मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सद्धगुरु च्या शोधात भाग ३ सन १९२० सालची दुर्लभ पदे.

संजीव नाईक ·

'भिऊ नकोस मी तुस्या पाठीशी आहे' असे सांगणारे आणि भक्तरक्षणार्थ धाऊन जाणारे स्वामी समर्थ मनोवेगाने भक्तरक्षणार्थ धाव घेतात. यावर माझा पूर्ण विश्वास आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात 'सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा | उडी घालितो संकटी स्वामी तैसा| अनन्यास रक्षितसे चापपाणी| नुपेक्षि कदा राम भक्ताभिमानी||' जय जय रघुवीर समर्थ|| पुण्याचे पेशवे

'भिऊ नकोस मी तुस्या पाठीशी आहे' असे सांगणारे आणि भक्तरक्षणार्थ धाऊन जाणारे स्वामी समर्थ मनोवेगाने भक्तरक्षणार्थ धाव घेतात. यावर माझा पूर्ण विश्वास आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात 'सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा | उडी घालितो संकटी स्वामी तैसा| अनन्यास रक्षितसे चापपाणी| नुपेक्षि कदा राम भक्ताभिमानी||' जय जय रघुवीर समर्थ|| पुण्याचे पेशवे
3

सुपारी आणि नारळ

विजुभाऊ ·

विजुभाऊ Mon, 03/24/2008 - 14:08
एका खौट पुणेकराने मला भ्रमणध्वनी वरून सूपारी हे स्त्रीचे प्रतीक आहे नारळ हा पुरुषाचे प्रतीक आहे. पुरुष हा इडापीडा हाकलतो आणि स्त्री निसर्गतः आमंत्रण देत असते.( म्हणजे काय हो?) असे सांगितले. ( त्या खौट पुणेकरच्या सानुनासीक आणि बोलण्यावरुन तो कदाचित थोरली सदाशिवरव भाऊ पेशवे यांच्या नावाने असलेल्या पेठेत अनन्त काळ वास्तव्यास असावा असे भासले.खरे खोटे सदाशिवरव भाऊस ठाउक.) पुरुषाकडे केवळ हाकलणे हीच भूमिका का यावी? प्रश्नांकीत्..विजुभाऊ

विजुभाऊ Tue, 07/01/2008 - 15:34
या बद्दल कोणाही मिपाकराला माहीत नसावे. याचे आश्चर्य वाटते पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

लिखाळ Tue, 07/01/2008 - 16:03
....(काही सुधारलेल्यास्त्रियानी पती सोबत नसेल तर कनवटीस नारळ लाउन पूजा कर्ण्याचा प्रयत्न केला होता.पण ते पती प्रमाणेच अडचणीचे झाल्याने ही प्रथा फार रोजली नाही) हा हा हा .. हे बाकी मस्तच ! पुणेकर खौट आहेत असे म्हणणे आणि येता जाता त्यांच्या स्वभावावर टिप्पणी करणे आम्हास पसंत पडत नाही. असो ! काही (ही) प्रकाश टाकण्याचा एक अज्ञ प्रयत्न ! नारळाविषयी काही (ही), नारळ हे फळ बहुगुणी आहे. द्रव+घन असे दोनही अन्नपदार्थ आत असलेले आणि अनेक दिवस टिकणारे तसेच पटकन न तुटणारे असे बहुगुणी, प्रवासात नेता येणारे आणि पाहिजे तेव्हा वापरता येणारे फळ आहे. घरातून निघणार्‍याला तहानलाडू-भूकलाडू एकदम देता येण्याजोगे फळ. उष्णदेशात उपकारक. असे असल्याने बाहेर जाणार्‍यास नारळ सोबत देत असावेत. -- (उपयोगितावादी) लिखाळ. नारळ हे मनुष्याचे प्रतिक आहे, शेंडी असलेला नारळ पुरुषाचे प्रतिक. नारळ देणे हा एक आशिर्वाद अथवा शुभेच्छा आहे. तुमचा वंश वाढो, संपन्नता येवो असे ध्वनित करणारा संकेत. म्हणूनच बहुधा नारळाने ओटी भरुन मुले व्हावीत असा आशिर्वाद देत असावेत. -- (परंपरावादी) लिखाळ. सुपारी विषयी काही (ही) सुपारीचे माणसाला व्यसन लागते त्या अर्थी सुपारीमध्ये उत्तेजना आणणारे घटक असतील असा माझा कयास. बोलावणे करताना आधी समोरच्याला उत्साहित करुन खुष करुन मग बोलावणे करण्यात समोरचा आपल्या बोलावण्याचा मान राखेल हा सुप्त हेतू असावा. पण कालांतराने सुपारी खायला देण्याऐवजी अख्खी देण्याची प्रथा झाली असावी. -- (व्यवहारी) लिखाळ. सुपारी घशात लागते आणि जीव कासाविस होतो. नको असलेला पाहुणा आल्यावर लगेच सुपारी देवून त्याला पळवून लावण्याचा चालूपणा कोणी केला असेल. आणि बाकिच्यांनी त्याची री ओढली असेल. तसेही स्वार्थ असेल त्याच बाबीच्या प्रथा लवकर मूळ धरतात असे आम्हास वाटते. उदा. देवाला गोडा-धोडाचा नैवेद्य दाखवणे. अहो ! देव जर तुम्ही समोर ठेवलेले पदार्थ खाउ लागला तर लोक नैवेद्याला पुर्‍या-आम्रखंड ठेवतील का?? --(निरिक्षक) लिखाळ. असो ! तर आमचे दिवे लावणे पुरे करावे म्हणतो. तज्ञ काय प्रकाश टाकतात ते पाहण्यास उत्सूक. --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

विजुभाऊ Mon, 03/24/2008 - 14:08
एका खौट पुणेकराने मला भ्रमणध्वनी वरून सूपारी हे स्त्रीचे प्रतीक आहे नारळ हा पुरुषाचे प्रतीक आहे. पुरुष हा इडापीडा हाकलतो आणि स्त्री निसर्गतः आमंत्रण देत असते.( म्हणजे काय हो?) असे सांगितले. ( त्या खौट पुणेकरच्या सानुनासीक आणि बोलण्यावरुन तो कदाचित थोरली सदाशिवरव भाऊ पेशवे यांच्या नावाने असलेल्या पेठेत अनन्त काळ वास्तव्यास असावा असे भासले.खरे खोटे सदाशिवरव भाऊस ठाउक.) पुरुषाकडे केवळ हाकलणे हीच भूमिका का यावी? प्रश्नांकीत्..विजुभाऊ

विजुभाऊ Tue, 07/01/2008 - 15:34
या बद्दल कोणाही मिपाकराला माहीत नसावे. याचे आश्चर्य वाटते पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

