधी म्हणालो तसे हे चित्र डेरवणच्या शिवसृष्टी मधले नाही.क्षमा असावी शिवसृष्टी खाली दिलेल्या दुव्यावर पाहता येईल. http://www.swamisamarth.com/photogallery/shivshrusti/album0.html

नंदन Sun, 10/07/2007 - 00:01
खरंच देखणं शिल्प! प्रमाणबद्ध तर आहेच, पण प्रत्येक व्यक्तीच्या चेहर्‍यावरील भावही अचूक टिपले आहेत. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

जुना अभिजित Mon, 10/08/2007 - 16:41
हे लाल महालात आहे असं तर म्हणायचं नाही ना तुम्हाला? मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

सर्किट Mon, 10/08/2007 - 21:35
मला तसं म्हणायचं नाहीये. हल्ली कसब्याबाहेरही लोकांची वस्ती आहे असे ऐकून आहे. बालगंधर्व नाट्यमंदिराच्या जवळपास कुठेतरी आहे का ? ते मागचं दार खूप ओळखीचं वाटतं आहे. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली Mon, 10/08/2007 - 21:58
उपक्रमावर चिकटवलेला फोटोही इथे लावते. त्यात इमारतींची नावेही दिसतात. image2

In reply to by प्रियाली

राजे Mon, 10/08/2007 - 22:11
त्या कलाकाराला माझा देखील मानाचा मुजरा... जरा महाराजांच्या चेह-यावरील भाव व त्यांच्या हाताचा प्रश्न चिन्ह दाखवणारा अथवा काहीतरी विचारणारा भाव पाहा... व तो इंग्रज तो कीती लक्ष देऊन महाराजांचे बोलणे आपल्या कानामध्ये साठवून त्याचा अर्थ लावू पाहत आहे... क्या बात है .... जबरदस्त.... व तो महाराजांच्या पाठीमागे उभा असलेला मावळा त्यांच्या चेहरावर असे भाव आहेत जसे ईटी मध्ये त्या लहान मुलाचे भाव आहेत जेव्हा तो परग्रहावरील सजीव प्राणी पाहतो... जान डाल दी है... बस त्यांच्या डोळ्यांनीच. एक चुक असावी अथवा काहीतरी प्रथा असावी जरा लक्ष देऊन पाहा व वरील चित्रातील एक चुक मला सांगा. यनावाला स्टाइल मध्ये.... व्यं. नी. ने [मी कोणी मोठा कलाकार नाही आहे पण माझ्या सामान्य नजरे मध्ये एक चुक आली आहे शक्यतो ती चुकच आहे असे समजून मी वरील प्रश्न विचारला आहे तेव्हा लागा कामाला] राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by प्रियाली

सहज Tue, 10/09/2007 - 07:36
हे दुसर चित्र मला तितके आवडले नाही. सिंहासन जरा उंचीवर असते इथे एकदमच खाली आहे जणू बाहेर बागेत शामीयाना आहे व त्यात खुर्ची टाकून बसले आहेत. त्यामुळे महाराज एकदम कॉमनर वाटतात असे मला वाटते. मला वाटायचे की सगळ्यांपेक्षा उंचीवर महाराजांचे स्थान असते. म्हणजे आत्तापर्यंत जे काही सिनेमे, चित्र बघीतली आहेत त्यात राजेमंडळी वरच्या लेवल बाल्कनी सीट व बाकी आम्ही ड्रेस सर्कल. ती सगळी मंडळी जरा जास्त जवळ उभी आहेत व हातवारे जास्त लाउड आहेत, तेवढ्या कमी अंतराकरता, पहील्या मावळ्याने महाराजांच्या दिशेने मुठ (गुद्दा) दाखवायलाच पाहीजे होता का? तसेच मागच्या मावळ्याने पणा मुठी वळल्या आहेत. (कदाचीत त्यात तलवार भाला बसणार असेल.) जर काही गंभीर प्रसंग असेल तर मागील अंगरक्षक किती निवांत आहे. पंखेवाला असेल तो बहूदा. महाराजांच्या चपला दुरुस्तीला नेल्या का? त्या फिरंग्याला त्याचे फार अप्रूप वाटते आहे. असो. मे बी इट इज जस्ट मी.

In reply to by सहज

कोलबेर Tue, 10/09/2007 - 07:40
>>महाराजांच्या चपला दुरुस्तीला नेल्या का? महाराजांच्या पायात चपला नाहीत आणि दोनही फिरंगी ते निरखुन बघत आहेत ह्याचा अर्थ मलाही कळला नव्हता.. एखाद्या ऐतिहासिक कथेचा संदर्भ आहे का ह्याला? पहिल्या चित्रातही त्या नव्हत्या पण त्या शिल्पातल्या कोणाच्याच पायात नसल्याने ही शंका आली नव्हती.

In reply to by कोलबेर

सहज Tue, 10/09/2007 - 07:47
फूट मसाज जस्ट संपला असेल किंवा सुरू होणार असेल. किंवा तो फिरंगी करणार असेल. आधी चीनला जाऊन काहीतरी शिकून आला असेल. महाराजांची गुढघादुखी ऐकली असेल, ऐक्युप्रेशर करणार असेल.

In reply to by सहज

विकास Tue, 10/09/2007 - 07:47
>>>महाराजांच्या चपला दुरुस्तीला नेल्या का? त्या फिरंग्याला त्याचे फार अप्रूप वाटते आहे. यावर महाराजांचे आविर्भाव पाहील्यास ते वैतागून विचारत असल्यासारखे वाटते की, "कुठे गेल्या माझ्या चपला? कालपासून दुरूस्तीला दिल्या होत्या अजून कशा नाही झाल्या?"

In reply to by विकास

सर्किट Tue, 10/09/2007 - 08:12
टोपीकरांच्या तोफा, त्यांचे व्यवस्थापन ह्याविषयी महाराजांना आदरच होता. त्यामुळे ते टोपीकरांना आपल्या चपलांविष्हयी नाही, तर सिद्दीला तोफा पुरवताना तुमचा मैत्रीधर्म कुठे गेला होता, हे विचारताहेत हे (मला तरी) स्पष्ट दिसते आहे. - सर्किट

In reply to by सहज

सर्किट Tue, 10/09/2007 - 08:10
महाराजांचे सिंहासन एकाच पातळीवर असल्याने हे ट्रॅडिशनल महाराज नाहीत, तुम्हा आम्हा सर्वाम्चे महाराज आहेत हे जाणवते. चपला घातल्या नसतील कारण टोपिकरांन पकडून आणले म्हटल्यावर महाराज सईबाईंच्या महालातून तात्काळ उठून आले असतील. - सर्किट पुरंदरे

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण Tue, 10/09/2007 - 09:20
टोपीकर महाराष्ट्रदेशी चपलांचे व्यापारी म्हणोन आले होते हे स्पष्ट आहे. महाराजांना त्यांच्या मापाच्या चपला भेट देवोनि आपले हातपाय इथे पसरावे असा टोपीकराचा हेतू इथे लख्ख दिसतो. महाराजांच्या चपलांचे माप घेण्यासाठी टोपीकर निरखोन पाहत आहेत आणि महाराज "तुमचा टेप कुठे आहे" असा प्रश्न विचारत आहेत हे आम्ही पाहिले आहे. - आजानुकर्णाची बखर.

In reply to by आजानुकर्ण

सर्किट Tue, 10/09/2007 - 11:55
समजा टोपीकर आम्हास चपला विकण्यास येतो, तर त्याने स्वतःने त्या का घातल्या नाहीत ? स्वतः मात्र मलेशियात निर्मीत नायकीचे पायताण घातलेले दिसते ! बखरकार, आमच्या महाराजांना काय समजलात ?? तुमच्या चिंचवडच्या मोरया गोसाव्याच्या वंशजांच्या कानाखाली लाल काय झाले ते अद्यापही त्यांना कळलेले नाही हो !!! - (प्रौढ"प्रताप"पुरंदर) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सर्किट Tue, 10/09/2007 - 12:33
बाय द वे, तानाजीच्या वरील शिल्पांत देखील महाराजांनी पायताण घातलेले नाही, ह्याची नोंद घ्यावी. (त्यावेळी, महाराजांना "तानाजी आला आहे, कोंढाण्याविषयी काहीतरी बोलतो आहे" असे म्हणून त्यांच्या राणिवशातून बोलवलेले इतिहासात नमूद आहे.) - सर्किट मेहंदळे

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय Tue, 10/09/2007 - 17:17
लग्नातील कुठल्याशा कार्यासाठी बसायचे म्हणून तानाजी अनवाणी असेल. विडा उचलायला तसाच धावत धावत आला. मुलगाही अनवाणी आहे. भालदार-चोपदारही अनवाणी, असे वर कोणीतरी निरीक्षण दिलेले आहे. तेही अकस्मात बोलावलेल्या मीटिंगसाठी घरकाम सोडून चपला विसरून आले आहेत. किंवा ही मीटिंग जिजाऊंच्या महलात आहे. तिथली "पादत्राणे बाहेर ठेवावी" अशी सूचना सर्वांनीच पाळलेली आहे.

आजानुकर्ण Mon, 10/08/2007 - 16:48
१. तानाजी मालुसरे पुण्याचे २. शेलारमामा पुण्याचे ३. रायबा पुण्याचा ४. जिजाबाई पुण्यात वास्तव्याला होत्या ५. शिवाजी महाराज पण पुण्याचेच म्हणजे हे शिल्प पुण्यात असण्याचीच अधिक शक्यता आहे.

प्राजु Mon, 10/08/2007 - 20:22
काय सुंदर आहे हे शिल्प...! अप्रतिम.. मिसळप्रेमींनो... लवकर शोधून काढा पाहू हे चित्र कुठले आहे ते..! - प्राजु.

प्रियाली Tue, 10/09/2007 - 16:42
ही म्यूरल्स पुण्यातील आहेत असे कळते. ;-) वरील शिल्पात ज्या आसनावर महाराज बसले आहेत ते राजसिंहासन नाही. तानाजी लग्नाचे आमंत्रण देण्यास आला होता त्यामुळे तो राजमहाली गेला असावा आणि महाराज अनवाणी असावेत पण ब्रिटिशांच्या मुसक्या आवळून त्यांना राजमहालात (अंतःपुरी ;-)) नेण्यात आले नसावे. आमच्या मित्रमहाशयांच्या कोणा मित्रानेच ही शिल्पे घडवल्याचे कळते त्यांना शंकानिरसनाचा खलिता धाडण्याचा बेत आहे.

सृष्टीलावण्या Wed, 03/19/2008 - 20:55
सुंदर, देखणे शिल्प बनविणार्‍या पुढे आपण नतमस्तक. वाटते जर मंत्र वैगरे म्हणून जीव ओतता आला असता तर हे लोक हाडामासाची माणसे वाटली असती (सासवण्याला अशीच अद्भूत शिल्प पाहिल्याचे आठवते). > > धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...

चतुरंग Wed, 03/19/2008 - 22:10
'राघव स्मृती' हे नाव मला नक्कीच वाचलेले आठवते पण नक्की जागा लक्षात येत नाहीये. दोन्हीही शिल्पे अप्रतिम आहेत. चतुरंग

झकासराव Sat, 03/22/2008 - 14:26
पहिल भित्ती चित्र हे अकलुज येथील शिवसृष्टीचे आहे. अशीच एक मेल आली होती त्यात लिहिल होत अस पुसटस आठवतय मला :) गुगलौन पाहिल की कळेल कदाचित.

राजमुद्रा Mon, 03/24/2008 - 11:32
मला वाटते, हे शिवश्रुष्टीचे काम आहे, जे अकलूजला चालू आहे. हे काम शासकिय संग्रहालयासाठी चालू आहे. हे काम बाबासाहेब पुरंदरेच्या देखरेखीखाली चालू आहे, बहुधा हा तिथलाच फोटो असावा. राजमुद्रा :)

प्रियाली Wed, 03/26/2008 - 19:04
डेरवणची चित्रे यापेक्षा वेगळी वाटतात. ही चित्रे पुण्याला तयार करून इमारतीच्या मोकळ्या जागेत नंतर कोठेतरी हलवण्यासाठी ठेवलेली आहेत हे स्पष्ट आहे, परंतु ती कोणत्यातरी व्यावसायिक हेतूने केलेली आहेत. चित्रपट, नाटक इ. साठी. ही शिवसृष्टीतील नाहीत हे नक्की.
एका मित्राने मुंबईतून काही भित्तीशिल्पांचे फोटो पाठवले होते. ते बहुधा मुंबई-पुण्यातच तयार केले आहेत. फोटोंसोबत अधिक माहिती नव्हती. सध्या फ्लिकरही गंडलेले आहे त्यामुळे कसाबसा एक फोटो चढवता आला. मिसळपावकरांना नक्की आवडेल असे वाटल्याने येथे देत आहे. कोणी ही शिल्पे प्रत्यक्ष पाहिली आहेत का? image

हस्ताक्षरावरून स्वभाव! :)

महेन्द्र ·

विसोबा खेचर Sat, 10/06/2007 - 17:45
अरे बाबा, सध्या सवड नाहीये. आत्ताच मनिषलाही मी याबाबत हा प्रतिसाद लिहिला आहे...:) मी लोकांच्या हस्ताक्षराचा नमुना मागवण्याचा आरंभशूरपणा केला खरा! पण आता जरा कामाच्या गडबडीत अडकलो आहे त्यामुळे हवा तसा निवांतपणाही मिळत नाहीये. मात्र आज ना उद्या मी माझं प्रॉमिस नक्की पुरं करीन. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ज्या मंडळींनी मला त्यांच्या हस्ताक्षराचे नमुने पाठवले त्या सर्व मंडळींची झालेल्या विलंबाबद्दल तूर्तास जाहीर क्षमा मागत आहे. चुकलंच माझं तिच्यायला! :) सध्या जरा संगीतावरचा एक लेख, व रौशनीचा पुढचा भाग पूर्ण करायच्या मागे आहे तेवढं पूर्ण करतो आणि मग पुन्हा हस्ताक्षराकडे वळतो. महेन्द्रशेठ, हे उपहासात्मक लेखन करून तू माझे कान पिळलेस हे योग्यच झाले! :) एक साधारण सदस्य असो..:) आपला, (अजून एक साधारण सदस्य) तात्या.

लबाड बोका Sat, 10/06/2007 - 18:53
...मात्र आज ना उद्या मी माझं प्रॉमिस नक्की पुरं करीन. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ज्या मंडळींनी मला त्यांच्या हस्ताक्षराचे नमुने ...पाठवले त्या सर्व मंडळींची झालेल्या विलंबाबद्दल तूर्तास जाहीर क्षमा मागत आहे. चुकलंच माझं तिच्यायला! :) तात्या तात्या तुम्हारा चुक्याच अब जल्दि सहि पढो और हमकु बोलो की क्या है क्या नही है

विसोबा खेचर Sat, 10/06/2007 - 17:45
अरे बाबा, सध्या सवड नाहीये. आत्ताच मनिषलाही मी याबाबत हा प्रतिसाद लिहिला आहे...:) मी लोकांच्या हस्ताक्षराचा नमुना मागवण्याचा आरंभशूरपणा केला खरा! पण आता जरा कामाच्या गडबडीत अडकलो आहे त्यामुळे हवा तसा निवांतपणाही मिळत नाहीये. मात्र आज ना उद्या मी माझं प्रॉमिस नक्की पुरं करीन. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ज्या मंडळींनी मला त्यांच्या हस्ताक्षराचे नमुने पाठवले त्या सर्व मंडळींची झालेल्या विलंबाबद्दल तूर्तास जाहीर क्षमा मागत आहे. चुकलंच माझं तिच्यायला! :) सध्या जरा संगीतावरचा एक लेख, व रौशनीचा पुढचा भाग पूर्ण करायच्या मागे आहे तेवढं पूर्ण करतो आणि मग पुन्हा हस्ताक्षराकडे वळतो. महेन्द्रशेठ, हे उपहासात्मक लेखन करून तू माझे कान पिळलेस हे योग्यच झाले! :) एक साधारण सदस्य असो..:) आपला, (अजून एक साधारण सदस्य) तात्या.

लबाड बोका Sat, 10/06/2007 - 18:53
...मात्र आज ना उद्या मी माझं प्रॉमिस नक्की पुरं करीन. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ज्या मंडळींनी मला त्यांच्या हस्ताक्षराचे नमुने ...पाठवले त्या सर्व मंडळींची झालेल्या विलंबाबद्दल तूर्तास जाहीर क्षमा मागत आहे. चुकलंच माझं तिच्यायला! :) तात्या तात्या तुम्हारा चुक्याच अब जल्दि सहि पढो और हमकु बोलो की क्या है क्या नही है
राम राम मंडळी, हस्ताक्षरावरून स्वभाव ओळखण्याचे एक शास्त्र आहे. मी या शास्त्राचा अभ्यास गेली अनेक वर्ष करत नाही आहे. या कालावधीत आत्तापर्यंत अनेकांचे हस्ताक्षर बघायला नाही मिळाले, अभ्यासायला नाही मिळाले. तर मंडळी, हे सगळं इथे लिहिण्याचं कारण असं की आता आपण इथे एक गंमतीशीर प्रयोग करणार आहोत. ज्यांना आपल्या हस्ताक्षराचे एनालिसिस माझ्याकडून करवून घ्यायचे असेल त्यांनी आपली इंग्रजी किंवा मराठी सही एका स्वच्छ कागदावर करून स्कॅन करून ते सँपल मला ______________या पत्त्यावर पाठवु नये. सहीखाली कंसात आपला मिसळपावचा आयडी लिहिण्यास विसरावे.

निरा

व्यंकट ·

मनिष Sat, 10/06/2007 - 00:44
'नीरा' (दीर्घ 'नी') माझ्या माहितीप्रमाणे ताडाच्या/माडाच्या झाडापासून तयार करतात व ताजीच प्यावी असे म्हणतात कारण नीरा नासल्यावर त्याची ताडी बनते. http://knowaboutyourfood.blogspot.com/2007/05/blog-post_1228.html

प्राजु Sat, 10/06/2007 - 01:11
ताडाच्या आणि माडाच्या झाडापासून बनवतात. आणि ती ताजीच प्यायची असते. ताजी असताना प्याल्यास तब्बेतीला अतिशय चांगली असते असे सांगतात. - प्राजु.

विकास Sat, 10/06/2007 - 01:22
नीरा ताडाच्या झाडावरून सुर्योदयाच्या आधी काढतात. एकदाका (झाडांवरील त्या फळांवर) सूर्यप्रकश पड्ला की नंतर निघणारा रसा हा त्डी असते.

कोलबेर Sat, 10/06/2007 - 01:27
..ह्यामध्ये नक्की काय फरक असतो? आमच्या माहीती प्रमाणे माड म्हणजे नारळाचे झाड, पण मग ताडाच्य झाडाला कोणते फळ लागते?

In reply to by कोलबेर

विकास Sat, 10/06/2007 - 01:34
.ह्यामध्ये नक्की काय फरक असतो? आमच्या माहीती प्रमाणे माड म्हणजे नारळाचे झाड, पण मग ताडाच्य झाडाला कोणते फळ लागते? ताडगोळा. मला वाटते नीरा फक्त ताडाच्या झाडातूुनच होते.

In reply to by विकास

धनंजय Sat, 10/06/2007 - 03:24
ताडातून ताडी आणि माडातून माडी नावाचे द्रव पेय मिळते. झाडाच्या फुलोर्‍याचे टोक कापतात, आणि त्यातून स्रवणारा रस मडके लटकवून गोळा करतात.

In reply to by धनंजय

कोलबेर Sat, 10/06/2007 - 03:26
मग निरा म्हणजे ताडी, माडी की दोनीही? झाडाचा फुलोरा म्हणजे काय? माझ्या समजुतीप्रमाणे निरा ही झाडाच्या बुंध्यातून काढतात बहुदा!

In reply to by कोलबेर

धनंजय Sat, 10/06/2007 - 04:13
इथे माझा गोवेकरपणा आड येत असेल. पुढे ज्याची दारू बनू शकते अशा कुठल्याही गोड द्रवाला गोव्यात निरा म्हणतात. उदा : काजूच्या बोंडांचा निरा, माडाचा निरा, ताडाचा निरा मी ताडाचा निरा काढतानाची प्रक्रिया जवळून बघितलेली नाही, म्हणून माडाचे सांगतो. झाडाच्या बुंध्यातून फुले असलेला एक दांडा बाहेर पडतो, त्यातील प्रत्येक फुलाचा एक-एक नारळ होतो. त्या दांड्याला मी "फुलोरा" म्हटले (चुकला तर सुधारा - इंग्रजीत इन्फ्लोरेसेन्स). सर्व फुलांना तसेच सोडले तर बहुधा सर्व नारळ लहान होतात - कोणास ठाऊक. पण त्या फुलांच्या दांड्याचे टोक कापतात, म्हणजे दांड्याला आणखी फुले फुटणे बंद होते. पण कापलेल्या टोकातून एक द्रव स्रवते, ते लटकवलेल्या मडक्यात जमा करतात, तो माडाचा निरा. त्याची दारू माडी. ताड हे वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने माडासारखे असते, म्हणून मला वाटते, त्यातूनही असाच निरा काढत असावेत.

In reply to by धनंजय

प्रमोद देव Sat, 10/06/2007 - 08:09
माडाच्या आणि ताडाच्या झाडात एक 'पोय' नावाचा भाग असतो.त्याचा नेमका अर्थ माहित नाही;पण ती कोवळी असताना कापल्यावर त्यातून स्रवणार्‍या द्रवाला 'नीरा' म्हणतात आणि हीच नीरा आंबली की त्याची ताडी/माडी होते. कोकणात हे काम 'भंडारी' जातीचे लोक करतात. त्यांना 'पोयकापे' असेही विशेषण लोक वापरतात. ह्या लोकांचा दारु(देशी) गाळण्याचा धंदा असतो. ह्यांना 'कलाल' असेही म्हणतात. ही सर्व माहिती ऐकीव आहे. ह्या बाबतीत नेमके सत्य तात्यासारखा अस्सल कोकणीच काही सांगू शकेल. अस्सल मुंबईकर(पुलंच्या व्याख्येप्रमाणे) प्रमोद देव.

व्यंकट Sun, 10/07/2007 - 00:47
सगळ्यांचे माहिती पुरवल्याबद्दल आभार! ताडा-माडाच्या झाडांना इंग्लिश मधे काय म्हणतात?

मनिष Sat, 10/06/2007 - 00:44
'नीरा' (दीर्घ 'नी') माझ्या माहितीप्रमाणे ताडाच्या/माडाच्या झाडापासून तयार करतात व ताजीच प्यावी असे म्हणतात कारण नीरा नासल्यावर त्याची ताडी बनते. http://knowaboutyourfood.blogspot.com/2007/05/blog-post_1228.html

प्राजु Sat, 10/06/2007 - 01:11
ताडाच्या आणि माडाच्या झाडापासून बनवतात. आणि ती ताजीच प्यायची असते. ताजी असताना प्याल्यास तब्बेतीला अतिशय चांगली असते असे सांगतात. - प्राजु.

विकास Sat, 10/06/2007 - 01:22
नीरा ताडाच्या झाडावरून सुर्योदयाच्या आधी काढतात. एकदाका (झाडांवरील त्या फळांवर) सूर्यप्रकश पड्ला की नंतर निघणारा रसा हा त्डी असते.

कोलबेर Sat, 10/06/2007 - 01:27
..ह्यामध्ये नक्की काय फरक असतो? आमच्या माहीती प्रमाणे माड म्हणजे नारळाचे झाड, पण मग ताडाच्य झाडाला कोणते फळ लागते?

In reply to by कोलबेर

विकास Sat, 10/06/2007 - 01:34
.ह्यामध्ये नक्की काय फरक असतो? आमच्या माहीती प्रमाणे माड म्हणजे नारळाचे झाड, पण मग ताडाच्य झाडाला कोणते फळ लागते? ताडगोळा. मला वाटते नीरा फक्त ताडाच्या झाडातूुनच होते.

In reply to by विकास

धनंजय Sat, 10/06/2007 - 03:24
ताडातून ताडी आणि माडातून माडी नावाचे द्रव पेय मिळते. झाडाच्या फुलोर्‍याचे टोक कापतात, आणि त्यातून स्रवणारा रस मडके लटकवून गोळा करतात.

In reply to by धनंजय

कोलबेर Sat, 10/06/2007 - 03:26
मग निरा म्हणजे ताडी, माडी की दोनीही? झाडाचा फुलोरा म्हणजे काय? माझ्या समजुतीप्रमाणे निरा ही झाडाच्या बुंध्यातून काढतात बहुदा!

In reply to by कोलबेर

धनंजय Sat, 10/06/2007 - 04:13
इथे माझा गोवेकरपणा आड येत असेल. पुढे ज्याची दारू बनू शकते अशा कुठल्याही गोड द्रवाला गोव्यात निरा म्हणतात. उदा : काजूच्या बोंडांचा निरा, माडाचा निरा, ताडाचा निरा मी ताडाचा निरा काढतानाची प्रक्रिया जवळून बघितलेली नाही, म्हणून माडाचे सांगतो. झाडाच्या बुंध्यातून फुले असलेला एक दांडा बाहेर पडतो, त्यातील प्रत्येक फुलाचा एक-एक नारळ होतो. त्या दांड्याला मी "फुलोरा" म्हटले (चुकला तर सुधारा - इंग्रजीत इन्फ्लोरेसेन्स). सर्व फुलांना तसेच सोडले तर बहुधा सर्व नारळ लहान होतात - कोणास ठाऊक. पण त्या फुलांच्या दांड्याचे टोक कापतात, म्हणजे दांड्याला आणखी फुले फुटणे बंद होते. पण कापलेल्या टोकातून एक द्रव स्रवते, ते लटकवलेल्या मडक्यात जमा करतात, तो माडाचा निरा. त्याची दारू माडी. ताड हे वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने माडासारखे असते, म्हणून मला वाटते, त्यातूनही असाच निरा काढत असावेत.

In reply to by धनंजय

प्रमोद देव Sat, 10/06/2007 - 08:09
माडाच्या आणि ताडाच्या झाडात एक 'पोय' नावाचा भाग असतो.त्याचा नेमका अर्थ माहित नाही;पण ती कोवळी असताना कापल्यावर त्यातून स्रवणार्‍या द्रवाला 'नीरा' म्हणतात आणि हीच नीरा आंबली की त्याची ताडी/माडी होते. कोकणात हे काम 'भंडारी' जातीचे लोक करतात. त्यांना 'पोयकापे' असेही विशेषण लोक वापरतात. ह्या लोकांचा दारु(देशी) गाळण्याचा धंदा असतो. ह्यांना 'कलाल' असेही म्हणतात. ही सर्व माहिती ऐकीव आहे. ह्या बाबतीत नेमके सत्य तात्यासारखा अस्सल कोकणीच काही सांगू शकेल. अस्सल मुंबईकर(पुलंच्या व्याख्येप्रमाणे) प्रमोद देव.

व्यंकट Sun, 10/07/2007 - 00:47
सगळ्यांचे माहिती पुरवल्याबद्दल आभार! ताडा-माडाच्या झाडांना इंग्लिश मधे काय म्हणतात?
उन्हाळ्यात पुण्यात मिळणारी निरा कशापासून व कशी तयार करतात? कोणाकडे ह्याबद्दल माहिती आहे का? आंतरजालावर काही माहिती सापडली नाही.

निबंध :- माझा आवडता पक्षी : कोंबडी

हरिप्रसाद ·

विकास Fri, 10/05/2007 - 23:18
आज कालच्या मुलांना इतके प्रतिभाशाली निबंध लिहीताना पाहून अगदी भरून आले! असो. अफलातून ह. ह. पु.वा.!

विसोबा खेचर Fri, 10/05/2007 - 23:20
बळी देणे वाईट प्रथा आहे असे परवा गुरूजी कोंबडीवडे खाताना सांगत होते. गुरूजींना जाड भींगाचा चष्मा आहे. वाह्यात मुले त्याना कोंबडी पकड असे म्हणतात. हा हा हा! बरं का हरिभाऊ, आपला छोटेखानी निबंध वाचून मन प्रसन्न झाले! :) आपल्याकडून अजूनही अश्याच छान छान लघुनिबंधांची अपेक्षा आहे... आपलाच, (कोंबडीखाऊ) तात्या.

प्रियाली Fri, 10/05/2007 - 23:46
कोंबडी शाकाहारी असते पण ती किडे खाते. काल मी प्रोग्रॅममधले बरेच किडे शोधले आणि संध्याकाळी मित्रमंडळींबरोबर बरेच किडे केले. ते कोणते ते विचारायचे नाही. माय नेम इज अँथनी गोन्साल्विस या गाण्यात अमिताभ कोंबडीच्या प्रचंड अंड्यातून बाहेर येतो. अँथनी गोन्साल्विस (गोंझालेझ, अमेरिकेत आल्यावर नाव बदलंल लेकाने) कोल्ट्सच्या फूटबॉल टीममध्ये वाईड रिसिवर म्हणून खेळतो. क्रिकेटमध्ये बॉल न पकडता त्याच्या मागे सैरावैरा पळणार्‍या खेळाडूला आम्ही "कोंबडी पकड" म्हणायचो. भारतीय खेळाडू शाकाहारी असावेत कारण त्यांना कोंबडी पकडता येत नाही. कोंबडी नावाची व्यक्ती मिसळपावाची "मान"नीय सदस्य आहे. पूर्वी कोंबडीची मान मुरगळून बळी देत. आमचा अभिजीत कोंबडी पळाली गाण्यावर नाचून व्यायाम करतो. गुंडोपंतांनी व्यायामावर लेख लिहिला होता म्हणून मला व्यायाम करणे भाग पडले आहे. :-(

In reply to by प्रियाली

जुना अभिजित Mon, 10/08/2007 - 13:14
ऑफिसमध्ये(इंग्रजीद्वेष्ट्यांनी कार्यालय वाचावे) कोंबडी पळाली हे गाणं रिंगटोन म्हणून वाजवण्याची जाम इच्छा आहे. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

सहज Sat, 10/06/2007 - 08:00
जिवंत कोंबडीच्या पेक्षा (शक्यतो तंदूरी प्रकारातली) शिजवलेली बरी कारण जिवंत कोंबडीला बर्ड फ्लू झाला की मग आहे मजा. भागो रे भागो!!!!!! अवांतरः- बाकी रोज करोडो लोक अब्जावधी लोकांना, अगणीत ई-मेल्स फॉरर्वड करतात त्यातील एकात हे वाचले होते. बर्‍याचदा वाटते की हे असे कोणी लिहले असेल. आज आपले नाव कळले हरिप्रसादजी, बरे वाटले.

In reply to by सहज

जुना अभिजित Mon, 10/08/2007 - 11:37
मालक, तंदूरी प्रकारातली कोंबडी शिजवण्याऐवजी भाजलेली असते. म्हणून बर्ड फ्लू चा धोका टाळायचा असेल तर शिजवलेली कोंबडी तंदूरीपेक्षा उत्तम. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

सहज Mon, 10/08/2007 - 11:45
बरोबर तंदूरी म्हणजे भाजणे, "शिजवणे" नाही. तंदूरी चिकन म्हणले की डोके कमी चालते, लाळ जास्त गळते. :-)

विसोबा खेचर Mon, 10/08/2007 - 12:17
माझा आवडता पक्षी - कावळा! :) या पक्ष्यावर माझे मनापासून प्रेम आहे.. मित्रांनो, तात्याला कावळा नाही शिवला तर पिंडाशेजारीच मिसळीची एक प्लेटही ठेवा. तो कावळा पिंडाऐवजी मिसळीला जरी शिवला तरी मला सद्गती मिळाली एवढे समजा! :)

In reply to by विसोबा खेचर

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 03/20/2008 - 21:08
कावळा हा बिचारा सरळमार्गी पक्षी आहे. कायमच सरळ उडतो. सरळमार्गाने उडा उगाच का वळा ? असे बिचारा सारखा सारखा म्हणत असतो. म्हणूनच कदाचित त्याचे नाव कावळा पडले असावे. भाईकाका म्हणतात त्याप्रमाणे मी देखील कावळ्याची कावळी काळी का गोरी ते पाहीलेली नाही. मध्यंतरी वृत्तपत्रात पांढर्‍या कावळ्याविषयी वाचले. कदाचित तो बगळा व कावळा या पक्षीगणांमधला हायब्रीड असावा. हायब्रीड द्राक्षात बी नसते. द्राक्षापासून वाईन बनवतात. 'वाईन हा एक मद्याचा प्रकार' आहे का नाही यात विचारवंतांमधे वैचारीक मतभेद आहेत. आणि ते याची चर्चा वाईन पिता पिता करतात. पिता हा 'बाप' या शब्दाला संस्कृत प्रतिशब्द आहे. त्यावरूनच 'पितरे' हा शब्द आला आहे. कावळा पिंडाला शिवला की 'पितरे' तृप्त होतात. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 10:43
धन्यवाद पेशवेसाहेब, तुम्ही मस्तच दुवा दिला आहे. पिंडाभोवती जमलेली कावळेमंडळी काय सुरेख आणि देखणी दिसत आहेत! वा वा! राहवलं नाही म्हणून ते सुरेख चित्रं इथेही डकवत आहे... भविष्यात केव्हातरी वर्तमानपत्रात खालील बातमी वाचाल - संत तात्याबांच्या पिंडाला कावळा शिवण्याऐवजी पिंडाशेजारी ठेवलेल्या मिसळीला शिवला आणि संत तात्याबांना सद्गती प्राप्त झाली! या प्रसंगाला मोजकेच मिपाकर उदास मनाने उपस्थित होते आणि दूरच्या एका कोपर्‍यात वेलणकरालाही चोरून डोळे पुसताना आमच्या वार्ताहारांनी बघितले! :)) असो.. आपला, (काकप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रमोद देव Fri, 03/21/2008 - 12:03
दूरच्या एका कोपर्‍यात वेलणकरालाही चोरून डोळे पुसताना आमच्या वार्ताहारांनी बघितले! :)) हे वाक्य बरेच काही सांगून जाते. तात्या अरे जरी तुझ्या पिंडाला...आपले, मिसळीला कावळा शिवला तरी तुझा आत्मा तळमळत राहील हे नक्की.कारण वेलणकरांनी दोन अश्रू ढाळल्याशिवाय काही तुला कायमची सद्गती मिळेल असे वाटत नाही. मोगलांच्या घोड्यांनाही पाण्यात संताजी धनाजी दिसत असे काहीसे ऐकलेले आहे(चुभूद्याघ्या),त्याच चालीवर म्हणतो की तात्यालाही सदोदित 'देव'(प्रमोद देव नव्हे!) दिसण्याऐवजी वेलणकर दिसतात.. तात्या गेलाबाजार ३३कोटी देवांपैकी कुणा एकाचेही असे अखंड नामस्मरण जर का तू केले असतेस तर आत्तापर्यंत मोक्षपद मिळवले असतेस. काय? पटतंय काय गाववाल्यांनू? :))) तेव्हा आता तरी विचार कर!!!!!!!!!!!

जुना अभिजित गुरुवार, 10/11/2007 - 09:57
संत तात्याबांच्या इच्छेनुसार समस्त कावळेमंडळींनी पिंड शिवण्याचा कार्यक्रम पार पाडला आहे. http://www.saamana.com/2007/Oct/11/Link/Main1.htm मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

देवदत्त गुरुवार, 10/11/2007 - 11:52
चांगली बातमी आहे. फक्त एक शंका आली. आज पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी याच किनार्‍यावर तब्बल ९७४ कावळे उपस्थित होते. हे कसे काय मोजले? मोजणारे भलतेच कार्यक्षम बुवा ;)

In reply to by पुरणपोळी

विकेड बनी Wed, 10/17/2007 - 22:34
>>माझ्या कडे एक कोंबडा होता , त्याच नाव बादशाहा होतं........... हो का? माझ्याकडे एक गाढव होतं त्याचे नाव बिरबल.

In reply to by पुरणपोळी

धनंजय गुरुवार, 10/18/2007 - 01:02
बादशहा नावाच्या कोंबड्याच्याविषयी जयवंत दळवींनी एक कादंबरी लिहिली आहे. पुढे तिच्यावर हिंदी पिक्चर निघाला. मोठा ऐटदार कोंबडा - गोष्टीत पुढे खाल्ला गेला असे वाटते.

In reply to by पुरणपोळी

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 03/20/2008 - 21:12
आमच्या गावाला 'बादशहा बेंडके' नावाचा एक गवंडीकाम करणारा गडी होता. त्याच्या वडीलानी 'मुघले ए आझम' वरून प्रेरीत होऊन त्याचे नाव बादशहा ठेवले होते. तो पण हाक मारली की असेल तिथून यायचा. पुण्याचे पेशवे

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/20/2008 - 06:13
आजकाल मोबाईल नावाचा कोंबडा वेगवेगळ्या आवाजात आरवतो. मग तो मोबाईल आणि त्याचा मालक दोघांचाही गळा दाबायला हात शिवशिवतात. अवांतर: केसरीच्या वीणा पाटील एकदा हिमेशच्या सुस्वर 'आशिक बनाया आपने' ह्या भूपाळीने जाग्या झाल्या. त्यांनी मुलाला विचारले की इतक्या पहाटे तुला कोण फोन करतं? त्यावर त्यांच्या मुलाने आपल्या आईला जगात काहीच कळत नाही अश्या दृष्टीने पाहिले आणि म्हणाला, "आई तो रिंगटोन नाही, alarm आहे." > > धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...

विजुभाऊ Fri, 03/21/2008 - 11:53
दूरच्या एका कोपर्‍यात वेलणकरालाही चोरून डोळे पुसताना आमच्या वार्ताहारांनी बघितले! :)) तात्या हे वेलणकर कोण आहेत् हो?..मि पा वर वेलणकर आणि मनोगत असे दोन शब्द बरेचदा ऐकतो प्रस्तुत ग्रुहस्थ मि पा शी कसे काय संबंधीत आहेत ? किंवा मि पा च्या जन्मास कारणीभूत आहेत काय?( जसा कंस क्रुष्णाच्या मोठेपणास कारणीभूत होता..अप्रत्य्क्ष) बर्‍याच लेखात त्यांचा उल्लेख येतो.....सदर ग्रुहस्थ मि पा साठी अगदीच नगण्य असतील तर त्यांचा उल्लेख करु नये.मिपा च्या बर्‍याच सदस्याना त्यांच्याशी काहीही घेणेदेणे नाही.पण फार फार मोठे असतील तर त्यांचा परिचय मि पा कराना करुन द्यावा हीच प्रार्थना आपला...............अगदीच नगण्य नसलेला विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 12:40
तात्या हे वेलणकर कोण आहेत् हो?.. ते माझे मराठी आंतरजालातले गुरू आहेत! :) किंवा मि पा च्या जन्मास कारणीभूत आहेत काय? हो! :) जसा कंस क्रुष्णाच्या मोठेपणास कारणीभूत होता..अप्रत्य्क्ष) म्हणजे ते कंस आणि मी कृष्ण?!! :) हा हा हा, विजूभाऊ, तु सुद्धा अंमळ वेडझवाच दिसतोस! :) पण फार फार मोठे असतील तर त्यांचा परिचय मि पा कराना करुन द्यावा हीच प्रार्थना ठीक आहे, सवडीने केव्हातरी एक नाटक लिहिणार आहे, त्यात त्यांचा उल्लेख असेलच! तूर्तास, त्या नाटकातील वेलणकरच्या तोंडी असलेला शेवटचा संवाद लिहून तयार आहे तो इथे लिहितो..! :) "चल तात्या, आपण दोघे आता आपले जंगलात जाऊन राहू! पुरे झालं ते मनोगत अन् मिसळपाव! पैसा म्हणशील तर मलाही मनोगतापासून मिळवायचा नाही आणि तुलाही मिसळपावपासून मिळवायचा नाही! प्रसिद्धी म्हणशील तर मराठी आंतरजालीय दुनियेत तुलाही पुरेशी प्रसिद्धी मिळाली आणि मलाही मिळाली! तेव्हा आता इथे, या आंतरजालीय दुनियेत, फार थांबणे नको! तू माझ्या मनोगतावर होतास, मनोगतामुळे तुला थोडीफार बरीवाईट प्रसिद्धी मिळाली परंतु एक दिवस तू मला शिव्या देऊन, तमाशा करून मनोगत सोडलेस त्याचप्रमाणे दुसरा कुणेतरी तात्या तुझ्या मिसळपाववर निर्माण होईल आणि तोही एक दिवस तुला यथास्थित शिव्या देऊन मिसळपाव सोडून निघून जाईल! तेव्हा आत्ताच धडा घे आणि चल इथून! जंगलच्या राज्यात असलंच जर का आंतरजाल, तर तिथे दोघे मिळून मनोमिसळ डॉट कॉम सुरू करू! :) दोघेही एकमेकांच्या गळ्यात गळे घालून सावकाश विंगेत जातात आणि पडदा पडतो!
(समाप्त!)
आपला, (नाटककार!) तात्या:)

In reply to by विसोबा खेचर

आनंदयात्री Fri, 03/21/2008 - 12:47
षटकार !! तो पण नो बॉल वर .... आंतरजालिय नाट्यशिरोमणी - नटसम्राट तात्यासाहेब बेलवरकरांचा विजय असो ...

In reply to by विसोबा खेचर

प्रमोद देव Fri, 03/21/2008 - 15:00
तर तिथे दोघे मिळून मनोमिसळ डॉट कॉम सुरू करू! :) देव करो(पुन्हा... मी नाही. आता नेहमी नेहमी नाही सांगणार हां! लक्षात ठेवा सगळ्यांनी!!!!!) आणि तसेच घडो. तथास्तु म्हणतो.

तिमा Sun, 08/26/2012 - 11:07
एक कोंबडी घेऊनी संगे अपुल्या पिल्लांना शोधित होती खाणे अपुले हलवीत बहुमाना त्यांच्यापैकी एकच पिल्लू होते स्वच्छंदी दूर पळाले आईपासूनी साधुनिया संधी आकाशामधी तळपत होती एक भली घार तिने तयाला पकडून नेले निर्दय ती फार |

विकास Fri, 10/05/2007 - 23:18
आज कालच्या मुलांना इतके प्रतिभाशाली निबंध लिहीताना पाहून अगदी भरून आले! असो. अफलातून ह. ह. पु.वा.!

विसोबा खेचर Fri, 10/05/2007 - 23:20
बळी देणे वाईट प्रथा आहे असे परवा गुरूजी कोंबडीवडे खाताना सांगत होते. गुरूजींना जाड भींगाचा चष्मा आहे. वाह्यात मुले त्याना कोंबडी पकड असे म्हणतात. हा हा हा! बरं का हरिभाऊ, आपला छोटेखानी निबंध वाचून मन प्रसन्न झाले! :) आपल्याकडून अजूनही अश्याच छान छान लघुनिबंधांची अपेक्षा आहे... आपलाच, (कोंबडीखाऊ) तात्या.

प्रियाली Fri, 10/05/2007 - 23:46
कोंबडी शाकाहारी असते पण ती किडे खाते. काल मी प्रोग्रॅममधले बरेच किडे शोधले आणि संध्याकाळी मित्रमंडळींबरोबर बरेच किडे केले. ते कोणते ते विचारायचे नाही. माय नेम इज अँथनी गोन्साल्विस या गाण्यात अमिताभ कोंबडीच्या प्रचंड अंड्यातून बाहेर येतो. अँथनी गोन्साल्विस (गोंझालेझ, अमेरिकेत आल्यावर नाव बदलंल लेकाने) कोल्ट्सच्या फूटबॉल टीममध्ये वाईड रिसिवर म्हणून खेळतो. क्रिकेटमध्ये बॉल न पकडता त्याच्या मागे सैरावैरा पळणार्‍या खेळाडूला आम्ही "कोंबडी पकड" म्हणायचो. भारतीय खेळाडू शाकाहारी असावेत कारण त्यांना कोंबडी पकडता येत नाही. कोंबडी नावाची व्यक्ती मिसळपावाची "मान"नीय सदस्य आहे. पूर्वी कोंबडीची मान मुरगळून बळी देत. आमचा अभिजीत कोंबडी पळाली गाण्यावर नाचून व्यायाम करतो. गुंडोपंतांनी व्यायामावर लेख लिहिला होता म्हणून मला व्यायाम करणे भाग पडले आहे. :-(

In reply to by प्रियाली

जुना अभिजित Mon, 10/08/2007 - 13:14
ऑफिसमध्ये(इंग्रजीद्वेष्ट्यांनी कार्यालय वाचावे) कोंबडी पळाली हे गाणं रिंगटोन म्हणून वाजवण्याची जाम इच्छा आहे. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

सहज Sat, 10/06/2007 - 08:00
जिवंत कोंबडीच्या पेक्षा (शक्यतो तंदूरी प्रकारातली) शिजवलेली बरी कारण जिवंत कोंबडीला बर्ड फ्लू झाला की मग आहे मजा. भागो रे भागो!!!!!! अवांतरः- बाकी रोज करोडो लोक अब्जावधी लोकांना, अगणीत ई-मेल्स फॉरर्वड करतात त्यातील एकात हे वाचले होते. बर्‍याचदा वाटते की हे असे कोणी लिहले असेल. आज आपले नाव कळले हरिप्रसादजी, बरे वाटले.

