मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काय होणार आपले??

वडापाव · · काथ्याकूट
पाकिस्तानात नुकत्याच घडलेल्या काही घटनांमूळे पाकिस्तान हा एक वादग्रस्त विषय झाला होता. त्यात पाकिस्तानाने निर्माण केलेल्या विध्वंसक अणूऊर्जा-निर्मित शस्त्रांबाबत माहिती वाचून प्रश्न असा पडतो, की भविष्यात नेमके काय होईल? अ) भारत- पाकिस्तान युध्दात पाकिस्तानाचा सर्वनाश होईल. ब) भारत-पाकिस्तान युध्दात भारताचा सर्वनाश होईल. क) भारत-पाकिस्तानामधील मतभेद व भांडणे मिटून दोन्ही देशात सौख्य निर्माण होईल ड) भारत-पाकिस्तान अशाच प्रकारे वर्षानुवर्षे भांडत राहतील. ई) भारत-पाकिस्तान युध्दाचा प्रकार 'दोघांचे भांडण तिस-याचा लाभ' असा होईल. काहीही झालं तरी शेवटी आपलीच माणसे हकनाक मारली जातील.

वाचन 8551 प्रतिक्रिया 0