लिखाळ Tue, 07/01/2008 - 16:03
....(काही सुधारलेल्यास्त्रियानी पती सोबत नसेल तर कनवटीस नारळ लाउन पूजा कर्ण्याचा प्रयत्न केला होता.पण ते पती प्रमाणेच अडचणीचे झाल्याने ही प्रथा फार रोजली नाही) हा हा हा .. हे बाकी मस्तच ! पुणेकर खौट आहेत असे म्हणणे आणि येता जाता त्यांच्या स्वभावावर टिप्पणी करणे आम्हास पसंत पडत नाही. असो ! काही (ही) प्रकाश टाकण्याचा एक अज्ञ प्रयत्न ! नारळाविषयी काही (ही), नारळ हे फळ बहुगुणी आहे. द्रव+घन असे दोनही अन्नपदार्थ आत असलेले आणि अनेक दिवस टिकणारे तसेच पटकन न तुटणारे असे बहुगुणी, प्रवासात नेता येणारे आणि पाहिजे तेव्हा वापरता येणारे फळ आहे. घरातून निघणार्‍याला तहानलाडू-भूकलाडू एकदम देता येण्याजोगे फळ. उष्णदेशात उपकारक. असे असल्याने बाहेर जाणार्‍यास नारळ सोबत देत असावेत. -- (उपयोगितावादी) लिखाळ. नारळ हे मनुष्याचे प्रतिक आहे, शेंडी असलेला नारळ पुरुषाचे प्रतिक. नारळ देणे हा एक आशिर्वाद अथवा शुभेच्छा आहे. तुमचा वंश वाढो, संपन्नता येवो असे ध्वनित करणारा संकेत. म्हणूनच बहुधा नारळाने ओटी भरुन मुले व्हावीत असा आशिर्वाद देत असावेत. -- (परंपरावादी) लिखाळ. सुपारी विषयी काही (ही) सुपारीचे माणसाला व्यसन लागते त्या अर्थी सुपारीमध्ये उत्तेजना आणणारे घटक असतील असा माझा कयास. बोलावणे करताना आधी समोरच्याला उत्साहित करुन खुष करुन मग बोलावणे करण्यात समोरचा आपल्या बोलावण्याचा मान राखेल हा सुप्त हेतू असावा. पण कालांतराने सुपारी खायला देण्याऐवजी अख्खी देण्याची प्रथा झाली असावी. -- (व्यवहारी) लिखाळ. सुपारी घशात लागते आणि जीव कासाविस होतो. नको असलेला पाहुणा आल्यावर लगेच सुपारी देवून त्याला पळवून लावण्याचा चालूपणा कोणी केला असेल. आणि बाकिच्यांनी त्याची री ओढली असेल. तसेही स्वार्थ असेल त्याच बाबीच्या प्रथा लवकर मूळ धरतात असे आम्हास वाटते. उदा. देवाला गोडा-धोडाचा नैवेद्य दाखवणे. अहो ! देव जर तुम्ही समोर ठेवलेले पदार्थ खाउ लागला तर लोक नैवेद्याला पुर्‍या-आम्रखंड ठेवतील का?? --(निरिक्षक) लिखाळ. असो ! तर आमचे दिवे लावणे पुरे करावे म्हणतो. तज्ञ काय प्रकाश टाकतात ते पाहण्यास उत्सूक. --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.
सुपारी आणि नारळ: आपण एखाद्याला फुटावयाचे असेल त्याचा पत्ता कट करायचा असेल तर त्याला "नारळ देउया" असे म्हणतो एखाद्याला बोलवयचे असेल तर त्याल " सूपारी दीली " असे म्हणतो. नारळआणि सुपारी हे दोन्ही ताड वर्गिय व्रुक्ष आहेत्.दोन्ही कोकणात मुबलक सापडतात हे त्यांच्यात साम्य. पण नारळ हा "तो नारळ "असतो आणि सूपारी ही "ती सूपारी" असते. बायको सोबत नसेल तर कनवटीस सूपारी लावण्याची प्रथा आहे....(काही सुधारलेल्यास्त्रियानी पती सोबत नसेल तर कनवटीस नारळ लाउन पूजा कर्ण्याचा प्रयत्न केला होता.पण ते पती प्रमाणेच अडचणीचे झाल्याने ही प्रथा फार रोजली नाही) तरी मिपा वरच्या ज्ञानीयानी "हाकलण्यासाठी नारळ आणि आमंत्रणासाठी

!! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!!

विजुभाऊ ·

डॉ.प्रसाद दाढे Mon, 03/24/2008 - 11:35
विजुभाऊ, मस्त लिहिताय, आगे बढो स॑मेलन स्थळी तुम्ही पोहोचण्याच्या थोडा वेळ अगोदर साक्षात विसोबा खेचरा॑चा फोन आला होता व सगळ्या॑ना त्या॑नी शुभेच्छाही दिल्या होत्या, तुम्हीच राहून गेलात.

धमाल मुलगा Mon, 03/24/2008 - 11:41
हा हा...विजुभाऊ.... एक न॑ब्बर ! आपली ही बखरीची कल्पना आम्हा॑स बहुत भावली. तसेच आपण ही जिम्मेदारी खा॑देवर घेऊन आपण आम्हा॑स मोठ्या स॑कटातून सोडविले असे आम्ही जरुर नमुद करु इच्छितो ! तसेच आमच्या एकुणच पोरकट व्यवस्थेची अकाळी वर्षावाने उडविलेली खिल्ली कोणिही मनात कि॑तु अथवा किल्मिष न धरता आन॑दे सहन करोन आम्हास वाटणार्‍या दु:खाचा भार हलका केला त्या॑चे काय आभार मानावेत? तेणेकरून धमाल मुलाने जोरात फुंकर( कशाची विचारु नका) मारुन आगोटी जीवित ठेवल च्यामारी, धन्य आहात. एक एक गोष्ट लक्षात ठेवली आहे की :-)) पुढील चौकात भारी मजा येणार अस॑ दिसत॑य! जी जी र जी र जी र जी जी जी जी........

विसोबा खेचर Mon, 03/24/2008 - 11:46
विजूभाऊ, झक्कास बर्र का! बखर आम्हास आवडते आहे, पुढील घडामोडी काय घडल्या, कुठली चर्चा, खलबतं कटकारस्थानं रचली गेली याच्या वृत्तांताची वाट पाहतो आहे! :) आपला, (बखरप्रेमी) तात्या.

इनोबा म्हणे Mon, 03/24/2008 - 12:07
झकास वर्णन जाहले. पुढील चौकात वाट पाहत आहो! विजूभाऊंचा विजय असो! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

प्रमोद देव Mon, 03/24/2008 - 12:14
काय वो अजूनही त्याच तारेत? अहो जरा नीट शिस्तशीर लिवा की! किती चुका त्या! तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.

चतुरंग Mon, 03/24/2008 - 12:39
ऐशी जबर खबर देणेस बखर निवडलीत ते उचित जाहलें! थोरले सायबांकडून आपणास शाबासी! 'दारुकाम', 'आतषबाजी', सामिष भोजन, कट-कारस्थाने येकयेक वृत्तांत साद्यंत करणे, जेणेकरोन आमचे जीवास तोशीस न होईल! बाकी आपण जाणते आहातच! लेखनसीमा. चतुरंग

विजुभाऊ Mon, 03/24/2008 - 13:58
"लेखनसीमा" अजोन जाहली नाही.. ये बखरीची भाषा ही उत्तर शिवकलीन आसोन तीयेचे मूळ गोडसे भटजींच्या १८५७ च्या प्रवास वर्णनात आहे. बाकी वाचकगळ आनंदयात्रींचे उत्तर वाचौन बहुत संतोष जाहला... मूळ बखर्नवीस विजुभाऊ हे त्यांच्या प्रोजेक्ट म्यामेनेजमेंट सारख्या अतीबीन महत्वाच्या कार्यात मग्न असल्यामुळे त्याना बखरीचा प्रवर्गिय भाग उत्खननास काळ उपलब्ध झाल्याबरहुकुम ते त्वरेने जाला वर पोष्ट करतील्.....आणि लेखनसीमा करतील. कळावे लोभ आहेच तो वर्धिष्णु व्हावा ही श्री चरणी पौष्याची विनंती मूळ बखर्कार्....बखर्नवीस विजुभाऊ .. (विजुभाऊंच्या बखरीतुन.........पान३ समास २४)

विजुभाऊ Mon, 03/24/2008 - 17:37
!! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!!चौक २ ऐका पुढील व्रुतान्त जी जी जी र जी जी जी र जी जी जी ओळख समारम्भ झडु लागला...शकुन सांगावा तैसी कडाडकन वीज तळपली .दुंदुभी झडाव्या तैशा मेघगर्जना होवु लागल्या.आकाशालाही आनंदाचे भरते येउन पुष्पव्रुष्टी व्हावी तैशा झडी पडो लागल्या मिपा सदस्यांचे मिलन पाहोन आसमंतालाही सण साजरा करावाऐसे वाटो लागले. उत्तर पेशवाईत पानपतात व्हावी तैसी भांडी वाजो लागली.भडभुंज्या लाह्या भाजतो तैसे चोहोकडोन आवाज कानी येवो लागले. ये कानाचे त्या कानास कळो नये ऐसी गत. घोडी भीजो लागली..वर्तमान दफ्तर हलवावे ऐसे फर्मान निघो लागले. समस्त दारुगोळा कोठारातुन सावकाशीने बाहेर येवु लागला होता. सरदार धमाल स्वतः जातीने दारुगोळा वाटपात कोणावर अन्याव होवो नये याची सर्वत्र फीरोन दखल घेत होते. तेवढ्यात दस्तूर खुद तात्या भ्रमण्ध्वनीवर सदस्यांच्या भेटीस आले.....आकाशवाणी व्हावी तैशा त्यानी कट्ट्यास शुभेछा दिल्या. एक एक भिडु रन्गी येवु लागला....राज कवी सरदार केशव्सुमार हळुच एखांदी कवीतेची फैर झाडत होते.त्या एकेका फैरीनेच सद्स्य गारद होत होते. येवढ्यात सरदार विजुभाऊंचे आगमन झाले...पुन्हा एकदा तडीताघात झाला...नंगारा वाजावा तैशा मेघ गर्जना झाल्या. सरदार विजुभाऊ नी सरदार धमाल मुलांस हळी घातली...आणि जेजाल्या प्रंमाणे भासणारी वीज पुन्हा गरजली.....मिपा कट्ट्यास तोफांची सलामी मिळाली. ऐका पुढील व्रुतान्त पुढील चौकात जी जी जी र जी जी जी र जी जी जी म्हणे शाहीर विजुभाऊ..मिपा सदस्य होउ... व्रुतान्त मी सांगणार्..तुम्ही ऐकणार ..रन्ग तो चढणार रं जी जी जी धन्य धन्य झाला तो सरदार जी जी जी जी जी जी र जी जी जी आर रं दाजी जी जी रं दाजी जी जी र जी जी जी र जी जी जी