In reply to by सहज

जुना अभिजित Mon, 10/08/2007 - 11:37
मालक, तंदूरी प्रकारातली कोंबडी शिजवण्याऐवजी भाजलेली असते. म्हणून बर्ड फ्लू चा धोका टाळायचा असेल तर शिजवलेली कोंबडी तंदूरीपेक्षा उत्तम. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

सहज Mon, 10/08/2007 - 11:45
बरोबर तंदूरी म्हणजे भाजणे, "शिजवणे" नाही. तंदूरी चिकन म्हणले की डोके कमी चालते, लाळ जास्त गळते. :-)

विसोबा खेचर Mon, 10/08/2007 - 12:17
माझा आवडता पक्षी - कावळा! :) या पक्ष्यावर माझे मनापासून प्रेम आहे.. मित्रांनो, तात्याला कावळा नाही शिवला तर पिंडाशेजारीच मिसळीची एक प्लेटही ठेवा. तो कावळा पिंडाऐवजी मिसळीला जरी शिवला तरी मला सद्गती मिळाली एवढे समजा! :)

In reply to by विसोबा खेचर

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 03/20/2008 - 21:08
कावळा हा बिचारा सरळमार्गी पक्षी आहे. कायमच सरळ उडतो. सरळमार्गाने उडा उगाच का वळा ? असे बिचारा सारखा सारखा म्हणत असतो. म्हणूनच कदाचित त्याचे नाव कावळा पडले असावे. भाईकाका म्हणतात त्याप्रमाणे मी देखील कावळ्याची कावळी काळी का गोरी ते पाहीलेली नाही. मध्यंतरी वृत्तपत्रात पांढर्‍या कावळ्याविषयी वाचले. कदाचित तो बगळा व कावळा या पक्षीगणांमधला हायब्रीड असावा. हायब्रीड द्राक्षात बी नसते. द्राक्षापासून वाईन बनवतात. 'वाईन हा एक मद्याचा प्रकार' आहे का नाही यात विचारवंतांमधे वैचारीक मतभेद आहेत. आणि ते याची चर्चा वाईन पिता पिता करतात. पिता हा 'बाप' या शब्दाला संस्कृत प्रतिशब्द आहे. त्यावरूनच 'पितरे' हा शब्द आला आहे. कावळा पिंडाला शिवला की 'पितरे' तृप्त होतात. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 10:43
धन्यवाद पेशवेसाहेब, तुम्ही मस्तच दुवा दिला आहे. पिंडाभोवती जमलेली कावळेमंडळी काय सुरेख आणि देखणी दिसत आहेत! वा वा! राहवलं नाही म्हणून ते सुरेख चित्रं इथेही डकवत आहे... भविष्यात केव्हातरी वर्तमानपत्रात खालील बातमी वाचाल - संत तात्याबांच्या पिंडाला कावळा शिवण्याऐवजी पिंडाशेजारी ठेवलेल्या मिसळीला शिवला आणि संत तात्याबांना सद्गती प्राप्त झाली! या प्रसंगाला मोजकेच मिपाकर उदास मनाने उपस्थित होते आणि दूरच्या एका कोपर्‍यात वेलणकरालाही चोरून डोळे पुसताना आमच्या वार्ताहारांनी बघितले! :)) असो.. आपला, (काकप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रमोद देव Fri, 03/21/2008 - 12:03
दूरच्या एका कोपर्‍यात वेलणकरालाही चोरून डोळे पुसताना आमच्या वार्ताहारांनी बघितले! :)) हे वाक्य बरेच काही सांगून जाते. तात्या अरे जरी तुझ्या पिंडाला...आपले, मिसळीला कावळा शिवला तरी तुझा आत्मा तळमळत राहील हे नक्की.कारण वेलणकरांनी दोन अश्रू ढाळल्याशिवाय काही तुला कायमची सद्गती मिळेल असे वाटत नाही. मोगलांच्या घोड्यांनाही पाण्यात संताजी धनाजी दिसत असे काहीसे ऐकलेले आहे(चुभूद्याघ्या),त्याच चालीवर म्हणतो की तात्यालाही सदोदित 'देव'(प्रमोद देव नव्हे!) दिसण्याऐवजी वेलणकर दिसतात.. तात्या गेलाबाजार ३३कोटी देवांपैकी कुणा एकाचेही असे अखंड नामस्मरण जर का तू केले असतेस तर आत्तापर्यंत मोक्षपद मिळवले असतेस. काय? पटतंय काय गाववाल्यांनू? :))) तेव्हा आता तरी विचार कर!!!!!!!!!!!

जुना अभिजित गुरुवार, 10/11/2007 - 09:57
संत तात्याबांच्या इच्छेनुसार समस्त कावळेमंडळींनी पिंड शिवण्याचा कार्यक्रम पार पाडला आहे. http://www.saamana.com/2007/Oct/11/Link/Main1.htm मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

देवदत्त गुरुवार, 10/11/2007 - 11:52
चांगली बातमी आहे. फक्त एक शंका आली. आज पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी याच किनार्‍यावर तब्बल ९७४ कावळे उपस्थित होते. हे कसे काय मोजले? मोजणारे भलतेच कार्यक्षम बुवा ;)

In reply to by पुरणपोळी

विकेड बनी Wed, 10/17/2007 - 22:34
>>माझ्या कडे एक कोंबडा होता , त्याच नाव बादशाहा होतं........... हो का? माझ्याकडे एक गाढव होतं त्याचे नाव बिरबल.

In reply to by पुरणपोळी

धनंजय गुरुवार, 10/18/2007 - 01:02
बादशहा नावाच्या कोंबड्याच्याविषयी जयवंत दळवींनी एक कादंबरी लिहिली आहे. पुढे तिच्यावर हिंदी पिक्चर निघाला. मोठा ऐटदार कोंबडा - गोष्टीत पुढे खाल्ला गेला असे वाटते.

In reply to by पुरणपोळी

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 03/20/2008 - 21:12
आमच्या गावाला 'बादशहा बेंडके' नावाचा एक गवंडीकाम करणारा गडी होता. त्याच्या वडीलानी 'मुघले ए आझम' वरून प्रेरीत होऊन त्याचे नाव बादशहा ठेवले होते. तो पण हाक मारली की असेल तिथून यायचा. पुण्याचे पेशवे

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/20/2008 - 06:13
आजकाल मोबाईल नावाचा कोंबडा वेगवेगळ्या आवाजात आरवतो. मग तो मोबाईल आणि त्याचा मालक दोघांचाही गळा दाबायला हात शिवशिवतात. अवांतर: केसरीच्या वीणा पाटील एकदा हिमेशच्या सुस्वर 'आशिक बनाया आपने' ह्या भूपाळीने जाग्या झाल्या. त्यांनी मुलाला विचारले की इतक्या पहाटे तुला कोण फोन करतं? त्यावर त्यांच्या मुलाने आपल्या आईला जगात काहीच कळत नाही अश्या दृष्टीने पाहिले आणि म्हणाला, "आई तो रिंगटोन नाही, alarm आहे." > > धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...

विजुभाऊ Fri, 03/21/2008 - 11:53
दूरच्या एका कोपर्‍यात वेलणकरालाही चोरून डोळे पुसताना आमच्या वार्ताहारांनी बघितले! :)) तात्या हे वेलणकर कोण आहेत् हो?..मि पा वर वेलणकर आणि मनोगत असे दोन शब्द बरेचदा ऐकतो प्रस्तुत ग्रुहस्थ मि पा शी कसे काय संबंधीत आहेत ? किंवा मि पा च्या जन्मास कारणीभूत आहेत काय?( जसा कंस क्रुष्णाच्या मोठेपणास कारणीभूत होता..अप्रत्य्क्ष) बर्‍याच लेखात त्यांचा उल्लेख येतो.....सदर ग्रुहस्थ मि पा साठी अगदीच नगण्य असतील तर त्यांचा उल्लेख करु नये.मिपा च्या बर्‍याच सदस्याना त्यांच्याशी काहीही घेणेदेणे नाही.पण फार फार मोठे असतील तर त्यांचा परिचय मि पा कराना करुन द्यावा हीच प्रार्थना आपला...............अगदीच नगण्य नसलेला विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर Fri, 03/21/2008 - 12:40
तात्या हे वेलणकर कोण आहेत् हो?.. ते माझे मराठी आंतरजालातले गुरू आहेत! :) किंवा मि पा च्या जन्मास कारणीभूत आहेत काय? हो! :) जसा कंस क्रुष्णाच्या मोठेपणास कारणीभूत होता..अप्रत्य्क्ष) म्हणजे ते कंस आणि मी कृष्ण?!! :) हा हा हा, विजूभाऊ, तु सुद्धा अंमळ वेडझवाच दिसतोस! :) पण फार फार मोठे असतील तर त्यांचा परिचय मि पा कराना करुन द्यावा हीच प्रार्थना ठीक आहे, सवडीने केव्हातरी एक नाटक लिहिणार आहे, त्यात त्यांचा उल्लेख असेलच! तूर्तास, त्या नाटकातील वेलणकरच्या तोंडी असलेला शेवटचा संवाद लिहून तयार आहे तो इथे लिहितो..! :) "चल तात्या, आपण दोघे आता आपले जंगलात जाऊन राहू! पुरे झालं ते मनोगत अन् मिसळपाव! पैसा म्हणशील तर मलाही मनोगतापासून मिळवायचा नाही आणि तुलाही मिसळपावपासून मिळवायचा नाही! प्रसिद्धी म्हणशील तर मराठी आंतरजालीय दुनियेत तुलाही पुरेशी प्रसिद्धी मिळाली आणि मलाही मिळाली! तेव्हा आता इथे, या आंतरजालीय दुनियेत, फार थांबणे नको! तू माझ्या मनोगतावर होतास, मनोगतामुळे तुला थोडीफार बरीवाईट प्रसिद्धी मिळाली परंतु एक दिवस तू मला शिव्या देऊन, तमाशा करून मनोगत सोडलेस त्याचप्रमाणे दुसरा कुणेतरी तात्या तुझ्या मिसळपाववर निर्माण होईल आणि तोही एक दिवस तुला यथास्थित शिव्या देऊन मिसळपाव सोडून निघून जाईल! तेव्हा आत्ताच धडा घे आणि चल इथून! जंगलच्या राज्यात असलंच जर का आंतरजाल, तर तिथे दोघे मिळून मनोमिसळ डॉट कॉम सुरू करू! :) दोघेही एकमेकांच्या गळ्यात गळे घालून सावकाश विंगेत जातात आणि पडदा पडतो!
(समाप्त!)
आपला, (नाटककार!) तात्या:)

In reply to by विसोबा खेचर

आनंदयात्री Fri, 03/21/2008 - 12:47
षटकार !! तो पण नो बॉल वर .... आंतरजालिय नाट्यशिरोमणी - नटसम्राट तात्यासाहेब बेलवरकरांचा विजय असो ...

In reply to by विसोबा खेचर

प्रमोद देव Fri, 03/21/2008 - 15:00
तर तिथे दोघे मिळून मनोमिसळ डॉट कॉम सुरू करू! :) देव करो(पुन्हा... मी नाही. आता नेहमी नेहमी नाही सांगणार हां! लक्षात ठेवा सगळ्यांनी!!!!!) आणि तसेच घडो. तथास्तु म्हणतो.

तिमा Sun, 08/26/2012 - 11:07
एक कोंबडी घेऊनी संगे अपुल्या पिल्लांना शोधित होती खाणे अपुले हलवीत बहुमाना त्यांच्यापैकी एकच पिल्लू होते स्वच्छंदी दूर पळाले आईपासूनी साधुनिया संधी आकाशामधी तळपत होती एक भली घार तिने तयाला पकडून नेले निर्दय ती फार |
लेखनविषय:
लेखनप्रकार
आवडत्या प्राणी/पक्ष्यावरचा निबंध हा नावडत्या प्राणी/पक्ष्यावर अन्याय आहे आसे मनेका गांधी ला वाटते. मला सगळेच प्राणी आवडतात. प्राणी खुप चविष्ट लागतात. कोंबडी विशेषतः अधिक चविष्ट असल्याने माझ आवडता पक्षी आहे. कोंबडीपासुन वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. मला बनवता येत नाहीत पण खाता येतात. कोंबडी शाकाहारी असते. त्यामुळे मला तिचा आदर वाटतो. गांधीजी सुध्धा शाकाहारी होते म्हणुन मला त्यांचा सुध्धा आदर वाटतो. कोंबडीला ताप येतो. ताप आल्यावर माणसे पाणी उकळवून पितात. पण ताप आलेली कोंबडी चांगली उकळवून न घेता खाल्ली तर तो ताप माणसाला होऊन त्याच्यामुळे होणारा ताप कायमचा जाऊ शकतो.

...मला आठवण आहे !

केशवसुमार ·

लिखाळ Fri, 10/05/2007 - 20:43
मस्त ! मस्त ! सिगरेटिची ज्योत, अंतरिच्या खळबळीची इकडे झालेली खिडकीशी झटापट वगैरे फार मस्त..मूळ कविता वाचून त्या कल्पनांचा इथला अविष्कार (नेहमी प्रमाणेच) थक्क करणारा. दाराची अन् खिडकीचीही मनात गडबड आहे .. हे सर्वात आवडले. --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

सर्किट Sat, 10/06/2007 - 03:47
..हाच दिलासा! घरी जायची मला आठवण आहे ! वा ! वा ! हाच दिलासा, अपुला केश्या अजुनी फॉर्मात आहे ! - सर्किट

विसोबा खेचर Wed, 10/10/2007 - 09:26
दाराची अन् खिडकीचीही मनात गडबड आहे अन भिंतीशी सुरू कधीची माझी धडपड आहे ! * * * ...हाच दिलासा! घरी जायची मला आठवण आहे ! क्या बात है.... तात्या.

सुनील Sat, 12/13/2008 - 16:47
आधी वाटते केसु स्लंबरमधून बाहेर आला. पाहतो तो उत्खननातून काढलेली कविता! कविता छानच. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

राघव Mon, 12/15/2008 - 17:21
आधी वाटते केसु स्लंबरमधून बाहेर आला. असेच वाटले. कविता मस्तच!! मुमुक्षु

धम्मकलाडू Mon, 12/15/2008 - 14:18
इतर संकेतस्थळांवरील कवितांचे विडंबनही मिपावर प्रकाशित करू नये. निषेध! निषेध! "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मदनबाण Mon, 12/15/2008 - 16:29
जबराट..... केशवजी हम आपको मिस कररेला हुं.. (नविन विडंबनाच्या प्रतिक्षेत) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

लिखाळ Fri, 10/05/2007 - 20:43
मस्त ! मस्त ! सिगरेटिची ज्योत, अंतरिच्या खळबळीची इकडे झालेली खिडकीशी झटापट वगैरे फार मस्त..मूळ कविता वाचून त्या कल्पनांचा इथला अविष्कार (नेहमी प्रमाणेच) थक्क करणारा. दाराची अन् खिडकीचीही मनात गडबड आहे .. हे सर्वात आवडले. --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

सर्किट Sat, 10/06/2007 - 03:47
..हाच दिलासा! घरी जायची मला आठवण आहे ! वा ! वा ! हाच दिलासा, अपुला केश्या अजुनी फॉर्मात आहे ! - सर्किट

विसोबा खेचर Wed, 10/10/2007 - 09:26
दाराची अन् खिडकीचीही मनात गडबड आहे अन भिंतीशी सुरू कधीची माझी धडपड आहे ! * * * ...हाच दिलासा! घरी जायची मला आठवण आहे ! क्या बात है.... तात्या.

सुनील Sat, 12/13/2008 - 16:47
आधी वाटते केसु स्लंबरमधून बाहेर आला. पाहतो तो उत्खननातून काढलेली कविता! कविता छानच. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

राघव Mon, 12/15/2008 - 17:21
आधी वाटते केसु स्लंबरमधून बाहेर आला. असेच वाटले. कविता मस्तच!! मुमुक्षु

धम्मकलाडू Mon, 12/15/2008 - 14:18
इतर संकेतस्थळांवरील कवितांचे विडंबनही मिपावर प्रकाशित करू नये. निषेध! निषेध! "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मदनबाण Mon, 12/15/2008 - 16:29
जबराट..... केशवजी हम आपको मिस कररेला हुं.. (नविन विडंबनाच्या प्रतिक्षेत) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
लेखनविषय:
आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम कविता ......तुझी आठवण आहे ! ...मला आठवण आहे ! ..................................... अधी ड्राय डे आणि भरिला हे एकाकीपण आहे ...हाच दिलासा! घरी मित्राच्या खूप साठवण आहे ! मित्राकडे जाण्यास निघालो... प्रवास करतो आहे मंद पावले टाकीत पण हा ट्राफिक सरतो आहे सुरा पाहण्यासाठी अगदी व्याकुळ झालो आहे दूर वरूनी प्रवास करूनी इथे पोहचलो आहे भरले प्याले ! भरून प्याले सुरा चाखतो आहे... अखंड येथे हा मदिरेचा झरा वाहतो आहे समीप बॉटल घेऊन बसलो नको दुरावा आहे ! थकलो आता !

विरंगुळा

सहज ·

विकास गुरुवार, 10/04/2007 - 16:31
सहजराव विरंगुळा आवडला. यावरून (साधर्म्य नाही) "राम तुझी सीता माऊली" हा (मला आठवते त्या प्रमाणे) मच्छींद्र कांबळींचाच वग आठवला. मस्त होता तो. त्याचे शिर्षक गीत राम तेरी गंगा मैलीच्या चालीवर होते: "राम तुझी सीता माऊली चोरली, पापी रावणाने गोची केली..."! त्याची कथा पण "इनोव्हेटीव्ह" होती!

प्रमोद देव गुरुवार, 10/04/2007 - 16:53
पुन्हा एकदा लेखाचे संपादन करणे जरुरीचे आहे असे वाटते. त्याच्यावर योग्य संस्कार झाले तर ह्या लेखातला आशय नेमकेपणाने पोचण्यात 'सहजता' येईल. राम-सीता-लक्ष्मण-रावण ह्यांचे हे आधुनिक रुप आवडले.

In reply to by प्रमोद देव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/04/2007 - 18:51
विनोदी अभिनयातून ब-याचदा रामायण आणि महाभारतातील असे विविध प्रसंग पाहावयास मिळतात तरिही आज आपण एक चांगला प्रयत्न केला आहे. अशा लेखनातून काहीतरी विचार श्रोत्यांपर्यंत पोहचवता आला पाहिजे असे वाटते. आपल्याला आधूनिक काळातील एक विषय प्रसंग घेऊन रामायणाचा आधार घेत हाच प्रसंग अधिक रंगवताही आला असता, मात्र जो प्रसंग आणि संवाद रंगवला आहे तोही उत्तम रंगला आहे यात काही शंका नाही. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ( विनोदी संवादलेखनाचे कडक मास्तर )

राजे गुरुवार, 10/04/2007 - 19:37
हा हा.... "बोंबला! खरंच की! दादाला जर का खरंच काही झालं तर ही आपल्या गळ्यात! " हे मात्र जबरदस्तच वाक्य वरील सीन मधील. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

गुंडोपंत Fri, 10/05/2007 - 02:53
जियो!!! वा सहज राव! काय मस्त लिहिलेत! मजा आ गया! पण आता फक्त सुरुवातच झाली आहे. आम्हाला संपुर्ण रामायण हवे! आपले वेगळे रामायण भावले... असेही त्या संशोधन, इतिहास आणी संस्कृतवाल्यांनी मिसळपावाची पार वाट लावली आहे! प्रतिसाद द्यायचाही कंटाळा यायला लागला हो! अगदी अपचनच म्हणाना.... नुस्ता वास सुटलाय इकडे तिकडॅ! त्यापेक्षा तुमचा हा लेख म्हणजे एक सुखद झुळूक आहे! "लिखाणाला मिसळीचा सुवास आहे रामायणाचा हा कट्टा खास आहे." तेंव्हा, येवू द्या.... आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

नंदन Fri, 10/05/2007 - 03:25
गुंडोपंतांशी सहमत. अजून असेच लेख येऊदेत. बाय द वे - एकतर माझा टाईम खराब आहे अस परवाच माझ हस्ताक्षर पाहून तो फटकळ ऋषी म्हणाला होता., हे कोण बुवा? :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

आजानुकर्ण Fri, 12/26/2008 - 07:56
सहमत आहे. 'आम्ही पाचपुते' (गडकरी रंगायतनमधील स्फोट) किंवा 'यदाकदाचित' प्रमाणे आता अशा खेळकर लेखनावरही सनातनवाल्यांची वक्रदृष्टी गेली नाही म्हणजे मिळवली. नाहीतर भावना दुखावल्या म्हणून बोंबाबोंब करतील. आपला (हसरा) आजानुकर्ण

कोलबेर Fri, 10/05/2007 - 07:36
सहजराव ते सुवर्ण मॄग वगैरे काही नव्हते.. सितेला नेटवर 'विन ५०० डॉलर मेसिज कार्ड' अशी ऑफर दिसली होती.. संगणक आणि नेटचे फारसे ज्ञान नसल्यामुळे तिने सरळ मिसळपावरील राज साहेबांच्या मोफत दुकानात न जाता बिचार्‍या रामाला ह्या कामाला लावले आणि शेवटी पन्नास एक सर्व्हे भरल्यावर रामाच्या लक्षात आले," च्यायला, ही मृगरूपी ऑफर मायावी हाये की ! !!" काय म्हणता?? :-) - कोलबेर

लिखाळ Fri, 10/05/2007 - 15:20
वा ! सहजराव, आपण मस्तच विडंबन केलेत. लक्षमणाचे संवाद तर फार मजेदार. अजून लिहा मजा येईल :) --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

विसोबा खेचर Sun, 10/07/2007 - 15:21
सहजराव, तुमचं रामायण आवडलं. छान आहे, हलकंफुलकं आहे. संवाद आणि स्वगतंही मस्तच... औरभी लिख्खो.. आता तुम्हाला राम, लक्ष्मण, सीता वनवासाला निघण्यापूर्वीची एक कथा सांगतो.. राम आणि सीता, या दोघांनाच वनवासात जाताना पाहून लक्ष्मणही वनवासात येण्याकरता रामाकडे हट्ट धरतो. राम मनातल्या मनात म्हणतो, 'आला तिच्यायला कबाब मे हड्डी! आता जरा निवांतपणे सीतेसोबत वनवासातला एकांत एन्जॉय करीन तर ते नाही!' :) पण वर वर मात्र लक्ष्मणाला म्हणतो, "अरे तू कशाला उगाच येतो आहेस आमच्यासोबत त्या वनवासात? तुला उगाच का त्रास?" तेवढ्यात सीतामाई हळूच रामाला जरा बाजूला बोलावते आणि त्याच्या कानात कुजबुजते. "अहो एवढा येतो म्हणतो आहे तर येऊ दे की त्याला पण! तेवढाच जरा सोडाबिडा आणायला, चाखना आणायला आणि मला मच्छी साफ करून द्यायला उपयोगी पडेल!' :)) तात्या.

मदनबाण गुरुवार, 12/25/2008 - 19:57
अजून एक प्लॅस्टीक सर्जरी बाकी आहे म्हणून शूर्पणखा काही आली नाही बरोबर. इथे एक दिसतीय झोपडी बघू , खरच की ! तीच ती बाई. =)) ( कॉलिंग जटायु ऑन हेल्प लाईन) :D मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

विनायक पाचलग गुरुवार, 12/25/2008 - 20:10
छान लिहिलाय अगदी योग्य असेच लिखाण पुढे येत जावु दे आणि हो मर्यादेतले लिखाण आहे असावे ते एकदम भारी ठरेल

In reply to by विनायक पाचलग

टारझन Sat, 05/15/2010 - 21:10
>>आणि हो मर्यादेतले लिखाण आहे असावे ते एकदम भारी ठरेल "आणि हो" काळजाला भिडलेच .. पण प्रतिसादातली विरामचिन्हे अफलातुन आहेत. अवांतर : च्यायला हा लेख आधी वाचला असता तर आम्ही आमच्या लेखात अजुन हात मोकळे सोडुन लिहीलं असतं .. - भयानक पादलग

प्राजु Fri, 12/26/2008 - 03:54
वेगळा प्रयोग आवडला. त्या यदाकदाचित नाटकातल्या आधुनिक महाभारताची आठवण झाली. नाय नो नेव्हर... :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अनिल हटेला Fri, 12/26/2008 - 07:49
आधुनीक रामायण आवडले.. अजुनही बरेच लिहीता येइल.... रावण (मनात): - धीस इज सो इझी. :-D बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

छान. आवडले लेखन. पूर्वी प्रतिसाद लिहिलाच होता. आज पुन्हा आपले लेखन वाचून आनंद झाला. तेवढे अजून लेखनाचे मनावर घ्या....! धागा वर आणल्याबद्दल धन्यू.....! :) -दिलीप बिरुटे [सहजचा मित्र]

शुचि Sun, 05/16/2010 - 00:58
आई शप्पत!!!! ह ह पु वा सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

अस्मी Mon, 05/17/2010 - 12:29
मस्त लिहिलंय...:) मज्जा आली
अजून एक प्लॅस्टीक सर्जरी बाकी आहे म्हणून शूर्पणखा काही आली नाही बरोबर
=)) =)) *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* - अस्मिता

=)) =)) हा हा हा मस्त हो सहजराव. हे वाचुन एक जुना पुराणा जोक आठवला := भिक्षा वाढायला आलेल्या स्त्रीचा हात धरुन रावण म्हणतो "हा हा हा मी याचक नाही रावण आहे !" स्त्री :- ही ही ही मी पण सीता नाही कामवाली आहे ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by गणपा

नाना चेंगट Wed, 06/20/2012 - 13:26
त्यांचे जुने जाणते सोबती नसल्याने ते मुके मुके झाले असावेत. काही जाणकारांच्या मते जुन्यांपैकी काही जणांनी वर्तमानपत्रात आणि मासिकात रतीब सुरु केला आहे त्यामुळे तिकडच्या पावलीची सवय लागली आहे ;)

विकास गुरुवार, 10/04/2007 - 16:31
सहजराव विरंगुळा आवडला. यावरून (साधर्म्य नाही) "राम तुझी सीता माऊली" हा (मला आठवते त्या प्रमाणे) मच्छींद्र कांबळींचाच वग आठवला. मस्त होता तो. त्याचे शिर्षक गीत राम तेरी गंगा मैलीच्या चालीवर होते: "राम तुझी सीता माऊली चोरली, पापी रावणाने गोची केली..."! त्याची कथा पण "इनोव्हेटीव्ह" होती!

प्रमोद देव गुरुवार, 10/04/2007 - 16:53
पुन्हा एकदा लेखाचे संपादन करणे जरुरीचे आहे असे वाटते. त्याच्यावर योग्य संस्कार झाले तर ह्या लेखातला आशय नेमकेपणाने पोचण्यात 'सहजता' येईल. राम-सीता-लक्ष्मण-रावण ह्यांचे हे आधुनिक रुप आवडले.

In reply to by प्रमोद देव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/04/2007 - 18:51
विनोदी अभिनयातून ब-याचदा रामायण आणि महाभारतातील असे विविध प्रसंग पाहावयास मिळतात तरिही आज आपण एक चांगला प्रयत्न केला आहे. अशा लेखनातून काहीतरी विचार श्रोत्यांपर्यंत पोहचवता आला पाहिजे असे वाटते. आपल्याला आधूनिक काळातील एक विषय प्रसंग घेऊन रामायणाचा आधार घेत हाच प्रसंग अधिक रंगवताही आला असता, मात्र जो प्रसंग आणि संवाद रंगवला आहे तोही उत्तम रंगला आहे यात काही शंका नाही. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ( विनोदी संवादलेखनाचे कडक मास्तर )

राजे गुरुवार, 10/04/2007 - 19:37
हा हा.... "बोंबला! खरंच की! दादाला जर का खरंच काही झालं तर ही आपल्या गळ्यात! " हे मात्र जबरदस्तच वाक्य वरील सीन मधील. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

गुंडोपंत Fri, 10/05/2007 - 02:53
जियो!!! वा सहज राव! काय मस्त लिहिलेत! मजा आ गया! पण आता फक्त सुरुवातच झाली आहे. आम्हाला संपुर्ण रामायण हवे! आपले वेगळे रामायण भावले... असेही त्या संशोधन, इतिहास आणी संस्कृतवाल्यांनी मिसळपावाची पार वाट लावली आहे! प्रतिसाद द्यायचाही कंटाळा यायला लागला हो! अगदी अपचनच म्हणाना.... नुस्ता वास सुटलाय इकडे तिकडॅ! त्यापेक्षा तुमचा हा लेख म्हणजे एक सुखद झुळूक आहे! "लिखाणाला मिसळीचा सुवास आहे रामायणाचा हा कट्टा खास आहे." तेंव्हा, येवू द्या.... आपला गुंडोपंत

In reply to by गुंडोपंत

नंदन Fri, 10/05/2007 - 03:25
गुंडोपंतांशी सहमत. अजून असेच लेख येऊदेत. बाय द वे - एकतर माझा टाईम खराब आहे अस परवाच माझ हस्ताक्षर पाहून तो फटकळ ऋषी म्हणाला होता., हे कोण बुवा? :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

आजानुकर्ण Fri, 12/26/2008 - 07:56
सहमत आहे. 'आम्ही पाचपुते' (गडकरी रंगायतनमधील स्फोट) किंवा 'यदाकदाचित' प्रमाणे आता अशा खेळकर लेखनावरही सनातनवाल्यांची वक्रदृष्टी गेली नाही म्हणजे मिळवली. नाहीतर भावना दुखावल्या म्हणून बोंबाबोंब करतील. आपला (हसरा) आजानुकर्ण

कोलबेर Fri, 10/05/2007 - 07:36
सहजराव ते सुवर्ण मॄग वगैरे काही नव्हते.. सितेला नेटवर 'विन ५०० डॉलर मेसिज कार्ड' अशी ऑफर दिसली होती.. संगणक आणि नेटचे फारसे ज्ञान नसल्यामुळे तिने सरळ मिसळपावरील राज साहेबांच्या मोफत दुकानात न जाता बिचार्‍या रामाला ह्या कामाला लावले आणि शेवटी पन्नास एक सर्व्हे भरल्यावर रामाच्या लक्षात आले," च्यायला, ही मृगरूपी ऑफर मायावी हाये की ! !!" काय म्हणता?? :-) - कोलबेर

लिखाळ Fri, 10/05/2007 - 15:20
वा ! सहजराव, आपण मस्तच विडंबन केलेत. लक्षमणाचे संवाद तर फार मजेदार. अजून लिहा मजा येईल :) --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

विसोबा खेचर Sun, 10/07/2007 - 15:21
सहजराव, तुमचं रामायण आवडलं. छान आहे, हलकंफुलकं आहे. संवाद आणि स्वगतंही मस्तच... औरभी लिख्खो.. आता तुम्हाला राम, लक्ष्मण, सीता वनवासाला निघण्यापूर्वीची एक कथा सांगतो.. राम आणि सीता, या दोघांनाच वनवासात जाताना पाहून लक्ष्मणही वनवासात येण्याकरता रामाकडे हट्ट धरतो. राम मनातल्या मनात म्हणतो, 'आला तिच्यायला कबाब मे हड्डी! आता जरा निवांतपणे सीतेसोबत वनवासातला एकांत एन्जॉय करीन तर ते नाही!' :) पण वर वर मात्र लक्ष्मणाला म्हणतो, "अरे तू कशाला उगाच येतो आहेस आमच्यासोबत त्या वनवासात? तुला उगाच का त्रास?" तेवढ्यात सीतामाई हळूच रामाला जरा बाजूला बोलावते आणि त्याच्या कानात कुजबुजते. "अहो एवढा येतो म्हणतो आहे तर येऊ दे की त्याला पण! तेवढाच जरा सोडाबिडा आणायला, चाखना आणायला आणि मला मच्छी साफ करून द्यायला उपयोगी पडेल!' :)) तात्या.

मदनबाण गुरुवार, 12/25/2008 - 19:57
अजून एक प्लॅस्टीक सर्जरी बाकी आहे म्हणून शूर्पणखा काही आली नाही बरोबर. इथे एक दिसतीय झोपडी बघू , खरच की ! तीच ती बाई. =)) ( कॉलिंग जटायु ऑन हेल्प लाईन) :D मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

विनायक पाचलग गुरुवार, 12/25/2008 - 20:10
छान लिहिलाय अगदी योग्य असेच लिखाण पुढे येत जावु दे आणि हो मर्यादेतले लिखाण आहे असावे ते एकदम भारी ठरेल

In reply to by विनायक पाचलग

टारझन Sat, 05/15/2010 - 21:10
>>आणि हो मर्यादेतले लिखाण आहे असावे ते एकदम भारी ठरेल "आणि हो" काळजाला भिडलेच .. पण प्रतिसादातली विरामचिन्हे अफलातुन आहेत. अवांतर : च्यायला हा लेख आधी वाचला असता तर आम्ही आमच्या लेखात अजुन हात मोकळे सोडुन लिहीलं असतं .. - भयानक पादलग

प्राजु Fri, 12/26/2008 - 03:54
वेगळा प्रयोग आवडला. त्या यदाकदाचित नाटकातल्या आधुनिक महाभारताची आठवण झाली. नाय नो नेव्हर... :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अनिल हटेला Fri, 12/26/2008 - 07:49
आधुनीक रामायण आवडले.. अजुनही बरेच लिहीता येइल.... रावण (मनात): - धीस इज सो इझी. :-D बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

छान. आवडले लेखन. पूर्वी प्रतिसाद लिहिलाच होता. आज पुन्हा आपले लेखन वाचून आनंद झाला. तेवढे अजून लेखनाचे मनावर घ्या....! धागा वर आणल्याबद्दल धन्यू.....! :) -दिलीप बिरुटे [सहजचा मित्र]

शुचि Sun, 05/16/2010 - 00:58
आई शप्पत!!!! ह ह पु वा सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

अस्मी Mon, 05/17/2010 - 12:29
मस्त लिहिलंय...:) मज्जा आली
अजून एक प्लॅस्टीक सर्जरी बाकी आहे म्हणून शूर्पणखा काही आली नाही बरोबर
=)) =)) *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* - अस्मिता

=)) =)) हा हा हा मस्त हो सहजराव. हे वाचुन एक जुना पुराणा जोक आठवला := भिक्षा वाढायला आलेल्या स्त्रीचा हात धरुन रावण म्हणतो "हा हा हा मी याचक नाही रावण आहे !" स्त्री :- ही ही ही मी पण सीता नाही कामवाली आहे ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by गणपा

नाना चेंगट Wed, 06/20/2012 - 13:26
त्यांचे जुने जाणते सोबती नसल्याने ते मुके मुके झाले असावेत. काही जाणकारांच्या मते जुन्यांपैकी काही जणांनी वर्तमानपत्रात आणि मासिकात रतीब सुरु केला आहे त्यामुळे तिकडच्या पावलीची सवय लागली आहे ;)
लेखनविषय:
लेखनप्रकार
सध्याच्या हॉट टॉपिक "स्त्री वादा"वर एका चर्चेत तिकडे पलीकडे रामायणातील एका प्रसंगात सीता, बिचार्‍या लक्ष्मणाला काहीतरी वाईट बोलली ("लंपट माणसा! राम मेला तर मी तुला मिळेन अशी अभिलाषा बाळगतोस"?) असा उल्लेख आला आहे. आता नेमके आठवत नाही पण एका लेखात (बहुदा 'अंतू बर्वा' मध्ये असावे ) पु.लं नी पण प्रतिकूल परिस्थितीत विनोदाचे कवच वापरून तोंड कसे द्यायचे हे दाखवले आहे.. इतके अपमानास्पद बोलणे ऐकायला लागले तर आपण विनोदाने ते माईल्ड कसे करू शकू ?माझ्या डोक्यात उठलेले हे विचार आणि त्यावर सूचलेले हे स्फूट..जरा दोन घटका करमणूक. ह.घ्या. हे सर्व काल्पनिक आहे, कशाशी साम्य असल्यास निव्वळ योगायोग समजावा.

कूल इट - बियॉन लॉमबोर्ग

कोलबेर ·

सर्किट गुरुवार, 10/04/2007 - 22:26
जागतिक तापवृद्धीच्या वादविवादात दोन्ही बाजू आपले संतुलन "खो बैठी है", हे अगदी मान्य. क्योटो कराराला मान्यता न दिल्याने अम्मेरिकेवर पर्यावरणवाद्यांची आगपाखड साहजिकच आहे. पण अनाठायी आहे, असे वातते. बाली मध्ये करार होतो का, आणि त्याचे स्वरूप क्योटोपेक्षा काय वेगळे असेल, ह्याची वाट पाहतोय. मला लॉमबर्ग ह्यांचे विचार पटले, हे सांनल. - (संतुलित) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

नंदन Fri, 10/05/2007 - 03:40
लॉमबोर्ग यांनी मांडलेले विचार पटले. टोकाची भूमिका न घेता, आपल्यासमोर असलेल्या समस्येला तोंड कसे द्यावे याचा उत्तम वस्तुपाठ म्हणता येईल. थोडे विषयांतर होईल, पण सर्किट यांनी केलेल्या निरीक्षणावरुन स्कॉट 'डिल्बर्ट' ऍडम्सच्या अनुदिनीवरील हा लेख आठवला. कॉग्निटिव्ह डिझॉनन्स [याला विदा द्विधा म्हणता येईल का? :)] हे यामागचे कारण आहे, असे त्याचे म्हणणे आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

सर्किट Fri, 10/05/2007 - 03:50
म्हणजे संकुचित विचारधारा. मला माहिती आहे तेच सत्य, त्याचे दुसरे स्पष्टीकरण असूच शकत नाही, असे वाटणे. आपण हे आजूबाजूला नेहमी बघतो. सर्व चर्चांमध्ये हे दिसतेच. बेसनलाडूंनी आधी लिहिल्याप्रमाणे आपण चर्चांत ऑब्जेक्टिव्हिझम आणू शकत नाही, ह्याचे कारण कॉग्निटिव्ह डिझोनन्स. - (कॉग्निटिव्हली रेझोनंट) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Sat, 10/06/2007 - 01:34
>>जागतिक तापवृद्धीच्या वादविवादात दोन्ही बाजू आपले संतुलन "खो बैठी है" अमेरिकेत एकूणच विचारधारांचे ध्रुवीकरण इतके जास्त आहे की नुसते तापवृद्धीच नव्हे तर बहुतांश वादविवादात दोन्ही बाजू आपले संतुलन "खो बैठी है" असेच वाटते.

In reply to by कोलबेर

विकास Sat, 10/06/2007 - 01:36
अमेरिकेत एकूणच विचारधारांचे ध्रुवीकरण इतके जास्त आहे की नुसते तापवृद्धीच नव्हे तर बहुतांश वादविवादात दोन्ही बाजू आपले संतुलन "खो बैठी है" असेच वाटते. हा सारांश पटतो.

In reply to by विकास

नंदन Sun, 10/07/2007 - 01:01
येथे वाचता येईल. गायींच्या ढेकरांतून बाहेर पडणार्‍या मिथेन गॅसमुळे ग्लोबल वॉर्मिंग होत असल्याने, त्यांच्या खाण्यात मेदयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवून याचा परिणाम कमी करता येईल का; या दृष्टीने संशोधन सुरु आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

विकास Fri, 10/05/2007 - 05:52
या विषयावर बरेच काही लिहीता येईल पण थोडक्यातः सर्वप्रथम, यात मी पर्यावरणवादी म्हणून लिहीत नाही आहे (कारण तसा मी नाही आणि त्या संदर्भात माझे विचार त्यांच्यापेक्षा कधी कधी भिन्न असतात). पण या भागात थोडेफार काम करणारा म्हणून नक्की लिहीत आहे. सर्कीटसाहेबांनी म्हणलेल्या बालीला काय होईल याची थोडी कल्पना आहे कारण त्याला प्रिल्यूड असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या "पर्यावरण बदल आणि त्याचे परीणाम" या संदर्भातील अधिवेशनास मी उपस्थीत होतो आणि त्यात झालेल्या ठरावास संमत करण्यात सहभागी होतो. या आधीवेशनाचे कारण जगभरच्या २०० शास्त्रज्ञांनी गेल्या सहा महीन्यात टप्याटप्याने जी अनुमाने मांडली आहेत त्यावर आधारीत प्रश्नाचे गांभिर्य लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणिसांनी हे आधिवेशन आयोजीत केले होते. त्या नंतरच्या २ आठवड्यातच त्यांनी जगभरच्या नेत्यांसाठी पण एकदिवसाचा कार्यक्रम ठेवला होता, त्याला कामामु़ळे ऑबझर्वर म्हणून जाऊ शकलो नाही, पण काय घडले याची थोडीफार कल्पना आहे. हा विषय जसा शास्त्रज्ञांना महत्वाचा आणि गंभिर वाटतो तसेच त्याचे राजकीय, धंदेवाईक (बिझिनेस या अर्थाने), सामजीक, धार्मीक (हो धार्मीक पण मला धक्का बसला!) फायदे घेतले जात आहेत. पण म्हणून हा प्रश्न काही कमी गंभीर होत नाही...यातील प्रत्येक गोष्टीवर वेगवेगळा लेख होऊ शकेल! भारत आणि चीन या देशांनी केवळ क्लायमेट चेंज म्हणून नाही तर स्वत:च्या लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी म्हणून पण पर्यावरणाचा प्रामाणीक विचार करायला हवा असे वाटते. लॉमबर्ग आणि त्यांच्या विचारावर नंतर प्रतिसाद लिहीन पण थोडी माहीती: ----------- मूळ संदर्भः http://en.wikipedia.org/wiki/List_of_countries_by_carbon_dioxide_emissions_per_capita#Notes (ओरेगॉन नॅशनल लॅब) अमेरिकेचे पर कॅपिटा कार्बन एमिशन १९९० मधील १८.९ तर २००४ २०.४ चीनचे पर कॅपिटा कार्बन एमिशन १९९० मधील २.१ तर २००४ ३.८४ भारताचे पर कॅपिटा कार्बन एमिशन १९९० मधील ०.८ तर २००४ १.२ ------------ अमेरिकेच्या नकाशात कार्बन एमिशनसंदर्भात किती देश बसू शकतात यावर खालील मॅप बघितल्यास या देशात किती "वेस्ट/वाया जाणे" होते ते कळेलः संदर्भ -------------- कॅलीफोर्नीयाचा नंबर (जर स्वतंत्र राष्ट्र धरले तर) वर लागतो. तुर्त मला समान युनीटस मधे माहीती न मिळल्याने आत्ता लिहीलेली नाही. ________ >>>त्यामुळे कॅलीफॉरनियातील निवडक श्रीमंत लोकांनी सोलर पॅनेल बसवून त्याचा फायदा काहीच होणार नाही . संबंध फक्त सोलर पॅनेल्स बसवण्याचा नाही तर राहणीमान (लाईफ स्टाईल कशी आहे) कसे आहे याच्याशी आहे. त्या संदर्भात बर्‍याच गोष्टी बदलता येऊ शकतात. _________ >>>त्यावर पैसा खर्च करण्याऐवजी पर्यायी इंधनाचे स्रोत (उदा. सूर्य उर्जा) हे अश्म इंधनाला स्पर्धा करू शकतील अश्या स्वस्त दरात उपलब्ध होण्यासाठी त्यावरील संशोधनावर करणे जास्त गरजेचे आहे. अगदी बरोबर आहे, पण त्याच बरोबर पब्लीक ट्रान्स्पोर्टेशनला चालना, अर्बन स्प्रॉल (वस्तीची घनता तुरळक करणे), कोळसा आणि खनीज तेलांना सबसिडी पण तेच रेल्वे गाड्या बंद करण्याचे धोरण असे अनेक प्रकार आहेत जे थांबवणे गरजेचे आहे आणि शक्य ही आहे. याबाबतीत एक उदाहरण सांगतो. समरव्हील मॅसेच्युसेट्स या गावात १९७२ च्या सुमारास "कर्बसाईड रिसायक्लिंग"चा प्रयोग केला गेला. ऐकीव माहीती प्रमाणे तो संपूर्ण अमेरिकेतील पहीला प्रयोग होता. अर्थातच असफल झाला आणि त्यावेळेस जो हे काम रिसर्च म्हणून करत होता आणि जो नंतर त्याच गावात डिपिडब्ल्यू चा डायरेक्टर झाला त्याने अनुमान काढले की "कर्बसाईड रिसायक्लिंग" कधी शक्यच होणार नाही. पुढे गरजा आणि कायदे बदलले. रिसायकल होऊ शकणार्‍या गोष्टी कचर्‍यात टाकायला बर्‍याच ठिकाणी बंदी आणली. आपोआप एक बाजारपेठ तयार झाली आणि आज काय होते ते सांगायला नको.... >>>तसाच आणखी एक विचार म्हणजे, ह्या क्योटो प्रकल्प अंमलात आल्यावर दरवर्षी एका ध्रुवीय अस्वलाचा जीव वाचू शकतो पण आज दर वर्षी हजारो अस्वले शिकार करून मारली जातात तेव्हा अस्वलांच्या संवर्धनासाठी आधी ह्या शिकारीवर उपाय करायला नको का? दोन चुका मिळून एक बरोबर होत नसते हा जुना सिद्धांत येथेपण लागू आहे. ----- धन्यवाद

In reply to by विकास

सर्किट Fri, 10/05/2007 - 10:25
विकासराव, आपल्याशी एका विषयावर पूर्णपणे सहमत आहे, तो म्हणजे "पर्यावरण हा गंभीर विषय आहे". त्याविषयी बोलताना/लिहिताना गंभीर व्हायला हवे. ह्याविषयी क्रॉस डिसिप्लिनरी चर्चा व्हायला हवी, कारण ह्यात, भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र, (आपल्याला आश्चर्य वाटल्याप्रमाणे, धर्म), जीवशास्त्र, तत्वज्ञान हे सगळे विषय अंतर्भूत आहेत. ह्या सर्व मुद्यांचा विचार करून जागतिक तापवृद्धीची कारणे आणि ते थांबवण्यासाठी उपाय, हे शोधायला हवेत. पण आधी, एन्व्हायरनमेंटलिस्ट लोक ही तापवृद्धी जगाचा विनाश करेल असे छाती ठोकून सांगताहेत, ते खरे आहे का, ह्यावर विचार विमर्श हवा. १००० वर्षांपूर्वी सध्यापेक्षाही जास्त तापवृद्धी झाली, ती का ? तिचे काय दुष्परिणाम झाले ? ह्या प्रश्नांची उत्तरे आजवर कुणीही दिलेली ऐकिवात नाहीत. समजा पुढल्या पन्नास वर्षांत आणखी एक फुटाने समुद्राची पातळी वाढली, तर पृथ्वीवर काय परिणाम होतील ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विकास Fri, 10/05/2007 - 21:07
>>>पण आधी, एन्व्हायरनमेंटलिस्ट लोक ही तापवृद्धी जगाचा विनाश करेल असे छाती ठोकून सांगताहेत, ते खरे आहे का, ह्यावर विचार विमर्श हवा. मी सुरवातीस म्हणल्याप्रमाणे स्वतःला एन्व्हायरनमेंटलिस्ट समजत नाही (आणि स्थानीक एन्व्हायरनमेंटलिस्ट लोकं पण मला तसे समजत नाहीत, पण तरी माझ्यावर विश्वास ठेवतात!). माझ्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे २०० शास्त्रज्ञांनी जो रिपोर्ट तयार केला आहे त्यात ते एन्व्हायरनमेंटलिस्ट म्हणून काम करत नाहीत तर शास्त्रीय दृष्टीकोन म्हणून संशोधन करत आहेत. बरं हे आत्ताचे संशोधन झाले, तसे गेले २-३ दशके हळू हळू संशोधन वाढतच गेले आहे. त्यावर शास्त्रीय वाद घालायच्या ऐवजी शंका घेऊन वाद घातला जातो. विचार करा, की आज ह्या शास्त्रज्ञांचे आपण ऐकले तर त्यांना आर्थीक फायदा किंवा कसलाच फायदा होणार नाही आहे. पण तेच जर या विज्ञानाला वोरोध करणार्‍या तेलकंपन्यांचे (त्यांनी अनुदान केलेल्या लोकांकडून - बियॉन लॉमबोर्ग बद्दल मी नंतर माहीती पडताळल्यावर लिहीन) ऐकले तर त्याचा आर्थीक फायदा त्यांना नक्कीच होणार आहे. तेंव्हा कोणाचे "स्वार्थ पणाला लागलेत" ज्यामुळे कोण खोटे बोलण्यास उद्युक्त होईल याचा विचार केल्यास बरे होईल. १००० वर्षांपूर्वी सध्यापेक्षाही जास्त तापवृद्धी झाली, ती का ? तिचे काय दुष्परिणाम झाले ? ह्या प्रश्नांची उत्तरे आजवर कुणीही दिलेली ऐकिवात नाहीत. हे घ्या - National Oceanic and Atmospheric Administration US Department of Commerce: Paleoclimatology Webpage :
Several periods of warmth (listed below) have been hypothesized to have occurred in the past. However, upon close examination of these warm periods, it becomes apparent that these periods of warmth are not similar to 20th century warming for two specific reasons: 1. The periods of hypothesized past warming do not appear to be global in extent, or 2. The periods of warmth can be explained by known natural climatic forcing conditions that are uniquely different than those of the last 100 years. Several commonly cited periods of warmth are as follows: * The so-called "Medieval Warm Period" (ca., 9th to 14th centuries) * The so-called mid-Holocene "Warm Period" (ca. 6,000 years ago) * The penultimate interglacial period (ca. 125,000 years ago) * The mid-Cretaceous Period (era?) (ca. 120-90 million years ago) The latest peer-reviewed paleoclimatic studies appear to confirm that the global warmth of the 20th century may not necessarily be the warmest time in Earth's history, what is unique is that the warmth is global and cannot be explained by natural forcing mechanisms.
समजा पुढल्या पन्नास वर्षांत आणखी एक फुटाने समुद्राची पातळी वाढली, तर पृथ्वीवर काय परिणाम होतील ? खालच्या चित्रात आपल्याला हवे असलेले उत्तर मिळेल अशी आशा करतो: Population, area and economy affected by a 1 m sea level rise (global and regional estimates, based on today's situation) UNEP/GRID-Arendal library of graphics resources धन्यवाद

In reply to by विकास

सर्किट Fri, 10/05/2007 - 23:03
विकासराव, धन्यवाद. आपण दिलेल्या दुव्यांचा अभ्यास सुरू आहे. अवांतरः गेल्या वर्षात शोधयंत्रांच्या क्षेत्रात एक "सोशल सर्च" नावाचे खूळ सुरू आहे. म्हणजे सर्च एंजिनद्वारे (अल्गॉरिथमने) निकाल देण्या ऐवजी, खर्‍या खुर्‍या हाडामासाच्या लोकांची मदत घ्यायची. माझ्या प्रश्नांना आपण दिलेली उत्तरे कुठल्याही सर्च एंजिन वरून मिळाली नसती. त्यामुळे हे खूळ नसून ह्या संकल्पनेत काहीतरी दम आहे, हेच सिद्ध झाले आहे. गूगलवर मात करायला याहूला (त्यांच्या यूझर्सच्या मदतीने) अद्याप खूप स्कोप आहे, असा विश्वास वाटतो. पुन्हा एकदा, धन्यवाद. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विकास Sun, 10/07/2007 - 06:15
माझ्या प्रश्नांना आपण दिलेली उत्तरे कुठल्याही सर्च एंजिन वरून मिळाली नसती.... धन्यवाद, असा अनुभव मला पण आलेला आहे. असो. माझ्या कामानिमित्तच्या लेखनासाठी दुवे शोधत असताना असाच एक अचानक युएनइपी चा दुवा मिळाला. त्यातील खालील चित्र वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड साध्या पद्धतीत सांगते आणि ते चर्चे संदर्भात बेसीक माहीती देईल असे वाटल्यामुळे येथे देत आहे. Atmospheric CO2 has increased from a pre-industrial concentration of about 280 ppmv to about 367 ppmv at present (ppmv= parts per million by volume). CO2 concentration data from before 1958 are from ice core measurements taken in Antarctica and from 1958 onwards are from the Mauna Loa measurement site. The smooth curve is based on a hundred year running mean. It is evident that the rapid increase in CO2 concentrations has been occurring since the onset of industrialization. The increase has closely followed the increase in CO2 emissions from fossil fuels. (http://www.grida.no/climate/vital/07.htm)

In reply to by विकास

सहज Sun, 10/07/2007 - 21:23
वर बरेच नकाशे दाखवण्यात आले आहेत. सोशल सर्च करून माझ्याकडे जर्मनीतून आलेला नकाशा खाली देत आहे. अमेरिकेच्या बहूसंख्य लोकांना हाच नकाशा बर्‍यापैकी माहीती आहे. त्यामूळे माफ करा पण तुमचे सर्व नकाशे बिनकामाचे ठरत आहेत. american world map ------------------------------------------------------------------ एका विदुषीच्या मते अमेरिकेत सध्या नकाशांची कमी आहे म्हणून ही सोय.

