अरे नंदन सायबा,
लेका तू कविता केव्हापासून करू लगलास? तुका रे मेल्या खय कळता काव्यातलो? :)
असो..
गायी परतुनि आल्या
अवचित झाली सांज
दीप लागू लागले
मंदिरी वाजे झांज
या ओळी सुंदर...!
तात्या.
:), तात्या माका अजून पण काय कळना नाय काव्याबिव्यातला. पण वाईच जरा हुक्की इली चार ओळी लिवूची, इतकी लोका वांगडा मस्त कविता-चारोळे करतंत ता बघून.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
नंदन,
कविता आवडली.......!!!
गायी परतुनि आल्या
अवचित झाली सांज
दीप लागू लागले
मंदिरी वाजे झांज
आणि
रात्र येई गोकुळी
राधा करिते खंत
कान्हा दिसे ना का कुठे
रुपे जरी अनं!!!
वरील ओळी विशेष आवडल्या !!! पुढील कवितेच्या प्रतिक्षेत.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान कविता
मस्तच..
सायबा,
:)
फार सुंदर
असेच
सुरेख
विशेष
वा! नंदन! तुझे अभिनंदन!
धन्यवाद
सुंदर कविता
खूप आवडली
सुंदर
क्या बात
किती सुरेख लिहितस!
आयला, हे कसं काय सुटलं
वाह
सुरेख!
नंदन