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर Mon, 03/24/2008 - 18:43
ओळख समारम्भ झडु लागला...शकुन सांगावा तैसी कडाडकन वीज तळपली .दुंदुभी झडाव्या तैशा मेघगर्जना होवु लागल्या.आकाशालाही आनंदाचे भरते येउन पुष्पव्रुष्टी व्हावी तैशा झडी पडो लागल्या मिपा सदस्यांचे मिलन पाहोन आसमंतालाही सण साजरा करावाऐसे वाटो लागले. विजूभाऊ, काय सुंदर भाषा आहे! तुमची बखर बाकी रंगते आहे खास! अजूनही येऊ द्या! एक विनंती - पुढचा चौक नवीन भागात सुरू करावा. प्रतिसादाने त्याची सुरवात करू नये ही विनंती. मिपाच्या श्रीमंतीस ते शोभत नाही! आपलाच, तात्या.

प्रशांतकवळे Mon, 03/24/2008 - 17:40
झक्कास!.. विजुभाऊ, एका दगडात दोन पक्षी मारताय... वॄत्तांत देताय, आणी आम्हाला पण जळवताय.. पुढच्या वेळेला जर भारतात असू, तर नक्की येऊ. प्रशांत.

डॉ.प्रसाद दाढे Mon, 03/24/2008 - 17:50
विजुभाऊ, कमाल केलीत..भाऊसाहेबा॑च्या बखरीन॑तर इतिहास स॑शोधका॑ना 'विजुभाऊ॑ची बखर अभ्यासावी लागणार असे दिसते आहे. मी तुमची कैफियत एका फर्ज॑दामार्फत भा.इ.स॑.म॑. ला सिताब रवाना केली आहेच.. बहुत काय लिहिणे..

प्राजु Mon, 03/24/2008 - 18:45
वा वा.. विजुभाऊ, मानलं तुम्हाला. बखर अगदी झक्कास.. पुढचा भाग येऊद्या लवकर. - (सर्वव्यापी)प्राजु

श्री. रा. रा. विजुभाऊ यांसी, आपली बखर पोहोचली. वाचोनि परम संतोष जाहला. मि.पा.करीय जरीपटका पुण्यपत्तनाच्या पार (कात्रजात) फडकला हे ऐकोनि संतोष जाहला. पूर्वी आमच्या दादासाहेबानी म्हणजे राघोबादादांनी जरीपटका अटकेपार फडकवला होता. तेव्हा आम्हास असाच परमसंतोष जाहला होता. नंतर त्यांची बुद्धी फिरली. असो . परंतु पुढील कट्टा सर्व महारष्ट्रनगरीच्या सीमा उल्लंघोन सर्व मि.पा. करीयाना एकत्र आणील याची आम्हास खात्री आहे. आणि वैश्विक मि.पा. करीय कट्ट्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. ते होईल तो सुदिन. आपण बखरीतून सर्व वृत्तांत साद्यंत वर्णन केल्याने आम्ही आपले ऋणी आहोत. इति. लेखन मर्यादा. मोर्तब सुद पुण्याचे पेशवे ता.क. सध्या आमचेकडे उत्तम कारकून नसल्याने खलित्यात काही त्रुटी असतील तर मोठ्या दिलाने माफ करणे.

श्रीमंत विजुभौ, साष्टांग दंडवत. मिपा कट्टा मुक्काम पुणे शहरचा मजकूर तपशीलवार कळला.सदर्हू भागाने आम्हास संतोष जाहला असुन सरदाराच्या त्यासमयीच्या हकीकती पेश कराव्यात.

विजुभाऊ Sat, 05/27/2023 - 14:54
मिपाची जुनी पाने चाळताना हे सापडले. माझा पहिलाच प्रयत्न. तात्याने खूप प्रोत्साहन दिले होते. ज्या वेळेस भेटायचा तेंव्हा तेंव्हा या बखरीबद्दल बोलायचाच

डॉ.प्रसाद दाढे Mon, 03/24/2008 - 11:35
विजुभाऊ, मस्त लिहिताय, आगे बढो स॑मेलन स्थळी तुम्ही पोहोचण्याच्या थोडा वेळ अगोदर साक्षात विसोबा खेचरा॑चा फोन आला होता व सगळ्या॑ना त्या॑नी शुभेच्छाही दिल्या होत्या, तुम्हीच राहून गेलात.

धमाल मुलगा Mon, 03/24/2008 - 11:41
हा हा...विजुभाऊ.... एक न॑ब्बर ! आपली ही बखरीची कल्पना आम्हा॑स बहुत भावली. तसेच आपण ही जिम्मेदारी खा॑देवर घेऊन आपण आम्हा॑स मोठ्या स॑कटातून सोडविले असे आम्ही जरुर नमुद करु इच्छितो ! तसेच आमच्या एकुणच पोरकट व्यवस्थेची अकाळी वर्षावाने उडविलेली खिल्ली कोणिही मनात कि॑तु अथवा किल्मिष न धरता आन॑दे सहन करोन आम्हास वाटणार्‍या दु:खाचा भार हलका केला त्या॑चे काय आभार मानावेत? तेणेकरून धमाल मुलाने जोरात फुंकर( कशाची विचारु नका) मारुन आगोटी जीवित ठेवल च्यामारी, धन्य आहात. एक एक गोष्ट लक्षात ठेवली आहे की :-)) पुढील चौकात भारी मजा येणार अस॑ दिसत॑य! जी जी र जी र जी र जी जी जी जी........

विसोबा खेचर Mon, 03/24/2008 - 11:46
विजूभाऊ, झक्कास बर्र का! बखर आम्हास आवडते आहे, पुढील घडामोडी काय घडल्या, कुठली चर्चा, खलबतं कटकारस्थानं रचली गेली याच्या वृत्तांताची वाट पाहतो आहे! :) आपला, (बखरप्रेमी) तात्या.

इनोबा म्हणे Mon, 03/24/2008 - 12:07
झकास वर्णन जाहले. पुढील चौकात वाट पाहत आहो! विजूभाऊंचा विजय असो! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

प्रमोद देव Mon, 03/24/2008 - 12:14
काय वो अजूनही त्याच तारेत? अहो जरा नीट शिस्तशीर लिवा की! किती चुका त्या! तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.

चतुरंग Mon, 03/24/2008 - 12:39
ऐशी जबर खबर देणेस बखर निवडलीत ते उचित जाहलें! थोरले सायबांकडून आपणास शाबासी! 'दारुकाम', 'आतषबाजी', सामिष भोजन, कट-कारस्थाने येकयेक वृत्तांत साद्यंत करणे, जेणेकरोन आमचे जीवास तोशीस न होईल! बाकी आपण जाणते आहातच! लेखनसीमा. चतुरंग

विजुभाऊ Mon, 03/24/2008 - 13:58
"लेखनसीमा" अजोन जाहली नाही.. ये बखरीची भाषा ही उत्तर शिवकलीन आसोन तीयेचे मूळ गोडसे भटजींच्या १८५७ च्या प्रवास वर्णनात आहे. बाकी वाचकगळ आनंदयात्रींचे उत्तर वाचौन बहुत संतोष जाहला... मूळ बखर्नवीस विजुभाऊ हे त्यांच्या प्रोजेक्ट म्यामेनेजमेंट सारख्या अतीबीन महत्वाच्या कार्यात मग्न असल्यामुळे त्याना बखरीचा प्रवर्गिय भाग उत्खननास काळ उपलब्ध झाल्याबरहुकुम ते त्वरेने जाला वर पोष्ट करतील्.....आणि लेखनसीमा करतील. कळावे लोभ आहेच तो वर्धिष्णु व्हावा ही श्री चरणी पौष्याची विनंती मूळ बखर्कार्....बखर्नवीस विजुभाऊ .. (विजुभाऊंच्या बखरीतुन.........पान३ समास २४)