In reply to by सहज

सर्किट Mon, 10/08/2007 - 16:24
उच्च !!! (पण नायकी आणि मायक्रोसॉफ्ट फ्याक्टर्‍यांची अदलाबदल झाली आहे. आणि क्यानडा "मूज हेड्स", "माउस हेड्स" नाही.) - सर्किट

In reply to by कोलबेर

सर्किट Tue, 10/09/2007 - 05:46
क्यानेडामध्ये मूज हा प्राणी मुबलक संख्येत आढळतो. त्यामुळे क्यानेडियन लोकांना चिदवताना मूजहेड्स असे म्हणतात. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Tue, 10/09/2007 - 05:58
.. 'माउस हेड' टाकुन सर्च केला असता ह्याच चित्रावर चाललेली ही मस्त चर्चा पहायला मिळाली. त्यातल्या शेवटून दुसर्‍या प्रतिसादातील थियरी पण वाचण्याजोगी आहे :-)

In reply to by विकास

सर्किट Mon, 10/08/2007 - 23:13
वरील आलेखात एक विमान ट्विन टॉवर्सच्या दिशेने जाताना दिसते आहे. हा योगायोग आहे का ? की यू एन ई पी मधील कुणाला अमेरिकेतील काळ्याकुट्ट दिवसाची यावरून आठवण करून द्यायची आहे ? - (अचंभित) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विकास Tue, 10/09/2007 - 05:15
वरील आलेखात एक विमान ट्विन टॉवर्सच्या दिशेने जाताना दिसते आहे. हा योगायोग आहे का ? की यू एन ई पी मधील कुणाला अमेरिकेतील काळ्याकुट्ट दिवसाची यावरून आठवण करून द्यायची आहे ? एक म्हणजे ती न्यू यॉर्कची स्काय लाईन नाही वाटत. दुसरे म्हणजे ते चित्र युनिव्हर्सिटी ऑफ कॅलीफोर्नीयाच्या संशोधकांनी काढले आहे, तेंव्हा "चावटपणा" असायची शक्यता कमी वाटते. तीसरे म्हणजे, नक्की करू शकलो नसलो तरी, या चित्रात कार्बन डायऑक्साईड हा वातावरणात कुठपासून ते किती उंचावर गेला आहे हे दाखवले आहे असे वाटते.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Fri, 10/05/2007 - 21:51
>>समजा पुढल्या पन्नास वर्षांत आणखी एक फुटाने समुद्राची पातळी वाढली, तर पृथ्वीवर काय परिणाम होतील ? ह्याचे उत्तरे लॉमबोर्ग ह्यांनी मुलाखतीत दिले होते. पुढील पन्नास वर्षात समुद्राची पातळी वाढण्या आधी गेल्या शतकात १ फुटाने वाढलेली आहे आणि त्यामुळे कसलेही प्रलय आलेले नाही. १९ व्या शतकातील सर्वात भीषण घटना कोणत्या असे विचारले असता बहुतांश लोक महायुद्ध, सुनामी, कॅटरीना अशी उदाहरणे देतील पण समुद्राची फुटभर वाढलेली पातळी असे उत्तर ऐकायला मिळणार नाही. अर्थात त्याने नुकसान हे होणारच आहे पण त्याचा सध्या जास्तच बाऊ केला जात आहे. एड्स सारखे जीवघेणे रोग, युद्ध ह्यामधुन मधुन होणारी हानी कितीतरी जास्त आहे.

In reply to by कोलबेर

विकास Fri, 10/05/2007 - 22:11
अर्थात त्याने नुकसान हे होणारच आहे पण त्याचा सध्या जास्तच बाऊ केला जात आहे. एड्स सारखे जीवघेणे रोग, युद्ध ह्यामधुन मधुन होणारी हानी कितीतरी जास्त आहे. हे मान्यच आहे. बाऊ केला जात आहे हा जो भाग आहे त्या संदर्भात मी सुरवातीस त्यावरून चालू असलेल्या राजकारणाचा उल्लेख केला होता. त्याचे समर्थन मी पण करत नाही आहे. ...बहुतांश लोक महायुद्ध, सुनामी, कॅटरीना अशी उदाहरणे देतील पण समुद्राची फुटभर वाढलेली पातळी असे उत्तर ऐकायला मिळणार नाही. दृश्य परीणामातून होणारी ही कदीही जास्त वाटते. उ.दा. विमान कंपन्या कायम म्हणतात की रस्त्यावरील अपघातात होणारी जीवीतहानी ही विमानापेक्षा जास्त असते आणि ते खरे पण आहे. पण लोकांना धसका बसतो तो विमानाचा... पर्यावरणातील बदलाचे परीणाम हे आत्तातरी अदृश्य आहेत त्यामुळे ते मान्य करायला सर्वसामान्यपणे अवघड जाते. एक परीणाम हा पाण्याचा आणि जमिनीच्या नापिक पणाशी संबधीत आहे. आता हळू हळू असे म्हणायला लागले आहेत की अफ्रिकेतील डार्फर भागात जे अमनुष हत्यांकांड चालू आहे त्याचे मूळ हे पर्यावरणीय बदल होत असलेला दुष्काळ आहे. बीबीसी दुवा: ब्रिटीश सरकार प्रतिनिधी वॉशिंग्टन पोस्ट दुवा: यु एन जनरल सेक्रेटरी बॅन की मून थोडक्यात माझे म्हणणे इतकेच आहे की अमेरिकेस (८०-९०% जगातील प्रदुषण करणारा देश) बरेच काही करता येण्यासारखे आहे ज्याने अर्थीक दृष्ट्या काही बिघडणार नाही. आणि त्यात पण गंमत बघा: घराच्या कर्जात गडबडी झाल्या बिलईयन्स डॉलर्स (आर्म) गेले तर लगेच सोडवायला पळतात, शेअर मार्केट मधे गडबडी झाल्या, बिलीयन्स बुडाले, इंटरेस्ट रेट कमी करणार, तेच विमान कंपन्यांच्या बाबतीत, इराक युद्धाबद्दलतर $$ किती ते विचारूच नका! पण पर्यावरण हाशब्द आला की इकॉनॉमीच्या नावाने जगबुडी होत असल्याचा गळा काढणार. माझा आक्षेप केवळ या गोष्टीला आहे.

In reply to by विकास

सर्किट Fri, 10/05/2007 - 10:33
>>>तसाच आणखी एक विचार म्हणजे, ह्या क्योटो प्रकल्प अंमलात आल्यावर दरवर्षी एका ध्रुवीय अस्वलाचा जीव वाचू शकतो पण आज दर वर्षी हजारो अस्वले शिकार करून मारली जातात तेव्हा अस्वलांच्या संवर्धनासाठी आधी ह्या शिकारीवर उपाय करायला नको का? दोन चुका मिळून एक बरोबर होत नसते हा जुना सिद्धांत येथेपण लागू आहे पण दोन पैकी कुठली चूक आधी सुधारायची, ह्यासाठी प्रायोरिटायझेशन करायला हवे, नाही का ? अस्वलांची शिकार थांबवणे, हा अधिक सोपा मार्ग आहे, नाही का ? मग ते आधी का करू नये ? - (जांबुवंत भक्त) सर्किट

In reply to by विकास

सर्किट Fri, 10/05/2007 - 10:38
भारत आणि चीन या देशांनी केवळ क्लायमेट चेंज म्हणून नाही तर स्वत:च्या लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी म्हणून पण पर्यावरणाचा प्रामाणीक विचार करायला हवा असे वाटते. अहो, पण ह्या दोन्ही देशांत आपापल्या सायकली टाकून देऊन कार्स चालवणे, म्हणजे राहणीमान सुधारणे, असा समज आहे. हे कसे बदलणार ? वाळ्याचे पडदे जाऊन एसी घरी असणे, म्हणजे राहणीमान सुधारणे, असा समज आहे. हे कसे बदलणार ? आम्ही कॅलिफोर्नियातल्या लोकांनी आठवड्यातला एक दिवस सायकलने हापिसात जाऊन भारतातल्या राहणीमानाच्या व्याख्येवर कसा फरक पडेल ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विकास Fri, 10/05/2007 - 16:38
आम्ही कॅलिफोर्नियातल्या लोकांनी आठवड्यातला एक दिवस सायकलने हापिसात जाऊन भारतातल्या राहणीमानाच्या व्याख्येवर कसा फरक पडेल ? असं कोण म्हणतयं की तुम्ही सायकली चालवा? उर्जेचे आणि इंधनाचे व्यवस्थापन तुमच्या गव्हर्नरकडून शिका की . तो कमी इंधनावर चालणार्‍या मोठ मोठ्या गाड्या (हमर आणि एसयुव्हीज) चालवू शकतो ना? आज अमेरिकेचा प्रॉब्लेम आहे की येथील विशेष करून रिपब्लिकन राज्यकर्त्यांना गाड्यांवर इंधनबचत जास्त करायला लावायची नाही आहे. आणि डेमोक्रॅट्सना नुसते बोलायचे आहे... अहो, पण ह्या दोन्ही देशांत आपापल्या सायकली टाकून देऊन कार्स चालवणे, म्हणजे राहणीमान सुधारणे, असा समज आहे. हे कसे बदलणार ? मी काही वेगळे म्हणत नाहीच आहे. माझे म्हणणे अजूनच जास्त आहे, की केवळ क्लायमेटचेंज साठी म्हणूनच नाही तर राहाणीमानासाठी - याचा अर्थ असा की क्लायमेटचेंज साठीच तर करायला हवेच पण मुख्य म्हणजे पाणी, सार्वजनीक आरोग्य आणि व्यक्तीगत आरोग्य या तीन गोष्टी प्रदुषणामुळे बिघडत आहेत - त्याचे परीणाम बाकी सर्वत्र दिसू शकतील (अर्थातच इकॉनाँमीवर) म्हणून गरज आहे आणि लोकांना आणि राज्यकर्त्यांना समजले पाहीजे. पण भारत आणि चीन यांनी करावे आणि अमेरिकेने निवांत झोपावे असे आपले म्हणणे आहे का? बरं पर कॅपिटा एमिशनच्या आकडेवारीवरून आपले काय म्हणणे आहे?

प्रमोद देव Sat, 10/06/2007 - 08:39
विविध विषयांवर आपण सगळेच तावातावाने चर्चा करतो. वाद-प्रतिवाद करतो. प्रत्यक्ष समोरासमोर असताना वाग्युद्ध देखिल करतो ह्यातूनही ध्वनी प्रदूषण,मन प्रदूषण(कलुशित होणे,दुसर्‍याला दूषणे देणे)वगैरे प्रदूषण होतच असावे असे नाही वाटत. :D(ही माझ्या मताची पिंक टाकली इथे मी!) एकूणच सद्या आपण जे जे काही करतो आहोत त्यातूनही कोणते ना कोणते प्रदूषण होतच असते नाही का! नफा-नुकसान,फायदा-तोटा,सत्य-असत्य्,प्रकाश-अंधार,ज्ञान-अज्ञान,खरे-खोटे वगैरे जसे जोडीने नांदते तसेच प्रगती-प्रदूषण(अधोगती) एकत्र नांदताहेत. सापेक्षता वादाच्या सिद्धांताप्रमाणे आघात-प्रतिघात वगैरे सारखे. हे सगळे म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणूनच मी एक सिद्धांत मांडलाय(असे आश्चर्य चकित होऊ नका). फायदा-तोटा,नफा-नुकसान ह्या सर्व गोष्टी 'हातात हात्'घालूनच चालतात. हे दुधारी शस्त्रासारखे आहे. एकीकडे खड्डा खणला की दुसरीकडे डोंगर बनतो. थोडक्यात परिवर्तन हा जगाचा स्थायीभाव आहे आणि हे अनादि कालापासून चालत आलेले आहे आणि अनंत काळापर्यंत चालू राहाणार आहे.

सर्किट गुरुवार, 10/04/2007 - 22:26
जागतिक तापवृद्धीच्या वादविवादात दोन्ही बाजू आपले संतुलन "खो बैठी है", हे अगदी मान्य. क्योटो कराराला मान्यता न दिल्याने अम्मेरिकेवर पर्यावरणवाद्यांची आगपाखड साहजिकच आहे. पण अनाठायी आहे, असे वातते. बाली मध्ये करार होतो का, आणि त्याचे स्वरूप क्योटोपेक्षा काय वेगळे असेल, ह्याची वाट पाहतोय. मला लॉमबर्ग ह्यांचे विचार पटले, हे सांनल. - (संतुलित) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

नंदन Fri, 10/05/2007 - 03:40
लॉमबोर्ग यांनी मांडलेले विचार पटले. टोकाची भूमिका न घेता, आपल्यासमोर असलेल्या समस्येला तोंड कसे द्यावे याचा उत्तम वस्तुपाठ म्हणता येईल. थोडे विषयांतर होईल, पण सर्किट यांनी केलेल्या निरीक्षणावरुन स्कॉट 'डिल्बर्ट' ऍडम्सच्या अनुदिनीवरील हा लेख आठवला. कॉग्निटिव्ह डिझॉनन्स [याला विदा द्विधा म्हणता येईल का? :)] हे यामागचे कारण आहे, असे त्याचे म्हणणे आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

सर्किट Fri, 10/05/2007 - 03:50
म्हणजे संकुचित विचारधारा. मला माहिती आहे तेच सत्य, त्याचे दुसरे स्पष्टीकरण असूच शकत नाही, असे वाटणे. आपण हे आजूबाजूला नेहमी बघतो. सर्व चर्चांमध्ये हे दिसतेच. बेसनलाडूंनी आधी लिहिल्याप्रमाणे आपण चर्चांत ऑब्जेक्टिव्हिझम आणू शकत नाही, ह्याचे कारण कॉग्निटिव्ह डिझोनन्स. - (कॉग्निटिव्हली रेझोनंट) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Sat, 10/06/2007 - 01:34
>>जागतिक तापवृद्धीच्या वादविवादात दोन्ही बाजू आपले संतुलन "खो बैठी है" अमेरिकेत एकूणच विचारधारांचे ध्रुवीकरण इतके जास्त आहे की नुसते तापवृद्धीच नव्हे तर बहुतांश वादविवादात दोन्ही बाजू आपले संतुलन "खो बैठी है" असेच वाटते.

In reply to by कोलबेर

विकास Sat, 10/06/2007 - 01:36
अमेरिकेत एकूणच विचारधारांचे ध्रुवीकरण इतके जास्त आहे की नुसते तापवृद्धीच नव्हे तर बहुतांश वादविवादात दोन्ही बाजू आपले संतुलन "खो बैठी है" असेच वाटते. हा सारांश पटतो.

In reply to by विकास

नंदन Sun, 10/07/2007 - 01:01
येथे वाचता येईल. गायींच्या ढेकरांतून बाहेर पडणार्‍या मिथेन गॅसमुळे ग्लोबल वॉर्मिंग होत असल्याने, त्यांच्या खाण्यात मेदयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवून याचा परिणाम कमी करता येईल का; या दृष्टीने संशोधन सुरु आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

विकास Fri, 10/05/2007 - 05:52
या विषयावर बरेच काही लिहीता येईल पण थोडक्यातः सर्वप्रथम, यात मी पर्यावरणवादी म्हणून लिहीत नाही आहे (कारण तसा मी नाही आणि त्या संदर्भात माझे विचार त्यांच्यापेक्षा कधी कधी भिन्न असतात). पण या भागात थोडेफार काम करणारा म्हणून नक्की लिहीत आहे. सर्कीटसाहेबांनी म्हणलेल्या बालीला काय होईल याची थोडी कल्पना आहे कारण त्याला प्रिल्यूड असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या "पर्यावरण बदल आणि त्याचे परीणाम" या संदर्भातील अधिवेशनास मी उपस्थीत होतो आणि त्यात झालेल्या ठरावास संमत करण्यात सहभागी होतो. या आधीवेशनाचे कारण जगभरच्या २०० शास्त्रज्ञांनी गेल्या सहा महीन्यात टप्याटप्याने जी अनुमाने मांडली आहेत त्यावर आधारीत प्रश्नाचे गांभिर्य लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणिसांनी हे आधिवेशन आयोजीत केले होते. त्या नंतरच्या २ आठवड्यातच त्यांनी जगभरच्या नेत्यांसाठी पण एकदिवसाचा कार्यक्रम ठेवला होता, त्याला कामामु़ळे ऑबझर्वर म्हणून जाऊ शकलो नाही, पण काय घडले याची थोडीफार कल्पना आहे. हा विषय जसा शास्त्रज्ञांना महत्वाचा आणि गंभिर वाटतो तसेच त्याचे राजकीय, धंदेवाईक (बिझिनेस या अर्थाने), सामजीक, धार्मीक (हो धार्मीक पण मला धक्का बसला!) फायदे घेतले जात आहेत. पण म्हणून हा प्रश्न काही कमी गंभीर होत नाही...यातील प्रत्येक गोष्टीवर वेगवेगळा लेख होऊ शकेल! भारत आणि चीन या देशांनी केवळ क्लायमेट चेंज म्हणून नाही तर स्वत:च्या लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी म्हणून पण पर्यावरणाचा प्रामाणीक विचार करायला हवा असे वाटते. लॉमबर्ग आणि त्यांच्या विचारावर नंतर प्रतिसाद लिहीन पण थोडी माहीती: ----------- मूळ संदर्भः http://en.wikipedia.org/wiki/List_of_countries_by_carbon_dioxide_emissions_per_capita#Notes (ओरेगॉन नॅशनल लॅब) अमेरिकेचे पर कॅपिटा कार्बन एमिशन १९९० मधील १८.९ तर २००४ २०.४ चीनचे पर कॅपिटा कार्बन एमिशन १९९० मधील २.१ तर २००४ ३.८४ भारताचे पर कॅपिटा कार्बन एमिशन १९९० मधील ०.८ तर २००४ १.२ ------------ अमेरिकेच्या नकाशात कार्बन एमिशनसंदर्भात किती देश बसू शकतात यावर खालील मॅप बघितल्यास या देशात किती "वेस्ट/वाया जाणे" होते ते कळेलः संदर्भ -------------- कॅलीफोर्नीयाचा नंबर (जर स्वतंत्र राष्ट्र धरले तर) वर लागतो. तुर्त मला समान युनीटस मधे माहीती न मिळल्याने आत्ता लिहीलेली नाही. ________ >>>त्यामुळे कॅलीफॉरनियातील निवडक श्रीमंत लोकांनी सोलर पॅनेल बसवून त्याचा फायदा काहीच होणार नाही . संबंध फक्त सोलर पॅनेल्स बसवण्याचा नाही तर राहणीमान (लाईफ स्टाईल कशी आहे) कसे आहे याच्याशी आहे. त्या संदर्भात बर्‍याच गोष्टी बदलता येऊ शकतात. _________ >>>त्यावर पैसा खर्च करण्याऐवजी पर्यायी इंधनाचे स्रोत (उदा. सूर्य उर्जा) हे अश्म इंधनाला स्पर्धा करू शकतील अश्या स्वस्त दरात उपलब्ध होण्यासाठी त्यावरील संशोधनावर करणे जास्त गरजेचे आहे. अगदी बरोबर आहे, पण त्याच बरोबर पब्लीक ट्रान्स्पोर्टेशनला चालना, अर्बन स्प्रॉल (वस्तीची घनता तुरळक करणे), कोळसा आणि खनीज तेलांना सबसिडी पण तेच रेल्वे गाड्या बंद करण्याचे धोरण असे अनेक प्रकार आहेत जे थांबवणे गरजेचे आहे आणि शक्य ही आहे. याबाबतीत एक उदाहरण सांगतो. समरव्हील मॅसेच्युसेट्स या गावात १९७२ च्या सुमारास "कर्बसाईड रिसायक्लिंग"चा प्रयोग केला गेला. ऐकीव माहीती प्रमाणे तो संपूर्ण अमेरिकेतील पहीला प्रयोग होता. अर्थातच असफल झाला आणि त्यावेळेस जो हे काम रिसर्च म्हणून करत होता आणि जो नंतर त्याच गावात डिपिडब्ल्यू चा डायरेक्टर झाला त्याने अनुमान काढले की "कर्बसाईड रिसायक्लिंग" कधी शक्यच होणार नाही. पुढे गरजा आणि कायदे बदलले. रिसायकल होऊ शकणार्‍या गोष्टी कचर्‍यात टाकायला बर्‍याच ठिकाणी बंदी आणली. आपोआप एक बाजारपेठ तयार झाली आणि आज काय होते ते सांगायला नको.... >>>तसाच आणखी एक विचार म्हणजे, ह्या क्योटो प्रकल्प अंमलात आल्यावर दरवर्षी एका ध्रुवीय अस्वलाचा जीव वाचू शकतो पण आज दर वर्षी हजारो अस्वले शिकार करून मारली जातात तेव्हा अस्वलांच्या संवर्धनासाठी आधी ह्या शिकारीवर उपाय करायला नको का? दोन चुका मिळून एक बरोबर होत नसते हा जुना सिद्धांत येथेपण लागू आहे. ----- धन्यवाद

In reply to by विकास

सर्किट Fri, 10/05/2007 - 10:25
विकासराव, आपल्याशी एका विषयावर पूर्णपणे सहमत आहे, तो म्हणजे "पर्यावरण हा गंभीर विषय आहे". त्याविषयी बोलताना/लिहिताना गंभीर व्हायला हवे. ह्याविषयी क्रॉस डिसिप्लिनरी चर्चा व्हायला हवी, कारण ह्यात, भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र, (आपल्याला आश्चर्य वाटल्याप्रमाणे, धर्म), जीवशास्त्र, तत्वज्ञान हे सगळे विषय अंतर्भूत आहेत. ह्या सर्व मुद्यांचा विचार करून जागतिक तापवृद्धीची कारणे आणि ते थांबवण्यासाठी उपाय, हे शोधायला हवेत. पण आधी, एन्व्हायरनमेंटलिस्ट लोक ही तापवृद्धी जगाचा विनाश करेल असे छाती ठोकून सांगताहेत, ते खरे आहे का, ह्यावर विचार विमर्श हवा. १००० वर्षांपूर्वी सध्यापेक्षाही जास्त तापवृद्धी झाली, ती का ? तिचे काय दुष्परिणाम झाले ? ह्या प्रश्नांची उत्तरे आजवर कुणीही दिलेली ऐकिवात नाहीत. समजा पुढल्या पन्नास वर्षांत आणखी एक फुटाने समुद्राची पातळी वाढली, तर पृथ्वीवर काय परिणाम होतील ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विकास Fri, 10/05/2007 - 21:07
>>>पण आधी, एन्व्हायरनमेंटलिस्ट लोक ही तापवृद्धी जगाचा विनाश करेल असे छाती ठोकून सांगताहेत, ते खरे आहे का, ह्यावर विचार विमर्श हवा. मी सुरवातीस म्हणल्याप्रमाणे स्वतःला एन्व्हायरनमेंटलिस्ट समजत नाही (आणि स्थानीक एन्व्हायरनमेंटलिस्ट लोकं पण मला तसे समजत नाहीत, पण तरी माझ्यावर विश्वास ठेवतात!). माझ्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे २०० शास्त्रज्ञांनी जो रिपोर्ट तयार केला आहे त्यात ते एन्व्हायरनमेंटलिस्ट म्हणून काम करत नाहीत तर शास्त्रीय दृष्टीकोन म्हणून संशोधन करत आहेत. बरं हे आत्ताचे संशोधन झाले, तसे गेले २-३ दशके हळू हळू संशोधन वाढतच गेले आहे. त्यावर शास्त्रीय वाद घालायच्या ऐवजी शंका घेऊन वाद घातला जातो. विचार करा, की आज ह्या शास्त्रज्ञांचे आपण ऐकले तर त्यांना आर्थीक फायदा किंवा कसलाच फायदा होणार नाही आहे. पण तेच जर या विज्ञानाला वोरोध करणार्‍या तेलकंपन्यांचे (त्यांनी अनुदान केलेल्या लोकांकडून - बियॉन लॉमबोर्ग बद्दल मी नंतर माहीती पडताळल्यावर लिहीन) ऐकले तर त्याचा आर्थीक फायदा त्यांना नक्कीच होणार आहे. तेंव्हा कोणाचे "स्वार्थ पणाला लागलेत" ज्यामुळे कोण खोटे बोलण्यास उद्युक्त होईल याचा विचार केल्यास बरे होईल. १००० वर्षांपूर्वी सध्यापेक्षाही जास्त तापवृद्धी झाली, ती का ? तिचे काय दुष्परिणाम झाले ? ह्या प्रश्नांची उत्तरे आजवर कुणीही दिलेली ऐकिवात नाहीत. हे घ्या - National Oceanic and Atmospheric Administration US Department of Commerce: Paleoclimatology Webpage :
Several periods of warmth (listed below) have been hypothesized to have occurred in the past. However, upon close examination of these warm periods, it becomes apparent that these periods of warmth are not similar to 20th century warming for two specific reasons: 1. The periods of hypothesized past warming do not appear to be global in extent, or 2. The periods of warmth can be explained by known natural climatic forcing conditions that are uniquely different than those of the last 100 years. Several commonly cited periods of warmth are as follows: * The so-called "Medieval Warm Period" (ca., 9th to 14th centuries) * The so-called mid-Holocene "Warm Period" (ca. 6,000 years ago) * The penultimate interglacial period (ca. 125,000 years ago) * The mid-Cretaceous Period (era?) (ca. 120-90 million years ago) The latest peer-reviewed paleoclimatic studies appear to confirm that the global warmth of the 20th century may not necessarily be the warmest time in Earth's history, what is unique is that the warmth is global and cannot be explained by natural forcing mechanisms.
समजा पुढल्या पन्नास वर्षांत आणखी एक फुटाने समुद्राची पातळी वाढली, तर पृथ्वीवर काय परिणाम होतील ? खालच्या चित्रात आपल्याला हवे असलेले उत्तर मिळेल अशी आशा करतो: Population, area and economy affected by a 1 m sea level rise (global and regional estimates, based on today's situation) UNEP/GRID-Arendal library of graphics resources धन्यवाद

In reply to by विकास

सर्किट Fri, 10/05/2007 - 23:03
विकासराव, धन्यवाद. आपण दिलेल्या दुव्यांचा अभ्यास सुरू आहे. अवांतरः गेल्या वर्षात शोधयंत्रांच्या क्षेत्रात एक "सोशल सर्च" नावाचे खूळ सुरू आहे. म्हणजे सर्च एंजिनद्वारे (अल्गॉरिथमने) निकाल देण्या ऐवजी, खर्‍या खुर्‍या हाडामासाच्या लोकांची मदत घ्यायची. माझ्या प्रश्नांना आपण दिलेली उत्तरे कुठल्याही सर्च एंजिन वरून मिळाली नसती. त्यामुळे हे खूळ नसून ह्या संकल्पनेत काहीतरी दम आहे, हेच सिद्ध झाले आहे. गूगलवर मात करायला याहूला (त्यांच्या यूझर्सच्या मदतीने) अद्याप खूप स्कोप आहे, असा विश्वास वाटतो. पुन्हा एकदा, धन्यवाद. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विकास Sun, 10/07/2007 - 06:15
माझ्या प्रश्नांना आपण दिलेली उत्तरे कुठल्याही सर्च एंजिन वरून मिळाली नसती.... धन्यवाद, असा अनुभव मला पण आलेला आहे. असो. माझ्या कामानिमित्तच्या लेखनासाठी दुवे शोधत असताना असाच एक अचानक युएनइपी चा दुवा मिळाला. त्यातील खालील चित्र वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड साध्या पद्धतीत सांगते आणि ते चर्चे संदर्भात बेसीक माहीती देईल असे वाटल्यामुळे येथे देत आहे. Atmospheric CO2 has increased from a pre-industrial concentration of about 280 ppmv to about 367 ppmv at present (ppmv= parts per million by volume). CO2 concentration data from before 1958 are from ice core measurements taken in Antarctica and from 1958 onwards are from the Mauna Loa measurement site. The smooth curve is based on a hundred year running mean. It is evident that the rapid increase in CO2 concentrations has been occurring since the onset of industrialization. The increase has closely followed the increase in CO2 emissions from fossil fuels. (http://www.grida.no/climate/vital/07.htm)

In reply to by विकास

सहज Sun, 10/07/2007 - 21:23
वर बरेच नकाशे दाखवण्यात आले आहेत. सोशल सर्च करून माझ्याकडे जर्मनीतून आलेला नकाशा खाली देत आहे. अमेरिकेच्या बहूसंख्य लोकांना हाच नकाशा बर्‍यापैकी माहीती आहे. त्यामूळे माफ करा पण तुमचे सर्व नकाशे बिनकामाचे ठरत आहेत. american world map ------------------------------------------------------------------ एका विदुषीच्या मते अमेरिकेत सध्या नकाशांची कमी आहे म्हणून ही सोय.

In reply to by सहज

सर्किट Mon, 10/08/2007 - 16:24
उच्च !!! (पण नायकी आणि मायक्रोसॉफ्ट फ्याक्टर्‍यांची अदलाबदल झाली आहे. आणि क्यानडा "मूज हेड्स", "माउस हेड्स" नाही.) - सर्किट

In reply to by कोलबेर

सर्किट Tue, 10/09/2007 - 05:46
क्यानेडामध्ये मूज हा प्राणी मुबलक संख्येत आढळतो. त्यामुळे क्यानेडियन लोकांना चिदवताना मूजहेड्स असे म्हणतात. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Tue, 10/09/2007 - 05:58
.. 'माउस हेड' टाकुन सर्च केला असता ह्याच चित्रावर चाललेली ही मस्त चर्चा पहायला मिळाली. त्यातल्या शेवटून दुसर्‍या प्रतिसादातील थियरी पण वाचण्याजोगी आहे :-)

In reply to by विकास

सर्किट Mon, 10/08/2007 - 23:13
वरील आलेखात एक विमान ट्विन टॉवर्सच्या दिशेने जाताना दिसते आहे. हा योगायोग आहे का ? की यू एन ई पी मधील कुणाला अमेरिकेतील काळ्याकुट्ट दिवसाची यावरून आठवण करून द्यायची आहे ? - (अचंभित) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विकास Tue, 10/09/2007 - 05:15
वरील आलेखात एक विमान ट्विन टॉवर्सच्या दिशेने जाताना दिसते आहे. हा योगायोग आहे का ? की यू एन ई पी मधील कुणाला अमेरिकेतील काळ्याकुट्ट दिवसाची यावरून आठवण करून द्यायची आहे ? एक म्हणजे ती न्यू यॉर्कची स्काय लाईन नाही वाटत. दुसरे म्हणजे ते चित्र युनिव्हर्सिटी ऑफ कॅलीफोर्नीयाच्या संशोधकांनी काढले आहे, तेंव्हा "चावटपणा" असायची शक्यता कमी वाटते. तीसरे म्हणजे, नक्की करू शकलो नसलो तरी, या चित्रात कार्बन डायऑक्साईड हा वातावरणात कुठपासून ते किती उंचावर गेला आहे हे दाखवले आहे असे वाटते.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Fri, 10/05/2007 - 21:51
>>समजा पुढल्या पन्नास वर्षांत आणखी एक फुटाने समुद्राची पातळी वाढली, तर पृथ्वीवर काय परिणाम होतील ? ह्याचे उत्तरे लॉमबोर्ग ह्यांनी मुलाखतीत दिले होते. पुढील पन्नास वर्षात समुद्राची पातळी वाढण्या आधी गेल्या शतकात १ फुटाने वाढलेली आहे आणि त्यामुळे कसलेही प्रलय आलेले नाही. १९ व्या शतकातील सर्वात भीषण घटना कोणत्या असे विचारले असता बहुतांश लोक महायुद्ध, सुनामी, कॅटरीना अशी उदाहरणे देतील पण समुद्राची फुटभर वाढलेली पातळी असे उत्तर ऐकायला मिळणार नाही. अर्थात त्याने नुकसान हे होणारच आहे पण त्याचा सध्या जास्तच बाऊ केला जात आहे. एड्स सारखे जीवघेणे रोग, युद्ध ह्यामधुन मधुन होणारी हानी कितीतरी जास्त आहे.

In reply to by कोलबेर

विकास Fri, 10/05/2007 - 22:11
अर्थात त्याने नुकसान हे होणारच आहे पण त्याचा सध्या जास्तच बाऊ केला जात आहे. एड्स सारखे जीवघेणे रोग, युद्ध ह्यामधुन मधुन होणारी हानी कितीतरी जास्त आहे. हे मान्यच आहे. बाऊ केला जात आहे हा जो भाग आहे त्या संदर्भात मी सुरवातीस त्यावरून चालू असलेल्या राजकारणाचा उल्लेख केला होता. त्याचे समर्थन मी पण करत नाही आहे. ...बहुतांश लोक महायुद्ध, सुनामी, कॅटरीना अशी उदाहरणे देतील पण समुद्राची फुटभर वाढलेली पातळी असे उत्तर ऐकायला मिळणार नाही. दृश्य परीणामातून होणारी ही कदीही जास्त वाटते. उ.दा. विमान कंपन्या कायम म्हणतात की रस्त्यावरील अपघातात होणारी जीवीतहानी ही विमानापेक्षा जास्त असते आणि ते खरे पण आहे. पण लोकांना धसका बसतो तो विमानाचा... पर्यावरणातील बदलाचे परीणाम हे आत्तातरी अदृश्य आहेत त्यामुळे ते मान्य करायला सर्वसामान्यपणे अवघड जाते. एक परीणाम हा पाण्याचा आणि जमिनीच्या नापिक पणाशी संबधीत आहे. आता हळू हळू असे म्हणायला लागले आहेत की अफ्रिकेतील डार्फर भागात जे अमनुष हत्यांकांड चालू आहे त्याचे मूळ हे पर्यावरणीय बदल होत असलेला दुष्काळ आहे. बीबीसी दुवा: ब्रिटीश सरकार प्रतिनिधी वॉशिंग्टन पोस्ट दुवा: यु एन जनरल सेक्रेटरी बॅन की मून थोडक्यात माझे म्हणणे इतकेच आहे की अमेरिकेस (८०-९०% जगातील प्रदुषण करणारा देश) बरेच काही करता येण्यासारखे आहे ज्याने अर्थीक दृष्ट्या काही बिघडणार नाही. आणि त्यात पण गंमत बघा: घराच्या कर्जात गडबडी झाल्या बिलईयन्स डॉलर्स (आर्म) गेले तर लगेच सोडवायला पळतात, शेअर मार्केट मधे गडबडी झाल्या, बिलीयन्स बुडाले, इंटरेस्ट रेट कमी करणार, तेच विमान कंपन्यांच्या बाबतीत, इराक युद्धाबद्दलतर $$ किती ते विचारूच नका! पण पर्यावरण हाशब्द आला की इकॉनॉमीच्या नावाने जगबुडी होत असल्याचा गळा काढणार. माझा आक्षेप केवळ या गोष्टीला आहे.

In reply to by विकास

सर्किट Fri, 10/05/2007 - 10:33
>>>तसाच आणखी एक विचार म्हणजे, ह्या क्योटो प्रकल्प अंमलात आल्यावर दरवर्षी एका ध्रुवीय अस्वलाचा जीव वाचू शकतो पण आज दर वर्षी हजारो अस्वले शिकार करून मारली जातात तेव्हा अस्वलांच्या संवर्धनासाठी आधी ह्या शिकारीवर उपाय करायला नको का? दोन चुका मिळून एक बरोबर होत नसते हा जुना सिद्धांत येथेपण लागू आहे पण दोन पैकी कुठली चूक आधी सुधारायची, ह्यासाठी प्रायोरिटायझेशन करायला हवे, नाही का ? अस्वलांची शिकार थांबवणे, हा अधिक सोपा मार्ग आहे, नाही का ? मग ते आधी का करू नये ? - (जांबुवंत भक्त) सर्किट

In reply to by विकास

सर्किट Fri, 10/05/2007 - 10:38
भारत आणि चीन या देशांनी केवळ क्लायमेट चेंज म्हणून नाही तर स्वत:च्या लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी म्हणून पण पर्यावरणाचा प्रामाणीक विचार करायला हवा असे वाटते. अहो, पण ह्या दोन्ही देशांत आपापल्या सायकली टाकून देऊन कार्स चालवणे, म्हणजे राहणीमान सुधारणे, असा समज आहे. हे कसे बदलणार ? वाळ्याचे पडदे जाऊन एसी घरी असणे, म्हणजे राहणीमान सुधारणे, असा समज आहे. हे कसे बदलणार ? आम्ही कॅलिफोर्नियातल्या लोकांनी आठवड्यातला एक दिवस सायकलने हापिसात जाऊन भारतातल्या राहणीमानाच्या व्याख्येवर कसा फरक पडेल ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विकास Fri, 10/05/2007 - 16:38
आम्ही कॅलिफोर्नियातल्या लोकांनी आठवड्यातला एक दिवस सायकलने हापिसात जाऊन भारतातल्या राहणीमानाच्या व्याख्येवर कसा फरक पडेल ? असं कोण म्हणतयं की तुम्ही सायकली चालवा? उर्जेचे आणि इंधनाचे व्यवस्थापन तुमच्या गव्हर्नरकडून शिका की . तो कमी इंधनावर चालणार्‍या मोठ मोठ्या गाड्या (हमर आणि एसयुव्हीज) चालवू शकतो ना? आज अमेरिकेचा प्रॉब्लेम आहे की येथील विशेष करून रिपब्लिकन राज्यकर्त्यांना गाड्यांवर इंधनबचत जास्त करायला लावायची नाही आहे. आणि डेमोक्रॅट्सना नुसते बोलायचे आहे... अहो, पण ह्या दोन्ही देशांत आपापल्या सायकली टाकून देऊन कार्स चालवणे, म्हणजे राहणीमान सुधारणे, असा समज आहे. हे कसे बदलणार ? मी काही वेगळे म्हणत नाहीच आहे. माझे म्हणणे अजूनच जास्त आहे, की केवळ क्लायमेटचेंज साठी म्हणूनच नाही तर राहाणीमानासाठी - याचा अर्थ असा की क्लायमेटचेंज साठीच तर करायला हवेच पण मुख्य म्हणजे पाणी, सार्वजनीक आरोग्य आणि व्यक्तीगत आरोग्य या तीन गोष्टी प्रदुषणामुळे बिघडत आहेत - त्याचे परीणाम बाकी सर्वत्र दिसू शकतील (अर्थातच इकॉनाँमीवर) म्हणून गरज आहे आणि लोकांना आणि राज्यकर्त्यांना समजले पाहीजे. पण भारत आणि चीन यांनी करावे आणि अमेरिकेने निवांत झोपावे असे आपले म्हणणे आहे का? बरं पर कॅपिटा एमिशनच्या आकडेवारीवरून आपले काय म्हणणे आहे?