विजुभाऊ Mon, 03/24/2008 - 17:37
!! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!!चौक २ ऐका पुढील व्रुतान्त जी जी जी र जी जी जी र जी जी जी ओळख समारम्भ झडु लागला...शकुन सांगावा तैसी कडाडकन वीज तळपली .दुंदुभी झडाव्या तैशा मेघगर्जना होवु लागल्या.आकाशालाही आनंदाचे भरते येउन पुष्पव्रुष्टी व्हावी तैशा झडी पडो लागल्या मिपा सदस्यांचे मिलन पाहोन आसमंतालाही सण साजरा करावाऐसे वाटो लागले. उत्तर पेशवाईत पानपतात व्हावी तैसी भांडी वाजो लागली.भडभुंज्या लाह्या भाजतो तैसे चोहोकडोन आवाज कानी येवो लागले. ये कानाचे त्या कानास कळो नये ऐसी गत. घोडी भीजो लागली..वर्तमान दफ्तर हलवावे ऐसे फर्मान निघो लागले. समस्त दारुगोळा कोठारातुन सावकाशीने बाहेर येवु लागला होता. सरदार धमाल स्वतः जातीने दारुगोळा वाटपात कोणावर अन्याव होवो नये याची सर्वत्र फीरोन दखल घेत होते. तेवढ्यात दस्तूर खुद तात्या भ्रमण्ध्वनीवर सदस्यांच्या भेटीस आले.....आकाशवाणी व्हावी तैशा त्यानी कट्ट्यास शुभेछा दिल्या. एक एक भिडु रन्गी येवु लागला....राज कवी सरदार केशव्सुमार हळुच एखांदी कवीतेची फैर झाडत होते.त्या एकेका फैरीनेच सद्स्य गारद होत होते. येवढ्यात सरदार विजुभाऊंचे आगमन झाले...पुन्हा एकदा तडीताघात झाला...नंगारा वाजावा तैशा मेघ गर्जना झाल्या. सरदार विजुभाऊ नी सरदार धमाल मुलांस हळी घातली...आणि जेजाल्या प्रंमाणे भासणारी वीज पुन्हा गरजली.....मिपा कट्ट्यास तोफांची सलामी मिळाली. ऐका पुढील व्रुतान्त पुढील चौकात जी जी जी र जी जी जी र जी जी जी म्हणे शाहीर विजुभाऊ..मिपा सदस्य होउ... व्रुतान्त मी सांगणार्..तुम्ही ऐकणार ..रन्ग तो चढणार रं जी जी जी धन्य धन्य झाला तो सरदार जी जी जी जी जी जी र जी जी जी आर रं दाजी जी जी रं दाजी जी जी र जी जी जी र जी जी जी

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर Mon, 03/24/2008 - 18:43
ओळख समारम्भ झडु लागला...शकुन सांगावा तैसी कडाडकन वीज तळपली .दुंदुभी झडाव्या तैशा मेघगर्जना होवु लागल्या.आकाशालाही आनंदाचे भरते येउन पुष्पव्रुष्टी व्हावी तैशा झडी पडो लागल्या मिपा सदस्यांचे मिलन पाहोन आसमंतालाही सण साजरा करावाऐसे वाटो लागले. विजूभाऊ, काय सुंदर भाषा आहे! तुमची बखर बाकी रंगते आहे खास! अजूनही येऊ द्या! एक विनंती - पुढचा चौक नवीन भागात सुरू करावा. प्रतिसादाने त्याची सुरवात करू नये ही विनंती. मिपाच्या श्रीमंतीस ते शोभत नाही! आपलाच, तात्या.

प्रशांतकवळे Mon, 03/24/2008 - 17:40
झक्कास!.. विजुभाऊ, एका दगडात दोन पक्षी मारताय... वॄत्तांत देताय, आणी आम्हाला पण जळवताय.. पुढच्या वेळेला जर भारतात असू, तर नक्की येऊ. प्रशांत.

डॉ.प्रसाद दाढे Mon, 03/24/2008 - 17:50
विजुभाऊ, कमाल केलीत..भाऊसाहेबा॑च्या बखरीन॑तर इतिहास स॑शोधका॑ना 'विजुभाऊ॑ची बखर अभ्यासावी लागणार असे दिसते आहे. मी तुमची कैफियत एका फर्ज॑दामार्फत भा.इ.स॑.म॑. ला सिताब रवाना केली आहेच.. बहुत काय लिहिणे..

प्राजु Mon, 03/24/2008 - 18:45
वा वा.. विजुभाऊ, मानलं तुम्हाला. बखर अगदी झक्कास.. पुढचा भाग येऊद्या लवकर. - (सर्वव्यापी)प्राजु

श्री. रा. रा. विजुभाऊ यांसी, आपली बखर पोहोचली. वाचोनि परम संतोष जाहला. मि.पा.करीय जरीपटका पुण्यपत्तनाच्या पार (कात्रजात) फडकला हे ऐकोनि संतोष जाहला. पूर्वी आमच्या दादासाहेबानी म्हणजे राघोबादादांनी जरीपटका अटकेपार फडकवला होता. तेव्हा आम्हास असाच परमसंतोष जाहला होता. नंतर त्यांची बुद्धी फिरली. असो . परंतु पुढील कट्टा सर्व महारष्ट्रनगरीच्या सीमा उल्लंघोन सर्व मि.पा. करीयाना एकत्र आणील याची आम्हास खात्री आहे. आणि वैश्विक मि.पा. करीय कट्ट्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. ते होईल तो सुदिन. आपण बखरीतून सर्व वृत्तांत साद्यंत वर्णन केल्याने आम्ही आपले ऋणी आहोत. इति. लेखन मर्यादा. मोर्तब सुद पुण्याचे पेशवे ता.क. सध्या आमचेकडे उत्तम कारकून नसल्याने खलित्यात काही त्रुटी असतील तर मोठ्या दिलाने माफ करणे.

श्रीमंत विजुभौ, साष्टांग दंडवत. मिपा कट्टा मुक्काम पुणे शहरचा मजकूर तपशीलवार कळला.सदर्हू भागाने आम्हास संतोष जाहला असुन सरदाराच्या त्यासमयीच्या हकीकती पेश कराव्यात.

विजुभाऊ Sat, 05/27/2023 - 14:54
मिपाची जुनी पाने चाळताना हे सापडले. माझा पहिलाच प्रयत्न. तात्याने खूप प्रोत्साहन दिले होते. ज्या वेळेस भेटायचा तेंव्हा तेंव्हा या बखरीबद्दल बोलायचाच
3

सद्धगुरु च्या शोधात ............ भाग २ पुढे

संजीव नाईक ·

विसोबा खेचर Mon, 03/24/2008 - 11:03
पृथ्वीवर अनाचार माजला की सर्व ॠषी मुनी आणि इतर देवादिक मंडळी क्षीरसागराच्या ठिकाणी जाऊन भगवान विष्णुची प्रार्थना करीत आणि नतमस्तक होवून विनवणी करत असत की देवा पृथ्वीवर माजलेला हा अनाचार, दुष्ट प्रवृत्ती या सर्व गोष्टीचा नाश कर आणि आम्हाला भयमुक्त कर. त्या प्रमाणे भगवान विष्णूनी प्रत्येक अवतारामध्ये दुष्ट प्रवृत्तीचा, आसुरी शक्तिचा नाश करुन सर्वाना प्रत्येक वेळी सदाचाराकडे नेण्याचे आर्दश दाखवून दिलेत. सध्याची परिस्थिती पाहता पृथ्वीवर अनाचार माजला आहे असं मानायला हरकत नाही. सबब, आता विष्णूने पुन्हा एकदा अवतार घ्यायची वेळ झाली आहे असंही मानायला हरकत नाही. नाऊ इट इज हाय टाईम, की विष्णूने अवतार घेऊन पृथ्वीवरील सर्व दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून सर्व प्राणिमात्रांना सुखी केले पाहिजे! "परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम,| धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||" तरच एका ग्रंथात परमेश्वराच्या तोंडी घातलेले वरील वचन खरे ठरेल. खुद्द परमेश्वर असं कधी कुणला म्हणाल्याचं ऐकिवात नाही आणि एक संजय सोडला तर अद्याप असा पुरावाही दुसर्‍या कुणी दिल्याचं आठवत नाही! असो, तूर्तास विष्णूच्या नव्या अवताराची अगदी काकुळतीने वाट पाहतो आहे. कारण आज दुष्टप्रवृत्तींकडून पृथ्वीवरील अनेक निरागस, निरपराध लोकांचं शोषण सुरू आहे तेव्हा आता विष्णूने अधिक वाट पाहायला न लावता त्याचे, किंवा त्याच्या तोंडी घातलेले वरील वचन सत्य करून दाखवावे! नाहीतर ही केवळ त्याची मिथ्थ्या बडबड ठरेल असे वाटते! असो, संजिवराव, पुढील लेखनाकरता शुभेच्छा! आपला, (विष्णूची वाट पाहणारा!) तात्या. अवांतर - काही संकेतस्थळांवर बराच अनाचार माजला होता ते पाहून आम्हाला अवतार घेऊन मिसळपाव डॉट कॉम सुरू करावे लागले! आता पृथ्वीवरील बरीचशी आंतरजालीय मराठी प्रजा सुखासमाधानाने नांदत आहे! :)

In reply to by विसोबा खेचर

ठणठणपाळ Mon, 03/24/2008 - 21:13
>नाऊ इट इज हाय टाईम, की विष्णूने अवतार घेऊन पृथ्वीवरील सर्व दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून सर्व प्राणिमात्रांना सुखी केले पाहिजे! तात्या, कशाला उगीच स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेताय!

प्रमोद देव Mon, 03/24/2008 - 11:17
अवांतर - काही संकेतस्थळांवर बराच अनाचार माजला होता ते पाहून आम्हाला अवतार घेऊन मिसळपाव डॉट कॉम सुरू करावे लागले! आता पृथ्वीवरील बरीचशी आंतरजालीय मराठी प्रजा सुखासमाधानाने नांदत आहे! :) :))))))))))))))))))))))))))

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर Mon, 03/24/2008 - 19:06
मला तसंच म्हणायचंय रे रंगा! :) पण मला तुझ्याइतकं संस्कृत येत नाही रे! साला आपण पडलो एक नंबरचे भिकारचोट, अडाणी आणि गावंढळ! त्यामुळे सभ्य, सुशिक्षित, आणि सुसंस्कृत का कायसं म्हणतात त्या संस्थळावर आमचं पटेना, तिथे आम्हाला जाच वाटू लागला म्हणून मग आम्ही बंड करून, अवतार घेऊन मिपा स्थापन केलं, जे तुमच्यासारख्या दिलखुलास मंडळींच्या जोरावर आणि प्रेमामुळे आजवर सुरू आहे! बाय द वे रंगा, पण तुझ्याइतकं संस्कृत मला येत असतं तर मी 'तात्याक्नवी' असं काहीसं चमत्कारिक नांव नसतं का लावून घेतलं? तो उपक्रमाचा वाश्या जशी '~ नासतो विद्यते भावो..' अशी काहीशी जोरदार संस्कृत डायलॉग असलेली सही करतो तशी सही नसती का केली? :) असो.. आपला, तात्याक्नवी! :)

आर्य Mon, 03/24/2008 - 15:34
जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी आली अथवा.............................तेव्हा भगवान विष्णूनी अवतार घेऊन दुष्ट प्रवृत्तीचा, आसुरी शक्तिचा नाश केला. अनेक साधू-संतांनी लोकांना सन्मार्ग दाखवण्याचे हे कार्य पुढे चालवले.हे ईथपर्यंत सगळ ठिक आहे हो. काय खरचं अद्यात्मात गुरुची गरज आहे ? थेट देवां पर्यंत जाणे शक्य नाही ? या क्षेत्रातील प्रदूषण कसे ओळखयचे आणि कसे दूर ठेवयचे? या वाटेवर चालताना मायाजाल कोणते आणी खर्‍याची परीक्षा करणे जरा अवघडच आहे नाही का? पण कालांतराने तुमचे साधक, सधना सोडुन केवळ सिद्धींच्या मगे लागलेत............भोंदू साधू -बाबां विषयी आपण काय सांगू शाकाल? अनेक सद्दगुणी लोक या मुळेही भरडले जातायत. अहो लोकांची स्तिती फार वाईट आहे...आता तर म्हणतात "गुरू वीणकोण लावील वाट?" अनेक चमत्कार, अनेक लीला, एक ठिकाणी गुप्त होणे, दुसर्‍या ठिकाणी प्रगट होणे, दर्शनाला येणार्‍या भाविकांच्या मनोकामना पूर्ण होणे, रंकाचे राव होण अशाप्रकारे समाजामध्ये सत्प्रवृत्ती निर्माण होण्याच्या दृष्टीने कार्य केले आहे असं तुम्हाला वाटतं? आपण कुठे चाललोय? बाजारात ? भक्ती करुन / नवस बोलून मनोकामना पूर्ण करायला ??? कली युग आहे कली युग......आता अवतार झालाच पाहीजे पण हे प्रश्ण अनूत्तरीत आहेत ..... एखाध्या संप्रदायाचे पाईकपणा स्वीकारणे हे अत्यंत जरुरीचे आहे? प्रत्येकाचे ध्येय व त्यास प्रत्येकाचा मार्ग वेगळा असु शकतो. नराचा नारायण होणे शक्य आहे काय? म्हणजे नक्की काय? विष्णू पदाला पोहचणं "व्यासाय विष्णूरुपाय व्यासरुपाय विष्णवे " स्वर्ग प्राप्ती (कधीही न पाहीलेली गोष्ट), की समाजात देवे / अवतारी पुरुष म्हणून मान्यता ?, अथवा ३३ कोटी देवतांच्या पंक्तीत स्थान ? की फक्त मानसिक समाधान, नक्की काय ? या अर्थातच शंका आहेत्........यातुन कुणालाही दुखःवायचा हेतु नाही. कॄपया यातुन गैर अर्थाने होऊ नयेत ही दत्त चरणी प्रार्थना. आर्य

In reply to by आर्य

विसोबा खेचर Mon, 03/24/2008 - 16:46
म्हणजे नक्की काय? विष्णू पदाला पोहचणं "व्यासाय विष्णूरुपाय व्यासरुपाय विष्णवे " व्यास हा एक अत्यंत भोंदू, थापाड्या आणि स्त्रीलंपट ऋषी होऊन गेला अशी माझी माहिती आहे! चूभूद्याघ्या... बाकी चालू द्या.. तात्या.

In reply to by आर्य

संजीव नाईक Mon, 03/24/2008 - 17:16
श्रीमान आर्य यास. आपला प्रश्न योग्य आहे. मला मराठी टाईप करणे. फार जमत नाही मी शिकत आहे. पण हळुहळु आपल्या प्रश्ननाची उत्तरे माझ्या पुढील भागा मध्ये आहे. सध्द्गरुच्या शोधात यांचा अर्थ आपनास नक्की कळेल. स्वर्ग प्राप्ती म्हणजे "मिसळपाव वर ज्या शोधार्थ आपन येतात व मानाला आनंद / मानसिक सुख उपभोगता यालाच "स्वर्ग प्राप्ती " का म्हणूनये? राग धरुनये क्षमस्व आपला संजिव

आर्य Mon, 03/24/2008 - 17:57
स्वर्ग प्राप्ती म्हणजे "मिसळपाव वर ज्या शोधार्थ आपन येतात व मानाला आनंद / मानसिक सुख उपभोगता यालाच "स्वर्ग प्राप्ती " का म्हणूनये? ही जर स्वर्ग प्राप्ती आहे तर तुमचा सद्-गुरु का हवा.......मग उद्या पासुन पुजा -अर्चना बंद का करु नये. का स्वर्ग ही व्याख्या सपेक्ष आहे. प्रत्येकाच्या विचारानूसार, वेळेनूसार, आवडीनुसार बदलते..........मग अस्तीत्वत काय आहे. मला तर वाटतं हे देव आणि पुराणातल्या विश्व निर्मितिच्या कल्पनांनी लोकांची विचार शक्ती कुंठीत केली आहे. तात्या व्यास हा एक अत्यंत भोंदू, थापाड्या आणि स्त्रीलंपट ऋषी होऊन गेला अशी माझी माहिती आहे! तसे वर वर पहता आपल्या मताशी मी सहमत आहे, पण त्यांची सृजनशिलता मानली पाहीजे. व्यास हा एक अत्यंत भोंदू, थापाड्या आणि स्त्रीलंपट ऋषी होऊन गेला अशी माझी माहिती आहे! आर्य

In reply to by आर्य

विसोबा खेचर Mon, 03/24/2008 - 18:48
तात्या व्यास हा एक अत्यंत भोंदू, थापाड्या आणि स्त्रीलंपट ऋषी होऊन गेला अशी माझी माहिती आहे! तसे वर वर पहता आपल्या मताशी मी सहमत आहे, पण त्यांची सृजनशिलता मानली पाहीजे. ओक्के बॉस! :) आपला, (व्यासप्रेमी!) तात्या.