प्रमोद देव Sat, 10/06/2007 - 08:39
विविध विषयांवर आपण सगळेच तावातावाने चर्चा करतो. वाद-प्रतिवाद करतो. प्रत्यक्ष समोरासमोर असताना वाग्युद्ध देखिल करतो ह्यातूनही ध्वनी प्रदूषण,मन प्रदूषण(कलुशित होणे,दुसर्‍याला दूषणे देणे)वगैरे प्रदूषण होतच असावे असे नाही वाटत. :D(ही माझ्या मताची पिंक टाकली इथे मी!) एकूणच सद्या आपण जे जे काही करतो आहोत त्यातूनही कोणते ना कोणते प्रदूषण होतच असते नाही का! नफा-नुकसान,फायदा-तोटा,सत्य-असत्य्,प्रकाश-अंधार,ज्ञान-अज्ञान,खरे-खोटे वगैरे जसे जोडीने नांदते तसेच प्रगती-प्रदूषण(अधोगती) एकत्र नांदताहेत. सापेक्षता वादाच्या सिद्धांताप्रमाणे आघात-प्रतिघात वगैरे सारखे. हे सगळे म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणूनच मी एक सिद्धांत मांडलाय(असे आश्चर्य चकित होऊ नका). फायदा-तोटा,नफा-नुकसान ह्या सर्व गोष्टी 'हातात हात्'घालूनच चालतात. हे दुधारी शस्त्रासारखे आहे. एकीकडे खड्डा खणला की दुसरीकडे डोंगर बनतो. थोडक्यात परिवर्तन हा जगाचा स्थायीभाव आहे आणि हे अनादि कालापासून चालत आलेले आहे आणि अनंत काळापर्यंत चालू राहाणार आहे.
सध्या वैश्विक तापवृद्धी हा बरेच चर्चेत असणारा विषय आहे. ह्यावर चाललेल्या वाद विवादांमध्ये साधारणपणे दोन गट असतात. एक म्हणजे बहुतांश शास्त्रज्ञांचा गट ज्यांच्या मते वैश्चिक तापवृद्धी ही मोठी समस्या आहे तर दुसरा गट आहे वैश्विक तापवृद्धी ही एक नैसर्गीक प्रक्रिया आहे आणि त्याचे उगीचच स्तोम मानवले आहे असे मानणार्‍यांचा.

संस्कृत - असंस्कृत

सहज ·

लपले त्यावरी टपले सारे, ओळखीचे चोर गं! कुठल्या लावणी कि काव्य आहे ते आठवत नाही.सविस्तर प्रतिक्रिया नंतर. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

टारझन Wed, 05/26/2010 - 08:00
जर आपल्याकडे स्वतःजवळ सुख नसेल तर दुसर्‍याला काय देणार?
खल्लास लेखण !!! जबरदस्त सहजराव :) !! - (५० मार्काचा संस्कृत पेपर दिलेला) टारझन

सहजराव ! तुम्ही विषय मस्त मांडलाय, पण आम्हालाही घाटपांडे साहेबांप्रमाणे जरासा वेळ हवाय ! कारण जराशा नाजूक विषयावर लिहायचे असल्यामुळे जरा घाई करत नाही ! बाकी तुमची डेअरींग सभ्य संस्कृतीत बसेल का ? याच विचारात आम्ही सध्या तरी व्यस्त आहोत ! अवांतर ;) बाकी शंकाराचार्यांचे श्लोक अष्टके यांचा संदर्भासाठी योग्य ठिकाणी योग्य वापर केला आहे ! तुमच्या अभिरुचीची आणि पाहण्याच्या दृष्टीकोणाची दाद दिली पाहिजे !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास Tue, 10/02/2007 - 20:46
लेख फारच आवडला सहजराव! >>>बंधन घातले की मनुष्यस्वभावच असा आहे की तोडणारच. हे अगदी योग्य आहे. म्हणून बंधन नाही, पण जबाबदारीची जाणीव करून देणे आणि एकमेकांशी (आई-वडील आणि मुले) कुठल्याही विषयावर "योग्य भाषेत" चर्चा करता येण्यासारखे वातावरण घरात असले पाहीजे, संवाद असला पाहीजे असे वाटते. त्यामुळे बर्‍याच गोष्टी सुखकर होऊ शकतात. विकास

In reply to by विकास

स्वाती दिनेश Tue, 10/02/2007 - 21:29
जबाबदारीची जाणीव करून देणे आणि एकमेकांशी (आई-वडील आणि मुले) कुठल्याही विषयावर "योग्य भाषेत" चर्चा करता येण्यासारखे वातावरण घरात असले पाहीजे, संवाद असला पाहीजे असे वाटते. विकास यांचे हे वाक्य अगदी पटलेच. सहज, लेख आणि नाजूक विषयाची मांडणी आवडली. स्वाती

In reply to by विकास

गुंडोपंत गुरुवार, 05/27/2010 - 12:08
मस्त लेख आहेच! विषयही रोजचा - पण उघडपणे टाळला जाणारा. :) बंधन घातले की मनुष्यस्वभावच असा आहे की तोडणारच. हे तर खरेच! असे अजून आणि सातत्याने यायला हवे असे वाटले. आपला गुंडोपंत

'मैत्र' ही किरण यज्ञोपवित यांची एकांकिका ही मिळून सार्‍या जणी च्या वर्धापन दिनाला एकदा पाहिली होत. त्यात हे अंतर्मनातले संवाद सैतानाचे विचार म्हणून प्रतिबिंबित असे दाखवले होते. मनातील द्वंद्व फारच सुंदर दाखवले आहे. सहजराव आपण या उपेक्षीत 'विषया' ला वाचा फोडल्या बद्द्ल आभार. सगळ्यांनी भरभरुन प्रतिक्रिया द्याव्यात. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रियाली Tue, 10/02/2007 - 21:16
>> सहजराव आपण या उपेक्षीत 'विषया' ला वाचा फोडल्या बद्द्ल आभार. सगळ्यांनी भरभरुन प्रतिक्रिया द्याव्यात. सहमत आहे. लेख चांगला जमला आहे. अवांतर: अशुद्धलेखनाबद्दल सहजराव जाहीर लिहितात म्हणून जाहीरच सांगते. इतरांनी अशुद्धलेखन काढून दाखवले की त्रास होतो तितकाच त्रास अशुद्धलेखन वाचताना होतो. हे सांगताना मीही शुद्धलेखनाची पंडिता नाही, माझ्याही अगणित चुका होतात तरीही शुद्धलेखन तपासून जितके शक्य आहे तितक्या सुधारणा करा असेच सांगेन. फायदा तुमचाच आहे.

चित्रा Tue, 10/02/2007 - 21:23
आजचा लेख खरोखरच उत्तम (नुसताच बरा नाही)! काही काही गोष्टी तर अगदी मनातल्या बोलताय असे वाटले. पटकन विचार आले ते लिहीते आहे. (प्रतिसादांना फाटे फुटायला लागले की अजून लिहीन!). पण लेख ज्या मोकळेपणे लिहीला आहे आणि जसा मांडला आहे ते विशेष करून आवडले. उदा: >>स्त्री-पुरूष दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. ते पुर्णत्व करण्याच्या ऐवजी वर्चस्वाच्या लढाईत कसे काय अडकले गेले? >>माझ्यामते वयाची किमान २५ वर्षे पुर्ण, कमीत कमी २ ते ५ वर्षे जगाचा अनुभव म्हणजे स्वःताच्या पायावर उभे रहाणे, शिवाय नोकरी करत एकटे रहणे (एकटे ह्या करता की घर कसे चालवायचे हे शिक्षण कोणाच्याही मदतीशिवाय) ह्या शिवाय कूठल्याही सर्वसामान्य व्यक्तिला लग्न करायची लायकी येत नाही. >>खर्‍या अर्थाने सूखी व्हायचे असेल तर मात्र जोडीदाराला सुखी करावे लागेल. >>जर एकमेकांच्या कलाने घेत तुम्ही तुमचे कोडे नीट सोडवले तर तुमच्या सगळ्या (शारीरिक (पेटपूजा, देहपूजा), मानसिक / वैचारिक) भूका, चोचले पुरवले जातील, अन्यथा यू आर स्क्रूड. अगदी खरे. >>जाणत्या वयापासून ह्या आर्कषणाच्या थोड्या धूंदीत असलेल्या किंवा असलेली वर असंस्कृत, बहकलेला/ली अशी लांच्छन का आली? मुलामुलींनी मोकळेपणे वागणे आणि छचोरपणा/सैल वागणे या दोन थोड्या वेगळ्या गोष्टी आहेत. सगळ्याचा तोल सांभाळता आला तर उत्तम, पण प्रत्येकालाच ते जमत नाही. जास्त चिकित्सा करीत नाही , तुम्हीच म्हणालात म्हणून :-). >>थोडेफार अंगप्रदर्शन हा अपराध कसा काय झाला? सामान्य माणसांच्या मर्यादा पडतात. लहान कपडे म्हणजे किती लहान हे सीमारेषेवरचे ठरतील हे कोण सांगणार? त्यापेक्षा अंग झाकून टाकलेले बरे अशा विचारातून हे सर्व आले असावे. अर्थात काय योग्य काय अयोग्य हे ज्याने त्याने आपल्या विचाराने ठरवावयाचे स्वातंत्र्य त्याला / तिला हवे - समाजाला काय वाटेल असे विचार करण्याची गरज भासू नये.

`आमच्या शाळेतल्या वाड्यावस्त्यांवरच्या थोराड मुलांना तमाशाचे फार आकर्षण . गावात तमाशे कायम. आमच्या देव गुरुजींना ते आवडायचे नाही. ते म्हणायचे " अरे सकाळी सकाळी मिश्री लावताना या बायांची थोबाड बघा. ओकायला येईल. गोरे गोमटे रंग लावलेले असतात तोंडाला. चालले लगे तमाशाला' आकर्षणा बद्दल ते म्हणायचे 'वान्याच्या पोराला भजी खावीशी वाटतात, हॉटेल वाल्याच्या पोराला गुळ खोबरं खावस वाटतं.' पण खर्‍या अर्थाने सूखी व्हायचे असेल तर मात्र जोडीदाराला सुखी करावे लागेल. सुख सुख म्हणताहे दु:ख ठाकोनी आले , भजन सकळ गेले चित्त दु:श्चित्त झाले (असमर्थ) प्रकाश घाटपांडे

कोलबेर Tue, 10/02/2007 - 21:25
>>थोडेफार अंगप्रदर्शन हा अपराध कसा काय झाला? अमेरिकेत न्यू जर्सी मध्ये एका मुलीवर बलात्कार झाला तेव्हा, बील ओ रायली म्हणाला "हॉल्टर टॉप घालून रात्री न्यू यॉर्क मधून फिरले तर असेच होणार" साधारण दोनेक वर्षांपूर्वी मुंबईत एका मुलीवर पोलिसाने बलत्कार केला तर प्रमोद नवलकर म्हणाले होते की "आमच्या काळातील मुली नाही हो अश्या चौपाटीवर फिरायला जायच्या!" प्रमोद नवलकर आणि बिल ओ रायली दोघांनीही आपला हा लेख वाचावा! अवांतर: ' सुचना' मात्र जाम आवडली!

विकास Tue, 10/02/2007 - 21:39
>>थोडेफार अंगप्रदर्शन हा अपराध कसा काय झाला? त्यावरून दोस्ताना सिनेमातील अमिताभचा एक डायलॉग आठवला: बिकीनीत समुद्रावर चालणार्‍या झीनतच्या मागे एक दारूडा शिट्या वाजवत मागे लागतो. ती त्याला (इश्टाईल मधे) पकडून पोलीसचौकीत घेऊन येते आणि इन्स्पेक्टर अमिताभ कडे तक्रार करते. तीच्या कडे पाहात अमिताभ म्हणतो, " इस तरह के कपडे पेहेन्कर अगर आप रस्ते पे घुमने जायेंगी तो लोग सिटीयॉ नही बजायेंगे तो क्या मंदीर की घंटीया बजायेंगे ?" (माझ्या हिंदीबद्दल मराठी प्रमाणेच माफी!) या त्याच्या एका कॉमेंटनंतर झीनत त्या सीनेमात अंगभर वेषातच दाखवली आहे...

धनंजय Tue, 10/02/2007 - 22:01
नीट विचार करून उत्तर लिहितो. पण हा विषय प्रौढ सभ्य समाजात शंभर टक्के चालण्यासारखा असावा असे माझे मत आहे. सुसंस्कृत समाजात हे डेअरिंगबाज मुळीच वाटू नये, सामान्य वाटावे. हा विषय चर्चेला काढल्याबद्दल धन्यवाद.

स्त्रीदेहाचे आर्कषण ही नैर्सगीक देण आहे (देहाचे आर्कषण ही नैर्सगीक देण आहे) व विशीष्ट वयात व वेळेतच येणारी आहे लांब रुंद पिकला बिघा याची कुठवर ठेवशील निगा ? बंधन घातले की मनुष्यस्वभावच असा आहे की तोडणारच. माझ्या पहाण्यात कित्येक कडकशिस्तीतल्या घरातील मुलींनी एकदम मवाली गणला जाईल अश्या मुलांशी पळून जाऊन लगन केले आहे सुरेख वस्तू म्हणजे आवतणं जगा याला कुंपण घालशील किती ? आपण सतत इतरांना, (विशेषता "सुखपाखरांना") जज् / पारखत असतो, कठड्यात उभे करुन त्यांच्या विषयी प्रतीकूल (बर्‍याचदा असूयेने) निकाल देत असतो. मूळ जमीन काळं सोनं त्यात नामांकित रुजलं बियाणं तुझा ऊस वाढला जोमानं घाटाघाटानं उभारी धरली पेरपेरांत साखर भरली नाही वाढीस जागा उरली रंग पानांचा हिरवा ओला प्रत्येकाला आपल्या सर्व इच्छा, कामना, वासना पूर्‍या व्हाव्या असे वाटते. पण बर्‍याचदा ह्यासाठी आपल्याशिवाय दुसर्‍याची साथपण लागते. जर एकमेकांच्या कलाने घेत तुम्ही तुमचे कोडे नीट सोडवले तर तुमच्या सगळ्या (शारीरिक (पेटपूजा, देहपूजा), मानसिक / वैचारिक) भूका, चोचले पुरवले जातील, जात चोरांची लई हिकमती आपली आपण धरावी भिती अर्ध्या रात्री घालतील घाला तुझ्या उसाला लागलं कोल्हा (कोल्हा) प्रकाश घाटपांडे

राजे Tue, 10/02/2007 - 22:54
लेख ही व विषय ही.. काही गोष्टींची मर्यादा व बंधन हे समाजामध्ये वावरताना स्वतः घालून घेणे कधी ही उत्तम, दुसरा कोणी सांगू लागला की ते प्रवचन वाटू लागते, तेव्हा मर्यादा व बंधन जरुरी. " पण खर्‍या अर्थाने सूखी व्हायचे असेल तर मात्र जोडीदाराला सुखी करावे लागेल. आज एखाद्याने तुमच्याकडे जर १०० रु मागीतले व तुमचा स्वतःचा अत्यावश्यक खर्च वगळता तुमच्याकडे १०० रु शिल्लक असतील तरच तुम्ही ते देऊ शकता. " सहमत. मागे एकदा मनोगत वर अथवा कोठे तरी महाजालावर मी लिहले होते की, सामान्य मानवाने स्त्री ह्या विषयाकडे त्याच वेळी वळावे जेव्हा तुमची, १. तीची इच्छा जाणून घेण्याची कुवत असेल. २. तीची योग्य मागणी पुर्ण करण्याची ताकत असले. ३. ती जेव्हा म्हणेल तेव्हा वेळ देण्याची तयारी असेल. ४. विषयवस्तू कडे पाहण्याची कलात्मक नजर असेल. ५. व तीच्या बद्दल अथवा स्वतः बद्दल अपराधीक बोध नसेल. व सर्वात महत्वाचे खिस्सा तपासून पाहा व मगच तिच्याकडे वळा. काय म्हणता ? बरोबर आहे ना ? राजे (*हेच राज जैन आहेत)

विसोबा खेचर Tue, 10/02/2007 - 23:02
सहजराव, अतिशय उत्तम लेख! शिवाय हा लेख आणि याला सन्माननीय सदस्यांकडून आलेल्या प्रतिसादावरून मिसळपाव हे एक सशक्त, सुदृढ आणि निरोगी असे संकेतस्थळ आहे याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका उरलेली नसून मी मनोमन सुखावलो आहे! सहजराव, आपल्याकडून असेच उत्तमोत्तम लेख यापुढेही यावेत असे वाटते. मिसळपावचे सदस्य ते सहज झेलतील, पचवतील, आणि त्यावर तेवढ्याच तोलामोलाने आपले विचारही मांडतील अशी खात्री वाटते! बाऊलमधे ठेवलेली मांस, चरबी व कमनीय देहावरचे पुष्ट अवयव एकाच मापात मोजायला पराकोटीची विरक्तावस्था पाहीजे. च्यामारी कसली आल्ये विरक्ती? हे सगळे साले शब्दांचे रचलेले पोकळ मनोरे आहेत. मला सांगा, शंकराचार्य दोन वेळा काहीतरी खातच असतील ना? त्यांनाही भूक लागतच असेल ना? जे काही खात असतील त्याची त्यांना चव तर लागतच असेल ना? मग झालं तर! उगाच कशाला वासना शमवण्याच्या वगैरे गप्पा मारायच्या? ते ब्रह्मचारी होते. अहो परंतु कुठलाही प्राणिमात्र म्हटला की लैंगिक भूक ही नैसर्गिकच गोष्ट आहे. शंकराचार्यांनी भले लग्नकार्य केलं नसेल, बाईपासून ते चार हात दूर असतील. तरीही निसर्ग कुणालाच चुकला नाही. शंकराचार्यांनादेखील स्वप्नदोषाचा विकार होऊन झोपेतल्या झोपेत त्यांचाही निचरा होत असेल/असलाच पाहिजे! मग मारे दिवसभर, ' स्त्रियांचे स्तन आणि नाभिप्रदेश पाहून मोहात पडून तू उद्दीपित (मोहावेश ) हो ऊ नकोस. हे अवयव म्हणजे मांस आणि चरबी (वसा) यांत निर्माण झालेली केवळ विकृती होय.' या गफ्फा मारायला शंकाराचार्य मोकळे तिच्यायला! :)) असो.. आपला, आदितात्याचार्य!

विसोबा खेचर Tue, 10/02/2007 - 23:42
(सूचना - अपघाती लिखाण, धोकादायक अशुद्धलेखन पूढे. चिकित्सेचा काळा चष्मा काढा अपघात टाळा. हे बाकी सहीच! :) तात्या. -- मिसळपाववर शुद्धलेखनाबद्दलची फाजील चर्चा, मजकूरापेक्षा त्यातील शुद्धलेखनाला असलेले अवास्तव महत्व, भाषेचे-शुद्धलेखनाचे वगैरे जीवघेणे नियम, या गोष्टींना कमितकमी महत्व असेल. मिसळपाव ही सामान्य जनांची उठबस करण्याची टपरी आहे. येणार्‍याने इथं यावं, काय एखाददोन प्लेट खायची ती मिसळ खावी, वर थंडगार ताक प्यावं आणि म्होरच्या वाटंला लागावं! कसं? :)

प्रमोद देव Wed, 10/03/2007 - 07:42
अतिशय मुद्देसुद लिखाण! सहजराव तुमच्या नावाप्रमाणेच गंभीर विषय देखिल तुम्ही अतिशय सहजतेने मांडलाय. भविष्यातही असेच विचारप्रवण लेखन आपल्याकडून अपेक्षित आहे.

सहज Wed, 10/03/2007 - 08:20
सर्वप्रथम मोकळ्या मनाने लेख स्वीकारल्याबद्दल (व प्रतिसाद दिल्याबद्दल, देणार्‍या) सर्वांचे आभार. अजूनही प्रतिसाद बहूतेक येणार असतील. >>हॉल्टर टॉप घालून ....तर असेच होणार अश्या वेशभूषेने कोणाच्या भावना अनावृत्त झाल्या मान्य पण म्हणून स्व:ता ते उपभोगायचा अजीबात हक्क नसताना लगेच दुसर्‍याच्या मनाविरुद्ध बळजबरी करणे हे त्या व्यक्ति व ( व हे स्पष्टिकरण स्वीकारणार्‍या समाजाच्या ) "असंस्कृत"पणाचे निर्दशक आहे. तसेच ते पुर्णता चूकीचे कारण आहे. त्याच न्यायाने एखादा फळविक्री ठेला /हॉटेल मधे घूसून पैसे न देता, मला छान फळ दिसले, वास चांगला आला. कशाला ठेवलेत उघड्यावर ? वास बंद ठेवायचा. तुमचा दागीना/बंगला/गाडी (चांगला आहे. का इथे बांधलात? का रस्त्यावर आणलीत?) चांगला आहे मी घेतला. बजबजपूरी होईल. मधे वाचले होते की आदिवासी जे कपडेपण घालत नाहीत. त्यांच्यामधे बर्‍याच जमातीत रेप इज अनर्हड ऑफ. >>थोडेफार अंगप्रदर्शन अस आहे की ह्या विषयावर प्रत्येकाची वेगवेगळी व्याख्या / मत असणार आहे. मी दिलेले उदाहरण स्लीव्हलेस कपडा, लिपस्टीक मला वाटते आजच्या जगात तरी ह्या दोन गोष्टीवरून कोणी बायकांना हिणवणार नाही. पण एकेकाळी तसे झाले आहे. आज जी तुम्हाला फारच भडक वेशभूषा वाटेल, एक दोन पिढ्यांनी सहज स्वीकारली असेल. आपण ("संस्कृतीरक्षक" बनायची) एवढी आगपाखड करायची काय गरज आहे. सिनेमा, टीव्ही ते काम चोख करतोय हळूहळू तरुणांचे कपडे असेच असायचे हे लवकरच सर्वमान्य होइलच. >>शुद्धलेखन अहो मला देखील आवडले असते व्याकरण नियम पाळायला पण कित्येक वर्षांनी मराठी लिहीत आहे. त्यामुळे जरा टंकलेखनाच्या चुका पण जोडल्या जातात. जाणूनबुजून चूका करत नाही पण मतिर्ताथ सोडून शुद्धलेखनावर घसरू नका हो. हा आता, तुमच्या विकत घेतलेल्या पुस्तकात, शालेय अभ्यासक्रमात अश्या चूका होणे गंभीर पण मुक्त व मुफ्त आंतरजालावर काटेकोर अपेक्षा जरा बंधनकारक वाटते. मग वर म्हणल्याप्रमाणे, बंधन घातले की मनुष्यस्वभावच असा आहे की तोडणारच! अश्या चुका तुम्ही जरूर मला खरड, व्य. नि. ने कळवा मी त्याचा नक्की पुढच्या लेखनात उपयोग करीन. तुम्ही समजवून दिलेत तर एकदा केलेली चूक शक्यतो परत करणार नाही. तरीही न जमल्यास मात्र क्षमस्व. असो शुद्धलेखनाच्या बाबतीत माझ्या सुचना मजेशीर असतात कि नाही ;-)

तो Wed, 10/03/2007 - 11:42
लेख बहकलेला वाटला. वेगळ्याच गल्लीत सुरू होऊन भलत्याच चौकात संपला. पटलेल्या/न पटलेल्या मुद्यांबद्दल सवडीने.

In reply to by तो

सर्किट Wed, 10/03/2007 - 11:45
मला सहजरावांचे विचार आवडले. मांडणी सहज सुधारता येईल. पण विचार सुधारणे कठीण. म्हणून त्याच्याशी सहमत असूनही, त्याने अशा क्षुल्लक गोष्टींना महत्व देऊ नये, असे वाटते. - सर्किट

तो Wed, 10/03/2007 - 13:06
प्रतिसाद आगाऊ, चिकित्सक स्वरूपाचा वाटल्यास नाईलाज आहे. लेखाचा प्रत्येकाने आपापल्या भूमिकेतून अन्वयार्थ लावला आहे असे त्याला वाटते. लेखात निष्कर्षाप्रत येण्यापुरता विदा नाहे असे त्याला वाटते. >स्त्रीदेहाचे आर्कषण विशीष्ट वेळेतच म्हणालो याकरता की तुमची कितिही आवडती / कमनीय स्त्री असो, ती जर का तुम्हाला अजिबात आवडणार नाही अशी "वागली" तर कूठलीही वेळ असो तुम्ही त्या स्त्रीदेहात त्याक्षणी तरी रमणार नाही. मानवी मनाच्या भावनांची निश्चित क्रमवारी असावी. जसे हताशेत भिती वाटत नाही/ हसू येत नाही. त्यामुळे हसणे/भिती क्षुल्लक गोष्टी व हताशा मुलभूत भावना मानणे अवास्तव आहे. पुन्हा मुद्दा मांसाच्या गोळ्याच्या बाजूने तर नाही वळला? >थोडेफार अंगप्रदर्शन हा अपराध कसा काय झाला? असे कायदे परदेशातही असावेत. सार्वजनिक ठिकाणे काय कपडे घालावेत हा अपराध असू शकतो. खाजगीत तुम्ही काय करता यात सरकार/समाज लुडबूड करते असे वाटत नाही. >सहजीवन, दैनंदीन आयुष्यातील स्थीरता, सहजता ह्या किती समाधान देऊन जातात. वयोमानानुसार समाधानाच्या व्याख्या बदलत असाव्यात. हे नैसर्गिक असावे. >अती (खुप चॉइस) झाले की निसर्गनियमाने परत एकाच विशीष्ट निवडीला महत्त्व येते. इथे कुठली 'विशिष्ट निवड' अपेक्षित आहे? किरकोळ निरीक्षणे: >...मोजायला पराकोटीची विरक्तावस्था पाहीजे. किंवा तसे वय. कारण पुढे आहेच.. >...हे) व विशीष्ट वयात व वेळेतच येणारी आहे. >अशाकरता म्हणालो की उद्या कोणीच पाहीला नाही. कधी म्हणाला? इथे संदर्भ वाटला नाही. भरीचे वाक्य असावे. >ह्याबाबतीत स्त्रीयांचा मेंदू, पुरूषाच्या मेंदूपेक्षा आधीक प्रगल्भतेने काम करतो. मुद्दा नाही समजला. नक्की कसा? >स्त्री-पुरूष दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. इथून पूर्ण नवा लेख सुरू होतो असे त्याचे मत आहे. >शेवटी मनात विचार येतो मग हे असेच कोणी कधीही कूणा बरोबर ही? वाक्य समजण्यास असमर्थ. बरेच संदर्भ या लेखाबाहेरचे दिसतात. हलके घ्या: >माझ्या 'पहाण्यात' कित्येक कडकशिस्तीतल्या घरातील मुलींनी एकदम मवाली गणला जाईल अश्या मुलांशी पळून जाऊन लगन केले आहे. अरेरे.. तुम्ही तुलनेने 'सालस' असाल ;)

यनावाला Wed, 10/03/2007 - 14:38
१/श्री. सहज यांच्या या लेखाच्या प्रारंभी 'भज गोवन्दम' मधील जे कडवे आहे ते मी एका प्रतिक्रियेत उद्धृत केले आहे. त्यात काही चुका आहेत. एक संस्कृत रूपही चुकले आहे.पण जो सर्वसाधारण अर्थ दिला आहे तो मूळ कडव्याच्या अर्थाशी प्रामाणिक आहे हे नि:संशय. * २/ श्री.सहज लिहितात "माझ्या मनात स्वभाविक प्रश्र आला की अरे जर का शंकराचार्यांसारख्या अधिकारी व्यक्तीने शेकडो वर्षांपूर्वी हे सांगीतले. ते "ऑलमोस्ट अधिकारी" किंवा एकदम जवळच्या व्यक्तीला सांगितले असावे. ....." हे अनुमान पटण्यासारखे नाही. त्यात "मूढमते " असे संबोधन आहे. तसेच पुढे "भगवद्गीता किंचिदधीता |" असेही म्हटले आहे. ते 'ऑल्मोस्ट अधिकारी " व्यक्तीच्या संदर्भात संभवत नाही. आद्यशंकराचार्यांनी हे सर्व सामान्य मुमुक्षु साठीच रचले आहे.म्हणूनच आज सार्धसहस्र (१५०० ) वर्षांनीही ते आपणाही उपलब्ध आहे. * ३/देहासक्ती ही स्वाभाविक आहे याची आद्यशंकरांना जाणीव होतीच. म्हणून तर त्यांनी " या मोहात पडू नकोस असा उपदेश केला. काम,क्रोधादि विकार नैसर्गिकच अहेत.पण मोक्ष हवा असेल तर त्या विकारांवर संयमाने विजय मिळवायला हवा.त्यासाठी देहासक्ती जायला हवी.मणून "देह म्हणजे रक्त.मांस, चरबी इ.चा पुंज,श्लेष्मा,मल,मूत्र,रोगजंतू यांचे कोठार अशी वर्णने आहेत. तारुण्यात सुंदर दिसणार्‍या देहाचे अपरिहार्य वृद्धत्वात काय होते याचे वर्णन ज्ञानेश्वरीतही आहे. (अ.१३,ओव्या ५५० ते ५८०). * ४/(चौर्‍याऐशी लक्ष योनी, पुनर्जन्म, मोक्ष इ. वर माझा तिळमात्र विश्वास नाही. सद्ध्या रिचर्ड डॉकिन्स (डीएडब्लुकेआय एनएस ) ज्याचा नित्य उदघोष करीत आहे त्या डार्विन उत्क्रांतिवादालाच मी विश्वासार्ह मानतो.) * ५/ बाकी लेखांत आणि प्रतिक्रियांत व्यक्त झालेली मते ही आधुनिक पुरोगामी समाजातील मान्यता प्राप्त विचारांनुसारच आहेत. .........यनावाला.

In reply to by यनावाला

सहज Wed, 10/03/2007 - 15:36
२/ श्री.सहज लिहितात "माझ्या मनात स्वभाविक प्रश्र आला की अरे जर का शंकराचार्यांसारख्या अधिकारी व्यक्तीने शेकडो वर्षांपूर्वी हे सांगीतले. ते "ऑलमोस्ट अधिकारी" किंवा एकदम जवळच्या व्यक्तीला सांगितले असावे. ....." हे अनुमान पटण्यासारखे नाही. त्यात "मूढमते " असे संबोधन आहे. तसेच पुढे "भगवद्गीता किंचिदधीता |" असेही म्हटले आहे. ते 'ऑल्मोस्ट अधिकारी " व्यक्तीच्या संदर्भात संभवत नाही. आद्यशंकराचार्यांनी हे सर्व सामान्य मुमुक्षु साठीच रचले आहे.म्हणूनच आज सार्धसहस्र (१५०० ) वर्षांनीही ते आपणाही उपलब्ध आहे. "मूढमते किंवा मुमुक्षु साठीच आद्यशंकराचार्यांनी हे रचले" असे नंतर कोणी तरी घुसडले असण्याची / त्यांच्या नावावर खपवण्याची शक्यता आहे का? कारण १५०० वर्षे झाली तरी हे सामान्यांच्या पचनी पडले आहे असे तुम्हाला वाटते ? मी "ऑलमोस्ट अधिकारी" किंवा एकदम जवळच्या व्यक्तीला सांगितले असावे"असे म्हणालो याचे कारण तेच लोक आद्यशंकराचार्यांचे म्हणणे गंभीरतेने घेईल. वेड्यात काढणार नाही अश्या प्रकारच्या व्यक्तिला ते उद्देशून असेल असे मला अजूनही वाटते. ३/ वैषयीक सुखापायी व्यसन, अतिरेक, दुराचार करू नये समजते. संयमाने विजय मिळवायला हवा म्हणजे नक्की काय ? का हि पण सारवासारव/ शाब्दीक बुडबुडे आहे. पण तूला मोक्ष मिळेल मिठाइ खाऊ नको. नैर्सगीक भावना दाबून टाक. अपरिहार्य वृद्धत्व आहे म्हणून तारूण्यात मोह करू नको, हे लॉजीक कधीच मान्य होइल असे वाटत नाही. मानववंश पूढे कसा वाढणार, का तेवढे पुढारलेले विज्ञान होते, आहे? महात्मा गांधीना जसा स्वातंत्र्यप्राप्ती नंतर काँग्रेस पक्ष विलीन करावयास हवा होता असे म्हणतात तसे हे मोक्षवादी पार्टीच्या नेत्यांना मानव जात विसर्जीत करायची होती का काय? असो तुम्ही मोक्ष इ. वर तिळमात्र विश्वास नाही म्हणता त्यामूळे जाऊ दे...

In reply to by यनावाला

विकास Wed, 10/03/2007 - 18:50
हे अनुमान पटण्यासारखे नाही. त्यात "मूढमते " असे संबोधन आहे. तसेच पुढे "भगवद्गीता किंचिदधीता |" असेही म्हटले आहे. ते 'ऑल्मोस्ट अधिकारी " व्यक्तीच्या संदर्भात संभवत नाही. आद्यशंकराचार्यांनी हे सर्व सामान्य मुमुक्षु साठीच रचले आहे.म्हणूनच आज सार्धसहस्र (१५०० ) वर्षांनीही ते आपणाही उपलब्ध आहे. शंकराचार्य आपल्या शिष्याबरोबर काशीमधे हिंडत असताना त्यांना एक संस्कृतचा म्हातारा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांकडून कर्मठपणे केवळ व्याकरणाची घोकमपट्टी करवून घेताना दिसला. ते पाहून त्यांना सुचलेले हे काव्य आहे. त्याला स्त्रोत्र वगैरे म्हणून कोणी त्याच्या सारखे वागण्याचा प्रयत्न केल्याचे ऐकीवात नाही. कदाचीत पाचव्या वर्षीच पारमार्थीक ओढ लागलेल्या या व्यक्तीस संस्कॄत कधी कोणी शिकवले होते का ते माहीत नाही पण अवगत चांगलेच होते हे नक्की. त्या अनुभवावरून आणि पिंड कवीचा असल्यामुळे ते लिहीले गेले असावे. एम एस सुब्बालक्ष्मीमुळे मला आणि माझ्यासारख्या अनेकांना ते आवडले असावे. अवांतरः रात्रभर जागून सकाळच्या वेळेस " मॉर्निंग वॉ़क" घेणार्‍या गदीमांना म्युनिसिपॅलीटीचे दिवे सकाळ झाली म्हणून मालवले जात असलेले दिसले आणि "मायाबाजार" या सिनेमातील "विझले रत्नदिप.. आता उठा यदुुनाथ" असे कृष्णावरचे गाणे सुचले. तसाच काहीसा प्रकार शंकराचार्यांच्या बाबतीत घडला. त्याचा अर्थ कसा लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न.

In reply to by यनावाला

चित्रा गुरुवार, 10/04/2007 - 00:25
हे काय होते आहे, की इथल्या काहींना (माझ्यासारख्या संस्कॄत अजिबात येत नाही). सहज यांच्या या कवितेप्रमाणे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींवर लिहीताना कसलाच संदर्भ नसतो आणि रूपांतर किंवा कोणी तरी समजावून सांगेल यावर अवलंबून रहावे लागते. यामुळे संस्कॄत परत एकदा शिकण्याचा विचार करते आहे. पण ते असो. आत्तासाठी म्हणून भज गोविंदमवर बोलण्याआधी ते काय आहे ते समजून घेण्यासाठी इंग्रजी भाषांतरे शोधली. ती मिळाली खालील्प्रमाणे- (तेथील काही कडवी मुद्दाम भाषांतर केलेलीच देत आहे - ज्यांना अधिक वाचायचे आहे ते त्यांनी दुव्यावर जाऊन वाचावे.) भज गोविंदम शोधताना हे एक रूपांतर सापडले. त्यात म्हटल्याप्रमाणे - He may be absorbed in enjoyment of the senses Or in yoga, he may be engrossed In somebody’s company or he may be alone, But if his heart dwells in the divine, then it is he who is blissful, It is he who is blissful, It is he alone who is blissful. पुढे म्हटले आहे - Oh God, protect me from this troublesome world where one has to be born again and again, die again and again, and fall into the womb of a mother again and again, and take me to the other shore. जर शंकराचार्य इतरांना म्हणत असले तर मधूनच "मी " कुठून आले? शंकराचार्यांनी स्वतःसाठीच ही कविता कशावरून रचली नसेल (मनाच्या श्लोकांप्रमाणे) ? "मूढमते" ते स्वतःलाच कशावरून म्हणत नसतील? आपण नंतर ते "श्लोक" करून टाकले - कशावरून त्यांनी ते "लोकांसाठी" रचले होते? अजून पुढे - Dropping sex, anger, greed and attachment, Meditate upon yourself: Who am I? Because fools without self-realization Suffer the anguish of deep hell here. अजूनही काही भाषांतरे मिळाली. भज गोविंदमचे इंग्लिशमध्ये रूपांतर अजून एक

In reply to by चित्रा

धनंजय गुरुवार, 10/04/2007 - 01:08
ओशो-भक्ताने तुम्हाला सापडलेल्या दुव्यावर लिहिलेले भाषांतर छान आहे, आध्यात्मिक दृष्टीने विचार करण्यालायक आहे, पण शब्दांच्या दृष्टीने ठीक नाही. म्हणून 'मधूनच "मी " कुठून आले?' असा अभ्यास त्या भाषांतरावरून करता येत नाही. पुनरपि जननम् पुनरपि मरणम् पुनरपि जननीजठरे शयनम् इह संसारे खलु दुस्तारे कृपयापारे पाहि मुरारे ॥ पाहि म्हणजे "वाचव" (मला वाचव असे नाही - कोणाला वाचव हे सांगितलेले नाही). पण "मला वाचव" हा अर्थ आजकालच्या भक्ताच्या अध्यात्मासाठी ठीक आहे, एक स्वतंत्र कृती म्हणून तसा विचार करायला काहीच हरकत नाही. पण शंकराच्या मूळ रचनेचे शब्दविश्लेषण म्हणून वापरू नये. मूढमते, भज, वगैरे मध्ये "त्वम्"="तू" अध्याहृत आहे. असे शब्द जवळजवळ प्रत्येक कडव्यात आहेत. पण "का ते कान्ता कस्ते पुत्रः" (कोण तुझी प्रियस्त्री, कोण तुझा पुत्र...) मध्ये ते = तुझी/तुझा असा सरळ सरळ "तू"चा उल्लेखच आहे. असो. पण तुमचा अभ्यास चालू दे! परत सांगायचे : या सर्व गोष्टी स्तोत्र म्हणणारा स्वतःशी मनन करत म्हणत असेल असा तुम्ही वाटल्यास अर्थ लावू शकता, एक आध्यात्मिक विचार म्हणून तो ठीकच आहे.

In reply to by धनंजय

विकास गुरुवार, 10/04/2007 - 01:29
>>>एक आध्यात्मिक विचार म्हणून तो ठीकच आहे. एक तर हा अध्यात्मीक विचार म्हणून ज्याला घेयचा असेल त्याला घेऊदेत अथवा मी आधी वर त्यांची पूर्वपिठीका सांगितली त्या संदर्भातील काव्य समजून घेऊ देत. शंकराचार्यांचा काही सामाजीक/राजकीय प्रभाव भारतवर्षावर पड्ल्याचे ऐकीवात नाही. आध्यात्मिक काही अंशी असेल. त्यांनी काय अथवा इतर कुठल्याही भारतीय/हिंदू संतमहंताने कुणावर दमदाटी केली नाही की काही कर आणि माझेच ऐक. आपल्याकडे अद्वैतवादी शंकराचार्य चालले, द्वैताचा उपयोग करून अद्वैतच जपणारे ज्ञानेश्वर चालले, भारूडातून समाजजागृती करणारे एकनाथ चालले, नाठाळाचे माथी हाणू काठी म्हणणारे तुकाराम चालले आणि एकीकडे बुद्धी दे रघूनायका म्हणत दुसरीकडे मुर्खाची लक्षणे सांगणारे रामदासपण चालले. पण या सर्व (इतिहासाचार्य राजवाड्यांच्या भाषेत) संताळ्याने काम सोडून हरीहरी करत बसा असे सांगीतल्याचे ऐकीवात नाही की कधी स्वत:चे विचार इतरांवर लादल्याचे एकलेले नाही. म्हणून मुद्दा एव्ह्ढाच, की आपल्या कडे जी काही संशोधनाला ओहटि लागली त्याचे कारण म्हणून केवळ शंकराचार्यांना झोडपणे योग्य वाटत नाही.

In reply to by विकास

धनंजय गुरुवार, 10/04/2007 - 01:46
एकट्या शंकराचार्यांना कोण झोडपतो आहे हो. अशा प्रकारचे विचार अनेकांनी सांगितले. पण शंकराचार्यांनी ते अत्यंत गोड अशा गीतात सांगितले, ते आपल्यापैकी खूप लोकांच्या तोंडात आहे, म्हणून त्याचे उदाहरण दिले. "जग मिथ्या आहे, आणि ऐहिक बाबतीत काहीच अर्थ नाही" असे सांगणार्‍यांपैकी त्यांचे भाषामाधुर्य, भाषाप्रभुत्व आणि तर्कमंडन सर्वोत्तम आहे, म्हणून त्या दुसर्‍या चर्चेत हे उदाहरण घेतले. आता त्यांनी दमदाटी केली की नाही याबाबत कथा आता काहीशा दंतकथाच आहेत. मंडनमिश्राला हरवल्यानंतर त्याची चांगलीच खरड काढली अशी दंतकथा (शंकराचार्य यांना शिवाचा अवतार मानणारे) शिवभक्त मोठ्या चविष्टपणे सांगतात. (हा भाग शिवलीलामृतात आहे का - नीट आठवत नाही.) माझ्या मते बहुतेक आचार्यांनी खुद्द दमदाटी केली नसावी. पण कुंभमेळ्याच्या वेळेला त्यांच्या साधूंचे चाळे पाहिले, तर त्यांच्या परंपरेने दमदाटी केली असेल असे कोणी सांगितले, तर अगदीच काही नवल वाटणार नाही. इथे सहजराव "नारीस्तनभर..." वरून वेगळा विषय हाताळायला घेत आहेत असे वाटते.

In reply to by धनंजय

विकास गुरुवार, 10/04/2007 - 02:50
>>>इथे सहजराव "नारीस्तनभर..." वरून वेगळा विषय हाताळायला घेत आहेत असे वाटते. सहजरावांच्या चर्चेचे मूळ हे शंकराचार्यांवर आधी चालू केलेल्या चर्चेत असल्याने त्याचा संदर्भ मी दिला. म्हणून वरील संदर्भ देत पुढे शंकराचार्य सामान्यांना उद्देशून म्हणले नसावे या अर्थी म्हणाले, म्हणून सुरवात ही एकंदरीत आपल्या संपूर्ण लेखासंदर्भातील वाटली... >>>पण शंकराचार्यांनी ते अत्यंत गोड अशा गीतात सांगितले, ते आपल्यापैकी खूप लोकांच्या तोंडात आहे, म्हणून त्याचे उदाहरण दिले. तेच आमचे म्हणणे आहे. त्यांनी गोड गीतात सांगीतले. नव्हे त्यांनी नुसते काव्य रचले. त्याचे गीत एम एस सुब्बालक्ष्मीमुळे झाले आणि आमच्या सारख्यांना ते भावले. तीच कथा ज्ञानेश्वरांच्या, तुकोबाच्या आणि इतरांच्या अभंगांची . त्या संदर्भात इतकेच म्हणणे आधी आंणि आत्त्ताही आहे, की त्यांनी जे काही केले ते पारमार्थीक होते राजकीय अथवा सामाजीक ढवळाढवळ नव्हती. उ.दा. पृथ्वीला गोल म्हणावे का नाही किंवा (तुकोबाच्या बाबतीत) शिवाजीने अफझलखानास कसे मारावे हे ते सांगत बसले नाहीत... >>>मंडनमिश्राला हरवल्यानंतर त्याची चांगलीच खरड काढली अशी दंतकथा (शंकराचार्य यांना शिवाचा अवतार मानणारे) शिवभक्त मोठ्या चविष्टपणे सांगतात. दंतकथा असेल नसेल पण, "चांगली खरड काढली" हा शब्दप्रयोग जरा अयोग्य वाटला. कारण मंडनमिश्र आणि शंकराचार्यांचा वादविवाद झाला होता. त्यात दमदाटीचा प्रश्न उद्भवत नाही. आपल्यास अर्थातच माहीत असेल पण इतरांसाठी थोडक्यातः मंडनमिश्रांचे गुरू कुमरील भट्टांकडे अद्वैत आणि पूर्वमिमांसा या दोन विचारधारांवरून "डिबेट" करायला तत्कालीन हिंदू प्रथेप्रमाणे शंकराचार्य गेले होते. तेंव्हा कुमरील भट्टांनी मंडनमिश्र त्यांच्याशी वादविवाद करेल असे सांगीतले. त्याची (मंडनमिश्राची) पत्नी ही "रेफरी" झाली. अनेक दिवस झालेल्या चर्चेत शंकराचार्य जिंकले. पण त्यांचा विजय तीने निर्विवाद ठरवला नाही कारण ते ब्रम्हचारी असल्याने त्यांना "कामसुत्राचे" ज्ञान नाही. तेंव्हा पुढची दंतकथा अशी आहे त्यांनी एका मेलेल्या राजामधे कायाप्रवेश करून याविषयाचे ज्ञान करून घेतले. मग परत दोघांचा वाद झाला आणि त्यात मंडनमिश्राने हार मान्य केली आणि त्यांचे शिष्यत्व पत्करले. असो. या गोष्टिवरूनपण लक्षात काय येते की त्यांचे पारामार्थीक ज्ञान आणि ज्याला प्रबंध - थिसीस म्हणता येईल त्या वेदांताचा आणि शंकराचार्यांचे आध्यात्मिक श्रेष्ठत्व आंधळेपणाने कोणी तेंव्हा मान्य केले नव्हते. त्यांना त्याचे सध्याच्या भाषेत "प्रेझेंट" करून वैचारीक वादविवादात यशस्वी करून दाखवावे लागले. त्यांनी कुणावर तलवार उपसली नाही की स्वतःच्या गणंगांना कुणाच्या अंगावर सोडले नाही. >>>पण कुंभमेळ्याच्या वेळेला त्यांच्या साधूंचे चाळे पाहिले, तर त्यांच्या परंपरेने दमदाटी केली असेल असे कोणी सांगितले, तर अगदीच काही नवल वाटणार नाही. त्या साधूंचे कोणी समर्थन करत नाही की भलतासलता मान देत नाही. बर "त्यांचे साधू" असे म्हणताना त्यांच्या पिठांचे सध्याचे उत्तराधिकारी तरी कुंभमेळ्यास जाऊन अथव इतरत्र चाळे करताना पाहीले तरी नाही आहे. नाहीतर प्रसिद्धीमाध्यमे काही निवांत बसली नसती....