संजीव नाईक Mon, 03/24/2008 - 23:49
महाशय आपण दोघे का भाडतात उगाच आपण आपल्या मनाला लावून का घेतात असअसेल तर आज पासुन माझ चुकते म्हणुन मी लेख बंद करु का? आपला संजिव

आर्य Tue, 03/25/2008 - 10:02
प्रिय संजिव, उपरोक्त लेखात मी माझे मत व्यक्त करताना व्यासांचा संदर्भ दिला होता, त्या वर तात्यांनी त्यांचे मत मांडले आहे. आम्ही ऐक मेकांच्या मताचा आदर करीत विचार सहमती दर्शवली आहे. यात कोणीही-काहीही वैयक्तीक रीत्या धेतले आहे असे मला तरी वाटत नाही. (तात्या माझ्या या मताशी सहमत असतील). संजिव, (आपले वय आणि पोंच माहीत नसल्याने केवळ ऐकेरी ऊल्लेख आहे) आपण वाद न घालता संवाद करु. कॄपया विषय पुढे चालुठेवावा...............चू .भू. दे. धे. आपला (ह. भ. प.) आर्य सुचना - ह. भ. प. म्हणजे हरीभक्त भक्तपारायण असा संदर्भ न घेता "हळूच भजी पळवणारा" असे वाचावे.

संजीव नाईक Tue, 03/25/2008 - 10:15
श्रीमान श्रीयुक्त माननीय मिसळ्पाव परिवार सदस्य..... मी लहान असून आता मिपा वर आताच लिहण्याचा सराव करित आहे. वय वर्ष १००ला ५५ कमी धंदा नोकरी बी.एस्.एन्.एल्. मध्ये मंबई आवडता विषय चास्तू ,ज्योतिष ,टेरो , या विषयी समुपदेश करणे शास्त्रीय द्रुष्टी कोनातून आपला (केवळ एकेरी ) संजिव

विसोबा खेचर Mon, 03/24/2008 - 11:03
पृथ्वीवर अनाचार माजला की सर्व ॠषी मुनी आणि इतर देवादिक मंडळी क्षीरसागराच्या ठिकाणी जाऊन भगवान विष्णुची प्रार्थना करीत आणि नतमस्तक होवून विनवणी करत असत की देवा पृथ्वीवर माजलेला हा अनाचार, दुष्ट प्रवृत्ती या सर्व गोष्टीचा नाश कर आणि आम्हाला भयमुक्त कर. त्या प्रमाणे भगवान विष्णूनी प्रत्येक अवतारामध्ये दुष्ट प्रवृत्तीचा, आसुरी शक्तिचा नाश करुन सर्वाना प्रत्येक वेळी सदाचाराकडे नेण्याचे आर्दश दाखवून दिलेत. सध्याची परिस्थिती पाहता पृथ्वीवर अनाचार माजला आहे असं मानायला हरकत नाही. सबब, आता विष्णूने पुन्हा एकदा अवतार घ्यायची वेळ झाली आहे असंही मानायला हरकत नाही. नाऊ इट इज हाय टाईम, की विष्णूने अवतार घेऊन पृथ्वीवरील सर्व दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून सर्व प्राणिमात्रांना सुखी केले पाहिजे! "परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम,| धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||" तरच एका ग्रंथात परमेश्वराच्या तोंडी घातलेले वरील वचन खरे ठरेल. खुद्द परमेश्वर असं कधी कुणला म्हणाल्याचं ऐकिवात नाही आणि एक संजय सोडला तर अद्याप असा पुरावाही दुसर्‍या कुणी दिल्याचं आठवत नाही! असो, तूर्तास विष्णूच्या नव्या अवताराची अगदी काकुळतीने वाट पाहतो आहे. कारण आज दुष्टप्रवृत्तींकडून पृथ्वीवरील अनेक निरागस, निरपराध लोकांचं शोषण सुरू आहे तेव्हा आता विष्णूने अधिक वाट पाहायला न लावता त्याचे, किंवा त्याच्या तोंडी घातलेले वरील वचन सत्य करून दाखवावे! नाहीतर ही केवळ त्याची मिथ्थ्या बडबड ठरेल असे वाटते! असो, संजिवराव, पुढील लेखनाकरता शुभेच्छा! आपला, (विष्णूची वाट पाहणारा!) तात्या. अवांतर - काही संकेतस्थळांवर बराच अनाचार माजला होता ते पाहून आम्हाला अवतार घेऊन मिसळपाव डॉट कॉम सुरू करावे लागले! आता पृथ्वीवरील बरीचशी आंतरजालीय मराठी प्रजा सुखासमाधानाने नांदत आहे! :)

In reply to by विसोबा खेचर

ठणठणपाळ Mon, 03/24/2008 - 21:13
>नाऊ इट इज हाय टाईम, की विष्णूने अवतार घेऊन पृथ्वीवरील सर्व दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून सर्व प्राणिमात्रांना सुखी केले पाहिजे! तात्या, कशाला उगीच स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेताय!

प्रमोद देव Mon, 03/24/2008 - 11:17
अवांतर - काही संकेतस्थळांवर बराच अनाचार माजला होता ते पाहून आम्हाला अवतार घेऊन मिसळपाव डॉट कॉम सुरू करावे लागले! आता पृथ्वीवरील बरीचशी आंतरजालीय मराठी प्रजा सुखासमाधानाने नांदत आहे! :) :))))))))))))))))))))))))))

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर Mon, 03/24/2008 - 19:06
मला तसंच म्हणायचंय रे रंगा! :) पण मला तुझ्याइतकं संस्कृत येत नाही रे! साला आपण पडलो एक नंबरचे भिकारचोट, अडाणी आणि गावंढळ! त्यामुळे सभ्य, सुशिक्षित, आणि सुसंस्कृत का कायसं म्हणतात त्या संस्थळावर आमचं पटेना, तिथे आम्हाला जाच वाटू लागला म्हणून मग आम्ही बंड करून, अवतार घेऊन मिपा स्थापन केलं, जे तुमच्यासारख्या दिलखुलास मंडळींच्या जोरावर आणि प्रेमामुळे आजवर सुरू आहे! बाय द वे रंगा, पण तुझ्याइतकं संस्कृत मला येत असतं तर मी 'तात्याक्नवी' असं काहीसं चमत्कारिक नांव नसतं का लावून घेतलं? तो उपक्रमाचा वाश्या जशी '~ नासतो विद्यते भावो..' अशी काहीशी जोरदार संस्कृत डायलॉग असलेली सही करतो तशी सही नसती का केली? :) असो.. आपला, तात्याक्नवी! :)

आर्य Mon, 03/24/2008 - 15:34
जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी आली अथवा.............................तेव्हा भगवान विष्णूनी अवतार घेऊन दुष्ट प्रवृत्तीचा, आसुरी शक्तिचा नाश केला. अनेक साधू-संतांनी लोकांना सन्मार्ग दाखवण्याचे हे कार्य पुढे चालवले.हे ईथपर्यंत सगळ ठिक आहे हो. काय खरचं अद्यात्मात गुरुची गरज आहे ? थेट देवां पर्यंत जाणे शक्य नाही ? या क्षेत्रातील प्रदूषण कसे ओळखयचे आणि कसे दूर ठेवयचे? या वाटेवर चालताना मायाजाल कोणते आणी खर्‍याची परीक्षा करणे जरा अवघडच आहे नाही का? पण कालांतराने तुमचे साधक, सधना सोडुन केवळ सिद्धींच्या मगे लागलेत............भोंदू साधू -बाबां विषयी आपण काय सांगू शाकाल? अनेक सद्दगुणी लोक या मुळेही भरडले जातायत. अहो लोकांची स्तिती फार वाईट आहे...आता तर म्हणतात "गुरू वीणकोण लावील वाट?" अनेक चमत्कार, अनेक लीला, एक ठिकाणी गुप्त होणे, दुसर्‍या ठिकाणी प्रगट होणे, दर्शनाला येणार्‍या भाविकांच्या मनोकामना पूर्ण होणे, रंकाचे राव होण अशाप्रकारे समाजामध्ये सत्प्रवृत्ती निर्माण होण्याच्या दृष्टीने कार्य केले आहे असं तुम्हाला वाटतं? आपण कुठे चाललोय? बाजारात ? भक्ती करुन / नवस बोलून मनोकामना पूर्ण करायला ??? कली युग आहे कली युग......आता अवतार झालाच पाहीजे पण हे प्रश्ण अनूत्तरीत आहेत ..... एखाध्या संप्रदायाचे पाईकपणा स्वीकारणे हे अत्यंत जरुरीचे आहे? प्रत्येकाचे ध्येय व त्यास प्रत्येकाचा मार्ग वेगळा असु शकतो. नराचा नारायण होणे शक्य आहे काय? म्हणजे नक्की काय? विष्णू पदाला पोहचणं "व्यासाय विष्णूरुपाय व्यासरुपाय विष्णवे " स्वर्ग प्राप्ती (कधीही न पाहीलेली गोष्ट), की समाजात देवे / अवतारी पुरुष म्हणून मान्यता ?, अथवा ३३ कोटी देवतांच्या पंक्तीत स्थान ? की फक्त मानसिक समाधान, नक्की काय ? या अर्थातच शंका आहेत्........यातुन कुणालाही दुखःवायचा हेतु नाही. कॄपया यातुन गैर अर्थाने होऊ नयेत ही दत्त चरणी प्रार्थना. आर्य

In reply to by आर्य

विसोबा खेचर Mon, 03/24/2008 - 16:46
म्हणजे नक्की काय? विष्णू पदाला पोहचणं "व्यासाय विष्णूरुपाय व्यासरुपाय विष्णवे " व्यास हा एक अत्यंत भोंदू, थापाड्या आणि स्त्रीलंपट ऋषी होऊन गेला अशी माझी माहिती आहे! चूभूद्याघ्या... बाकी चालू द्या.. तात्या.

In reply to by आर्य

संजीव नाईक Mon, 03/24/2008 - 17:16
श्रीमान आर्य यास. आपला प्रश्न योग्य आहे. मला मराठी टाईप करणे. फार जमत नाही मी शिकत आहे. पण हळुहळु आपल्या प्रश्ननाची उत्तरे माझ्या पुढील भागा मध्ये आहे. सध्द्गरुच्या शोधात यांचा अर्थ आपनास नक्की कळेल. स्वर्ग प्राप्ती म्हणजे "मिसळपाव वर ज्या शोधार्थ आपन येतात व मानाला आनंद / मानसिक सुख उपभोगता यालाच "स्वर्ग प्राप्ती " का म्हणूनये? राग धरुनये क्षमस्व आपला संजिव

आर्य Mon, 03/24/2008 - 17:57
स्वर्ग प्राप्ती म्हणजे "मिसळपाव वर ज्या शोधार्थ आपन येतात व मानाला आनंद / मानसिक सुख उपभोगता यालाच "स्वर्ग प्राप्ती " का म्हणूनये? ही जर स्वर्ग प्राप्ती आहे तर तुमचा सद्-गुरु का हवा.......मग उद्या पासुन पुजा -अर्चना बंद का करु नये. का स्वर्ग ही व्याख्या सपेक्ष आहे. प्रत्येकाच्या विचारानूसार, वेळेनूसार, आवडीनुसार बदलते..........मग अस्तीत्वत काय आहे. मला तर वाटतं हे देव आणि पुराणातल्या विश्व निर्मितिच्या कल्पनांनी लोकांची विचार शक्ती कुंठीत केली आहे. तात्या व्यास हा एक अत्यंत भोंदू, थापाड्या आणि स्त्रीलंपट ऋषी होऊन गेला अशी माझी माहिती आहे! तसे वर वर पहता आपल्या मताशी मी सहमत आहे, पण त्यांची सृजनशिलता मानली पाहीजे. व्यास हा एक अत्यंत भोंदू, थापाड्या आणि स्त्रीलंपट ऋषी होऊन गेला अशी माझी माहिती आहे! आर्य

In reply to by आर्य

विसोबा खेचर Mon, 03/24/2008 - 18:48
तात्या व्यास हा एक अत्यंत भोंदू, थापाड्या आणि स्त्रीलंपट ऋषी होऊन गेला अशी माझी माहिती आहे! तसे वर वर पहता आपल्या मताशी मी सहमत आहे, पण त्यांची सृजनशिलता मानली पाहीजे. ओक्के बॉस! :) आपला, (व्यासप्रेमी!) तात्या.

संजीव नाईक Mon, 03/24/2008 - 23:49
महाशय आपण दोघे का भाडतात उगाच आपण आपल्या मनाला लावून का घेतात असअसेल तर आज पासुन माझ चुकते म्हणुन मी लेख बंद करु का? आपला संजिव

आर्य Tue, 03/25/2008 - 10:02
प्रिय संजिव, उपरोक्त लेखात मी माझे मत व्यक्त करताना व्यासांचा संदर्भ दिला होता, त्या वर तात्यांनी त्यांचे मत मांडले आहे. आम्ही ऐक मेकांच्या मताचा आदर करीत विचार सहमती दर्शवली आहे. यात कोणीही-काहीही वैयक्तीक रीत्या धेतले आहे असे मला तरी वाटत नाही. (तात्या माझ्या या मताशी सहमत असतील). संजिव, (आपले वय आणि पोंच माहीत नसल्याने केवळ ऐकेरी ऊल्लेख आहे) आपण वाद न घालता संवाद करु. कॄपया विषय पुढे चालुठेवावा...............चू .भू. दे. धे. आपला (ह. भ. प.) आर्य सुचना - ह. भ. प. म्हणजे हरीभक्त भक्तपारायण असा संदर्भ न घेता "हळूच भजी पळवणारा" असे वाचावे.

संजीव नाईक Tue, 03/25/2008 - 10:15
श्रीमान श्रीयुक्त माननीय मिसळ्पाव परिवार सदस्य..... मी लहान असून आता मिपा वर आताच लिहण्याचा सराव करित आहे. वय वर्ष १००ला ५५ कमी धंदा नोकरी बी.एस्.एन्.एल्. मध्ये मंबई आवडता विषय चास्तू ,ज्योतिष ,टेरो , या विषयी समुपदेश करणे शास्त्रीय द्रुष्टी कोनातून आपला (केवळ एकेरी ) संजिव
3

लोकमित्र मंडळ - शिक्षणात्मक लेख लोकांत पोचवण्याचा प्रकल्प

धनंजय ·

विसोबा खेचर Mon, 03/24/2008 - 08:23
शाब्बास रे धन्या! तीन महिन्यांपूर्वी जे बोलला होतास ते करून दाखवलंस! 'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले'! असं म्हटलेलंच आहे.. तुझे, बिरुटेशेठचे आणि आजानुकर्णाचे मन:पूर्वक अभिनंदन व लोकमित्र प्रतिष्ठानला माझ्या व्यक्तिगत व मिसळपाव परिवारातर्फे अनेकोत्तम शुभेच्छा! ही मूळ कल्पना ज्यांनी मांडली त्या आमच्या वालवलकरशेठचेही अभिनंदन! (अवांतर - एक कोकणी या नात्याने मला त्यांचा अभिमान वाटतो!) धन्याशेठ, मात्र आता थांबू नका. लोकमित्र प्रतिष्ठानचे हे जे रोपटे तू लावले आहेस, त्याचा वेलू आता गगनावेरी नेण्याची जबाबदरी तुम्हा मंडळींवर आहे. नाहीतर उत्साहाच्या भरात अशी अनेक प्रतिष्ठानं, संस्था स्थापन होतात व लवकरच बंद पडतात, तसं होता कामा नये, असं वाटतं! व्यक्तिश: माझ्याकडून काही मदत होण्यासारखी असेल तर अवश्य सांग, मी ती यथाशक्ति, यथामती करण्याचा जरूर प्रयत्न करीन, नव्हे ते मला आवडेल! आत्ता जरा गडबडीत आहे, सवडीने विस्तृत प्रतिसाद पाठवतो... प्रतिष्ठानला पुन्हा एकदा शुभेच्छा व सुयश चिंतितो! तात्या.