In reply to by विकास

धनंजय गुरुवार, 10/04/2007 - 03:52
ते कधीतरी वाचायचे आहे, पण जरा बॅकबर्नरला टाकले आहे. त्यामुळे लगेच व्यासंगपूर्ण उत्तरे देता येणार नाहीत. > त्यांनी कुणावर तलवार उपसली नाही की स्वतःच्या गणंगांना कुणाच्या अंगावर सोडले नाही. हे बरोबर आहे. > त्यांच्या पिठांचे सध्याचे उत्तराधिकारी तरी कुंभमेळ्यास जाऊन अथव इतरत्र चाळे गैरसमजाबद्दल दिलगीर. इथे त्यांच्या पीठाधीशांचा उल्लेख करायचा नव्हता, दहा आखाड्यांतल्या साधूंचा करायचा होता. > "चांगली खरड काढली" हा शब्दप्रयोग जरा अयोग्य वाटला. या दंतकथेच्या अनेक आवृत्ती आहेत. पैकी एकात मंडनमिश्र सरस्वतीला दारूच्या घड्यात बुडवून तिच्याकडून वेद वदवून घेत पडद्यापाठीमागून शंकराचार्यांशी वाद घालत होता, शंकराचार्यांनी सरस्वतीला पराभूत करून पडदा दूर करून दारुड्या मंडनमिश्राची कानउघडणी केली, अशीही दंतकथा आहे. ही दंतकथा मला मान्य नाही हे वर सांगितलेच आहे, पण त्या परंपरेत दुसर्‍या परंपरांविषयी कधीकधी भयंकर आकस दिसून येतो, हे जरूर सांगायचे आहे. > उ.दा. पृथ्वीला गोल म्हणावे का नाही... इथे तर खरेच शांकरभाष्य वाचावे लागेल मला. पण थोडेफार उल्लेख देतो. त्याविषयी तपशील मात्र कोणी जाणकाराने द्यावेत. ब्रह्मसूत्रांवरील भाष्यात, सांख्य "जड प्रकृती आहेत" म्हणतात, त्याचे उत्तर तशी नाही असे देताना, वैशेषिकांना त्यांचे अणू खरे नाहीत वगैरे सांगताना, शंकराचार्यांना वैज्ञानिक बाबतींबद्दलच बोलायचे होते असे दिसून येते. प्रलयाच्या काळी अणू अमुकतमुक प्रकारे हलू शकणार नाहीत असाही त्या ठिकाणी शंकराचार्यांचा वाद आहे. हे थोडेफार "पृथ्वी गोल आहे की नाही"च्या दिशेने जाते. खुद्द पृथ्वीच्या गोलाकाराबद्दल त्यांचे काही मत होते की नाही ते माहीत नाही. > तुकोबा तुकोबा हे अद्वैतवादी किंवा संन्यासवादी किंवा इहलोक-असत्य-वादी होते हे मान्य नाही. तुकोबांना सामाजिक स्थितीविषयी मते नव्हती हेही पटत नाही. परत याचे उत्तर कोणी वारकरी पंथातला अभ्यासक माझ्यापेक्षा चांगले देईल.

In reply to by धनंजय

विकास गुरुवार, 10/04/2007 - 04:34
>>>तुम्ही तर मला शांकरभाष्यच वाचायला लावणार! ते कधीतरी वाचायचे आहे, मला आपल्या व्यासंगावर विश्वास आहे, त्यामुळे (वाचून झाल्यावर,) आपले समतोल विचार वाचायला नक्कीच आवडतील. >>>पण त्या परंपरेत दुसर्‍या परंपरांविषयी कधीकधी भयंकर आकस दिसून येतो, हे जरूर सांगायचे आहे. हे मान्य आहे आणि त्यात काही नाविन्य नाही. आपल्यास अमेरिकेतील "ऍकेडेमीक रायव्हलरी" कशी असते ते माहीत असेलच. हा मानवी स्वभाव आहे आणि तो कुठेही तसाच राहणार! असे म्हणताना मी काही अशा वागण्याचे समर्थन करत नाही पण वस्तुस्थिती म्हणून सांगतो. त्यात शंकराचार्यांनी एकीकडे बुद्धाच्या विचारांना अप्रत्यक्ष आव्हान देत एका अर्थी अद्वैतरूपात त्याच पद्धतीचे विचार आणले (कदाचीत फरक असेल तर तो निर्वाणावस्थेत कारण बुद्धाला पुनर्जन्म मान्य नव्हता तर शंकराचार्यांच्या "पुनरपी जननम.." ओळी आपणच वर उल्लेखल्या आहेत. परीणामी त्यांना होणारा विरोध हा प्रस्थापितांचा होता. या संदर्भात मला विवेकानंदांचे शब्द आठवतातः त्यांनी म्हणले होते की कुठल्याही नव्या विचाराला तीन टप्प्यांमधून जावे लागते: "sheer indifference, severe opposition and then broad acceptance". जे विचार ह्या तीन तप्पे पार करून राहतात ते दूरगामी राहू शकतात. >>आता जरा खुलासा: खुद्द पृथ्वीच्या गोलाकाराबद्दल त्यांचे काही मत होते की नाही ते माहीत नाही. हे म्हणायचे माझे कारण होते, की ज्या प्रकारे चर्चने पृथ्वी सपाट आहे ह्या त्यांच्या अंधश्रद्धेचा भडीमार करून २० व्या शतकापर्यंत गॅलीलीओला त्याच्या (पृथ्वी गोल आहे हे म्हणण्याच्या) पापातून मुक्त झाल्याचे मान्य केले नाही तसे काही शंकराचार्यांचे धर्मपिठ वागल्याचे ऐकीवात नाही. अगदी ज्ञानेश्वर भावंडांच्या मुंजीच्या वादात पण शंकराचार्य कधी पडल्याचे ऐकले तरी नाही...जे काही झाले ते पैठणच्या कर्मठांपुरतेच मर्यादीत राहीले. अशी बरीच उदाहरणे देता येतील पण आपण आधी म्हणल्याप्रमाणे "नारीस्तनभर..." या मूळ विषयापासून (विषय - हा शब्द कुठल्याही अर्थाने!) दूर जाईल म्हणून येथेच माझा खुलासा थांबवतो!

In reply to by धनंजय

चित्रा गुरुवार, 10/04/2007 - 05:44
तुमच्याशी वाद घालायचा नाही, ही चर्चा मूळ मुद्द्यावरून बरीच भरकटते आहे - पण तरी - पाहि म्हणजे "वाचव" भाषांतरात "वाचव" याअर्थी "protect" हा शब्द आला आहे. तुमचे म्हणणे वरील भाषांतर पण शब्दांच्या दृष्टीने ठीक नाही मान्य केले तरी - जर वरच्या भाषांतरातले me काढून टाकले तरी "मला" वाचव असाच अर्थ निघतो. Oh God, protect -- from this troublesome world where one has to be born again and again, die again and again, and fall into the womb of a mother again and again, and take -- to the other shore. शंकराचार्य मधेच "दुसर्‍याला वाचव" ("माफ कर" - येशूप्रमाणे) म्हणत नसावेत! ते = तुझी/तुझा असा सरळ सरळ "तू"चा उल्लेखच आहे. हे मान्य. पण आपले एक सदस्य "तो" नाही का असा त्रयस्थासारखा स्वत:चा उल्लेख करीत? ! या सर्व गोष्टी स्तोत्र म्हणणारा स्वतःशी मनन करत म्हणत असेल असा तुम्ही वाटल्यास अर्थ लावू शकता, एक आध्यात्मिक विचार म्हणून तो ठीकच आहे. एवढ्यावर आपण सहमत आहोत हे पण खूप आहे. मी काही कसली तज्ञ वगैरे नाही, तुटपुंज्या ज्ञानावर उगाच काहीतरी लिहीण्यात अर्थ नाही हे मलाही माहिती आहे. पण तसे कोणाचे ज्ञान इथे पूर्ण आहे? ! माझे मत या सर्वावर एवढेच आहे की गांधीजींच्या विचारांवर न समजून घेता जशी टीका होते, तसाच काहीसा प्रकार शंकराचार्य वगैरेंवरून होत असावा. असेच गीतेचे. एक पुल देशपांडे तुझे आहे.. मध्ये म्हणाले म्हणून कोणी गीता वाचलीच नाही, गीताईसुद्धा नाही. या मोठ्या अधिकारी लोकांचे आपण काही वाचलेले नसते, कोणी सांगते म्हणून विश्वास ठेवायचा हे करण्यापेक्षा जे काही भाषांतर आहे ते वाचल्यास निदान भावार्थ तरी कळेल यामुळे ते भाषांतर इथे दिले होते. त्याच्यातले पाठभेद/श्लेष मला कळत नाहीत, पण जसा जमेल तसा अभ्यास तर चालू ठेवायलाच पाहिजे नाही का? तसेच शंकराचार्य इतरही बरेच काही सांगत असतील, त्यांचे सर्व आपण ऐकतो का? मग एवढेच एक जर ऐकले असेल तर तो लोकांच्या बुद्धीचा जास्त दोष आहे असे मी म्हणेन.

In reply to by चित्रा

धनंजय गुरुवार, 10/04/2007 - 12:58
तुमची वृत्ती खरोखर अभ्यासक आहे. त्यामुळे तुम्ही ते इंग्रजी भाषांतर सोडून शक्यतोवर एखादे चांगले मराठी भाषांतर (म्हणजे शब्द-शब्द समजावून सांगणारे वगैरे) वापरावे असे वाटते. इंग्रजीच्या काही व्याकरणविषयक लकबी संस्कृताला लागू नाहीत. तुम्ही ज्या खोल रीतीने अभ्यास करत आहात त्या दृष्टीने पाहता त्या दुव्यावरील भावार्थ/भाषांतर खूपच मोघम आहे. त्यात मुळातल्यापेक्षा इतके फरक आहेत, की भाषांतरकर्त्याची स्वतंत्र प्रतिभा त्याच्यात उतरली आहे, असे म्हणता येईल. > हे मान्य. पण आपले एक सदस्य "तो" नाही का असा त्रयस्थासारखा स्वत:चा उल्लेख करीत? ! तुमचे म्हणणे विचार करण्यासारखे आहे. शंकरांनी रचलेली अनेक स्तोत्रे महाजालावरती उपलब्ध आहेत. आपल्या इथल्या "तो." सारखे शंकराचार्य स्वतःचा "तू"म्हणून उल्लेख एक वैयक्तिक लकब म्हणून करतात का - हे अभ्यास करण्यासारखे आहे. शिवाय त्यांच्या शिष्यपरंपरेत सांगितलेल्या या स्तोत्राविषयीच्या कथेच्या संदर्भाचाही जरूर विचार करावा. > तसेच शंकराचार्य इतरही बरेच काही सांगत असतील, त्यांचे सर्व आपण ऐकतो का? > मग एवढेच एक जर ऐकले असेल तर तो लोकांच्या बुद्धीचा जास्त दोष आहे असे मी म्हणेन. फार उत्तम विचार. या बाबतीत एक चांगली गोष्ट आहे, की शंकरांनी खूप काही वैचारिक लिहिलेले आहे, ते अजून उपलब्ध आहे. त्यामुळे एखाद्या पाठभेदामुळे त्यांचे विचार चुकीचे कळले असे व्हायची शक्यता खूप कमी आहे. कारण त्यांचे अन्य वैचारिक साहित्य उपलब्ध आहे, त्याच्यावरून ताळा करून घेता येईल. तुमच्या अभ्यासाला माझ्या शुभकामना आहेत. हल्ली आपल्या संस्कृतीतल्या अन्य ग्रंथांकडे माझे अधिक लक्ष वेधले गेले असल्यामुळे शंकरांचे ग्रंथ मी लगेच अभ्यासायला घेणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जसे जसे अभ्यासातून कळत जाईल, तसे तसे ते तुमच्याकडून वाचायची उत्सुकता आहे.

लिखाळ Wed, 10/03/2007 - 23:31
नमस्कार, अश्या विषयांवर खुलेपणाने लेखन आणि चर्चा मराठी संकेतस्थळांवर या पूर्वी झाली नसावी आणि त्यामुळे वैचारिक लेखन आणि वाचन करणारे सदस्य खूष झाले असावेत असा कयास आहे. अश्या (तथाकथित) 'ना़जूक' विषयावर आपण लेखन केलेत हे अभिनंदनीयच. (मागे मनोगतावर कमी कपडे आणि बळजबरी यावर चर्चा झाली होती.) यनावाला म्हणतात त्याप्रमाणे, >>५/ बाकी लेखांत आणि प्रतिक्रियांत व्यक्त झालेली मते ही आधुनिक पुरोगामी समाजातील मान्यता प्राप्त विचारांनुसारच आहेत. लेख थोडा विस्कळित वाटला. पण विचार चांगलेच आहेत. इस्लामी राजवटीमध्ये स्त्रीयांच्या कपड्यांवर बंधने आली आहेत का? म्हणजे त्यांनी लादलेले नियम म्हणून अथवा त्यांनी पळवून नेवू नये म्हणून. यावर कोणी तज्ञाने खुलासा करावा ही विनंती. संतांनी आणि विद्वानांनी कोणी कसे वागावे यावर केलेली भाष्ये अनेक ठिकाणी दिसतात. सामान्य माणसाने समाजात कसे वागावे आणि रोजचा व्यवहार करीत असताना परमार्थात प्रगती होण्यासाठी काय करावे याबद्दल अनेक गोष्टी दिसतात. खरेतर भारतात सामान्य माणसाने व्यवहारात (संसारात) राहून परमार्थाकडे नजर ठेवून वागावे अशीच संतांची शिकवण दिसते. त्या पुढे जावून जे मुमुक्षु आहेत, ज्यांच्या मनात परमार्थप्राप्तिची ओढ निर्माण झाली आहे त्यांनी कसे वागावे हे सुद्धा दिसते. पुढे सिद्धावस्थेतल्या माणसाचे वागणे कसे असते त्यावर सुद्धा भाष्य दिसते. असे असता आपण जे वाचतो आहोत ते त्या संताने नक्की कोणाला सांगितले आहे ते आपल्याला लागू आहे का? याची शहानिशा करणे आगत्याचे ठरते. अवांतर : 'सूचना' खास आहे :) --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

प्राजु गुरुवार, 10/04/2007 - 00:59
पण खर्‍या अर्थाने सूखी व्हायचे असेल तर मात्र जोडीदाराला सुखी करावे लागेल. आज एखाद्याने तुमच्याकडे जर १०० रु मागीतले व तुमचा स्वतःचा अत्यावश्यक खर्च वगळता तुमच्याकडे १०० रु शिल्लक असतील तरच तुम्ही ते देऊ शकता. सुखाचे तेच आहे. जर आपल्याकडे स्वतःजवळ सुख नसेल तर दुसर्‍याला काय देणार? आयुष्याच्या सुरवातीला स्वतःसाठी सुख मिळवा व जोडीदार मिळाल्यावर त्याला/तिला सुख द्या. मगच ती व्यक्ती तुम्हाला देऊ शकेल. हे मात्र लाख बोललात. अगदी खरं आहे हे. लेख छान आहे. विचार करायला लावणारा आहे. - प्राजु.

शिल्पा ब Wed, 05/26/2010 - 09:12
लेख आणि चर्चा दोन्ही वाचण्याजोग्या आहेत...मधेच एकदम संस्कृतचे आणि शंकराचार्यांबद्दल शिक्षण झाले :-) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

लपले त्यावरी टपले सारे, ओळखीचे चोर गं! कुठल्या लावणी कि काव्य आहे ते आठवत नाही.सविस्तर प्रतिक्रिया नंतर. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

टारझन Wed, 05/26/2010 - 08:00
जर आपल्याकडे स्वतःजवळ सुख नसेल तर दुसर्‍याला काय देणार?
खल्लास लेखण !!! जबरदस्त सहजराव :) !! - (५० मार्काचा संस्कृत पेपर दिलेला) टारझन

सहजराव ! तुम्ही विषय मस्त मांडलाय, पण आम्हालाही घाटपांडे साहेबांप्रमाणे जरासा वेळ हवाय ! कारण जराशा नाजूक विषयावर लिहायचे असल्यामुळे जरा घाई करत नाही ! बाकी तुमची डेअरींग सभ्य संस्कृतीत बसेल का ? याच विचारात आम्ही सध्या तरी व्यस्त आहोत ! अवांतर ;) बाकी शंकाराचार्यांचे श्लोक अष्टके यांचा संदर्भासाठी योग्य ठिकाणी योग्य वापर केला आहे ! तुमच्या अभिरुचीची आणि पाहण्याच्या दृष्टीकोणाची दाद दिली पाहिजे !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास Tue, 10/02/2007 - 20:46
लेख फारच आवडला सहजराव! >>>बंधन घातले की मनुष्यस्वभावच असा आहे की तोडणारच. हे अगदी योग्य आहे. म्हणून बंधन नाही, पण जबाबदारीची जाणीव करून देणे आणि एकमेकांशी (आई-वडील आणि मुले) कुठल्याही विषयावर "योग्य भाषेत" चर्चा करता येण्यासारखे वातावरण घरात असले पाहीजे, संवाद असला पाहीजे असे वाटते. त्यामुळे बर्‍याच गोष्टी सुखकर होऊ शकतात. विकास

In reply to by विकास

स्वाती दिनेश Tue, 10/02/2007 - 21:29
जबाबदारीची जाणीव करून देणे आणि एकमेकांशी (आई-वडील आणि मुले) कुठल्याही विषयावर "योग्य भाषेत" चर्चा करता येण्यासारखे वातावरण घरात असले पाहीजे, संवाद असला पाहीजे असे वाटते. विकास यांचे हे वाक्य अगदी पटलेच. सहज, लेख आणि नाजूक विषयाची मांडणी आवडली. स्वाती

In reply to by विकास

गुंडोपंत गुरुवार, 05/27/2010 - 12:08
मस्त लेख आहेच! विषयही रोजचा - पण उघडपणे टाळला जाणारा. :) बंधन घातले की मनुष्यस्वभावच असा आहे की तोडणारच. हे तर खरेच! असे अजून आणि सातत्याने यायला हवे असे वाटले. आपला गुंडोपंत

'मैत्र' ही किरण यज्ञोपवित यांची एकांकिका ही मिळून सार्‍या जणी च्या वर्धापन दिनाला एकदा पाहिली होत. त्यात हे अंतर्मनातले संवाद सैतानाचे विचार म्हणून प्रतिबिंबित असे दाखवले होते. मनातील द्वंद्व फारच सुंदर दाखवले आहे. सहजराव आपण या उपेक्षीत 'विषया' ला वाचा फोडल्या बद्द्ल आभार. सगळ्यांनी भरभरुन प्रतिक्रिया द्याव्यात. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रियाली Tue, 10/02/2007 - 21:16
>> सहजराव आपण या उपेक्षीत 'विषया' ला वाचा फोडल्या बद्द्ल आभार. सगळ्यांनी भरभरुन प्रतिक्रिया द्याव्यात. सहमत आहे. लेख चांगला जमला आहे. अवांतर: अशुद्धलेखनाबद्दल सहजराव जाहीर लिहितात म्हणून जाहीरच सांगते. इतरांनी अशुद्धलेखन काढून दाखवले की त्रास होतो तितकाच त्रास अशुद्धलेखन वाचताना होतो. हे सांगताना मीही शुद्धलेखनाची पंडिता नाही, माझ्याही अगणित चुका होतात तरीही शुद्धलेखन तपासून जितके शक्य आहे तितक्या सुधारणा करा असेच सांगेन. फायदा तुमचाच आहे.

चित्रा Tue, 10/02/2007 - 21:23
आजचा लेख खरोखरच उत्तम (नुसताच बरा नाही)! काही काही गोष्टी तर अगदी मनातल्या बोलताय असे वाटले. पटकन विचार आले ते लिहीते आहे. (प्रतिसादांना फाटे फुटायला लागले की अजून लिहीन!). पण लेख ज्या मोकळेपणे लिहीला आहे आणि जसा मांडला आहे ते विशेष करून आवडले. उदा: >>स्त्री-पुरूष दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. ते पुर्णत्व करण्याच्या ऐवजी वर्चस्वाच्या लढाईत कसे काय अडकले गेले? >>माझ्यामते वयाची किमान २५ वर्षे पुर्ण, कमीत कमी २ ते ५ वर्षे जगाचा अनुभव म्हणजे स्वःताच्या पायावर उभे रहाणे, शिवाय नोकरी करत एकटे रहणे (एकटे ह्या करता की घर कसे चालवायचे हे शिक्षण कोणाच्याही मदतीशिवाय) ह्या शिवाय कूठल्याही सर्वसामान्य व्यक्तिला लग्न करायची लायकी येत नाही. >>खर्‍या अर्थाने सूखी व्हायचे असेल तर मात्र जोडीदाराला सुखी करावे लागेल. >>जर एकमेकांच्या कलाने घेत तुम्ही तुमचे कोडे नीट सोडवले तर तुमच्या सगळ्या (शारीरिक (पेटपूजा, देहपूजा), मानसिक / वैचारिक) भूका, चोचले पुरवले जातील, अन्यथा यू आर स्क्रूड. अगदी खरे. >>जाणत्या वयापासून ह्या आर्कषणाच्या थोड्या धूंदीत असलेल्या किंवा असलेली वर असंस्कृत, बहकलेला/ली अशी लांच्छन का आली? मुलामुलींनी मोकळेपणे वागणे आणि छचोरपणा/सैल वागणे या दोन थोड्या वेगळ्या गोष्टी आहेत. सगळ्याचा तोल सांभाळता आला तर उत्तम, पण प्रत्येकालाच ते जमत नाही. जास्त चिकित्सा करीत नाही , तुम्हीच म्हणालात म्हणून :-). >>थोडेफार अंगप्रदर्शन हा अपराध कसा काय झाला? सामान्य माणसांच्या मर्यादा पडतात. लहान कपडे म्हणजे किती लहान हे सीमारेषेवरचे ठरतील हे कोण सांगणार? त्यापेक्षा अंग झाकून टाकलेले बरे अशा विचारातून हे सर्व आले असावे. अर्थात काय योग्य काय अयोग्य हे ज्याने त्याने आपल्या विचाराने ठरवावयाचे स्वातंत्र्य त्याला / तिला हवे - समाजाला काय वाटेल असे विचार करण्याची गरज भासू नये.

`आमच्या शाळेतल्या वाड्यावस्त्यांवरच्या थोराड मुलांना तमाशाचे फार आकर्षण . गावात तमाशे कायम. आमच्या देव गुरुजींना ते आवडायचे नाही. ते म्हणायचे " अरे सकाळी सकाळी मिश्री लावताना या बायांची थोबाड बघा. ओकायला येईल. गोरे गोमटे रंग लावलेले असतात तोंडाला. चालले लगे तमाशाला' आकर्षणा बद्दल ते म्हणायचे 'वान्याच्या पोराला भजी खावीशी वाटतात, हॉटेल वाल्याच्या पोराला गुळ खोबरं खावस वाटतं.' पण खर्‍या अर्थाने सूखी व्हायचे असेल तर मात्र जोडीदाराला सुखी करावे लागेल. सुख सुख म्हणताहे दु:ख ठाकोनी आले , भजन सकळ गेले चित्त दु:श्चित्त झाले (असमर्थ) प्रकाश घाटपांडे

कोलबेर Tue, 10/02/2007 - 21:25
>>थोडेफार अंगप्रदर्शन हा अपराध कसा काय झाला? अमेरिकेत न्यू जर्सी मध्ये एका मुलीवर बलात्कार झाला तेव्हा, बील ओ रायली म्हणाला "हॉल्टर टॉप घालून रात्री न्यू यॉर्क मधून फिरले तर असेच होणार" साधारण दोनेक वर्षांपूर्वी मुंबईत एका मुलीवर पोलिसाने बलत्कार केला तर प्रमोद नवलकर म्हणाले होते की "आमच्या काळातील मुली नाही हो अश्या चौपाटीवर फिरायला जायच्या!" प्रमोद नवलकर आणि बिल ओ रायली दोघांनीही आपला हा लेख वाचावा! अवांतर: ' सुचना' मात्र जाम आवडली!

विकास Tue, 10/02/2007 - 21:39
>>थोडेफार अंगप्रदर्शन हा अपराध कसा काय झाला? त्यावरून दोस्ताना सिनेमातील अमिताभचा एक डायलॉग आठवला: बिकीनीत समुद्रावर चालणार्‍या झीनतच्या मागे एक दारूडा शिट्या वाजवत मागे लागतो. ती त्याला (इश्टाईल मधे) पकडून पोलीसचौकीत घेऊन येते आणि इन्स्पेक्टर अमिताभ कडे तक्रार करते. तीच्या कडे पाहात अमिताभ म्हणतो, " इस तरह के कपडे पेहेन्कर अगर आप रस्ते पे घुमने जायेंगी तो लोग सिटीयॉ नही बजायेंगे तो क्या मंदीर की घंटीया बजायेंगे ?" (माझ्या हिंदीबद्दल मराठी प्रमाणेच माफी!) या त्याच्या एका कॉमेंटनंतर झीनत त्या सीनेमात अंगभर वेषातच दाखवली आहे...

धनंजय Tue, 10/02/2007 - 22:01
नीट विचार करून उत्तर लिहितो. पण हा विषय प्रौढ सभ्य समाजात शंभर टक्के चालण्यासारखा असावा असे माझे मत आहे. सुसंस्कृत समाजात हे डेअरिंगबाज मुळीच वाटू नये, सामान्य वाटावे. हा विषय चर्चेला काढल्याबद्दल धन्यवाद.

स्त्रीदेहाचे आर्कषण ही नैर्सगीक देण आहे (देहाचे आर्कषण ही नैर्सगीक देण आहे) व विशीष्ट वयात व वेळेतच येणारी आहे लांब रुंद पिकला बिघा याची कुठवर ठेवशील निगा ? बंधन घातले की मनुष्यस्वभावच असा आहे की तोडणारच. माझ्या पहाण्यात कित्येक कडकशिस्तीतल्या घरातील मुलींनी एकदम मवाली गणला जाईल अश्या मुलांशी पळून जाऊन लगन केले आहे सुरेख वस्तू म्हणजे आवतणं जगा याला कुंपण घालशील किती ? आपण सतत इतरांना, (विशेषता "सुखपाखरांना") जज् / पारखत असतो, कठड्यात उभे करुन त्यांच्या विषयी प्रतीकूल (बर्‍याचदा असूयेने) निकाल देत असतो. मूळ जमीन काळं सोनं त्यात नामांकित रुजलं बियाणं तुझा ऊस वाढला जोमानं घाटाघाटानं उभारी धरली पेरपेरांत साखर भरली नाही वाढीस जागा उरली रंग पानांचा हिरवा ओला प्रत्येकाला आपल्या सर्व इच्छा, कामना, वासना पूर्‍या व्हाव्या असे वाटते. पण बर्‍याचदा ह्यासाठी आपल्याशिवाय दुसर्‍याची साथपण लागते. जर एकमेकांच्या कलाने घेत तुम्ही तुमचे कोडे नीट सोडवले तर तुमच्या सगळ्या (शारीरिक (पेटपूजा, देहपूजा), मानसिक / वैचारिक) भूका, चोचले पुरवले जातील, जात चोरांची लई हिकमती आपली आपण धरावी भिती अर्ध्या रात्री घालतील घाला तुझ्या उसाला लागलं कोल्हा (कोल्हा) प्रकाश घाटपांडे

राजे Tue, 10/02/2007 - 22:54
लेख ही व विषय ही.. काही गोष्टींची मर्यादा व बंधन हे समाजामध्ये वावरताना स्वतः घालून घेणे कधी ही उत्तम, दुसरा कोणी सांगू लागला की ते प्रवचन वाटू लागते, तेव्हा मर्यादा व बंधन जरुरी. " पण खर्‍या अर्थाने सूखी व्हायचे असेल तर मात्र जोडीदाराला सुखी करावे लागेल. आज एखाद्याने तुमच्याकडे जर १०० रु मागीतले व तुमचा स्वतःचा अत्यावश्यक खर्च वगळता तुमच्याकडे १०० रु शिल्लक असतील तरच तुम्ही ते देऊ शकता. " सहमत. मागे एकदा मनोगत वर अथवा कोठे तरी महाजालावर मी लिहले होते की, सामान्य मानवाने स्त्री ह्या विषयाकडे त्याच वेळी वळावे जेव्हा तुमची, १. तीची इच्छा जाणून घेण्याची कुवत असेल. २. तीची योग्य मागणी पुर्ण करण्याची ताकत असले. ३. ती जेव्हा म्हणेल तेव्हा वेळ देण्याची तयारी असेल. ४. विषयवस्तू कडे पाहण्याची कलात्मक नजर असेल. ५. व तीच्या बद्दल अथवा स्वतः बद्दल अपराधीक बोध नसेल. व सर्वात महत्वाचे खिस्सा तपासून पाहा व मगच तिच्याकडे वळा. काय म्हणता ? बरोबर आहे ना ? राजे (*हेच राज जैन आहेत)

विसोबा खेचर Tue, 10/02/2007 - 23:02
सहजराव, अतिशय उत्तम लेख! शिवाय हा लेख आणि याला सन्माननीय सदस्यांकडून आलेल्या प्रतिसादावरून मिसळपाव हे एक सशक्त, सुदृढ आणि निरोगी असे संकेतस्थळ आहे याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका उरलेली नसून मी मनोमन सुखावलो आहे! सहजराव, आपल्याकडून असेच उत्तमोत्तम लेख यापुढेही यावेत असे वाटते. मिसळपावचे सदस्य ते सहज झेलतील, पचवतील, आणि त्यावर तेवढ्याच तोलामोलाने आपले विचारही मांडतील अशी खात्री वाटते! बाऊलमधे ठेवलेली मांस, चरबी व कमनीय देहावरचे पुष्ट अवयव एकाच मापात मोजायला पराकोटीची विरक्तावस्था पाहीजे. च्यामारी कसली आल्ये विरक्ती? हे सगळे साले शब्दांचे रचलेले पोकळ मनोरे आहेत. मला सांगा, शंकराचार्य दोन वेळा काहीतरी खातच असतील ना? त्यांनाही भूक लागतच असेल ना? जे काही खात असतील त्याची त्यांना चव तर लागतच असेल ना? मग झालं तर! उगाच कशाला वासना शमवण्याच्या वगैरे गप्पा मारायच्या? ते ब्रह्मचारी होते. अहो परंतु कुठलाही प्राणिमात्र म्हटला की लैंगिक भूक ही नैसर्गिकच गोष्ट आहे. शंकराचार्यांनी भले लग्नकार्य केलं नसेल, बाईपासून ते चार हात दूर असतील. तरीही निसर्ग कुणालाच चुकला नाही. शंकराचार्यांनादेखील स्वप्नदोषाचा विकार होऊन झोपेतल्या झोपेत त्यांचाही निचरा होत असेल/असलाच पाहिजे! मग मारे दिवसभर, ' स्त्रियांचे स्तन आणि नाभिप्रदेश पाहून मोहात पडून तू उद्दीपित (मोहावेश ) हो ऊ नकोस. हे अवयव म्हणजे मांस आणि चरबी (वसा) यांत निर्माण झालेली केवळ विकृती होय.' या गफ्फा मारायला शंकाराचार्य मोकळे तिच्यायला! :)) असो.. आपला, आदितात्याचार्य!

विसोबा खेचर Tue, 10/02/2007 - 23:42
(सूचना - अपघाती लिखाण, धोकादायक अशुद्धलेखन पूढे. चिकित्सेचा काळा चष्मा काढा अपघात टाळा. हे बाकी सहीच! :) तात्या. -- मिसळपाववर शुद्धलेखनाबद्दलची फाजील चर्चा, मजकूरापेक्षा त्यातील शुद्धलेखनाला असलेले अवास्तव महत्व, भाषेचे-शुद्धलेखनाचे वगैरे जीवघेणे नियम, या गोष्टींना कमितकमी महत्व असेल. मिसळपाव ही सामान्य जनांची उठबस करण्याची टपरी आहे. येणार्‍याने इथं यावं, काय एखाददोन प्लेट खायची ती मिसळ खावी, वर थंडगार ताक प्यावं आणि म्होरच्या वाटंला लागावं! कसं? :)

प्रमोद देव Wed, 10/03/2007 - 07:42
अतिशय मुद्देसुद लिखाण! सहजराव तुमच्या नावाप्रमाणेच गंभीर विषय देखिल तुम्ही अतिशय सहजतेने मांडलाय. भविष्यातही असेच विचारप्रवण लेखन आपल्याकडून अपेक्षित आहे.

सहज Wed, 10/03/2007 - 08:20
सर्वप्रथम मोकळ्या मनाने लेख स्वीकारल्याबद्दल (व प्रतिसाद दिल्याबद्दल, देणार्‍या) सर्वांचे आभार. अजूनही प्रतिसाद बहूतेक येणार असतील. >>हॉल्टर टॉप घालून ....तर असेच होणार अश्या वेशभूषेने कोणाच्या भावना अनावृत्त झाल्या मान्य पण म्हणून स्व:ता ते उपभोगायचा अजीबात हक्क नसताना लगेच दुसर्‍याच्या मनाविरुद्ध बळजबरी करणे हे त्या व्यक्ति व ( व हे स्पष्टिकरण स्वीकारणार्‍या समाजाच्या ) "असंस्कृत"पणाचे निर्दशक आहे. तसेच ते पुर्णता चूकीचे कारण आहे. त्याच न्यायाने एखादा फळविक्री ठेला /हॉटेल मधे घूसून पैसे न देता, मला छान फळ दिसले, वास चांगला आला. कशाला ठेवलेत उघड्यावर ? वास बंद ठेवायचा. तुमचा दागीना/बंगला/गाडी (चांगला आहे. का इथे बांधलात? का रस्त्यावर आणलीत?) चांगला आहे मी घेतला. बजबजपूरी होईल. मधे वाचले होते की आदिवासी जे कपडेपण घालत नाहीत. त्यांच्यामधे बर्‍याच जमातीत रेप इज अनर्हड ऑफ. >>थोडेफार अंगप्रदर्शन अस आहे की ह्या विषयावर प्रत्येकाची वेगवेगळी व्याख्या / मत असणार आहे. मी दिलेले उदाहरण स्लीव्हलेस कपडा, लिपस्टीक मला वाटते आजच्या जगात तरी ह्या दोन गोष्टीवरून कोणी बायकांना हिणवणार नाही. पण एकेकाळी तसे झाले आहे. आज जी तुम्हाला फारच भडक वेशभूषा वाटेल, एक दोन पिढ्यांनी सहज स्वीकारली असेल. आपण ("संस्कृतीरक्षक" बनायची) एवढी आगपाखड करायची काय गरज आहे. सिनेमा, टीव्ही ते काम चोख करतोय हळूहळू तरुणांचे कपडे असेच असायचे हे लवकरच सर्वमान्य होइलच. >>शुद्धलेखन अहो मला देखील आवडले असते व्याकरण नियम पाळायला पण कित्येक वर्षांनी मराठी लिहीत आहे. त्यामुळे जरा टंकलेखनाच्या चुका पण जोडल्या जातात. जाणूनबुजून चूका करत नाही पण मतिर्ताथ सोडून शुद्धलेखनावर घसरू नका हो. हा आता, तुमच्या विकत घेतलेल्या पुस्तकात, शालेय अभ्यासक्रमात अश्या चूका होणे गंभीर पण मुक्त व मुफ्त आंतरजालावर काटेकोर अपेक्षा जरा बंधनकारक वाटते. मग वर म्हणल्याप्रमाणे, बंधन घातले की मनुष्यस्वभावच असा आहे की तोडणारच! अश्या चुका तुम्ही जरूर मला खरड, व्य. नि. ने कळवा मी त्याचा नक्की पुढच्या लेखनात उपयोग करीन. तुम्ही समजवून दिलेत तर एकदा केलेली चूक शक्यतो परत करणार नाही. तरीही न जमल्यास मात्र क्षमस्व. असो शुद्धलेखनाच्या बाबतीत माझ्या सुचना मजेशीर असतात कि नाही ;-)

तो Wed, 10/03/2007 - 11:42
लेख बहकलेला वाटला. वेगळ्याच गल्लीत सुरू होऊन भलत्याच चौकात संपला. पटलेल्या/न पटलेल्या मुद्यांबद्दल सवडीने.

In reply to by तो

सर्किट Wed, 10/03/2007 - 11:45
मला सहजरावांचे विचार आवडले. मांडणी सहज सुधारता येईल. पण विचार सुधारणे कठीण. म्हणून त्याच्याशी सहमत असूनही, त्याने अशा क्षुल्लक गोष्टींना महत्व देऊ नये, असे वाटते. - सर्किट

तो Wed, 10/03/2007 - 13:06
प्रतिसाद आगाऊ, चिकित्सक स्वरूपाचा वाटल्यास नाईलाज आहे. लेखाचा प्रत्येकाने आपापल्या भूमिकेतून अन्वयार्थ लावला आहे असे त्याला वाटते. लेखात निष्कर्षाप्रत येण्यापुरता विदा नाहे असे त्याला वाटते. >स्त्रीदेहाचे आर्कषण विशीष्ट वेळेतच म्हणालो याकरता की तुमची कितिही आवडती / कमनीय स्त्री असो, ती जर का तुम्हाला अजिबात आवडणार नाही अशी "वागली" तर कूठलीही वेळ असो तुम्ही त्या स्त्रीदेहात त्याक्षणी तरी रमणार नाही. मानवी मनाच्या भावनांची निश्चित क्रमवारी असावी. जसे हताशेत भिती वाटत नाही/ हसू येत नाही. त्यामुळे हसणे/भिती क्षुल्लक गोष्टी व हताशा मुलभूत भावना मानणे अवास्तव आहे. पुन्हा मुद्दा मांसाच्या गोळ्याच्या बाजूने तर नाही वळला? >थोडेफार अंगप्रदर्शन हा अपराध कसा काय झाला? असे कायदे परदेशातही असावेत. सार्वजनिक ठिकाणे काय कपडे घालावेत हा अपराध असू शकतो. खाजगीत तुम्ही काय करता यात सरकार/समाज लुडबूड करते असे वाटत नाही. >सहजीवन, दैनंदीन आयुष्यातील स्थीरता, सहजता ह्या किती समाधान देऊन जातात. वयोमानानुसार समाधानाच्या व्याख्या बदलत असाव्यात. हे नैसर्गिक असावे. >अती (खुप चॉइस) झाले की निसर्गनियमाने परत एकाच विशीष्ट निवडीला महत्त्व येते. इथे कुठली 'विशिष्ट निवड' अपेक्षित आहे? किरकोळ निरीक्षणे: >...मोजायला पराकोटीची विरक्तावस्था पाहीजे. किंवा तसे वय. कारण पुढे आहेच.. >...हे) व विशीष्ट वयात व वेळेतच येणारी आहे. >अशाकरता म्हणालो की उद्या कोणीच पाहीला नाही. कधी म्हणाला? इथे संदर्भ वाटला नाही. भरीचे वाक्य असावे. >ह्याबाबतीत स्त्रीयांचा मेंदू, पुरूषाच्या मेंदूपेक्षा आधीक प्रगल्भतेने काम करतो. मुद्दा नाही समजला. नक्की कसा? >स्त्री-पुरूष दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. इथून पूर्ण नवा लेख सुरू होतो असे त्याचे मत आहे. >शेवटी मनात विचार येतो मग हे असेच कोणी कधीही कूणा बरोबर ही? वाक्य समजण्यास असमर्थ. बरेच संदर्भ या लेखाबाहेरचे दिसतात. हलके घ्या: >माझ्या 'पहाण्यात' कित्येक कडकशिस्तीतल्या घरातील मुलींनी एकदम मवाली गणला जाईल अश्या मुलांशी पळून जाऊन लगन केले आहे. अरेरे.. तुम्ही तुलनेने 'सालस' असाल ;)

यनावाला Wed, 10/03/2007 - 14:38
१/श्री. सहज यांच्या या लेखाच्या प्रारंभी 'भज गोवन्दम' मधील जे कडवे आहे ते मी एका प्रतिक्रियेत उद्धृत केले आहे. त्यात काही चुका आहेत. एक संस्कृत रूपही चुकले आहे.पण जो सर्वसाधारण अर्थ दिला आहे तो मूळ कडव्याच्या अर्थाशी प्रामाणिक आहे हे नि:संशय. * २/ श्री.सहज लिहितात "माझ्या मनात स्वभाविक प्रश्र आला की अरे जर का शंकराचार्यांसारख्या अधिकारी व्यक्तीने शेकडो वर्षांपूर्वी हे सांगीतले. ते "ऑलमोस्ट अधिकारी" किंवा एकदम जवळच्या व्यक्तीला सांगितले असावे. ....." हे अनुमान पटण्यासारखे नाही. त्यात "मूढमते " असे संबोधन आहे. तसेच पुढे "भगवद्गीता किंचिदधीता |" असेही म्हटले आहे. ते 'ऑल्मोस्ट अधिकारी " व्यक्तीच्या संदर्भात संभवत नाही. आद्यशंकराचार्यांनी हे सर्व सामान्य मुमुक्षु साठीच रचले आहे.म्हणूनच आज सार्धसहस्र (१५०० ) वर्षांनीही ते आपणाही उपलब्ध आहे. * ३/देहासक्ती ही स्वाभाविक आहे याची आद्यशंकरांना जाणीव होतीच. म्हणून तर त्यांनी " या मोहात पडू नकोस असा उपदेश केला. काम,क्रोधादि विकार नैसर्गिकच अहेत.पण मोक्ष हवा असेल तर त्या विकारांवर संयमाने विजय मिळवायला हवा.त्यासाठी देहासक्ती जायला हवी.मणून "देह म्हणजे रक्त.मांस, चरबी इ.चा पुंज,श्लेष्मा,मल,मूत्र,रोगजंतू यांचे कोठार अशी वर्णने आहेत. तारुण्यात सुंदर दिसणार्‍या देहाचे अपरिहार्य वृद्धत्वात काय होते याचे वर्णन ज्ञानेश्वरीतही आहे. (अ.१३,ओव्या ५५० ते ५८०). * ४/(चौर्‍याऐशी लक्ष योनी, पुनर्जन्म, मोक्ष इ. वर माझा तिळमात्र विश्वास नाही. सद्ध्या रिचर्ड डॉकिन्स (डीएडब्लुकेआय एनएस ) ज्याचा नित्य उदघोष करीत आहे त्या डार्विन उत्क्रांतिवादालाच मी विश्वासार्ह मानतो.) * ५/ बाकी लेखांत आणि प्रतिक्रियांत व्यक्त झालेली मते ही आधुनिक पुरोगामी समाजातील मान्यता प्राप्त विचारांनुसारच आहेत. .........यनावाला.

In reply to by यनावाला

सहज Wed, 10/03/2007 - 15:36
२/ श्री.सहज लिहितात "माझ्या मनात स्वभाविक प्रश्र आला की अरे जर का शंकराचार्यांसारख्या अधिकारी व्यक्तीने शेकडो वर्षांपूर्वी हे सांगीतले. ते "ऑलमोस्ट अधिकारी" किंवा एकदम जवळच्या व्यक्तीला सांगितले असावे. ....." हे अनुमान पटण्यासारखे नाही. त्यात "मूढमते " असे संबोधन आहे. तसेच पुढे "भगवद्गीता किंचिदधीता |" असेही म्हटले आहे. ते 'ऑल्मोस्ट अधिकारी " व्यक्तीच्या संदर्भात संभवत नाही. आद्यशंकराचार्यांनी हे सर्व सामान्य मुमुक्षु साठीच रचले आहे.म्हणूनच आज सार्धसहस्र (१५०० ) वर्षांनीही ते आपणाही उपलब्ध आहे. "मूढमते किंवा मुमुक्षु साठीच आद्यशंकराचार्यांनी हे रचले" असे नंतर कोणी तरी घुसडले असण्याची / त्यांच्या नावावर खपवण्याची शक्यता आहे का? कारण १५०० वर्षे झाली तरी हे सामान्यांच्या पचनी पडले आहे असे तुम्हाला वाटते ? मी "ऑलमोस्ट अधिकारी" किंवा एकदम जवळच्या व्यक्तीला सांगितले असावे"असे म्हणालो याचे कारण तेच लोक आद्यशंकराचार्यांचे म्हणणे गंभीरतेने घेईल. वेड्यात काढणार नाही अश्या प्रकारच्या व्यक्तिला ते उद्देशून असेल असे मला अजूनही वाटते. ३/ वैषयीक सुखापायी व्यसन, अतिरेक, दुराचार करू नये समजते. संयमाने विजय मिळवायला हवा म्हणजे नक्की काय ? का हि पण सारवासारव/ शाब्दीक बुडबुडे आहे. पण तूला मोक्ष मिळेल मिठाइ खाऊ नको. नैर्सगीक भावना दाबून टाक. अपरिहार्य वृद्धत्व आहे म्हणून तारूण्यात मोह करू नको, हे लॉजीक कधीच मान्य होइल असे वाटत नाही. मानववंश पूढे कसा वाढणार, का तेवढे पुढारलेले विज्ञान होते, आहे? महात्मा गांधीना जसा स्वातंत्र्यप्राप्ती नंतर काँग्रेस पक्ष विलीन करावयास हवा होता असे म्हणतात तसे हे मोक्षवादी पार्टीच्या नेत्यांना मानव जात विसर्जीत करायची होती का काय? असो तुम्ही मोक्ष इ. वर तिळमात्र विश्वास नाही म्हणता त्यामूळे जाऊ दे...

In reply to by यनावाला

विकास Wed, 10/03/2007 - 18:50
हे अनुमान पटण्यासारखे नाही. त्यात "मूढमते " असे संबोधन आहे. तसेच पुढे "भगवद्गीता किंचिदधीता |" असेही म्हटले आहे. ते 'ऑल्मोस्ट अधिकारी " व्यक्तीच्या संदर्भात संभवत नाही. आद्यशंकराचार्यांनी हे सर्व सामान्य मुमुक्षु साठीच रचले आहे.म्हणूनच आज सार्धसहस्र (१५०० ) वर्षांनीही ते आपणाही उपलब्ध आहे. शंकराचार्य आपल्या शिष्याबरोबर काशीमधे हिंडत असताना त्यांना एक संस्कृतचा म्हातारा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांकडून कर्मठपणे केवळ व्याकरणाची घोकमपट्टी करवून घेताना दिसला. ते पाहून त्यांना सुचलेले हे काव्य आहे. त्याला स्त्रोत्र वगैरे म्हणून कोणी त्याच्या सारखे वागण्याचा प्रयत्न केल्याचे ऐकीवात नाही. कदाचीत पाचव्या वर्षीच पारमार्थीक ओढ लागलेल्या या व्यक्तीस संस्कॄत कधी कोणी शिकवले होते का ते माहीत नाही पण अवगत चांगलेच होते हे नक्की. त्या अनुभवावरून आणि पिंड कवीचा असल्यामुळे ते लिहीले गेले असावे. एम एस सुब्बालक्ष्मीमुळे मला आणि माझ्यासारख्या अनेकांना ते आवडले असावे. अवांतरः रात्रभर जागून सकाळच्या वेळेस " मॉर्निंग वॉ़क" घेणार्‍या गदीमांना म्युनिसिपॅलीटीचे दिवे सकाळ झाली म्हणून मालवले जात असलेले दिसले आणि "मायाबाजार" या सिनेमातील "विझले रत्नदिप.. आता उठा यदुुनाथ" असे कृष्णावरचे गाणे सुचले. तसाच काहीसा प्रकार शंकराचार्यांच्या बाबतीत घडला. त्याचा अर्थ कसा लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न.

In reply to by यनावाला

चित्रा गुरुवार, 10/04/2007 - 00:25
हे काय होते आहे, की इथल्या काहींना (माझ्यासारख्या संस्कॄत अजिबात येत नाही). सहज यांच्या या कवितेप्रमाणे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींवर लिहीताना कसलाच संदर्भ नसतो आणि रूपांतर किंवा कोणी तरी समजावून सांगेल यावर अवलंबून रहावे लागते. यामुळे संस्कॄत परत एकदा शिकण्याचा विचार करते आहे. पण ते असो. आत्तासाठी म्हणून भज गोविंदमवर बोलण्याआधी ते काय आहे ते समजून घेण्यासाठी इंग्रजी भाषांतरे शोधली. ती मिळाली खालील्प्रमाणे- (तेथील काही कडवी मुद्दाम भाषांतर केलेलीच देत आहे - ज्यांना अधिक वाचायचे आहे ते त्यांनी दुव्यावर जाऊन वाचावे.) भज गोविंदम शोधताना हे एक रूपांतर सापडले. त्यात म्हटल्याप्रमाणे - He may be absorbed in enjoyment of the senses Or in yoga, he may be engrossed In somebody’s company or he may be alone, But if his heart dwells in the divine, then it is he who is blissful, It is he who is blissful, It is he alone who is blissful. पुढे म्हटले आहे - Oh God, protect me from this troublesome world where one has to be born again and again, die again and again, and fall into the womb of a mother again and again, and take me to the other shore. जर शंकराचार्य इतरांना म्हणत असले तर मधूनच "मी " कुठून आले? शंकराचार्यांनी स्वतःसाठीच ही कविता कशावरून रचली नसेल (मनाच्या श्लोकांप्रमाणे) ? "मूढमते" ते स्वतःलाच कशावरून म्हणत नसतील? आपण नंतर ते "श्लोक" करून टाकले - कशावरून त्यांनी ते "लोकांसाठी" रचले होते? अजून पुढे - Dropping sex, anger, greed and attachment, Meditate upon yourself: Who am I? Because fools without self-realization Suffer the anguish of deep hell here. अजूनही काही भाषांतरे मिळाली. भज गोविंदमचे इंग्लिशमध्ये रूपांतर अजून एक

In reply to by चित्रा

धनंजय गुरुवार, 10/04/2007 - 01:08
ओशो-भक्ताने तुम्हाला सापडलेल्या दुव्यावर लिहिलेले भाषांतर छान आहे, आध्यात्मिक दृष्टीने विचार करण्यालायक आहे, पण शब्दांच्या दृष्टीने ठीक नाही. म्हणून 'मधूनच "मी " कुठून आले?' असा अभ्यास त्या भाषांतरावरून करता येत नाही. पुनरपि जननम् पुनरपि मरणम् पुनरपि जननीजठरे शयनम् इह संसारे खलु दुस्तारे कृपयापारे पाहि मुरारे ॥ पाहि म्हणजे "वाचव" (मला वाचव असे नाही - कोणाला वाचव हे सांगितलेले नाही). पण "मला वाचव" हा अर्थ आजकालच्या भक्ताच्या अध्यात्मासाठी ठीक आहे, एक स्वतंत्र कृती म्हणून तसा विचार करायला काहीच हरकत नाही. पण शंकराच्या मूळ रचनेचे शब्दविश्लेषण म्हणून वापरू नये. मूढमते, भज, वगैरे मध्ये "त्वम्"="तू" अध्याहृत आहे. असे शब्द जवळजवळ प्रत्येक कडव्यात आहेत. पण "का ते कान्ता कस्ते पुत्रः" (कोण तुझी प्रियस्त्री, कोण तुझा पुत्र...) मध्ये ते = तुझी/तुझा असा सरळ सरळ "तू"चा उल्लेखच आहे. असो. पण तुमचा अभ्यास चालू दे! परत सांगायचे : या सर्व गोष्टी स्तोत्र म्हणणारा स्वतःशी मनन करत म्हणत असेल असा तुम्ही वाटल्यास अर्थ लावू शकता, एक आध्यात्मिक विचार म्हणून तो ठीकच आहे.

In reply to by धनंजय

विकास गुरुवार, 10/04/2007 - 01:29
>>>एक आध्यात्मिक विचार म्हणून तो ठीकच आहे. एक तर हा अध्यात्मीक विचार म्हणून ज्याला घेयचा असेल त्याला घेऊदेत अथवा मी आधी वर त्यांची पूर्वपिठीका सांगितली त्या संदर्भातील काव्य समजून घेऊ देत. शंकराचार्यांचा काही सामाजीक/राजकीय प्रभाव भारतवर्षावर पड्ल्याचे ऐकीवात नाही. आध्यात्मिक काही अंशी असेल. त्यांनी काय अथवा इतर कुठल्याही भारतीय/हिंदू संतमहंताने कुणावर दमदाटी केली नाही की काही कर आणि माझेच ऐक. आपल्याकडे अद्वैतवादी शंकराचार्य चालले, द्वैताचा उपयोग करून अद्वैतच जपणारे ज्ञानेश्वर चालले, भारूडातून समाजजागृती करणारे एकनाथ चालले, नाठाळाचे माथी हाणू काठी म्हणणारे तुकाराम चालले आणि एकीकडे बुद्धी दे रघूनायका म्हणत दुसरीकडे मुर्खाची लक्षणे सांगणारे रामदासपण चालले. पण या सर्व (इतिहासाचार्य राजवाड्यांच्या भाषेत) संताळ्याने काम सोडून हरीहरी करत बसा असे सांगीतल्याचे ऐकीवात नाही की कधी स्वत:चे विचार इतरांवर लादल्याचे एकलेले नाही. म्हणून मुद्दा एव्ह्ढाच, की आपल्या कडे जी काही संशोधनाला ओहटि लागली त्याचे कारण म्हणून केवळ शंकराचार्यांना झोडपणे योग्य वाटत नाही.

In reply to by विकास

धनंजय गुरुवार, 10/04/2007 - 01:46
एकट्या शंकराचार्यांना कोण झोडपतो आहे हो. अशा प्रकारचे विचार अनेकांनी सांगितले. पण शंकराचार्यांनी ते अत्यंत गोड अशा गीतात सांगितले, ते आपल्यापैकी खूप लोकांच्या तोंडात आहे, म्हणून त्याचे उदाहरण दिले. "जग मिथ्या आहे, आणि ऐहिक बाबतीत काहीच अर्थ नाही" असे सांगणार्‍यांपैकी त्यांचे भाषामाधुर्य, भाषाप्रभुत्व आणि तर्कमंडन सर्वोत्तम आहे, म्हणून त्या दुसर्‍या चर्चेत हे उदाहरण घेतले. आता त्यांनी दमदाटी केली की नाही याबाबत कथा आता काहीशा दंतकथाच आहेत. मंडनमिश्राला हरवल्यानंतर त्याची चांगलीच खरड काढली अशी दंतकथा (शंकराचार्य यांना शिवाचा अवतार मानणारे) शिवभक्त मोठ्या चविष्टपणे सांगतात. (हा भाग शिवलीलामृतात आहे का - नीट आठवत नाही.) माझ्या मते बहुतेक आचार्यांनी खुद्द दमदाटी केली नसावी. पण कुंभमेळ्याच्या वेळेला त्यांच्या साधूंचे चाळे पाहिले, तर त्यांच्या परंपरेने दमदाटी केली असेल असे कोणी सांगितले, तर अगदीच काही नवल वाटणार नाही. इथे सहजराव "नारीस्तनभर..." वरून वेगळा विषय हाताळायला घेत आहेत असे वाटते.

In reply to by धनंजय

विकास गुरुवार, 10/04/2007 - 02:50
>>>इथे सहजराव "नारीस्तनभर..." वरून वेगळा विषय हाताळायला घेत आहेत असे वाटते. सहजरावांच्या चर्चेचे मूळ हे शंकराचार्यांवर आधी चालू केलेल्या चर्चेत असल्याने त्याचा संदर्भ मी दिला. म्हणून वरील संदर्भ देत पुढे शंकराचार्य सामान्यांना उद्देशून म्हणले नसावे या अर्थी म्हणाले, म्हणून सुरवात ही एकंदरीत आपल्या संपूर्ण लेखासंदर्भातील वाटली... >>>पण शंकराचार्यांनी ते अत्यंत गोड अशा गीतात सांगितले, ते आपल्यापैकी खूप लोकांच्या तोंडात आहे, म्हणून त्याचे उदाहरण दिले. तेच आमचे म्हणणे आहे. त्यांनी गोड गीतात सांगीतले. नव्हे त्यांनी नुसते काव्य रचले. त्याचे गीत एम एस सुब्बालक्ष्मीमुळे झाले आणि आमच्या सारख्यांना ते भावले. तीच कथा ज्ञानेश्वरांच्या, तुकोबाच्या आणि इतरांच्या अभंगांची . त्या संदर्भात इतकेच म्हणणे आधी आंणि आत्त्ताही आहे, की त्यांनी जे काही केले ते पारमार्थीक होते राजकीय अथवा सामाजीक ढवळाढवळ नव्हती. उ.दा. पृथ्वीला गोल म्हणावे का नाही किंवा (तुकोबाच्या बाबतीत) शिवाजीने अफझलखानास कसे मारावे हे ते सांगत बसले नाहीत... >>>मंडनमिश्राला हरवल्यानंतर त्याची चांगलीच खरड काढली अशी दंतकथा (शंकराचार्य यांना शिवाचा अवतार मानणारे) शिवभक्त मोठ्या चविष्टपणे सांगतात. दंतकथा असेल नसेल पण, "चांगली खरड काढली" हा शब्दप्रयोग जरा अयोग्य वाटला. कारण मंडनमिश्र आणि शंकराचार्यांचा वादविवाद झाला होता. त्यात दमदाटीचा प्रश्न उद्भवत नाही. आपल्यास अर्थातच माहीत असेल पण इतरांसाठी थोडक्यातः मंडनमिश्रांचे गुरू कुमरील भट्टांकडे अद्वैत आणि पूर्वमिमांसा या दोन विचारधारांवरून "डिबेट" करायला तत्कालीन हिंदू प्रथेप्रमाणे शंकराचार्य गेले होते. तेंव्हा कुमरील भट्टांनी मंडनमिश्र त्यांच्याशी वादविवाद करेल असे सांगीतले. त्याची (मंडनमिश्राची) पत्नी ही "रेफरी" झाली. अनेक दिवस झालेल्या चर्चेत शंकराचार्य जिंकले. पण त्यांचा विजय तीने निर्विवाद ठरवला नाही कारण ते ब्रम्हचारी असल्याने त्यांना "कामसुत्राचे" ज्ञान नाही. तेंव्हा पुढची दंतकथा अशी आहे त्यांनी एका मेलेल्या राजामधे कायाप्रवेश करून याविषयाचे ज्ञान करून घेतले. मग परत दोघांचा वाद झाला आणि त्यात मंडनमिश्राने हार मान्य केली आणि त्यांचे शिष्यत्व पत्करले. असो. या गोष्टिवरूनपण लक्षात काय येते की त्यांचे पारामार्थीक ज्ञान आणि ज्याला प्रबंध - थिसीस म्हणता येईल त्या वेदांताचा आणि शंकराचार्यांचे आध्यात्मिक श्रेष्ठत्व आंधळेपणाने कोणी तेंव्हा मान्य केले नव्हते. त्यांना त्याचे सध्याच्या भाषेत "प्रेझेंट" करून वैचारीक वादविवादात यशस्वी करून दाखवावे लागले. त्यांनी कुणावर तलवार उपसली नाही की स्वतःच्या गणंगांना कुणाच्या अंगावर सोडले नाही. >>>पण कुंभमेळ्याच्या वेळेला त्यांच्या साधूंचे चाळे पाहिले, तर त्यांच्या परंपरेने दमदाटी केली असेल असे कोणी सांगितले, तर अगदीच काही नवल वाटणार नाही. त्या साधूंचे कोणी समर्थन करत नाही की भलतासलता मान देत नाही. बर "त्यांचे साधू" असे म्हणताना त्यांच्या पिठांचे सध्याचे उत्तराधिकारी तरी कुंभमेळ्यास जाऊन अथव इतरत्र चाळे करताना पाहीले तरी नाही आहे. नाहीतर प्रसिद्धीमाध्यमे काही निवांत बसली नसती....

In reply to by विकास

धनंजय गुरुवार, 10/04/2007 - 03:52
ते कधीतरी वाचायचे आहे, पण जरा बॅकबर्नरला टाकले आहे. त्यामुळे लगेच व्यासंगपूर्ण उत्तरे देता येणार नाहीत. > त्यांनी कुणावर तलवार उपसली नाही की स्वतःच्या गणंगांना कुणाच्या अंगावर सोडले नाही. हे बरोबर आहे. > त्यांच्या पिठांचे सध्याचे उत्तराधिकारी तरी कुंभमेळ्यास जाऊन अथव इतरत्र चाळे गैरसमजाबद्दल दिलगीर. इथे त्यांच्या पीठाधीशांचा उल्लेख करायचा नव्हता, दहा आखाड्यांतल्या साधूंचा करायचा होता. > "चांगली खरड काढली" हा शब्दप्रयोग जरा अयोग्य वाटला. या दंतकथेच्या अनेक आवृत्ती आहेत. पैकी एकात मंडनमिश्र सरस्वतीला दारूच्या घड्यात बुडवून तिच्याकडून वेद वदवून घेत पडद्यापाठीमागून शंकराचार्यांशी वाद घालत होता, शंकराचार्यांनी सरस्वतीला पराभूत करून पडदा दूर करून दारुड्या मंडनमिश्राची कानउघडणी केली, अशीही दंतकथा आहे. ही दंतकथा मला मान्य नाही हे वर सांगितलेच आहे, पण त्या परंपरेत दुसर्‍या परंपरांविषयी कधीकधी भयंकर आकस दिसून येतो, हे जरूर सांगायचे आहे. > उ.दा. पृथ्वीला गोल म्हणावे का नाही... इथे तर खरेच शांकरभाष्य वाचावे लागेल मला. पण थोडेफार उल्लेख देतो. त्याविषयी तपशील मात्र कोणी जाणकाराने द्यावेत. ब्रह्मसूत्रांवरील भाष्यात, सांख्य "जड प्रकृती आहेत" म्हणतात, त्याचे उत्तर तशी नाही असे देताना, वैशेषिकांना त्यांचे अणू खरे नाहीत वगैरे सांगताना, शंकराचार्यांना वैज्ञानिक बाबतींबद्दलच बोलायचे होते असे दिसून येते. प्रलयाच्या काळी अणू अमुकतमुक प्रकारे हलू शकणार नाहीत असाही त्या ठिकाणी शंकराचार्यांचा वाद आहे. हे थोडेफार "पृथ्वी गोल आहे की नाही"च्या दिशेने जाते. खुद्द पृथ्वीच्या गोलाकाराबद्दल त्यांचे काही मत होते की नाही ते माहीत नाही. > तुकोबा तुकोबा हे अद्वैतवादी किंवा संन्यासवादी किंवा इहलोक-असत्य-वादी होते हे मान्य नाही. तुकोबांना सामाजिक स्थितीविषयी मते नव्हती हेही पटत नाही. परत याचे उत्तर कोणी वारकरी पंथातला अभ्यासक माझ्यापेक्षा चांगले देईल.

In reply to by धनंजय

विकास गुरुवार, 10/04/2007 - 04:34
>>>तुम्ही तर मला शांकरभाष्यच वाचायला लावणार! ते कधीतरी वाचायचे आहे, मला आपल्या व्यासंगावर विश्वास आहे, त्यामुळे (वाचून झाल्यावर,) आपले समतोल विचार वाचायला नक्कीच आवडतील. >>>पण त्या परंपरेत दुसर्‍या परंपरांविषयी कधीकधी भयंकर आकस दिसून येतो, हे जरूर सांगायचे आहे. हे मान्य आहे आणि त्यात काही नाविन्य नाही. आपल्यास अमेरिकेतील "ऍकेडेमीक रायव्हलरी" कशी असते ते माहीत असेलच. हा मानवी स्वभाव आहे आणि तो कुठेही तसाच राहणार! असे म्हणताना मी काही अशा वागण्याचे समर्थन करत नाही पण वस्तुस्थिती म्हणून सांगतो. त्यात शंकराचार्यांनी एकीकडे बुद्धाच्या विचारांना अप्रत्यक्ष आव्हान देत एका अर्थी अद्वैतरूपात त्याच पद्धतीचे विचार आणले (कदाचीत फरक असेल तर तो निर्वाणावस्थेत कारण बुद्धाला पुनर्जन्म मान्य नव्हता तर शंकराचार्यांच्या "पुनरपी जननम.." ओळी आपणच वर उल्लेखल्या आहेत. परीणामी त्यांना होणारा विरोध हा प्रस्थापितांचा होता. या संदर्भात मला विवेकानंदांचे शब्द आठवतातः त्यांनी म्हणले होते की कुठल्याही नव्या विचाराला तीन टप्प्यांमधून जावे लागते: "sheer indifference, severe opposition and then broad acceptance". जे विचार ह्या तीन तप्पे पार करून राहतात ते दूरगामी राहू शकतात. >>आता जरा खुलासा: खुद्द पृथ्वीच्या गोलाकाराबद्दल त्यांचे काही मत होते की नाही ते माहीत नाही. हे म्हणायचे माझे कारण होते, की ज्या प्रकारे चर्चने पृथ्वी सपाट आहे ह्या त्यांच्या अंधश्रद्धेचा भडीमार करून २० व्या शतकापर्यंत गॅलीलीओला त्याच्या (पृथ्वी गोल आहे हे म्हणण्याच्या) पापातून मुक्त झाल्याचे मान्य केले नाही तसे काही शंकराचार्यांचे धर्मपिठ वागल्याचे ऐकीवात नाही. अगदी ज्ञानेश्वर भावंडांच्या मुंजीच्या वादात पण शंकराचार्य कधी पडल्याचे ऐकले तरी नाही...जे काही झाले ते पैठणच्या कर्मठांपुरतेच मर्यादीत राहीले. अशी बरीच उदाहरणे देता येतील पण आपण आधी म्हणल्याप्रमाणे "नारीस्तनभर..." या मूळ विषयापासून (विषय - हा शब्द कुठल्याही अर्थाने!) दूर जाईल म्हणून येथेच माझा खुलासा थांबवतो!

In reply to by धनंजय

चित्रा गुरुवार, 10/04/2007 - 05:44
तुमच्याशी वाद घालायचा नाही, ही चर्चा मूळ मुद्द्यावरून बरीच भरकटते आहे - पण तरी - पाहि म्हणजे "वाचव" भाषांतरात "वाचव" याअर्थी "protect" हा शब्द आला आहे. तुमचे म्हणणे वरील भाषांतर पण शब्दांच्या दृष्टीने ठीक नाही मान्य केले तरी - जर वरच्या भाषांतरातले me काढून टाकले तरी "मला" वाचव असाच अर्थ निघतो. Oh God, protect -- from this troublesome world where one has to be born again and again, die again and again, and fall into the womb of a mother again and again, and take -- to the other shore. शंकराचार्य मधेच "दुसर्‍याला वाचव" ("माफ कर" - येशूप्रमाणे) म्हणत नसावेत! ते = तुझी/तुझा असा सरळ सरळ "तू"चा उल्लेखच आहे. हे मान्य. पण आपले एक सदस्य "तो" नाही का असा त्रयस्थासारखा स्वत:चा उल्लेख करीत? ! या सर्व गोष्टी स्तोत्र म्हणणारा स्वतःशी मनन करत म्हणत असेल असा तुम्ही वाटल्यास अर्थ लावू शकता, एक आध्यात्मिक विचार म्हणून तो ठीकच आहे. एवढ्यावर आपण सहमत आहोत हे पण खूप आहे. मी काही कसली तज्ञ वगैरे नाही, तुटपुंज्या ज्ञानावर उगाच काहीतरी लिहीण्यात अर्थ नाही हे मलाही माहिती आहे. पण तसे कोणाचे ज्ञान इथे पूर्ण आहे? ! माझे मत या सर्वावर एवढेच आहे की गांधीजींच्या विचारांवर न समजून घेता जशी टीका होते, तसाच काहीसा प्रकार शंकराचार्य वगैरेंवरून होत असावा. असेच गीतेचे. एक पुल देशपांडे तुझे आहे.. मध्ये म्हणाले म्हणून कोणी गीता वाचलीच नाही, गीताईसुद्धा नाही. या मोठ्या अधिकारी लोकांचे आपण काही वाचलेले नसते, कोणी सांगते म्हणून विश्वास ठेवायचा हे करण्यापेक्षा जे काही भाषांतर आहे ते वाचल्यास निदान भावार्थ तरी कळेल यामुळे ते भाषांतर इथे दिले होते. त्याच्यातले पाठभेद/श्लेष मला कळत नाहीत, पण जसा जमेल तसा अभ्यास तर चालू ठेवायलाच पाहिजे नाही का? तसेच शंकराचार्य इतरही बरेच काही सांगत असतील, त्यांचे सर्व आपण ऐकतो का? मग एवढेच एक जर ऐकले असेल तर तो लोकांच्या बुद्धीचा जास्त दोष आहे असे मी म्हणेन.

In reply to by चित्रा

धनंजय गुरुवार, 10/04/2007 - 12:58
तुमची वृत्ती खरोखर अभ्यासक आहे. त्यामुळे तुम्ही ते इंग्रजी भाषांतर सोडून शक्यतोवर एखादे चांगले मराठी भाषांतर (म्हणजे शब्द-शब्द समजावून सांगणारे वगैरे) वापरावे असे वाटते. इंग्रजीच्या काही व्याकरणविषयक लकबी संस्कृताला लागू नाहीत. तुम्ही ज्या खोल रीतीने अभ्यास करत आहात त्या दृष्टीने पाहता त्या दुव्यावरील भावार्थ/भाषांतर खूपच मोघम आहे. त्यात मुळातल्यापेक्षा इतके फरक आहेत, की भाषांतरकर्त्याची स्वतंत्र प्रतिभा त्याच्यात उतरली आहे, असे म्हणता येईल. > हे मान्य. पण आपले एक सदस्य "तो" नाही का असा त्रयस्थासारखा स्वत:चा उल्लेख करीत? ! तुमचे म्हणणे विचार करण्यासारखे आहे. शंकरांनी रचलेली अनेक स्तोत्रे महाजालावरती उपलब्ध आहेत. आपल्या इथल्या "तो." सारखे शंकराचार्य स्वतःचा "तू"म्हणून उल्लेख एक वैयक्तिक लकब म्हणून करतात का - हे अभ्यास करण्यासारखे आहे. शिवाय त्यांच्या शिष्यपरंपरेत सांगितलेल्या या स्तोत्राविषयीच्या कथेच्या संदर्भाचाही जरूर विचार करावा. > तसेच शंकराचार्य इतरही बरेच काही सांगत असतील, त्यांचे सर्व आपण ऐकतो का? > मग एवढेच एक जर ऐकले असेल तर तो लोकांच्या बुद्धीचा जास्त दोष आहे असे मी म्हणेन. फार उत्तम विचार. या बाबतीत एक चांगली गोष्ट आहे, की शंकरांनी खूप काही वैचारिक लिहिलेले आहे, ते अजून उपलब्ध आहे. त्यामुळे एखाद्या पाठभेदामुळे त्यांचे विचार चुकीचे कळले असे व्हायची शक्यता खूप कमी आहे. कारण त्यांचे अन्य वैचारिक साहित्य उपलब्ध आहे, त्याच्यावरून ताळा करून घेता येईल. तुमच्या अभ्यासाला माझ्या शुभकामना आहेत. हल्ली आपल्या संस्कृतीतल्या अन्य ग्रंथांकडे माझे अधिक लक्ष वेधले गेले असल्यामुळे शंकरांचे ग्रंथ मी लगेच अभ्यासायला घेणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जसे जसे अभ्यासातून कळत जाईल, तसे तसे ते तुमच्याकडून वाचायची उत्सुकता आहे.

लिखाळ Wed, 10/03/2007 - 23:31
नमस्कार, अश्या विषयांवर खुलेपणाने लेखन आणि चर्चा मराठी संकेतस्थळांवर या पूर्वी झाली नसावी आणि त्यामुळे वैचारिक लेखन आणि वाचन करणारे सदस्य खूष झाले असावेत असा कयास आहे. अश्या (तथाकथित) 'ना़जूक' विषयावर आपण लेखन केलेत हे अभिनंदनीयच. (मागे मनोगतावर कमी कपडे आणि बळजबरी यावर चर्चा झाली होती.) यनावाला म्हणतात त्याप्रमाणे, >>५/ बाकी लेखांत आणि प्रतिक्रियांत व्यक्त झालेली मते ही आधुनिक पुरोगामी समाजातील मान्यता प्राप्त विचारांनुसारच आहेत. लेख थोडा विस्कळित वाटला. पण विचार चांगलेच आहेत. इस्लामी राजवटीमध्ये स्त्रीयांच्या कपड्यांवर बंधने आली आहेत का? म्हणजे त्यांनी लादलेले नियम म्हणून अथवा त्यांनी पळवून नेवू नये म्हणून. यावर कोणी तज्ञाने खुलासा करावा ही विनंती. संतांनी आणि विद्वानांनी कोणी कसे वागावे यावर केलेली भाष्ये अनेक ठिकाणी दिसतात. सामान्य माणसाने समाजात कसे वागावे आणि रोजचा व्यवहार करीत असताना परमार्थात प्रगती होण्यासाठी काय करावे याबद्दल अनेक गोष्टी दिसतात. खरेतर भारतात सामान्य माणसाने व्यवहारात (संसारात) राहून परमार्थाकडे नजर ठेवून वागावे अशीच संतांची शिकवण दिसते. त्या पुढे जावून जे मुमुक्षु आहेत, ज्यांच्या मनात परमार्थप्राप्तिची ओढ निर्माण झाली आहे त्यांनी कसे वागावे हे सुद्धा दिसते. पुढे सिद्धावस्थेतल्या माणसाचे वागणे कसे असते त्यावर सुद्धा भाष्य दिसते. असे असता आपण जे वाचतो आहोत ते त्या संताने नक्की कोणाला सांगितले आहे ते आपल्याला लागू आहे का? याची शहानिशा करणे आगत्याचे ठरते. अवांतर : 'सूचना' खास आहे :) --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

प्राजु गुरुवार, 10/04/2007 - 00:59
पण खर्‍या अर्थाने सूखी व्हायचे असेल तर मात्र जोडीदाराला सुखी करावे लागेल. आज एखाद्याने तुमच्याकडे जर १०० रु मागीतले व तुमचा स्वतःचा अत्यावश्यक खर्च वगळता तुमच्याकडे १०० रु शिल्लक असतील तरच तुम्ही ते देऊ शकता. सुखाचे तेच आहे. जर आपल्याकडे स्वतःजवळ सुख नसेल तर दुसर्‍याला काय देणार? आयुष्याच्या सुरवातीला स्वतःसाठी सुख मिळवा व जोडीदार मिळाल्यावर त्याला/तिला सुख द्या. मगच ती व्यक्ती तुम्हाला देऊ शकेल. हे मात्र लाख बोललात. अगदी खरं आहे हे. लेख छान आहे. विचार करायला लावणारा आहे. - प्राजु.

शिल्पा ब Wed, 05/26/2010 - 09:12
लेख आणि चर्चा दोन्ही वाचण्याजोग्या आहेत...मधेच एकदम संस्कृतचे आणि शंकराचार्यांबद्दल शिक्षण झाले :-) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
लेखनविषय:
लेखनप्रकार
(सूचना - अपघाती लिखाण, धोकादायक अशुद्धलेखन पूढे. चिकित्सेचा काळा चष्मा काढा अपघात टाळा. तसेच लेखातील भाषा "फक्त प्रौढांसाठीच" हा इशारा. आक्षेपार्ह वाटणारं असेल तर कृपया येथूनच परत फिरा.) गेल्या काही दिवसात संस्कृत, संस्कृती ह्यावरून काही चर्चा होतीय. प्राचीन भारतात प्रगती, ऐहीकसूख वगैरे वगैरे. अजून एका चर्चेत स्त्रीवाद, समानता, लैंगीकता, विचारस्वातंत्र्य, प्रकटन, मु़क्तभावनाविष्कार वगैरे वगैरे. एका आचार्यांनी सांगीतलेल्या श्लोकावरून सूचलेले अजून एक स्फूट.

गांधी जी

विकास ·

सर्किट Tue, 10/02/2007 - 11:23
खरंच, ही कढी गेल्या दोन वर्षांपासून तशीच बाहेर ठेवलेली आहे. आता कितीही उकळले तरी तिला ऊत येणार नाही. ताजी कढी बनवतोय. "शत्रूचा शत्रू हा आपला मित्र" ह्या नेताजींच्या शिकवणीनुसार भारताने ओसामा बिन लादन ला भारतरत्न द्यावे म्हणून. नेताजींनी हिरोहिटो आणि हिटलरला रेकमेंड केले असतेच की नाही? - सर्किट

सहज Tue, 10/02/2007 - 11:42
ब्रिटिशांचे शाप लागले म्हणायचे गांधीजींच्या भारताला. असो शिर्षक "२ ऑक्टोबर - उकळी आली कढीला" किंवा "२ ऑक्टोबर - पुन्हा उकळी" विकासराव मानले बुवा सगळे दिवस बरोबर लक्षात ठेवता तुम्ही. ----------------------------------------------------------- सबको सन्मती दे भगवान!

In reply to by सहज

विकास Tue, 10/02/2007 - 21:13
>>>विकासराव मानले बुवा सगळे दिवस बरोबर लक्षात ठेवता तुम्ही. अहो असे आहे की काही असामान्य व्यक्तींचे काही वर्तन पटले नाही म्हणून त्यांची असामान्य होण्यातली जिद्द मला भावते. मी काही गांधीवादी नाही की फक्त लताभोक्ता नाही.. पण लता असोत अथवा गांधी, त्यांच्यातील न पटणार्‍या आपल्यास वाटणार्‍या अवगुणांसहीत पण त्यांचे असामान्यपण कमी होते असे वाटत नाही... "दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल..." वगैरे म्हणणे म्हणजे आचरटपणा आणि इतर स्वातंत्र्यसैनीकांवर राजकीय आणि सामाजीक अन्याय /द्वेषपण वाटतो. तरी देखील गांधीचे पहा, आत्तचा नवीन शब्द "Nest Returned Indian" (NRI)... वयाच्या ४६-४७ व्या वर्षी अफ्रिकेतून येतो आणि एक राष्ट्रीय आंदोलन तयार करतो. ही गोष्ट सामान्य खचीतच नाही. अशा व्यक्तींबद्दल वर्षातून एकदा काहीतरी नवीन माहीती नक्की मिळू शकते असे वाटते. बाकी राहीले त्यांनी केलेल्या चुका आणि त्यांची हत्या (का वध? फरक माहीत असेल तर ह. घ्या.) यावर सतत लिहीणे चाल्तेच. ते होऊ नये इतकेच वाटते. अवांतरः कदाचीत एक वेगळा विषय होऊ शकेल, पण अशा असामान्य व्यक्ती ज्यांचे वागणे, भले कधी अपयश आले असले तरी निर्विवाद त्यांच्या कार्यात अचूक होते, ज्यांची वैचारीक ठेवण अतिशय स्पष्ट होती अशा हाताच्या बोटावर मोजता येतील अशाच व्यक्ती असतील - त्यातील मला कायम ज्यांच्या बद्दल आदरयुक्त अचंबा वाटतो त्या म्हणजे शिवाजी, टिळक, विवेकानंद इतक्याच पटकन आठवतात. (सावरकर आवडतातच पण त्यांचे वागणे पण बर्‍याचदा भावनेच्या आहारी झाले होते असे वाटते).अमेरिकेच्या बाबतीत लिंकन आणी जेफरसन आहेत. स्वतःच्या राष्ट्राचा स्वार्थ १००% डोक्यात ठेवला आणि स्वतःचा गुडीगुडीपणा नेहेरूंसारखा वापरला पण देशाला मोठे करायला, असे मला क्लिंटनबद्दलपण वाटते (त्याचे इतर उद्योग सोडून द्या).

In reply to by विकास

सर्किट Wed, 10/03/2007 - 00:55
विकासराव, आपले म्हणणे बहुतांश पटले. ते इतके संतुलित आहे, की न पटण्यासारखे काहीच ठेवले नाही तुम्ही. मिट रॉमनीची जागा घ्यायचा विचार आहे का ? (ह. घ्या.) गेली दीड वर्षे क्रांतिकारकांच्या प्रत्येक जयंती पुण्यतिथीला "मानवतेच्या पुजार्‍याची निंदा" हे तेच तेच दळण दळणार्‍या "इतिहासकारांचे" लिखाण वाचल्यावर तर आपला प्रतिसाद इज अ ब्रेथ ऑफ फ्रेश एअर ! - सर्किट

In reply to by विकास

मी काही गांधीवादी नाही की फक्त लताभोक्ता नाही.. पण लता असोत अथवा गांधी, त्यांच्यातील न पटणार्‍या आपल्यास वाटणार्‍या अवगुणांसहीत पण त्यांचे असामान्यपण कमी होते असे वाटत नाही... पुर्णपणे सहमत. "Nest Returned Indian" (NRI)... वयाच्या ४६-४७ व्या वर्षी अफ्रिकेतून येतो आणि एक राष्ट्रीय आंदोलन तयार करतो. ही गोष्ट सामान्य खचीतच नाही. अशा व्यक्तींबद्दल वर्षातून एकदा काहीतरी नवीन माहीती नक्की मिळू शकते असे वाटते. चला एन आर आय ला एक वेगळेच परिमाण दिल्याने या शब्दाकडे पहाण्याचा कुत्सीत देशीपणा जरा सौम्य होईल. (सावरकर आवडतातच पण त्यांचे वागणे पण बर्‍याचदा भावनेच्या आहारी झाले होते असे वाटते). सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध वाचल्यावर मात्र तसे वाटत नाही. " ने मजसी ने परत मातृभूमीला" ऐकताना मात्र त्यांच कवित्व भावतं. प्रकाश घाटपांडे

शिळी कढी म्हणजे नक्की कोणची? - उत आणणे याचा अर्थ पुनरुज्जीवन करणे असा घेतला तरी चव कशी लागते हे मह्त्वाचे. आमचेकडे रारापोब ( राज्य राखीव पोलिस बल गट [क्र. १ व २ पुण्यात] ) S R P F मध्ये मेस मधील आमटी वा भाजी बराकीत 'तडका' ( इन्स्टंट फोडणी )देउन खाल्ली जाते. तरच ती खाणे सुसह्य होते. बलगटा ला आम्ही 'बैलगट' म्हणत असू. ( उतलेली शिळी कढी आवडणारा) प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

सर्किट Tue, 10/02/2007 - 12:05
कालची शिळी कढी आज छान लागते. पण दर जयंती, पुण्यतिथीला तीच तीच शिळी कढी खाता येईल का? बुरशी देखील आली आहे तिला आता. पोलिसांना देखील ती खाणे सुसह्य होणार नाही. मग कितीही तडका द्या. असो, एक वचन आठवले: कर्तृत्ववान लोकांना दैवत्व देऊन आपण त्यांच्यावर आणि स्वतःवर खूपच अन्याय करत असतो. कारण त्यामुळे हे कर्तृत्व आपल्यालाही करणे शक्य आहे, हा विश्वासच नाहीसा होतो. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कर्तृत्ववान लोकांना दैवत्व देऊन आपण त्यांच्यावर आणि स्वतःवर खूपच अन्याय करत असतो. गांधींकडे आपण 'माणुस' म्हणून न पहाता 'महात्मा 'म्हणुन पहातो. "माणूस" म्हणुन पाहिले तर ते महान वाटतात. भले त्यांच्य विचारांशी सहमत असो वा नसो. प्रकाश घाटपांडे

विकास Tue, 10/02/2007 - 16:49
गांधींच्या ऐवजी कढी वरील भाष्ये वाचून ही "कढी जयंती" आहे असे वाटले! अहो हा ड्राय डे आहे तेंव्हा कढी साठीपण ड्राय डे च केला :) गांधींचे नाव आले की फाळणी, हिंदू-मुसलमान, नथूराम,इत्यादी तत्कालीन विषयांवर चर्चा होते. राऊत यांचा अग्रलेख वाचताना तो वेगळ्या पद्धतीने लिहीलेला असल्याने त्याबाबत काय वाटले ते विचारले होते! बाकी सर्कीटसाहेबांचे - त्यांनी सांगीतलेले - वचन मात्र १००% बरोबर आहे/पटले. त्याच पद्धतीने कायम म्हणले जाते की थोर माणसांचा पराभव हे त्याचे फॉलोअर्सच करतात.

In reply to by विकास

सर्किट Tue, 10/02/2007 - 23:28
सर्कीटसाहेबांचे - त्यांनी सांगीतलेले - वचन मात्र १००% बरोबर आहे/पटले. त्याच पद्धतीने कायम म्हणले जाते की थोर माणसांचा पराभव हे त्याचे फॉलोअर्सच करतात. हे वचन हार्वर्ड विद्यापीठातील चार्ल्स विली ह्यांचे आहे. डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ह्यांच्या संदर्भात त्यांनी म्हटले होते: By idolizing those whom we honor, we fail to realize that we could go and do likewise. As I have said on many occasions, honoring Martin Luther King Jr. would be dishonorable if we remember the man and forget his mission. For those among us who believe in him, his work now must become our own. - सर्किट

प्राजु Tue, 10/02/2007 - 18:58
कर्तृत्ववान लोकांना दैवत्व देऊन आपण त्यांच्यावर आणि स्वतःवर खूपच अन्याय करत असतो. हे अगदी खरे आहे. हा लेख वेगळ्या संदर्भाने लिहिला आहे यात काही शंकाच नाही. लेखही चांगला आहे. पण मी गांधी वादी नाही. अहिंसेच्या मार्गाने जाणारे तत्वज्ञान सांगून गांधीजीनी भारतीय नागरिकाला बुळा बनवला... समोरच्याचा उगारलेला हात रोखता येण्याइतकी हिम्मत त्यांच्या तत्वज्ञानातून नाही मिळाली. उलट एका गालावर मारले तर दुसरा पुढे करणे हिच शिकवण सर्वसामान्यांना मिळाली आणि म्हणूनच कदाचित जे आधी होऊ शकले असते ते होण्यासाठी १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस उजाडावा लागला... नथूरामने गोळी झाडली ती 'गांधी 'या वृत्तीवर... गांधी या व्यक्तिशी त्याचे काही वैयक्तिक भांडण नव्हते. हे माझे स्वतःचे मत आहे.... - प्राजु.

In reply to by प्राजु

सर्किट Wed, 10/03/2007 - 01:04
"ट्रिव्हियलायझेशन ऑफ हिस्टरी" या वृत्तीचा उत्कृष्ह्ट नमुना म्हणजे हा प्रतिसाद. इतिहास हा नेहमी सरळ रेषेतच जात असतो अशी बाळबोध भावना मनात असली, की ही वृत्ती निदर्शनास येते. - सर्किट

In reply to by प्राजु

नथूरामने गोळी झाडली ती 'गांधी 'या वृत्तीवर... गांधी या व्यक्तिशी त्याचे काही वैयक्तिक भांडण नव्हते. हे माझे स्वतःचे मत आहे.... ती गोळी मात्र शरीराला लागली. विचारांना नव्हे. वृत्तीवर गोळी झाडताना ती विचारांचीच हवी. वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर त्या विचारांचा स्त्रोत असलेला मेंदू नष्ट करण्यासाठी शरीरावर गोळी झाडावी लागली. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

टग्या Wed, 10/03/2007 - 10:36
>वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर त्या विचारांचा स्त्रोत असलेला मेंदू नष्ट करण्यासाठी शरीरावर गोळी झाडावी लागली. वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर??? मुळात असा प्रयत्न तरी केला होता काय??? प्रतिसाद आवडला!

In reply to by प्रकाश घाटपांडे

सर्किट Wed, 10/03/2007 - 11:09
वैचारिक प्रतिवाद कोण करतो ? ज्याचा स्वतःच्या विचारांवर ठाम विश्वास असतो तो. जेव्हा स्वतःच्या विचारावरचा विश्वास संपतो, तेव्हा मानव हिंसेची कास धरतो. गांधीजींनी अहिंसेचा मार्ग धरला, कारण त्यांचा त्यांच्या विचारांवर विश्वास होता, म्हणून. - (वैचारिक) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण Wed, 10/03/2007 - 11:14
पण हिंसा हाच ज्यांचा विचार आहे त्यांनी हिंसा केली तर त्यांचा त्यांच्या विचारावर असलेला विश्वास अधिकच दृढ होत नाही का?

In reply to by आजानुकर्ण

सर्किट Wed, 10/03/2007 - 11:36
हिंसा हाच विचार असणारे मानवी मानसशास्त्रात मनोरुग्ण ठरतात. नथूराम मनोरुग्ण होते, असे आपल्याला म्हणायचे आहे काय ? - सर्किट

In reply to by प्रकाश घाटपांडे

विकास Wed, 10/03/2007 - 16:09
>>>ती गोळी मात्र शरीराला लागली. विचारांना नव्हे. वृत्तीवर गोळी झाडताना ती विचारांचीच हवी. वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर त्या विचारांचा स्त्रोत असलेला मेंदू नष्ट करण्यासाठी शरीरावर गोळी झाडावी लागली. याबाबत सावरकरांच्या तोंडचे एक वाक्य वाचल्याचे आठवले. त्यांना गांधीहत्येत गोवले होते, तेंव्हा ते म्हणाले होते की, "(स्वतंत्र भारतात) माझा विरोध हा मी बॅलेट ने नोंदवीन बुलेटने नाही." त्याच बाबतीत त्यांनी नंतर गैरवापर होवू नये म्हणून स्वतःच "अभिनव भारत" चा सांगता समारोप करून बंद करून टाकला. गांधीजींनी पण तेच काँग्रेसच्या बाबतीत म्हणले होते पण आपण सर्व पाहातोच आहोत की काय झाले...

लबाड बोका Tue, 10/02/2007 - 19:07
बौध्द आणि गांधी यांनी भारताचे जे नुकसान केले त्यापुढे मुस्लीम व ब्रिटीशांनी केलेले घाव काहिच नाही. सामान्य माणसाच्या आयुष्यातील लढण्याची उमेद हिरावुन घेणा-या अहिंसेच्या पुजा-यांना नमस्कार (कोपरापासुन)

In reply to by लबाड बोका

तो Wed, 10/03/2007 - 13:22
तुम्हाला गौतम बुद्ध म्हणायचे आहे का? काय नुकसान केले ते कळले तर बरे वाटेल. तो उगाचच 'भारत' काही शेहे वर्षे बौद्धधर्मिय होता अशा भ्रमात आहे. (म्हणजे बहुसंख्य बरे! भारत जसा हिंदूंचा देश असू शकतो, तसा.)

राजे Tue, 10/02/2007 - 23:35
गांधी, ही व्यक्ती नेता अथवा नायक म्हणून किंवा वयक्तीक जिवनामध्ये कशी ही असो पण एक मात्र ह्या व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळे जरुर होते की करोडो संख्येने त्यांचे अनुयायी त्याच्या एका आवाजावर रस्त्यावर येत ही व परत जात ही. ह्यांचे महत्व किती अथवा ह्यांनी काय केले ह्या पेक्षा जास्त महत्वाचे आहे की आजच्या दिवशी ह्यांचा उपयोग कोणी व कसा केला ह्या बद्द्ल लिहण्याचा, कारण आम्ही तुम्ही ज्या समाजामध्ये वावरलो त्यामध्ये गांधीला महात्मा तर बनवले गेलेच पण आपले नशिब की त्यांना विष्णूचा अवतार मानून पुजा चालू केली गेली नाही. पण आपली जी येणारी पिढी आहे ती सर्व गोष्टीचे नित विष्लेशन करुन मग ठरवेल की कोण योग्य होते व कोण नाही, आज तुम्ही आम्ही जितके जमेल तितके लेखन करत राहू, उद्याची जी पिढी आहे ती व्यवस्थीत सर्व काही वाचेल व मगच निर्णय घेईल हा नुस्ताच आशावाद नाही आहे तर विश्वास आहे, कारण जितके आम्ही तुम्ही गांधी विरोधात लिहतो वाचतो आहोत इतके भाग्य आपल्या मागील पिढीला नव्हते हे सर्वजण मान्य करतील. राजे (*हेच राज जैन आहेत)

विकास Wed, 10/03/2007 - 00:08
आजचा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून जाहीर केला आहे. (अर्थात त्याला सर्व राष्ट्रांनी अनुमोदन दिलेले नाही!). त्या निमित्ताच्या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सार्वजानीक सभेपुढे भारतसरकारच्या अधिकृत प्रतिनिधी म्हणून सोनीया गांधींचे भाषण असणार होते. भारतसरकार तर्फे "सोनीयाजी आणि राहूलजी" हे गांधीजींचे नाव रोशन करायला न्यू यॉर्क मधे आले आहेत. त्यांच्याबरोबर परराष्ट्रमंत्री "प्रणव मुखर्जीजी" आणि "आनंद शर्मा जी" पण आलेले आहेत. (मला टूलबार दिसत नसल्यामुळे संपूर्ण लिंक खाली चिकटवत आहे.) http://news.google.com/news/url?sa=t&ct=:ePkh8BM9EwLbwQq0w4CFGFsy8wCSUwbJ/0-0&fp=4702e8778ac19172&ei=o48CR4nCA6GkqwOl8fx3&url=http%3A//timesofindia.indiatimes.com/Sonia_raises_disarmament_issue_at_UN_meet/articleshow/2422950.cms&cid=1121373298&sig2=Ksz7bCjNwFgYifqzNSqUCg

आग्या वेताळ Wed, 10/03/2007 - 00:42
गांधीबाबाला शिव्या घालताय व्हय?कुनी पायतानानं हानत न्हाई म्हनून कायबी कोकलतायसा काय रं? तिच्यायला, बामनांननी माजोरी घातलीया.त्यात हमेशा कोकनी बामनं लई फुडं.. आरं, गांधीबाबा खरा हिंदू व्हता.त्येला कळ्ळं व्हतं खरा हिंदू म्हंजे काय ते. तुमी म्हंतायसा त्यो हिंदू पैल्यापासूनच अहिंसावादी व्हता रं,लेकाच्यांनो. बाबानं फकस्त त्येला तत्त्वज्ञान बनिवलं. त्येला काय खुळा समजता काय रे? तुमच्या सावरकरानं काय क्येलं?बकबक करून काय मिळ्ळं?"हिंदूहृदयसम्राट". कसलं काय?काय बी झालं न्हाई तेच्या हातनं. बोला महात्मा गांधी की जय नाद करायचा न्हाई --------------- मजकूर संपादित : सदर प्रतिसादात अश्लील शिव्या आढळयाने प्रतिसाद संपादित करण्यात आलेला आहे. -मिसळपाव पंचायत

In reply to by आग्या वेताळ

विकास Wed, 10/03/2007 - 01:01
आग्या वेताळ राव, आपल्या प्रतिक्रीयेतील शाब्दीक हिंसा आणि आपण धारण केलेलेे नाव पाहून "हेची फळ काय मम तपाला" असेच त्या महात्मास वाटेल! या चर्चेची सुरवात करताना श्री. भारतकुमार राऊत यांचा जो लेख दिला होता तो याच संदर्भात होता. पण आपण कुठल्याशा कृष्णधवल चष्म्यातून जग पाहात आहात असे दिसतयं.. अशाच वृत्ती पाहून कुसुमाग्रजांची कविता परत परत आठवते ज्यात शिवाजी, टिळक, आंबेडकर, फुले आणि गांधीजी यांचे पुतळे मध्यरात्री आपापल्या व्यथा व्यक्त करायला भेटतात. शिवाजी म्हणतो की मला फक्त मराठ्यांचे समजले जाते, टिळक म्हणतात मला ब्राम्हण, फुले म्हणतात मला फक्त माळ्यांचा तर आंबेडकर खंत व्यक्त करतात की मला फक्त दलीतांचा... गांधीजी बिचारे गप्प असतात. त्यांना इतर पुढारी जेंव्हा विचारतात तेंव्हा ते म्हण्तात, तुम्ही नशिबवान आहात, तुमच्या मागे तुमच्याअ तथाकथीत जाती तरी आहेत, माझ्या मागे फक्त सरकारी भिंती...

In reply to by आग्या वेताळ

राजे Wed, 10/03/2007 - 01:24
तुम्ही नाव देखील आपल्या कार्याला साजेल असेच घेतले आहे, अभिनंदन. तुम्ही आपल्या मुला-बाळाच्या समोर व स्त्रींच्या समोर समाजामध्ये कसे वागत असाल ह्याची शक्यतो तुम्ही चुणुक दाखवली आहे. तुमचे विचार व लेखन पध्दती पाहता तुम्ही एकमेव आहात जो गांधीजींच्या विचारांचा वारसा पुढेच नाहीतर युगे न युगे लोकांच्या समोर मनोगत पासून ठेवण्याचा प्रयत्न करत आहात, तुम्ही जे कोणी आहात तुमच्या सारखा महत्वाचा व्यक्ती येथे नव्हता ह्याचा आनंद आज संपला. मिसळपाव वर व्यक्तीस्वातंत्र आहे हे वाचून होतो पण येथे शिव्या व इतर शब्दांचा वापर देखील मुक्तपणे कोणी ही करु शकतो हे पाहून अत्यंत आनंद झाला. तुमचे देखील स्वागत आहे. ..... दम असेल तर सरळ स्वतःच्या नावाने लेखन करु दाखवा. असे माझ्या सारखे लिहणारे अनेक जण तुम्हाला भेटतील येथे पण तुम्ही कोणाच्या नादी न लागता असेच लोकप्रिय लेखन चालू ठेवावे ही विनंती, सर्कीट साहबांना तुमचा आयपी सापडलाच असेल , काही प्रतिसाद, लेखन अजून करा तुमचा संपुर्ण पत्ताच येथे कोणी ना कोणी ठेवेल ही आशा. राजे (*हेच राज जैन आहेत)

In reply to by आग्या वेताळ

सर्किट Wed, 10/03/2007 - 06:15
हिंदू म्हणजे गांधीबाबाला जे कळले, ते तुमच्या आग्याशब्दांत सांगाल का ? गांधींनी हिंदू ह्या शब्दाची काय व्याख्या केली ? ती प्रचलित व्याख्येला कितपत सहमत होती ? सावरकरांनी असे काय केले, की त्यांना हल्लीचे घरगुती क्रांतीवीर हिंदुहृदय सम्राट म्हणतात ? असे सगळे छान लिहा. - (देशस्थ-ऋग्वेदी-ब्राह्मण-हिंदुहृदयसम्राट) सर्किट

In reply to by आग्या वेताळ

प्रमोद देव Wed, 10/03/2007 - 07:54
मजकूर संपादित : सदर प्रतिसादात अश्लील शिव्या आढळयाने प्रतिसाद संपादित करण्यात आलेला आहे. -मिसळपाव पंचायत मूळ प्रतिसाद मी वाचलेला नाहीये.तरीही वरचा शेरा पाहून आश्चर्य मात्र वाटले.

In reply to by प्रमोद देव

शिव्या आढळल्यामुळे प्रतिसाद संपादित केला हे ठिक झाले , पण काही तास तरी सन्माननीय मिसळप्रेमीने काय लिहिले हे वाचकाला कळू दिले पाहिजे असे वाटते ! अर्थात मिसळपाव पंचायतीने घेतलेला निर्णय योग्यच असेल आणि आम्ही त्याचे (निवडणूकीपर्यंत)समर्थन करतो. पण गावकरी लोकांनाही कळू द्या राव ! गावातल्या कोणता कच-याची विल्हेवाट लावली आहे म्हणून ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रमोद देव

सर्किट Wed, 10/03/2007 - 11:12
श्री. वेताळ ह्यांचा मूळ प्रतिसाद मी वाचला होता. त्यात मला तरी आक्षेपार्ह असे काहीही आढळले नाही, म्हणजे "आयमायच्या" शिव्या नव्हत्या. तरीही हा प्रतिसाद संपादित झाला ह्याबद्दल खेद होतो. निवडणुकातील उमेदवारांना असे प्रतिसाद आपण संपादित कराल का, असा प्रश्न विचारायला हवा. - सर्किट

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर गुरुवार, 10/04/2007 - 00:46
खरे आहे. वेताळ यांचा प्रतिसाद वाचला नसला तरी तो संपादित झाला याबद्दल खेद वाटतो. वेताळाचा प्रतिसाद काय होता हे मलाही माहिती नाही, पण काय रे आजानुकर्णा, वेताळचा प्रतिसाद तू वाचला नाहीस ना? मग तुला खेद कशाचा वाटतो?? ज्या अर्थी तो संपादित झाला आहे त्या अर्थी पंचायत समितीला त्यात काहीतरी आक्षेपार्ह वाटले असणार म्हणूनच तो संपादित केला गेला ना? मग तुला खेद कशाचा वाटतो?? तू स्वतः पंचायत समितीवर आहेस आणि असं असताना पंचायत समितीपैकीच (इतर चौघांपैकी कुणीतरी) तो प्रतिसाद संपादित केला असताना सदर प्रतिसाद संपादित केल्याबद्दल जर तू 'खेद वाटतो' म्हणून जाहीर गळे काढत असशील तर पंचायत समितीवरील इतर चौघांवर तुझा विश्वास नाही असंच म्हणायला हवं! 'खेद वाटतो' असं जाहीरपणे म्हणण्याआधी पंचायत समितीवरील तुझ्या इतर चौघां सहकार्‍यांना एक साधा व्य नि पाठवून, विश्वासात घेऊन सदर प्रतिसाद का व कुणी संपादित केला असं तुला विचारावंसं वाटलं नाही?? '+१ करून खेद वाटतो' असं म्हणणं खूप सोप्प आहे!! माझा पंचायत समितीवर पूर्ण विश्वास आहे आणि 'ज्या अर्थी त्यांनी हे पाऊल उचलले आहे त्या अर्थी त्यात त्यांना नक्कीच काहितरी आक्षेपार्ह वाटलं असणार असंच मी विश्वासाने म्हणेन!! असो.. तात्या.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सर्किट Wed, 10/03/2007 - 12:08
एका संपादकाने मूळ प्रतिसादात दिलेल्या शिव्या मला प्रत्यक्ष कळवल्या. त्या वाचून त्या "आयमायच्याच" आहेत ह्याची खात्री पटली. कुठल्याही सार्वजनिक संकेतस्थळावर अशा शिव्या प्रकाशित होऊ नयेत, ह्या मताचा मी आहे. संपादकांवर टीका केल्याबद्दल क्षमस्व. त्यांच्या निर्णयाशी मी सहमत आहे. - (खजील) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

एका संपादकाने मूळ प्रतिसादात दिलेल्या शिव्या मला प्रत्यक्ष कळवल्या. त्या वाचून त्या "आयमायच्याच" आहेत ह्याची खात्री पटली. कुठल्याही सार्वजनिक संकेतस्थळावर अशा शिव्या प्रकाशित होऊ नयेत, ह्या मताचा मी आहे. संपादकांवर टीका केल्याबद्दल क्षमस्व. त्यांच्या निर्णयाशी मी सहमत आहे. हेच म्हणतो ! (खजील आणि शिव्या वाचून बधीर झालेला ) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

राजे Wed, 10/03/2007 - 17:09
तुमचा उप-प्रतिसाद वाचला नव्हता क्षमा असावी. *प्रतिसाद पुन्हा लिहला आहे * राजे (*हेच राज जैन आहेत)

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर गुरुवार, 10/04/2007 - 00:56
मूळ प्रतिसाद मी वाचलेला नाहीये.तरीही वरचा शेरा पाहून आश्चर्य मात्र वाटले. प्रमोदकाका, मूळ प्रतिसाद आपण वाचलेला नसताना संपादनाचा शेरा पाहून आपल्याला आश्चर्य कसं वाटलं हे कळेल का?? ज्या अर्थी वेताळाच्या प्रतिसादातला काही भाग संपादित झालेला आहे त्या अर्थी पंचायत समितीला त्यात नक्कीच काहितरी आक्षेपार्ह वाटलं असणार ना?? असो.. (पंचायत समितीवर पूर्ण विश्वास असलेला) तात्या.

In reply to by आग्या वेताळ

मजकूर संपादित : सदर प्रतिसादात अश्लील शिव्या आढळयाने प्रतिसाद संपादित करण्यात आलेला आहे. -मिसळपाव पंचायत कारण मूळ विषय बाजूला राहतो व चर्चा इतकी भरकटते कि मूळ पदावर येणे अवघड होते. प्रकाश घाटपांडे

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

गांधीजींना अशा संपादनाबाबत नेमकं काय वाटलं असतं? हा खरंच हायपोथेटिकल निबंधाचा विषय असू शकतो. प.वि. वर्तकांनी गांधीजींच्या आत्म्याला बोलावून हा प्रश्न विचारायला हरकत नाही. प्रकाश घाटपांडे

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

राजे गुरुवार, 10/04/2007 - 03:01
गांधीजी चे उत्तर असे असून शकेल "ज्याने लिहले आहे, त्याला आवडले ना ? मग, आपल्याला काही हरकत नसावी, पण हिंसेला हिंसा हेच उत्तर नाही तसेच अपशब्दांना अपशब्द हे देखील उत्तर नाही, कोणी तुमच्या आयाबहीणींना शिव्या घालत असेल तर तुम्ही शिव्या न देता, त्याला प्रेमाने समजावून सांगा" बघा माझा वरील आग्या वेताळ ह्यांना दिलेला प्रतिसादामध्ये मी शब्दशः गांधी अहिंसेचे समर्थन केले आहे . [ येथे शब्दशः हा शब्द महत्वाचा आहे, कारण येथे महाजालावर हिंसा करता येत नाही व शाब्दीक हिंसेवर माझा विश्वास नाही, सरळ पकडा, मारा व पुन्हा आपटुन मारा ह्या बाण्यावर पुर्ण विश्वास आहे... ;}] राजे (*हेच राज जैन आहेत)

चित्रा Wed, 10/03/2007 - 01:24
>>आपल्यास काय वाटले त्याचे मतप्रदर्शन जरूर करा. फक्त शिळ्या कढीला उत आणू नका अशी विनंती करावीशी वाटते. पहिले म्हणजे राऊतांचा लेख चांगला आहे, विचार करायला लावणारा आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे गांधीजी राहिले असते तर काय झाले असते ते राऊतांना वाटले तसे त्यांनी मांडले आहे. ते खरेही आहे. पण दोष केवळ एका राजकिय पक्षाचा नाही, गांधीजींच्या शिकवणुकीचाही नाही. सावरकरांनीही माझ्या माहितीप्रमाणे आपली भूमिका अनेक वेळा स्पष्ट केली आहे, कदाचित गांधी त्यात कमी पडले असावेत. दोष असला तर तो गांधींची /किंवा कोणत्याही नेत्याचीच भूमिका समजून घेण्यात, त्यांना प्रश्न विचारण्यात, त्यातील योग्य/कमी अपायकारक गोष्टी उचलण्यात आणि अयोग्य/जास्त अपायकारक टाकून देण्यात भारतीय कमी पडले याचा आहे (अजूनही पडतात). दोष असला तर तो ज्याप्रकारे आपण नागरिक सत्तेपासून दूर राहण्यात भूषण मानत गेलो त्याचा (हा त्या काळाच्या निरागसपणाचा/ वेडेपणाचाच/का नेत्यांच्या शिकवणुकीचाच एक भाग होता - अंधविश्वास?). ही बहुतेक शिळी कढी ठरू नये - निदान "इथे" तरी.

प्रियाली Wed, 10/03/2007 - 03:29
भरतकुमार राऊत यांचा लेख आवडला. प्रतिसादांतील गांधीविरोधी मुक्ताफळांविषयी न बोलणे उत्तम!

In reply to by प्रियाली

सर्किट Wed, 10/03/2007 - 06:11
स्वतःला न पटणार्‍या गोष्टींविषयी न बोलणे उत्त्तम असे विधान आपल्याकडून अपेक्षित नव्हते. गांधींंचे लिखाण आणि वक्तव्ये वाचून माझे असे मत झाले आहे, की ह्या व्यक्तीला सगळ्या कॉम्प्लेक्स सिचुएशन्स सोप्या शब्दात मांडून स्वतःचे मत त्याविषयी व्यक्त करण्याची शैली होती. माझ्या अंगी अशी शैली यावी, हे माझे स्वप्न आहे. अशा प्रकारे आपण लिखाण करू शकू का? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सहज Wed, 10/03/2007 - 06:55
>>गांधींंचे लिखाण आणि वक्तव्ये वाचून माझे असे मत झाले आहे, की ह्या व्यक्तीला सगळ्या कॉम्प्लेक्स सिचुएशन्स सोप्या शब्दात मांडून स्वतःचे मत त्याविषयी व्यक्त करण्याची शैली होती. माझ्या अंगी अशी शैली यावी, हे माझे स्वप्न आहे. मला देखील तेच वाटते. कोणी काहीही म्हणा मला महात्मा गांधी एक मोठे व्यक्तिमत्व वाटते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. पण ते आजकालच्या राजकारण्यांकडून, वृत्तप्रत्रातून राजकीय (पक्षीय) विचारसरणी पसरवणार्‍या जेष्ठ पत्रकारांकडून नाही तर स्वतःचे स्व:ताच. त्यांची मत जरूर ऐका पण जे कोणी "मोठी" लोक जे काही लिहतात ते तसेच्या तसे १००% मानणे, घेणे म्हणजे स्वतःच स्वःताच्या बुद्धीला कमी लेखणे आहे.

In reply to by सहज

टग्या Wed, 10/03/2007 - 09:23
> कोणी काहीही म्हणा मला महात्मा गांधी एक मोठे व्यक्तिमत्व वाटते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. मोठे व्यक्तिमत्त्व तर निश्चितच! किंबहुना मी तर म्हणेन की भारतवर्षात होऊन गेलेला तो सर्वश्रेष्ठ टग्या होता. काहीही होवो, आणि कोणीही काहीही म्हणो, तरीही आपल्याला पटलेल्या मार्गाशी, तत्त्वांशी एकनिष्ठ राहून, आपले म्हणणे खरे करून दाखवण्याची आणि ते जनतेच्या गळी उतरवण्याची हिंमत आणि ताकद या माणसात होती. 'बन्दे में था दम' हे खरेच! शिकण्यासारखे म्हणाल, तर म्हटले तर बरेच आहे, पण त्यासाठी लागणारी ती स्वयंएकनिष्ठतेची पातळी आपल्यापैकी बहुतांश जणात नसावी. या माणसाला शिव्या देणे सोपे आहे, आणि या माणसाची सगळीच मते, सगळेच विचार पटलेच पाहिजेत असा आग्रहही नाही, परंतु पटलेल्या आणि पत्करलेल्या मार्गापासून कोणत्याही परिस्थितीत विचलित न होता कार्य करत राहणे ही सगळ्यांच्याच "बस"ची बात नाही. आणि तात्त्विक पातळीवर या माणसास हरवू न शकलेली - किंबहुना त्या पातळीच्या जवळपासही पोहोचू न शकलेली - मंडळीच अशा व्यक्तीच्या हत्येचा विचारसुद्धा करू शकतात. त्या महान टग्यास या लहान टग्याकडून भावपूर्ण आदरांजली!

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Wed, 10/03/2007 - 09:35
अगदी खरंय.. आणि त्यामुळेच 'लगे रहो' चा मी जाम फ्यान आहे. गांधीजींची टींगल टवाळी करुन टाळ्या आणि शिट्टया वसूल करणे सोपे आहे पण अगदी पीटातल्या प्रेक्षकांकडून सुद्धा गांधीजींच्या 'विचारांवर' टाळ्या आणि शिट्ट्या वसूल करणे मला नाही वाटत कुणाच्या कल्पनेत तरी बसले असते का. त्यामुळेच ह्या चित्रपटाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.. माझ्या मते हीच गांधीजींच्या विचारांना वाहिलेली सर्वात मोठी आदरांजली आहे. - (लगे रहो फ्यान) कोलबेर

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

सर्किट Wed, 10/03/2007 - 11:16
गांधीजींच्या जीवनाविषयी, त्यांचे लेखन, आणि वक्तव्य हे मी आजवर जे काही वाचले आहे, त्याबद्दल "महान टग्या" हे विशेषण अत्यंत योग्य, आणि आदरार्थी आहे. लहान टग्याच्या क्रिएटिव्हिटीचे अत्यंत कौतुक करावेसे वातते !!! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

तो Wed, 10/03/2007 - 13:46
गांधी बहोत बडा भाई था. उसने अंग्रेजोंकी वाट लगा दी थी. वगैरे वर्णन लगे रहो मध्ये ऐकल्यासारखे वाटते. टगोबांच्या क्रिएटिव्हिटीवर त्याच्या प्रभाव असणे शक्य आहे. अर्थात स्वतःही टगे असण्यात क्रिएटिव्हिटी आहे ती आहेच.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

तो Wed, 10/03/2007 - 13:23
किंबहुना मी तर म्हणेन की भारतवर्षात होऊन गेलेला तो सर्वश्रेष्ठ टग्या होता.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली Wed, 10/03/2007 - 08:36
>>स्वतःला न पटणार्‍या गोष्टींविषयी न बोलणे उत्त्तम असे विधान आपल्याकडून अपेक्षित नव्हते. खरंय! पण जगातल्या सर्व मठ्ठांना सत्यासत्यता दाखवायचा मक्ता घेतलेला नाही मी. गांधींवरती वाट्टेल ती शस्त्रं सोडली म्हणून त्यांचे महत्त्व तसूभर कमी होत नाही आणि होणारही नाही तेव्हा करू दे कंठशोष! >>सगळ्या कॉम्प्लेक्स सिचुएशन्स सोप्या शब्दात मांडून स्वतःचे मत त्याविषयी व्यक्त करण्याची शैली होती. मुक्ताफळे उधळणार्‍या व्यक्तींसाठी आय डोण्ट केअर अ xxx! ये अपुनकी शैली है! (कृपया ह. घेणे)

आजानुकर्ण Wed, 10/03/2007 - 09:57
अवचटांनी लिहिलेला हा लेख सुंदर आहे. विशेषतः"गांधी ही वृत्ती" व "बुळा बनवणे" या वाक्प्रयोगांसंदर्भात.

In reply to by आजानुकर्ण

अजानुकर्णा तुझ्या समयसूचकतेला सलाम रे बाबा! अत्यंत योग्य वेळी योग्य लेख लोकांच्या समोर आणलास. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसुनाना Wed, 10/03/2007 - 11:03
भरतकुमारांच्या वैचारीक कडबोळ्यापेक्षा हा लेख कितीतरी पटीने स्पष्ट आहे. गांधीजी या व्यक्तीला समजून घेण्यासाठी अवचटांचा हा लेख फारच उपयुक्त वाटला.

In reply to by प्रकाश घाटपांडे

नंदन Wed, 10/03/2007 - 12:30
म्हणतो. अचूक टायमिंग आणि प्लेसमेंट :). अवचटांचा लेख सुरेख, अप्रतिम वगैरे विशेषणांच्या पलीकडचा आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by आजानुकर्ण

सर्किट Wed, 10/03/2007 - 11:28
आजानुकर्णा, अवचट ह्या माणसाने, गांधींना नुसते दैवत बनवून ठेवलेले नाही, तर त्यांना नीट समजून घेतले आहे, ह्याची प्रचिती आली ह्या लेखांतून. मुरलिधर देविदास आमटे, ह्या व्यक्तीविषयीही माझे असेच मत झाले आहे. गांधींविषयी लिहिलेले वाचावे, तर अशा व्यक्तींचे विचार. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण Wed, 10/03/2007 - 11:32
+१ युरोपियन माणसाने म्हटलेले "गांधीजी काय फक्त तुमचेच होते का?" हे वाक्य वाचल्यावर गळा दाटून आला.

In reply to by आजानुकर्ण

सर्किट Wed, 10/03/2007 - 11:38
हेच एखाद्या ब्राह्मणाने एखाद्या दलिताला म्हटले असते, तर आणखीच गळा दाटून आला असता. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

खरंच गदगदलो. अजानुकर्णाला धन्यवाद यासाठी की योग्य वेळी, योग्य ठिकाणी ,योग्य लेख पुरवला म्हणुन. प्रकाश घाटपांडे

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली Wed, 10/03/2007 - 16:37
लेख फारच सुंदर. गांधींना इतकं समजून लिहिलेले अद्याप वाचले नव्हते. सर्किटशेट, कान सोनारानेच टोचावे असं वाटतं बुवा कधीतरी! या लेखाने ते सफल झाले असे वाटले. भूमिगत राहून मूठभर इंग्रजांचे खून करून १९४७ पूर्वीच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे वेडे स्वप्न पाहणार्‍यांपेक्षा, त्यांच्यासमोर उभा राहून आपले दात तोडून घेणारा नेता मला नेहमीच आवडला आहे. ---- अस्मादिकांनी येथे सोनाराने कान ओढावे असे लिहिले होते. त्यावर खरडवहीतून आमचेच कान ओढले गेले. हल्ली सगळे कान टोचल्यापेक्षा ओढलेलेच दिसतात त्याला काय करावे? हा दोष त्या लंबकर्ण अजानुचा!

In reply to by प्रियाली

सर्किट Wed, 10/03/2007 - 22:13
कान सोनारानेच टोचावे असं वाटतं बुवा कधीतरी! या लेखाने ते सफल झाले असे वाटले. अगदी खरे आहे. आम्ही ऐरण आणि घण घेऊन बसलो होतो :-) म्हणजे " सौ लुहार की आणि एक सुनार की" असं उल्टंच योग्य म्हणताय तर ! - (लोहार) सर्किट

In reply to by आजानुकर्ण

सहज Wed, 10/03/2007 - 16:01
ह्याला म्हणतात लेख. सोप्या शब्दात, आपल्याला समजू, लागू पडेल, उपयोग होईल असे. तोवरची चर्चा म्हणजे ती शिळी कढीच. नुस्ते राजकीय भाषण, पुस्तकी छापील वक्तव्य. तेच आरोप.. प्रत्येकाने माझे सत्याचे प्रयोग जरूर (परत) वाचा. त्या पुस्तकाने माझ्यावर खूप प्रभाव केला आहे. अवचटांनी काय योग्य शब्दात मर्म सांगीतले आहे. अजून काही बोलयची गरज नाही आहे.

In reply to by आजानुकर्ण

विकास Wed, 10/03/2007 - 23:16
हा लेख फारच चांगला आहे. त्यांच्यावर (गांधीजींवर) अंबरीश मिश्र यांचे "गंगे वरती गगन निवळले" हे पुस्तक वाचताना त्यांच्यातील जे अनेक गुण कळले तसे वाटले - अवचटांची शैली आवडत असल्याने जास्तच वाटले. फक्त राहून राहून गांधीजींच्या बाबतीत एक प्रश्न पडतो की ते राजकारणी होण्याऐवजी केवळ समाजधुरीणच झाले असते तर ते त्यांच्या साठी आणि देशासाठी अधीकयोग्य झाले असते का?

In reply to by आजानुकर्ण

चित्रा गुरुवार, 10/04/2007 - 00:40
अवचटांचे सर्व लिखाण उत्तम असते तसाच हा लेख आहे, आवडला. आभारी आहे, आजानुकर्ण.

In reply to by आजानुकर्ण

राघव गुरुवार, 09/11/2008 - 14:21
सुंदर लेख. विकास यांनी दिलेला भारतकुमारांचा लेखही चांगला. पण आजानुकर्णांनी दिलेला अवचटांचा लेख त्याहून छान. दोघांसही धन्यवाद. :) मुमुक्षू

राजे गुरुवार, 10/04/2007 - 03:47
गोंडसे व गांधी दोन वेग-वेगळी मते, दोन वेगळे विचार व दोन अत्यंत टोकाचे आपल्या मतावर ठाम असलेल्या व्यक्ती. गोंड्से ह्यांच्या जवळ सबळ कारण होते की गांधी हत्या का केली, तर गोंडसे अथवा इतर कोणी हत्या करावी इतकी अहींसा पुजा गांधीजीं नी केली होती. शक्यतो, आजच्या घडिला विचार करणे जरा विचित्रच वाटते की गोंडसे ह्यांनी हत्या का केली असावी, जर गांधीजी एक महान व्यक्तीत्व असे न समजता, अथवा त्यांची महात्मा ही पदवी जरा थोडा वेळ बाजूला ठेवली तर लक्षात येते की खरोखर गोंडसे बरोबर होते. काही मुद्दे जेथे गांधीजीच्या चुकांची किमत इतकी मोठी होती की अनेकांची घरेदारे उधवस्त झाली अनेक देशोधडीला लागली, गांधीजींना मोठे केले ते इंग्रजांनी काय कारण असावे ? जरा विचार केला तर टिळक मृत्यू नंतर कोणी सशक्त असा संपुर्ण देशात नेता कोणीच नव्हता, व काही चांगल्या प्रयत्नामुळे / कार्यामुळे गांधी हे नाव अल्प वेळातच देशातील जनतेच्या तोंडी बसले व इंग्रजांनी त्याचा पुरेपुर फायदा करुन घेतला, जेव्हा भगत सिंग काळ चालू झाला होता तेव्हाच गांधी ह्यांच्या प्रतिमेला व विचारांना धक्का बसला होता कारण एखाद्या नेत्याची संपुर्ण ताकत ही त्याच्या आसपास असणा-या समर्थकांच्यावर अवलंबून असते पण आझाद व भगत सिंगमुळे त्यांच्या समर्थकांमध्येच कुजबुज वाढली व त्याच वेळी गांधीजींनी भगत सिंग ह्यांचा संपुर्ण स्वातंत्र्य हा नारा आपलासा केला व आपल्या नावावर खपवला. मुस्लीम समाजाला नको तितकी मदत करुन त्यांना डोक्यावर चढवले ते गांधी जींनी. जिना ह्यांच्या डोक्यात पाकीस्तानचे खुळ कोठून आले हे सर्वांना माहीतच आहे पण त्याला खतपाणी दिले ते गांधी ह्यांनी. मोठ मोठी आंदोलने शुल्लक गोष्टींसाठी मागे घेतली व त्यामुळे समाजावर पडणारा भार अथवा कमजोर होणारी लढाई ह्यांच्याकडे त्यांनी कधीच लक्ष दिले नाही. त्यांनी फक्त नेहरु साठी आपला स्पेशल अजेंडा चालवला हे सगळ्या जगाला माहीत आहे, गरज नसताना पंजाब मधील हिंदूना मुस्लिम मारत आहेत तर मारु देत तुम्ही शस्त्र हाती घेऊ नका हा सल्ला दिला व स्वत: कलकत्तामध्ये जाऊन मुस्लिम समाजाला समजवण्याचे नाटक चालू केले व उपासाला बसले, वीस लाखाच्यावर लोकांना बसलेला विभाजनाचा तडाका त्यांना दिसला नाही मात्र काही मुस्लिम मारले जाताच ह्यांच्या पोटात कळ आली हे विरोधा भास दिसत नाहीत ? जिना ह्यानी न मागताच ५० कोटी दिले व त्याचा उपयोग आपल्याच देशा विरुध्द केला गेला हे सर्वांना माहीत आहे १९४७-४८ ची भारत-पाक लढाई त्याच पैश्याच्या जोरावर पाकिस्तान ने लढली. ह्यांच्या उपासामुळे काय झाले हे कधी कळाले नाही पण सुभाष बाबू सारखे नेते मात्र देशा पासून दुर जाऊन लढाई चा मार्ग शोधू लागले, जर तोच कालावधी सुभाष बाबूंचा येथे आपल्या देशात संघटन, लढाई मजबुत करण्यात लागला असता तर विभाजन न होता भारत आझाद झाला असता. एक मानव म्हणून गांधी खरोखर महान आहे ह्यात वाद नाही पण एक नेता म्हणून ते अपयशीच ठरतात, काय केले हे महत्वाचे नसून काय झाले हे महत्वाचे आहे. त्यावेळी आपल्या पैकी कोणी सर्व समजेल इतका समजूतदार नसावा [जो अनिल अवचटांचा लेख दिला आहे त्यात ते देखील लिहतात की ते त्यावेळी चार वर्षाचे होते... क्या बात है.. त्यांच्या स्मरणशक्तीची दाद द्यावयास हवीच] अथवा नसावाच. राजे (*हेच राज जैन आहेत)

सखाराम_गटणे™ Sun, 01/11/2009 - 14:43
लेख आवडला. विचार सगळे संतुलित आहेत. गांधीजीचे विचार चांगले आहेत. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

सर्किट Tue, 10/02/2007 - 11:23
खरंच, ही कढी गेल्या दोन वर्षांपासून तशीच बाहेर ठेवलेली आहे. आता कितीही उकळले तरी तिला ऊत येणार नाही. ताजी कढी बनवतोय. "शत्रूचा शत्रू हा आपला मित्र" ह्या नेताजींच्या शिकवणीनुसार भारताने ओसामा बिन लादन ला भारतरत्न द्यावे म्हणून. नेताजींनी हिरोहिटो आणि हिटलरला रेकमेंड केले असतेच की नाही? - सर्किट

सहज Tue, 10/02/2007 - 11:42
ब्रिटिशांचे शाप लागले म्हणायचे गांधीजींच्या भारताला. असो शिर्षक "२ ऑक्टोबर - उकळी आली कढीला" किंवा "२ ऑक्टोबर - पुन्हा उकळी" विकासराव मानले बुवा सगळे दिवस बरोबर लक्षात ठेवता तुम्ही. ----------------------------------------------------------- सबको सन्मती दे भगवान!

In reply to by सहज

विकास Tue, 10/02/2007 - 21:13
>>>विकासराव मानले बुवा सगळे दिवस बरोबर लक्षात ठेवता तुम्ही. अहो असे आहे की काही असामान्य व्यक्तींचे काही वर्तन पटले नाही म्हणून त्यांची असामान्य होण्यातली जिद्द मला भावते. मी काही गांधीवादी नाही की फक्त लताभोक्ता नाही.. पण लता असोत अथवा गांधी, त्यांच्यातील न पटणार्‍या आपल्यास वाटणार्‍या अवगुणांसहीत पण त्यांचे असामान्यपण कमी होते असे वाटत नाही... "दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल..." वगैरे म्हणणे म्हणजे आचरटपणा आणि इतर स्वातंत्र्यसैनीकांवर राजकीय आणि सामाजीक अन्याय /द्वेषपण वाटतो. तरी देखील गांधीचे पहा, आत्तचा नवीन शब्द "Nest Returned Indian" (NRI)... वयाच्या ४६-४७ व्या वर्षी अफ्रिकेतून येतो आणि एक राष्ट्रीय आंदोलन तयार करतो. ही गोष्ट सामान्य खचीतच नाही. अशा व्यक्तींबद्दल वर्षातून एकदा काहीतरी नवीन माहीती नक्की मिळू शकते असे वाटते. बाकी राहीले त्यांनी केलेल्या चुका आणि त्यांची हत्या (का वध? फरक माहीत असेल तर ह. घ्या.) यावर सतत लिहीणे चाल्तेच. ते होऊ नये इतकेच वाटते. अवांतरः कदाचीत एक वेगळा विषय होऊ शकेल, पण अशा असामान्य व्यक्ती ज्यांचे वागणे, भले कधी अपयश आले असले तरी निर्विवाद त्यांच्या कार्यात अचूक होते, ज्यांची वैचारीक ठेवण अतिशय स्पष्ट होती अशा हाताच्या बोटावर मोजता येतील अशाच व्यक्ती असतील - त्यातील मला कायम ज्यांच्या बद्दल आदरयुक्त अचंबा वाटतो त्या म्हणजे शिवाजी, टिळक, विवेकानंद इतक्याच पटकन आठवतात. (सावरकर आवडतातच पण त्यांचे वागणे पण बर्‍याचदा भावनेच्या आहारी झाले होते असे वाटते).अमेरिकेच्या बाबतीत लिंकन आणी जेफरसन आहेत. स्वतःच्या राष्ट्राचा स्वार्थ १००% डोक्यात ठेवला आणि स्वतःचा गुडीगुडीपणा नेहेरूंसारखा वापरला पण देशाला मोठे करायला, असे मला क्लिंटनबद्दलपण वाटते (त्याचे इतर उद्योग सोडून द्या).

In reply to by विकास

सर्किट Wed, 10/03/2007 - 00:55
विकासराव, आपले म्हणणे बहुतांश पटले. ते इतके संतुलित आहे, की न पटण्यासारखे काहीच ठेवले नाही तुम्ही. मिट रॉमनीची जागा घ्यायचा विचार आहे का ? (ह. घ्या.) गेली दीड वर्षे क्रांतिकारकांच्या प्रत्येक जयंती पुण्यतिथीला "मानवतेच्या पुजार्‍याची निंदा" हे तेच तेच दळण दळणार्‍या "इतिहासकारांचे" लिखाण वाचल्यावर तर आपला प्रतिसाद इज अ ब्रेथ ऑफ फ्रेश एअर ! - सर्किट

In reply to by विकास

मी काही गांधीवादी नाही की फक्त लताभोक्ता नाही.. पण लता असोत अथवा गांधी, त्यांच्यातील न पटणार्‍या आपल्यास वाटणार्‍या अवगुणांसहीत पण त्यांचे असामान्यपण कमी होते असे वाटत नाही... पुर्णपणे सहमत. "Nest Returned Indian" (NRI)... वयाच्या ४६-४७ व्या वर्षी अफ्रिकेतून येतो आणि एक राष्ट्रीय आंदोलन तयार करतो. ही गोष्ट सामान्य खचीतच नाही. अशा व्यक्तींबद्दल वर्षातून एकदा काहीतरी नवीन माहीती नक्की मिळू शकते असे वाटते. चला एन आर आय ला एक वेगळेच परिमाण दिल्याने या शब्दाकडे पहाण्याचा कुत्सीत देशीपणा जरा सौम्य होईल. (सावरकर आवडतातच पण त्यांचे वागणे पण बर्‍याचदा भावनेच्या आहारी झाले होते असे वाटते). सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध वाचल्यावर मात्र तसे वाटत नाही. " ने मजसी ने परत मातृभूमीला" ऐकताना मात्र त्यांच कवित्व भावतं. प्रकाश घाटपांडे

शिळी कढी म्हणजे नक्की कोणची? - उत आणणे याचा अर्थ पुनरुज्जीवन करणे असा घेतला तरी चव कशी लागते हे मह्त्वाचे. आमचेकडे रारापोब ( राज्य राखीव पोलिस बल गट [क्र. १ व २ पुण्यात] ) S R P F मध्ये मेस मधील आमटी वा भाजी बराकीत 'तडका' ( इन्स्टंट फोडणी )देउन खाल्ली जाते. तरच ती खाणे सुसह्य होते. बलगटा ला आम्ही 'बैलगट' म्हणत असू. ( उतलेली शिळी कढी आवडणारा) प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

सर्किट Tue, 10/02/2007 - 12:05
कालची शिळी कढी आज छान लागते. पण दर जयंती, पुण्यतिथीला तीच तीच शिळी कढी खाता येईल का? बुरशी देखील आली आहे तिला आता. पोलिसांना देखील ती खाणे सुसह्य होणार नाही. मग कितीही तडका द्या. असो, एक वचन आठवले: कर्तृत्ववान लोकांना दैवत्व देऊन आपण त्यांच्यावर आणि स्वतःवर खूपच अन्याय करत असतो. कारण त्यामुळे हे कर्तृत्व आपल्यालाही करणे शक्य आहे, हा विश्वासच नाहीसा होतो. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कर्तृत्ववान लोकांना दैवत्व देऊन आपण त्यांच्यावर आणि स्वतःवर खूपच अन्याय करत असतो. गांधींकडे आपण 'माणुस' म्हणून न पहाता 'महात्मा 'म्हणुन पहातो. "माणूस" म्हणुन पाहिले तर ते महान वाटतात. भले त्यांच्य विचारांशी सहमत असो वा नसो. प्रकाश घाटपांडे

विकास Tue, 10/02/2007 - 16:49
गांधींच्या ऐवजी कढी वरील भाष्ये वाचून ही "कढी जयंती" आहे असे वाटले! अहो हा ड्राय डे आहे तेंव्हा कढी साठीपण ड्राय डे च केला :) गांधींचे नाव आले की फाळणी, हिंदू-मुसलमान, नथूराम,इत्यादी तत्कालीन विषयांवर चर्चा होते. राऊत यांचा अग्रलेख वाचताना तो वेगळ्या पद्धतीने लिहीलेला असल्याने त्याबाबत काय वाटले ते विचारले होते! बाकी सर्कीटसाहेबांचे - त्यांनी सांगीतलेले - वचन मात्र १००% बरोबर आहे/पटले. त्याच पद्धतीने कायम म्हणले जाते की थोर माणसांचा पराभव हे त्याचे फॉलोअर्सच करतात.

In reply to by विकास

सर्किट Tue, 10/02/2007 - 23:28
सर्कीटसाहेबांचे - त्यांनी सांगीतलेले - वचन मात्र १००% बरोबर आहे/पटले. त्याच पद्धतीने कायम म्हणले जाते की थोर माणसांचा पराभव हे त्याचे फॉलोअर्सच करतात. हे वचन हार्वर्ड विद्यापीठातील चार्ल्स विली ह्यांचे आहे. डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ह्यांच्या संदर्भात त्यांनी म्हटले होते: By idolizing those whom we honor, we fail to realize that we could go and do likewise. As I have said on many occasions, honoring Martin Luther King Jr. would be dishonorable if we remember the man and forget his mission. For those among us who believe in him, his work now must become our own. - सर्किट

प्राजु Tue, 10/02/2007 - 18:58
कर्तृत्ववान लोकांना दैवत्व देऊन आपण त्यांच्यावर आणि स्वतःवर खूपच अन्याय करत असतो. हे अगदी खरे आहे. हा लेख वेगळ्या संदर्भाने लिहिला आहे यात काही शंकाच नाही. लेखही चांगला आहे. पण मी गांधी वादी नाही. अहिंसेच्या मार्गाने जाणारे तत्वज्ञान सांगून गांधीजीनी भारतीय नागरिकाला बुळा बनवला... समोरच्याचा उगारलेला हात रोखता येण्याइतकी हिम्मत त्यांच्या तत्वज्ञानातून नाही मिळाली. उलट एका गालावर मारले तर दुसरा पुढे करणे हिच शिकवण सर्वसामान्यांना मिळाली आणि म्हणूनच कदाचित जे आधी होऊ शकले असते ते होण्यासाठी १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस उजाडावा लागला... नथूरामने गोळी झाडली ती 'गांधी 'या वृत्तीवर... गांधी या व्यक्तिशी त्याचे काही वैयक्तिक भांडण नव्हते. हे माझे स्वतःचे मत आहे.... - प्राजु.

In reply to by प्राजु

सर्किट Wed, 10/03/2007 - 01:04
"ट्रिव्हियलायझेशन ऑफ हिस्टरी" या वृत्तीचा उत्कृष्ह्ट नमुना म्हणजे हा प्रतिसाद. इतिहास हा नेहमी सरळ रेषेतच जात असतो अशी बाळबोध भावना मनात असली, की ही वृत्ती निदर्शनास येते. - सर्किट

In reply to by प्राजु

नथूरामने गोळी झाडली ती 'गांधी 'या वृत्तीवर... गांधी या व्यक्तिशी त्याचे काही वैयक्तिक भांडण नव्हते. हे माझे स्वतःचे मत आहे.... ती गोळी मात्र शरीराला लागली. विचारांना नव्हे. वृत्तीवर गोळी झाडताना ती विचारांचीच हवी. वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर त्या विचारांचा स्त्रोत असलेला मेंदू नष्ट करण्यासाठी शरीरावर गोळी झाडावी लागली. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

टग्या Wed, 10/03/2007 - 10:36
>वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर त्या विचारांचा स्त्रोत असलेला मेंदू नष्ट करण्यासाठी शरीरावर गोळी झाडावी लागली. वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर??? मुळात असा प्रयत्न तरी केला होता काय??? प्रतिसाद आवडला!

In reply to by प्रकाश घाटपांडे

सर्किट Wed, 10/03/2007 - 11:09
वैचारिक प्रतिवाद कोण करतो ? ज्याचा स्वतःच्या विचारांवर ठाम विश्वास असतो तो. जेव्हा स्वतःच्या विचारावरचा विश्वास संपतो, तेव्हा मानव हिंसेची कास धरतो. गांधीजींनी अहिंसेचा मार्ग धरला, कारण त्यांचा त्यांच्या विचारांवर विश्वास होता, म्हणून. - (वैचारिक) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण Wed, 10/03/2007 - 11:14
पण हिंसा हाच ज्यांचा विचार आहे त्यांनी हिंसा केली तर त्यांचा त्यांच्या विचारावर असलेला विश्वास अधिकच दृढ होत नाही का?

In reply to by आजानुकर्ण

सर्किट Wed, 10/03/2007 - 11:36
हिंसा हाच विचार असणारे मानवी मानसशास्त्रात मनोरुग्ण ठरतात. नथूराम मनोरुग्ण होते, असे आपल्याला म्हणायचे आहे काय ? - सर्किट

In reply to by प्रकाश घाटपांडे

विकास Wed, 10/03/2007 - 16:09
>>>ती गोळी मात्र शरीराला लागली. विचारांना नव्हे. वृत्तीवर गोळी झाडताना ती विचारांचीच हवी. वैचारिक प्रतिवाद प्रभावी ठरत नाही हे लक्षात आल्यावर त्या विचारांचा स्त्रोत असलेला मेंदू नष्ट करण्यासाठी शरीरावर गोळी झाडावी लागली. याबाबत सावरकरांच्या तोंडचे एक वाक्य वाचल्याचे आठवले. त्यांना गांधीहत्येत गोवले होते, तेंव्हा ते म्हणाले होते की, "(स्वतंत्र भारतात) माझा विरोध हा मी बॅलेट ने नोंदवीन बुलेटने नाही." त्याच बाबतीत त्यांनी नंतर गैरवापर होवू नये म्हणून स्वतःच "अभिनव भारत" चा सांगता समारोप करून बंद करून टाकला. गांधीजींनी पण तेच काँग्रेसच्या बाबतीत म्हणले होते पण आपण सर्व पाहातोच आहोत की काय झाले...

लबाड बोका Tue, 10/02/2007 - 19:07
बौध्द आणि गांधी यांनी भारताचे जे नुकसान केले त्यापुढे मुस्लीम व ब्रिटीशांनी केलेले घाव काहिच नाही. सामान्य माणसाच्या आयुष्यातील लढण्याची उमेद हिरावुन घेणा-या अहिंसेच्या पुजा-यांना नमस्कार (कोपरापासुन)

In reply to by लबाड बोका

तो Wed, 10/03/2007 - 13:22
तुम्हाला गौतम बुद्ध म्हणायचे आहे का? काय नुकसान केले ते कळले तर बरे वाटेल. तो उगाचच 'भारत' काही शेहे वर्षे बौद्धधर्मिय होता अशा भ्रमात आहे. (म्हणजे बहुसंख्य बरे! भारत जसा हिंदूंचा देश असू शकतो, तसा.)

राजे Tue, 10/02/2007 - 23:35
गांधी, ही व्यक्ती नेता अथवा नायक म्हणून किंवा वयक्तीक जिवनामध्ये कशी ही असो पण एक मात्र ह्या व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळे जरुर होते की करोडो संख्येने त्यांचे अनुयायी त्याच्या एका आवाजावर रस्त्यावर येत ही व परत जात ही. ह्यांचे महत्व किती अथवा ह्यांनी काय केले ह्या पेक्षा जास्त महत्वाचे आहे की आजच्या दिवशी ह्यांचा उपयोग कोणी व कसा केला ह्या बद्द्ल लिहण्याचा, कारण आम्ही तुम्ही ज्या समाजामध्ये वावरलो त्यामध्ये गांधीला महात्मा तर बनवले गेलेच पण आपले नशिब की त्यांना विष्णूचा अवतार मानून पुजा चालू केली गेली नाही. पण आपली जी येणारी पिढी आहे ती सर्व गोष्टीचे नित विष्लेशन करुन मग ठरवेल की कोण योग्य होते व कोण नाही, आज तुम्ही आम्ही जितके जमेल तितके लेखन करत राहू, उद्याची जी पिढी आहे ती व्यवस्थीत सर्व काही वाचेल व मगच निर्णय घेईल हा नुस्ताच आशावाद नाही आहे तर विश्वास आहे, कारण जितके आम्ही तुम्ही गांधी विरोधात लिहतो वाचतो आहोत इतके भाग्य आपल्या मागील पिढीला नव्हते हे सर्वजण मान्य करतील. राजे (*हेच राज जैन आहेत)

विकास Wed, 10/03/2007 - 00:08
आजचा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून जाहीर केला आहे. (अर्थात त्याला सर्व राष्ट्रांनी अनुमोदन दिलेले नाही!). त्या निमित्ताच्या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सार्वजानीक सभेपुढे भारतसरकारच्या अधिकृत प्रतिनिधी म्हणून सोनीया गांधींचे भाषण असणार होते. भारतसरकार तर्फे "सोनीयाजी आणि राहूलजी" हे गांधीजींचे नाव रोशन करायला न्यू यॉर्क मधे आले आहेत. त्यांच्याबरोबर परराष्ट्रमंत्री "प्रणव मुखर्जीजी" आणि "आनंद शर्मा जी" पण आलेले आहेत. (मला टूलबार दिसत नसल्यामुळे संपूर्ण लिंक खाली चिकटवत आहे.) http://news.google.com/news/url?sa=t&ct=:ePkh8BM9EwLbwQq0w4CFGFsy8wCSUwbJ/0-0&fp=4702e8778ac19172&ei=o48CR4nCA6GkqwOl8fx3&url=http%3A//timesofindia.indiatimes.com/Sonia_raises_disarmament_issue_at_UN_meet/articleshow/2422950.cms&cid=1121373298&sig2=Ksz7bCjNwFgYifqzNSqUCg

आग्या वेताळ Wed, 10/03/2007 - 00:42
गांधीबाबाला शिव्या घालताय व्हय?कुनी पायतानानं हानत न्हाई म्हनून कायबी कोकलतायसा काय रं? तिच्यायला, बामनांननी माजोरी घातलीया.त्यात हमेशा कोकनी बामनं लई फुडं.. आरं, गांधीबाबा खरा हिंदू व्हता.त्येला कळ्ळं व्हतं खरा हिंदू म्हंजे काय ते. तुमी म्हंतायसा त्यो हिंदू पैल्यापासूनच अहिंसावादी व्हता रं,लेकाच्यांनो. बाबानं फकस्त त्येला तत्त्वज्ञान बनिवलं. त्येला काय खुळा समजता काय रे? तुमच्या सावरकरानं काय क्येलं?बकबक करून काय मिळ्ळं?"हिंदूहृदयसम्राट". कसलं काय?काय बी झालं न्हाई तेच्या हातनं. बोला महात्मा गांधी की जय नाद करायचा न्हाई --------------- मजकूर संपादित : सदर प्रतिसादात अश्लील शिव्या आढळयाने प्रतिसाद संपादित करण्यात आलेला आहे. -मिसळपाव पंचायत

In reply to by आग्या वेताळ

विकास Wed, 10/03/2007 - 01:01
आग्या वेताळ राव, आपल्या प्रतिक्रीयेतील शाब्दीक हिंसा आणि आपण धारण केलेलेे नाव पाहून "हेची फळ काय मम तपाला" असेच त्या महात्मास वाटेल! या चर्चेची सुरवात करताना श्री. भारतकुमार राऊत यांचा जो लेख दिला होता तो याच संदर्भात होता. पण आपण कुठल्याशा कृष्णधवल चष्म्यातून जग पाहात आहात असे दिसतयं.. अशाच वृत्ती पाहून कुसुमाग्रजांची कविता परत परत आठवते ज्यात शिवाजी, टिळक, आंबेडकर, फुले आणि गांधीजी यांचे पुतळे मध्यरात्री आपापल्या व्यथा व्यक्त करायला भेटतात. शिवाजी म्हणतो की मला फक्त मराठ्यांचे समजले जाते, टिळक म्हणतात मला ब्राम्हण, फुले म्हणतात मला फक्त माळ्यांचा तर आंबेडकर खंत व्यक्त करतात की मला फक्त दलीतांचा... गांधीजी बिचारे गप्प असतात. त्यांना इतर पुढारी जेंव्हा विचारतात तेंव्हा ते म्हण्तात, तुम्ही नशिबवान आहात, तुमच्या मागे तुमच्याअ तथाकथीत जाती तरी आहेत, माझ्या मागे फक्त सरकारी भिंती...

In reply to by आग्या वेताळ

राजे Wed, 10/03/2007 - 01:24
तुम्ही नाव देखील आपल्या कार्याला साजेल असेच घेतले आहे, अभिनंदन. तुम्ही आपल्या मुला-बाळाच्या समोर व स्त्रींच्या समोर समाजामध्ये कसे वागत असाल ह्याची शक्यतो तुम्ही चुणुक दाखवली आहे. तुमचे विचार व लेखन पध्दती पाहता तुम्ही एकमेव आहात जो गांधीजींच्या विचारांचा वारसा पुढेच नाहीतर युगे न युगे लोकांच्या समोर मनोगत पासून ठेवण्याचा प्रयत्न करत आहात, तुम्ही जे कोणी आहात तुमच्या सारखा महत्वाचा व्यक्ती येथे नव्हता ह्याचा आनंद आज संपला. मिसळपाव वर व्यक्तीस्वातंत्र आहे हे वाचून होतो पण येथे शिव्या व इतर शब्दांचा वापर देखील मुक्तपणे कोणी ही करु शकतो हे पाहून अत्यंत आनंद झाला. तुमचे देखील स्वागत आहे. ..... दम असेल तर सरळ स्वतःच्या नावाने लेखन करु दाखवा. असे माझ्या सारखे लिहणारे अनेक जण तुम्हाला भेटतील येथे पण तुम्ही कोणाच्या नादी न लागता असेच लोकप्रिय लेखन चालू ठेवावे ही विनंती, सर्कीट साहबांना तुमचा आयपी सापडलाच असेल , काही प्रतिसाद, लेखन अजून करा तुमचा संपुर्ण पत्ताच येथे कोणी ना कोणी ठेवेल ही आशा. राजे (*हेच राज जैन आहेत)

In reply to by आग्या वेताळ

सर्किट Wed, 10/03/2007 - 06:15
हिंदू म्हणजे गांधीबाबाला जे कळले, ते तुमच्या आग्याशब्दांत सांगाल का ? गांधींनी हिंदू ह्या शब्दाची काय व्याख्या केली ? ती प्रचलित व्याख्येला कितपत सहमत होती ? सावरकरांनी असे काय केले, की त्यांना हल्लीचे घरगुती क्रांतीवीर हिंदुहृदय सम्राट म्हणतात ? असे सगळे छान लिहा. - (देशस्थ-ऋग्वेदी-ब्राह्मण-हिंदुहृदयसम्राट) सर्किट

In reply to by आग्या वेताळ

प्रमोद देव Wed, 10/03/2007 - 07:54
मजकूर संपादित : सदर प्रतिसादात अश्लील शिव्या आढळयाने प्रतिसाद संपादित करण्यात आलेला आहे. -मिसळपाव पंचायत मूळ प्रतिसाद मी वाचलेला नाहीये.तरीही वरचा शेरा पाहून आश्चर्य मात्र वाटले.

In reply to by प्रमोद देव

शिव्या आढळल्यामुळे प्रतिसाद संपादित केला हे ठिक झाले , पण काही तास तरी सन्माननीय मिसळप्रेमीने काय लिहिले हे वाचकाला कळू दिले पाहिजे असे वाटते ! अर्थात मिसळपाव पंचायतीने घेतलेला निर्णय योग्यच असेल आणि आम्ही त्याचे (निवडणूकीपर्यंत)समर्थन करतो. पण गावकरी लोकांनाही कळू द्या राव ! गावातल्या कोणता कच-याची विल्हेवाट लावली आहे म्हणून ! :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रमोद देव

सर्किट Wed, 10/03/2007 - 11:12
श्री. वेताळ ह्यांचा मूळ प्रतिसाद मी वाचला होता. त्यात मला तरी आक्षेपार्ह असे काहीही आढळले नाही, म्हणजे "आयमायच्या" शिव्या नव्हत्या. तरीही हा प्रतिसाद संपादित झाला ह्याबद्दल खेद होतो. निवडणुकातील उमेदवारांना असे प्रतिसाद आपण संपादित कराल का, असा प्रश्न विचारायला हवा. - सर्किट

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर गुरुवार, 10/04/2007 - 00:46
खरे आहे. वेताळ यांचा प्रतिसाद वाचला नसला तरी तो संपादित झाला याबद्दल खेद वाटतो. वेताळाचा प्रतिसाद काय होता हे मलाही माहिती नाही, पण काय रे आजानुकर्णा, वेताळचा प्रतिसाद तू वाचला नाहीस ना? मग तुला खेद कशाचा वाटतो?? ज्या अर्थी तो संपादित झाला आहे त्या अर्थी पंचायत समितीला त्यात काहीतरी आक्षेपार्ह वाटले असणार म्हणूनच तो संपादित केला गेला ना? मग तुला खेद कशाचा वाटतो?? तू स्वतः पंचायत समितीवर आहेस आणि असं असताना पंचायत समितीपैकीच (इतर चौघांपैकी कुणीतरी) तो प्रतिसाद संपादित केला असताना सदर प्रतिसाद संपादित केल्याबद्दल जर तू 'खेद वाटतो' म्हणून जाहीर गळे काढत असशील तर पंचायत समितीवरील इतर चौघांवर तुझा विश्वास नाही असंच म्हणायला हवं! 'खेद वाटतो' असं जाहीरपणे म्हणण्याआधी पंचायत समितीवरील तुझ्या इतर चौघां सहकार्‍यांना एक साधा व्य नि पाठवून, विश्वासात घेऊन सदर प्रतिसाद का व कुणी संपादित केला असं तुला विचारावंसं वाटलं नाही?? '+१ करून खेद वाटतो' असं म्हणणं खूप सोप्प आहे!! माझा पंचायत समितीवर पूर्ण विश्वास आहे आणि 'ज्या अर्थी त्यांनी हे पाऊल उचलले आहे त्या अर्थी त्यात त्यांना नक्कीच काहितरी आक्षेपार्ह वाटलं असणार असंच मी विश्वासाने म्हणेन!! असो.. तात्या.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सर्किट Wed, 10/03/2007 - 12:08
एका संपादकाने मूळ प्रतिसादात दिलेल्या शिव्या मला प्रत्यक्ष कळवल्या. त्या वाचून त्या "आयमायच्याच" आहेत ह्याची खात्री पटली. कुठल्याही सार्वजनिक संकेतस्थळावर अशा शिव्या प्रकाशित होऊ नयेत, ह्या मताचा मी आहे. संपादकांवर टीका केल्याबद्दल क्षमस्व. त्यांच्या निर्णयाशी मी सहमत आहे. - (खजील) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

एका संपादकाने मूळ प्रतिसादात दिलेल्या शिव्या मला प्रत्यक्ष कळवल्या. त्या वाचून त्या "आयमायच्याच" आहेत ह्याची खात्री पटली. कुठल्याही सार्वजनिक संकेतस्थळावर अशा शिव्या प्रकाशित होऊ नयेत, ह्या मताचा मी आहे. संपादकांवर टीका केल्याबद्दल क्षमस्व. त्यांच्या निर्णयाशी मी सहमत आहे. हेच म्हणतो ! (खजील आणि शिव्या वाचून बधीर झालेला ) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

राजे Wed, 10/03/2007 - 17:09
तुमचा उप-प्रतिसाद वाचला नव्हता क्षमा असावी. *प्रतिसाद पुन्हा लिहला आहे * राजे (*हेच राज जैन आहेत)

In reply to by प्रमोद देव

विसोबा खेचर गुरुवार, 10/04/2007 - 00:56
मूळ प्रतिसाद मी वाचलेला नाहीये.तरीही वरचा शेरा पाहून आश्चर्य मात्र वाटले. प्रमोदकाका, मूळ प्रतिसाद आपण वाचलेला नसताना संपादनाचा शेरा पाहून आपल्याला आश्चर्य कसं वाटलं हे कळेल का?? ज्या अर्थी वेताळाच्या प्रतिसादातला काही भाग संपादित झालेला आहे त्या अर्थी पंचायत समितीला त्यात नक्कीच काहितरी आक्षेपार्ह वाटलं असणार ना?? असो.. (पंचायत समितीवर पूर्ण विश्वास असलेला) तात्या.

In reply to by आग्या वेताळ

मजकूर संपादित : सदर प्रतिसादात अश्लील शिव्या आढळयाने प्रतिसाद संपादित करण्यात आलेला आहे. -मिसळपाव पंचायत कारण मूळ विषय बाजूला राहतो व चर्चा इतकी भरकटते कि मूळ पदावर येणे अवघड होते. प्रकाश घाटपांडे

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

गांधीजींना अशा संपादनाबाबत नेमकं काय वाटलं असतं? हा खरंच हायपोथेटिकल निबंधाचा विषय असू शकतो. प.वि. वर्तकांनी गांधीजींच्या आत्म्याला बोलावून हा प्रश्न विचारायला हरकत नाही. प्रकाश घाटपांडे

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

राजे गुरुवार, 10/04/2007 - 03:01
गांधीजी चे उत्तर असे असून शकेल "ज्याने लिहले आहे, त्याला आवडले ना ? मग, आपल्याला काही हरकत नसावी, पण हिंसेला हिंसा हेच उत्तर नाही तसेच अपशब्दांना अपशब्द हे देखील उत्तर नाही, कोणी तुमच्या आयाबहीणींना शिव्या घालत असेल तर तुम्ही शिव्या न देता, त्याला प्रेमाने समजावून सांगा" बघा माझा वरील आग्या वेताळ ह्यांना दिलेला प्रतिसादामध्ये मी शब्दशः गांधी अहिंसेचे समर्थन केले आहे . [ येथे शब्दशः हा शब्द महत्वाचा आहे, कारण येथे महाजालावर हिंसा करता येत नाही व शाब्दीक हिंसेवर माझा विश्वास नाही, सरळ पकडा, मारा व पुन्हा आपटुन मारा ह्या बाण्यावर पुर्ण विश्वास आहे... ;}] राजे (*हेच राज जैन आहेत)

चित्रा Wed, 10/03/2007 - 01:24
>>आपल्यास काय वाटले त्याचे मतप्रदर्शन जरूर करा. फक्त शिळ्या कढीला उत आणू नका अशी विनंती करावीशी वाटते. पहिले म्हणजे राऊतांचा लेख चांगला आहे, विचार करायला लावणारा आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे गांधीजी राहिले असते तर काय झाले असते ते राऊतांना वाटले तसे त्यांनी मांडले आहे. ते खरेही आहे. पण दोष केवळ एका राजकिय पक्षाचा नाही, गांधीजींच्या शिकवणुकीचाही नाही. सावरकरांनीही माझ्या माहितीप्रमाणे आपली भूमिका अनेक वेळा स्पष्ट केली आहे, कदाचित गांधी त्यात कमी पडले असावेत. दोष असला तर तो गांधींची /किंवा कोणत्याही नेत्याचीच भूमिका समजून घेण्यात, त्यांना प्रश्न विचारण्यात, त्यातील योग्य/कमी अपायकारक गोष्टी उचलण्यात आणि अयोग्य/जास्त अपायकारक टाकून देण्यात भारतीय कमी पडले याचा आहे (अजूनही पडतात). दोष असला तर तो ज्याप्रकारे आपण नागरिक सत्तेपासून दूर राहण्यात भूषण मानत गेलो त्याचा (हा त्या काळाच्या निरागसपणाचा/ वेडेपणाचाच/का नेत्यांच्या शिकवणुकीचाच एक भाग होता - अंधविश्वास?). ही बहुतेक शिळी कढी ठरू नये - निदान "इथे" तरी.

प्रियाली Wed, 10/03/2007 - 03:29
भरतकुमार राऊत यांचा लेख आवडला. प्रतिसादांतील गांधीविरोधी मुक्ताफळांविषयी न बोलणे उत्तम!

In reply to by प्रियाली

सर्किट Wed, 10/03/2007 - 06:11
स्वतःला न पटणार्‍या गोष्टींविषयी न बोलणे उत्त्तम असे विधान आपल्याकडून अपेक्षित नव्हते. गांधींंचे लिखाण आणि वक्तव्ये वाचून माझे असे मत झाले आहे, की ह्या व्यक्तीला सगळ्या कॉम्प्लेक्स सिचुएशन्स सोप्या शब्दात मांडून स्वतःचे मत त्याविषयी व्यक्त करण्याची शैली होती. माझ्या अंगी अशी शैली यावी, हे माझे स्वप्न आहे. अशा प्रकारे आपण लिखाण करू शकू का? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सहज Wed, 10/03/2007 - 06:55
>>गांधींंचे लिखाण आणि वक्तव्ये वाचून माझे असे मत झाले आहे, की ह्या व्यक्तीला सगळ्या कॉम्प्लेक्स सिचुएशन्स सोप्या शब्दात मांडून स्वतःचे मत त्याविषयी व्यक्त करण्याची शैली होती. माझ्या अंगी अशी शैली यावी, हे माझे स्वप्न आहे. मला देखील तेच वाटते. कोणी काहीही म्हणा मला महात्मा गांधी एक मोठे व्यक्तिमत्व वाटते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. पण ते आजकालच्या राजकारण्यांकडून, वृत्तप्रत्रातून राजकीय (पक्षीय) विचारसरणी पसरवणार्‍या जेष्ठ पत्रकारांकडून नाही तर स्वतःचे स्व:ताच. त्यांची मत जरूर ऐका पण जे कोणी "मोठी" लोक जे काही लिहतात ते तसेच्या तसे १००% मानणे, घेणे म्हणजे स्वतःच स्वःताच्या बुद्धीला कमी लेखणे आहे.

In reply to by सहज

टग्या Wed, 10/03/2007 - 09:23
> कोणी काहीही म्हणा मला महात्मा गांधी एक मोठे व्यक्तिमत्व वाटते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. मोठे व्यक्तिमत्त्व तर निश्चितच! किंबहुना मी तर म्हणेन की भारतवर्षात होऊन गेलेला तो सर्वश्रेष्ठ टग्या होता. काहीही होवो, आणि कोणीही काहीही म्हणो, तरीही आपल्याला पटलेल्या मार्गाशी, तत्त्वांशी एकनिष्ठ राहून, आपले म्हणणे खरे करून दाखवण्याची आणि ते जनतेच्या गळी उतरवण्याची हिंमत आणि ताकद या माणसात होती. 'बन्दे में था दम' हे खरेच! शिकण्यासारखे म्हणाल, तर म्हटले तर बरेच आहे, पण त्यासाठी लागणारी ती स्वयंएकनिष्ठतेची पातळी आपल्यापैकी बहुतांश जणात नसावी. या माणसाला शिव्या देणे सोपे आहे, आणि या माणसाची सगळीच मते, सगळेच विचार पटलेच पाहिजेत असा आग्रहही नाही, परंतु पटलेल्या आणि पत्करलेल्या मार्गापासून कोणत्याही परिस्थितीत विचलित न होता कार्य करत राहणे ही सगळ्यांच्याच "बस"ची बात नाही. आणि तात्त्विक पातळीवर या माणसास हरवू न शकलेली - किंबहुना त्या पातळीच्या जवळपासही पोहोचू न शकलेली - मंडळीच अशा व्यक्तीच्या हत्येचा विचारसुद्धा करू शकतात. त्या महान टग्यास या लहान टग्याकडून भावपूर्ण आदरांजली!

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Wed, 10/03/2007 - 09:35
अगदी खरंय.. आणि त्यामुळेच 'लगे रहो' चा मी जाम फ्यान आहे. गांधीजींची टींगल टवाळी करुन टाळ्या आणि शिट्टया वसूल करणे सोपे आहे पण अगदी पीटातल्या प्रेक्षकांकडून सुद्धा गांधीजींच्या 'विचारांवर' टाळ्या आणि शिट्ट्या वसूल करणे मला नाही वाटत कुणाच्या कल्पनेत तरी बसले असते का. त्यामुळेच ह्या चित्रपटाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.. माझ्या मते हीच गांधीजींच्या विचारांना वाहिलेली सर्वात मोठी आदरांजली आहे. - (लगे रहो फ्यान) कोलबेर

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

सर्किट Wed, 10/03/2007 - 11:16
गांधीजींच्या जीवनाविषयी, त्यांचे लेखन, आणि वक्तव्य हे मी आजवर जे काही वाचले आहे, त्याबद्दल "महान टग्या" हे विशेषण अत्यंत योग्य, आणि आदरार्थी आहे. लहान टग्याच्या क्रिएटिव्हिटीचे अत्यंत कौतुक करावेसे वातते !!! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

तो Wed, 10/03/2007 - 13:46
गांधी बहोत बडा भाई था. उसने अंग्रेजोंकी वाट लगा दी थी. वगैरे वर्णन लगे रहो मध्ये ऐकल्यासारखे वाटते. टगोबांच्या क्रिएटिव्हिटीवर त्याच्या प्रभाव असणे शक्य आहे. अर्थात स्वतःही टगे असण्यात क्रिएटिव्हिटी आहे ती आहेच.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

तो Wed, 10/03/2007 - 13:23
किंबहुना मी तर म्हणेन की भारतवर्षात होऊन गेलेला तो सर्वश्रेष्ठ टग्या होता.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली Wed, 10/03/2007 - 08:36
>>स्वतःला न पटणार्‍या गोष्टींविषयी न बोलणे उत्त्तम असे विधान आपल्याकडून अपेक्षित नव्हते. खरंय! पण जगातल्या सर्व मठ्ठांना सत्यासत्यता दाखवायचा मक्ता घेतलेला नाही मी. गांधींवरती वाट्टेल ती शस्त्रं सोडली म्हणून त्यांचे महत्त्व तसूभर कमी होत नाही आणि होणारही नाही तेव्हा करू दे कंठशोष! >>सगळ्या कॉम्प्लेक्स सिचुएशन्स सोप्या शब्दात मांडून स्वतःचे मत त्याविषयी व्यक्त करण्याची शैली होती. मुक्ताफळे उधळणार्‍या व्यक्तींसाठी आय डोण्ट केअर अ xxx! ये अपुनकी शैली है! (कृपया ह. घेणे)

आजानुकर्ण Wed, 10/03/2007 - 09:57
अवचटांनी लिहिलेला हा लेख सुंदर आहे. विशेषतः"गांधी ही वृत्ती" व "बुळा बनवणे" या वाक्प्रयोगांसंदर्भात.

In reply to by आजानुकर्ण

अजानुकर्णा तुझ्या समयसूचकतेला सलाम रे बाबा! अत्यंत योग्य वेळी योग्य लेख लोकांच्या समोर आणलास. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसुनाना Wed, 10/03/2007 - 11:03
भरतकुमारांच्या वैचारीक कडबोळ्यापेक्षा हा लेख कितीतरी पटीने स्पष्ट आहे. गांधीजी या व्यक्तीला समजून घेण्यासाठी अवचटांचा हा लेख फारच उपयुक्त वाटला.

In reply to by प्रकाश घाटपांडे

नंदन Wed, 10/03/2007 - 12:30
म्हणतो. अचूक टायमिंग आणि प्लेसमेंट :). अवचटांचा लेख सुरेख, अप्रतिम वगैरे विशेषणांच्या पलीकडचा आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by आजानुकर्ण

सर्किट Wed, 10/03/2007 - 11:28
आजानुकर्णा, अवचट ह्या माणसाने, गांधींना नुसते दैवत बनवून ठेवलेले नाही, तर त्यांना नीट समजून घेतले आहे, ह्याची प्रचिती आली ह्या लेखांतून. मुरलिधर देविदास आमटे, ह्या व्यक्तीविषयीही माझे असेच मत झाले आहे. गांधींविषयी लिहिलेले वाचावे, तर अशा व्यक्तींचे विचार. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आजानुकर्ण Wed, 10/03/2007 - 11:32
+१ युरोपियन माणसाने म्हटलेले "गांधीजी काय फक्त तुमचेच होते का?" हे वाक्य वाचल्यावर गळा दाटून आला.

In reply to by आजानुकर्ण

सर्किट Wed, 10/03/2007 - 11:38
हेच एखाद्या ब्राह्मणाने एखाद्या दलिताला म्हटले असते, तर आणखीच गळा दाटून आला असता. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

खरंच गदगदलो. अजानुकर्णाला धन्यवाद यासाठी की योग्य वेळी, योग्य ठिकाणी ,योग्य लेख पुरवला म्हणुन. प्रकाश घाटपांडे

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

प्रियाली Wed, 10/03/2007 - 16:37
लेख फारच सुंदर. गांधींना इतकं समजून लिहिलेले अद्याप वाचले नव्हते. सर्किटशेट, कान सोनारानेच टोचावे असं वाटतं बुवा कधीतरी! या लेखाने ते सफल झाले असे वाटले. भूमिगत राहून मूठभर इंग्रजांचे खून करून १९४७ पूर्वीच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे वेडे स्वप्न पाहणार्‍यांपेक्षा, त्यांच्यासमोर उभा राहून आपले दात तोडून घेणारा नेता मला नेहमीच आवडला आहे. ---- अस्मादिकांनी येथे सोनाराने कान ओढावे असे लिहिले होते. त्यावर खरडवहीतून आमचेच कान ओढले गेले. हल्ली सगळे कान टोचल्यापेक्षा ओढलेलेच दिसतात त्याला काय करावे? हा दोष त्या लंबकर्ण अजानुचा!

In reply to by प्रियाली

सर्किट Wed, 10/03/2007 - 22:13
कान सोनारानेच टोचावे असं वाटतं बुवा कधीतरी! या लेखाने ते सफल झाले असे वाटले. अगदी खरे आहे. आम्ही ऐरण आणि घण घेऊन बसलो होतो :-) म्हणजे " सौ लुहार की आणि एक सुनार की" असं उल्टंच योग्य म्हणताय तर ! - (लोहार) सर्किट

In reply to by आजानुकर्ण

सहज Wed, 10/03/2007 - 16:01
ह्याला म्हणतात लेख. सोप्या शब्दात, आपल्याला समजू, लागू पडेल, उपयोग होईल असे. तोवरची चर्चा म्हणजे ती शिळी कढीच. नुस्ते राजकीय भाषण, पुस्तकी छापील वक्तव्य. तेच आरोप.. प्रत्येकाने माझे सत्याचे प्रयोग जरूर (परत) वाचा. त्या पुस्तकाने माझ्यावर खूप प्रभाव केला आहे. अवचटांनी काय योग्य शब्दात मर्म सांगीतले आहे. अजून काही बोलयची गरज नाही आहे.

In reply to by आजानुकर्ण

विकास Wed, 10/03/2007 - 23:16
हा लेख फारच चांगला आहे. त्यांच्यावर (गांधीजींवर) अंबरीश मिश्र यांचे "गंगे वरती गगन निवळले" हे पुस्तक वाचताना त्यांच्यातील जे अनेक गुण कळले तसे वाटले - अवचटांची शैली आवडत असल्याने जास्तच वाटले. फक्त राहून राहून गांधीजींच्या बाबतीत एक प्रश्न पडतो की ते राजकारणी होण्याऐवजी केवळ समाजधुरीणच झाले असते तर ते त्यांच्या साठी आणि देशासाठी अधीकयोग्य झाले असते का?

In reply to by आजानुकर्ण

चित्रा गुरुवार, 10/04/2007 - 00:40
अवचटांचे सर्व लिखाण उत्तम असते तसाच हा लेख आहे, आवडला. आभारी आहे, आजानुकर्ण.

In reply to by आजानुकर्ण

राघव गुरुवार, 09/11/2008 - 14:21
सुंदर लेख. विकास यांनी दिलेला भारतकुमारांचा लेखही चांगला. पण आजानुकर्णांनी दिलेला अवचटांचा लेख त्याहून छान. दोघांसही धन्यवाद. :) मुमुक्षू

राजे गुरुवार, 10/04/2007 - 03:47
गोंडसे व गांधी दोन वेग-वेगळी मते, दोन वेगळे विचार व दोन अत्यंत टोकाचे आपल्या मतावर ठाम असलेल्या व्यक्ती. गोंड्से ह्यांच्या जवळ सबळ कारण होते की गांधी हत्या का केली, तर गोंडसे अथवा इतर कोणी हत्या करावी इतकी अहींसा पुजा गांधीजीं नी केली होती. शक्यतो, आजच्या घडिला विचार करणे जरा विचित्रच वाटते की गोंडसे ह्यांनी हत्या का केली असावी, जर गांधीजी एक महान व्यक्तीत्व असे न समजता, अथवा त्यांची महात्मा ही पदवी जरा थोडा वेळ बाजूला ठेवली तर लक्षात येते की खरोखर गोंडसे बरोबर होते. काही मुद्दे जेथे गांधीजीच्या चुकांची किमत इतकी मोठी होती की अनेकांची घरेदारे उधवस्त झाली अनेक देशोधडीला लागली, गांधीजींना मोठे केले ते इंग्रजांनी काय कारण असावे ? जरा विचार केला तर टिळक मृत्यू नंतर कोणी सशक्त असा संपुर्ण देशात नेता कोणीच नव्हता, व काही चांगल्या प्रयत्नामुळे / कार्यामुळे गांधी हे नाव अल्प वेळातच देशातील जनतेच्या तोंडी बसले व इंग्रजांनी त्याचा पुरेपुर फायदा करुन घेतला, जेव्हा भगत सिंग काळ चालू झाला होता तेव्हाच गांधी ह्यांच्या प्रतिमेला व विचारांना धक्का बसला होता कारण एखाद्या नेत्याची संपुर्ण ताकत ही त्याच्या आसपास असणा-या समर्थकांच्यावर अवलंबून असते पण आझाद व भगत सिंगमुळे त्यांच्या समर्थकांमध्येच कुजबुज वाढली व त्याच वेळी गांधीजींनी भगत सिंग ह्यांचा संपुर्ण स्वातंत्र्य हा नारा आपलासा केला व आपल्या नावावर खपवला. मुस्लीम समाजाला नको तितकी मदत करुन त्यांना डोक्यावर चढवले ते गांधी जींनी. जिना ह्यांच्या डोक्यात पाकीस्तानचे खुळ कोठून आले हे सर्वांना माहीतच आहे पण त्याला खतपाणी दिले ते गांधी ह्यांनी. मोठ मोठी आंदोलने शुल्लक गोष्टींसाठी मागे घेतली व त्यामुळे समाजावर पडणारा भार अथवा कमजोर होणारी लढाई ह्यांच्याकडे त्यांनी कधीच लक्ष दिले नाही. त्यांनी फक्त नेहरु साठी आपला स्पेशल अजेंडा चालवला हे सगळ्या जगाला माहीत आहे, गरज नसताना पंजाब मधील हिंदूना मुस्लिम मारत आहेत तर मारु देत तुम्ही शस्त्र हाती घेऊ नका हा सल्ला दिला व स्वत: कलकत्तामध्ये जाऊन मुस्लिम समाजाला समजवण्याचे नाटक चालू केले व उपासाला बसले, वीस लाखाच्यावर लोकांना बसलेला विभाजनाचा तडाका त्यांना दिसला नाही मात्र काही मुस्लिम मारले जाताच ह्यांच्या पोटात कळ आली हे विरोधा भास दिसत नाहीत ? जिना ह्यानी न मागताच ५० कोटी दिले व त्याचा उपयोग आपल्याच देशा विरुध्द केला गेला हे सर्वांना माहीत आहे १९४७-४८ ची भारत-पाक लढाई त्याच पैश्याच्या जोरावर पाकिस्तान ने लढली. ह्यांच्या उपासामुळे काय झाले हे कधी कळाले नाही पण सुभाष बाबू सारखे नेते मात्र देशा पासून दुर जाऊन लढाई चा मार्ग शोधू लागले, जर तोच कालावधी सुभाष बाबूंचा येथे आपल्या देशात संघटन, लढाई मजबुत करण्यात लागला असता तर विभाजन न होता भारत आझाद झाला असता. एक मानव म्हणून गांधी खरोखर महान आहे ह्यात वाद नाही पण एक नेता म्हणून ते अपयशीच ठरतात, काय केले हे महत्वाचे नसून काय झाले हे महत्वाचे आहे. त्यावेळी आपल्या पैकी कोणी सर्व समजेल इतका समजूतदार नसावा [जो अनिल अवचटांचा लेख दिला आहे त्यात ते देखील लिहतात की ते त्यावेळी चार वर्षाचे होते... क्या बात है.. त्यांच्या स्मरणशक्तीची दाद द्यावयास हवीच] अथवा नसावाच. राजे (*हेच राज जैन आहेत)

सखाराम_गटणे™ Sun, 01/11/2009 - 14:43
लेख आवडला. विचार सगळे संतुलित आहेत. गांधीजीचे विचार चांगले आहेत. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
लेखनप्रकार
आज गांधी जयंती. गांधीजींच्या बाबतीत कायमच टोकाचे दोन्हीकडून बोलणे ऐकायला मिळते. त्यांची तोंड फाटेपर्यंत स्तुती करणार्‍यांनी खरा गांधीवाद कधी पाळल्याचे दिसले नाही. (अर्थातच नियमाला अपवाद असतील). असो. म.टा.च्या भारतकुमार राऊत यांचा खालील लेख वाचनात आला, समतोल वाटल्याने आवडला (तोच जर "सुमार साहेबांनी " लिहीला असता तर त्यात हिंदूत्व, संघ, भाजप वगैरेंना शिव्या आणि महात्म्याच्या ऐवजी सोनीयाच्या ओव्या वाचायला लावल्या असत्या!). आपल्यास काय वाटले त्याचे मतप्रदर्शन जरूर करा. फक्त शिळ्या कढीला उत आणू नका अशी विनंती करावीशी वाटते. शिळी कढी म्हणजे नक्की कोणची?

नसलेले गैरसमज कशाला निस्तरायचे? (लघुतम कथा)

धनंजय ·

धनंजय सेठ, बरं चालू आहे बॉ तुमचं ! : ) कोणाचा तरी झालेला गैरसमज दुर करण्यासाठी सुंदर कथा प्रसंग टाकला रे ! ( ह.घे )
आज अहिंसा दिन आणि ड्राय डे असल्यामुळे बापुंना वाईट वाटेल असे आम्ही काहीही करणार नाही !

सहज Tue, 10/02/2007 - 09:39
नाईस लिटील कथा. लोक स्टिरीओटाइपगीरी करणारच. कारण अफ्टरऑल कोणी महान व्यक्ति म्हणून गेले आहे की "एक लडका और लडकी कभी दोस्त नही बन सकते" :-) The world is yet to grow up! मेरी आधी तस म्हणाली तिला तिचीच विद्या शिकवायची म्हणून टाकलेली रिर्टन सर्व्हीसपण असू शकेल ना? बोलबच्चन मंडळी ऑलवेज गिव्ह बॅक. ;-)

विसोबा खेचर Tue, 10/02/2007 - 10:21
वा धन्याशेठ! मस्त लिहिलं आहेस... 'कामदेवाची ताजी शिकार' हे शब्द फार आवडले..:) तात्या.

मी लगेच तिला वेडावले. "उगाच नसलेला गैरसमज निस्तरण्यासाठी एवढा काय आटापिटा?" तिने माझ्याकडे डोळे वाटारले. आणि आम्ही दोघे एकदम खळखळून हसलो. मी लगेच तिल शहाणावले." मुद्दामून असलेला समज विस्तारण्यासाठी इवलीशी काय सहजता?" तिने माझ्याकडे डोळे वाटारले आणि आम्ही दोघे एकदम खळखळून हसलो. प्रकाश घाटपांडे

सर्किट Tue, 10/02/2007 - 11:19
गूढ विषय... सहज सोपा अनुभव.. विचारात टाकणारा.. सुंदर कथा... (जितकी लघु तितकी वाचनीय..) - सर्किट

जुना अभिजित Wed, 10/03/2007 - 14:20
जगजीतची एक गझल आठवली या विषयावरून.. बेसबब बात बढाने की जरूरत क्या थी हम खफा कब थे मनाने की जरूरत क्या थी.. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

धनंजय Wed, 10/03/2007 - 16:56
रोषणाईच्या दारूचा एक प्रकर आहे. हा 'अनार' जमिनीवर ठेवतात, तो पेटवला की झाडासारखी रोषणाई होते.

In reply to by धनंजय

जुना अभिजित Wed, 10/03/2007 - 17:20
समजला. आम्ही झाड म्हणायचो त्याला. शब्दयोजना अचूक आहे. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

नंदन Wed, 10/03/2007 - 15:51
'लोकापवादो बलवान मतो मे' चे सौम्य रुप दाखवणारी, सहज लघुकथा आवडली. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

धनंजय Sat, 10/20/2007 - 01:18
रामायणातला लोकापवाद म्हणजे आपण एकदम उत्तरकांडात जातो - रामाने सीतेला टाकली तेव्हा. पण खुद्द राम-लक्ष्मण-सीतांच्या वनवासात सुद्धा थोडासा गमतीदार लोकापवाद प्रसंग झाला, त्याबद्दल हे वाचले-ऐकले : कौन तुम्हारे लागत कुंवर सांवर गोरे सकुची, सुनायो सिया, देवर गोरे मोरे रामरंग सैयां सांवरे अरण्यात लोक सीतेला लक्ष्मणाबद्दल विचारतात की हा तुझा कोण लागतो, तर ती संकोचून त्यांना उत्तर देते, असा तो प्रसंग आहे. नंतरच्या प्रसंगापेक्षा त्या मानाने खूपच हलका-फुलका, नाही का?

देवदत्त Sat, 10/20/2007 - 23:10
इथे नसलेला गैरसमज म्हणता येईल .. तरीही प्रत्यक्षात भरपूर वेळा असेच होत असेल.

धनंजय सेठ, बरं चालू आहे बॉ तुमचं ! : ) कोणाचा तरी झालेला गैरसमज दुर करण्यासाठी सुंदर कथा प्रसंग टाकला रे ! ( ह.घे )
आज अहिंसा दिन आणि ड्राय डे असल्यामुळे बापुंना वाईट वाटेल असे आम्ही काहीही करणार नाही !

सहज Tue, 10/02/2007 - 09:39
नाईस लिटील कथा. लोक स्टिरीओटाइपगीरी करणारच. कारण अफ्टरऑल कोणी महान व्यक्ति म्हणून गेले आहे की "एक लडका और लडकी कभी दोस्त नही बन सकते" :-) The world is yet to grow up! मेरी आधी तस म्हणाली तिला तिचीच विद्या शिकवायची म्हणून टाकलेली रिर्टन सर्व्हीसपण असू शकेल ना? बोलबच्चन मंडळी ऑलवेज गिव्ह बॅक. ;-)

विसोबा खेचर Tue, 10/02/2007 - 10:21
वा धन्याशेठ! मस्त लिहिलं आहेस... 'कामदेवाची ताजी शिकार' हे शब्द फार आवडले..:) तात्या.

मी लगेच तिला वेडावले. "उगाच नसलेला गैरसमज निस्तरण्यासाठी एवढा काय आटापिटा?" तिने माझ्याकडे डोळे वाटारले. आणि आम्ही दोघे एकदम खळखळून हसलो. मी लगेच तिल शहाणावले." मुद्दामून असलेला समज विस्तारण्यासाठी इवलीशी काय सहजता?" तिने माझ्याकडे डोळे वाटारले आणि आम्ही दोघे एकदम खळखळून हसलो. प्रकाश घाटपांडे

सर्किट Tue, 10/02/2007 - 11:19
गूढ विषय... सहज सोपा अनुभव.. विचारात टाकणारा.. सुंदर कथा... (जितकी लघु तितकी वाचनीय..) - सर्किट

जुना अभिजित Wed, 10/03/2007 - 14:20
जगजीतची एक गझल आठवली या विषयावरून.. बेसबब बात बढाने की जरूरत क्या थी हम खफा कब थे मनाने की जरूरत क्या थी.. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

In reply to by जुना अभिजित

धनंजय Wed, 10/03/2007 - 16:56
रोषणाईच्या दारूचा एक प्रकर आहे. हा 'अनार' जमिनीवर ठेवतात, तो पेटवला की झाडासारखी रोषणाई होते.

In reply to by धनंजय

जुना अभिजित Wed, 10/03/2007 - 17:20
समजला. आम्ही झाड म्हणायचो त्याला. शब्दयोजना अचूक आहे. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

नंदन Wed, 10/03/2007 - 15:51
'लोकापवादो बलवान मतो मे' चे सौम्य रुप दाखवणारी, सहज लघुकथा आवडली. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

धनंजय Sat, 10/20/2007 - 01:18
रामायणातला लोकापवाद म्हणजे आपण एकदम उत्तरकांडात जातो - रामाने सीतेला टाकली तेव्हा. पण खुद्द राम-लक्ष्मण-सीतांच्या वनवासात सुद्धा थोडासा गमतीदार लोकापवाद प्रसंग झाला, त्याबद्दल हे वाचले-ऐकले : कौन तुम्हारे लागत कुंवर सांवर गोरे सकुची, सुनायो सिया, देवर गोरे मोरे रामरंग सैयां सांवरे अरण्यात लोक सीतेला लक्ष्मणाबद्दल विचारतात की हा तुझा कोण लागतो, तर ती संकोचून त्यांना उत्तर देते, असा तो प्रसंग आहे. नंतरच्या प्रसंगापेक्षा त्या मानाने खूपच हलका-फुलका, नाही का?

देवदत्त Sat, 10/20/2007 - 23:10
इथे नसलेला गैरसमज म्हणता येईल .. तरीही प्रत्यक्षात भरपूर वेळा असेच होत असेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
शुक्रवारी संध्याकाळी मेरीचा फोन आला. म्हणे "उद्याची काय गंमत आहे, माहितीए? ते चित्रकार विल्यम ब्राउन आहेत नं? ते आपला स्टूडियो आपल्या चाहत्यांसाठी उघडा ठेवणार आहेत. अरे आपल्याला थोडीच परवडताएत त्यांची चित्रं, पण कलाकारासमक्ष त्यांची कला अनुभवायची काय नामी संधी!" मी म्हटले, "वा, सुंदर!" "पण तुझा मित्र राजेश, बथ्थडासारखा टेनिस खेळायला जातोय म्हणतो." "बयो, राजेश आधी तुझा नवरा, मग माझा मित्र आहे. त्याच्या रुक्षपणाचा जाब मला नको विचारूस." "ए राजेश! आयडिया!" मला फोनवर लोंबकाळत ठेवत ती ओरडली. "तू जा टेनिस खेळायला. मी जाईन स्टूडियोत तुझ्या या मित्राबरोबर.