प्राजु Fri, 03/28/2008 - 08:48
अतिशय सुंदर उप्क्रम सुरू केला आहे. तुमचे सगळ्यांचे आभार आणि शुभेच्छा. माझ्याकडूनही जमेल तितकी मदत मी करेन... - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर Mon, 03/24/2008 - 08:23
शाब्बास रे धन्या! तीन महिन्यांपूर्वी जे बोलला होतास ते करून दाखवलंस! 'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले'! असं म्हटलेलंच आहे.. तुझे, बिरुटेशेठचे आणि आजानुकर्णाचे मन:पूर्वक अभिनंदन व लोकमित्र प्रतिष्ठानला माझ्या व्यक्तिगत व मिसळपाव परिवारातर्फे अनेकोत्तम शुभेच्छा! ही मूळ कल्पना ज्यांनी मांडली त्या आमच्या वालवलकरशेठचेही अभिनंदन! (अवांतर - एक कोकणी या नात्याने मला त्यांचा अभिमान वाटतो!) धन्याशेठ, मात्र आता थांबू नका. लोकमित्र प्रतिष्ठानचे हे जे रोपटे तू लावले आहेस, त्याचा वेलू आता गगनावेरी नेण्याची जबाबदरी तुम्हा मंडळींवर आहे. नाहीतर उत्साहाच्या भरात अशी अनेक प्रतिष्ठानं, संस्था स्थापन होतात व लवकरच बंद पडतात, तसं होता कामा नये, असं वाटतं! व्यक्तिश: माझ्याकडून काही मदत होण्यासारखी असेल तर अवश्य सांग, मी ती यथाशक्ति, यथामती करण्याचा जरूर प्रयत्न करीन, नव्हे ते मला आवडेल! आत्ता जरा गडबडीत आहे, सवडीने विस्तृत प्रतिसाद पाठवतो... प्रतिष्ठानला पुन्हा एकदा शुभेच्छा व सुयश चिंतितो! तात्या.

प्राजु Fri, 03/28/2008 - 08:48
अतिशय सुंदर उप्क्रम सुरू केला आहे. तुमचे सगळ्यांचे आभार आणि शुभेच्छा. माझ्याकडूनही जमेल तितकी मदत मी करेन... - (सर्वव्यापी)प्राजु
तीन महिन्यांपूर्वी यनावाला यांनी (अन्यत्र) चालू केलेल्या विषयावर पुढे विचार येथे देत आहे. गेल्या तीन महिन्यात लोकमित्र प्रतिष्ठान नावाची एक विश्वस्त संस्था मी फोंडा, गोवा, येथे पंजीकृत केली आहे. या संस्थेची कागदपत्रे विश्वस्तांच्या हातात रजिस्ट्रार कडून आता प्राप्त झालेली आहेत (विश्वस्त तसेच संस्थेसाठी मी दिलेल्या पैशांचा करण्यास समर्थ म्हणून माझे काही नातेवाईक योजले आहेत. मंडळ कार्यरत झाल्यावर यांच्या हातून जबाबदारी आणि सूत्रे काढून टाकावीत अशी माझी इच्छा आहे.) काम एक कार्यकारी मंडळ करेल.

कविवर्य सुरेश भट स्मृती मुशायरा

चित्तरंजन भट ·

प्राजु Sun, 03/23/2008 - 22:54
अतिशय सुंदर होणार हा मुशायरा यात शंकाच नाही. मलाही आवडलेल. १३ एप्रिल तारखेला भारतात येण्याचा विचार आहे. बघू कसे आणि काय जमते. पण उपस्थित राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन नक्की. चित्तर, आपण याचा वृतांत इथे लिहावा , फोटो द्यावेत.. आणि जमल्यास यू-ट्यूब एखादी चित्रफितही टाकावी. ही विनंती.. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

बेसनलाडू Mon, 03/24/2008 - 01:29
अतिशय सुंदर होणार हा मुशायरा यात शंकाच नाही. मलाही आवडलेल. १३ एप्रिल तारखेला भारतात येण्याचा विचार आहे. बघू कसे आणि काय जमते. पण उपस्थित राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन नक्की. -- मीही १४ एप्रिलला मुंबईत येतोय. १८ ला पुण्याला यायचा नक्की प्रयत्न करेन. मुशायर्‍यास हार्दिक शुभेच्छा. (प्रवासी)बेसनलाडू

विसोबा खेचर Sun, 03/23/2008 - 22:57
मुशायर्‍याला माझ्या वैयक्तिक व संपूर्ण मिसळपाव परिवारातर्फे अनेकानेक शुभेच्छा! तसेच भट साहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन... कृपया कार्यक्रमाचा तपशील, कोण कोण मंडळी भाग घेणार आहेत, ही माहिती इथे अवश्य कळवावी... आपला, (सुरेशभट प्रेमी) तात्या.

चित्तरंजन भट Mon, 04/14/2008 - 16:23
कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका कार्यक्रमाच्या दिवशी म्हणजे १८-४-२००८ ला भरत नाट्यमंदिरात मिळतीलच. ह्याशिवाय, प्रवेशिका हव्या असल्यास खालील दूरध्वनींवर संपर्क साधावा: चित्तरंजन भट ९३७३१०४९०३ अनिरुद्ध अभ्यंकर ९८५००००४३४ १५, १६ ला कविवर्य सुरेश भट ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांची गल्लत होण्याची संभावना आहे. वरील कार्यक्रम १८ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता भरत नाट्यमंदिरात आहे. ह्याची कृपया पुन्हा एकदा नोंद घ्यावी.

नीलकांत Mon, 04/14/2008 - 20:58
कार्यक्रमाला मी सुध्दा येतोय. थोडा लवकरच पोहोचेन. कुणी लवकर आलात तर शक्यतो आल्यावर कॉल करा, भेटूया. ९८२३५५२५२३ नीलकांत

प्राजु Sun, 03/23/2008 - 22:54
अतिशय सुंदर होणार हा मुशायरा यात शंकाच नाही. मलाही आवडलेल. १३ एप्रिल तारखेला भारतात येण्याचा विचार आहे. बघू कसे आणि काय जमते. पण उपस्थित राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन नक्की. चित्तर, आपण याचा वृतांत इथे लिहावा , फोटो द्यावेत.. आणि जमल्यास यू-ट्यूब एखादी चित्रफितही टाकावी. ही विनंती.. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

बेसनलाडू Mon, 03/24/2008 - 01:29
अतिशय सुंदर होणार हा मुशायरा यात शंकाच नाही. मलाही आवडलेल. १३ एप्रिल तारखेला भारतात येण्याचा विचार आहे. बघू कसे आणि काय जमते. पण उपस्थित राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन नक्की. -- मीही १४ एप्रिलला मुंबईत येतोय. १८ ला पुण्याला यायचा नक्की प्रयत्न करेन. मुशायर्‍यास हार्दिक शुभेच्छा. (प्रवासी)बेसनलाडू

विसोबा खेचर Sun, 03/23/2008 - 22:57
मुशायर्‍याला माझ्या वैयक्तिक व संपूर्ण मिसळपाव परिवारातर्फे अनेकानेक शुभेच्छा! तसेच भट साहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन... कृपया कार्यक्रमाचा तपशील, कोण कोण मंडळी भाग घेणार आहेत, ही माहिती इथे अवश्य कळवावी... आपला, (सुरेशभट प्रेमी) तात्या.

चित्तरंजन भट Mon, 04/14/2008 - 16:23
कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका कार्यक्रमाच्या दिवशी म्हणजे १८-४-२००८ ला भरत नाट्यमंदिरात मिळतीलच. ह्याशिवाय, प्रवेशिका हव्या असल्यास खालील दूरध्वनींवर संपर्क साधावा: चित्तरंजन भट ९३७३१०४९०३ अनिरुद्ध अभ्यंकर ९८५००००४३४ १५, १६ ला कविवर्य सुरेश भट ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांची गल्लत होण्याची संभावना आहे. वरील कार्यक्रम १८ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता भरत नाट्यमंदिरात आहे. ह्याची कृपया पुन्हा एकदा नोंद घ्यावी.

नीलकांत Mon, 04/14/2008 - 20:58
कार्यक्रमाला मी सुध्दा येतोय. थोडा लवकरच पोहोचेन. कुणी लवकर आलात तर शक्यतो आल्यावर कॉल करा, भेटूया. ९८२३५५२५२३ नीलकांत



दिनांक १८ एप्रिल २००८ रोजी भरत नाट्य मंदिर, पुणे येथे कविवर्य सुरेश भट ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुशायरा आयोजित करण्यात आला आहे.
ह्या कार्यक्रमासाठी सर्व रसिकांना सुरेशभट.इनतर्फे आग्रहाचे आमंत्रण आहे.


मुशायऱ्याचे स्थान:
भरत नाट्य मंदिर, पुणे

७-८-९

पुष्कर ·

सृष्टीलावण्या Sun, 03/23/2008 - 18:50
हा खेळ मस्त असेल असे वाटते. पुढचा अड्डा जमला की नक्की खेळून पाहू. नशीब तुम्ही पण ह्याला 'चांदण्यात रात्र रात्र' असे शीर्षक दिले नाही कारण बरेच जणांचा मागच्या वेळी हिरमोड झाला होता... ;) 'चांदण्यात रात्र रात्र' म्हटल्यावर त्यांना काही तरी वेगळेच वाटले होते... जाऊ दे. पत्त्याची नशा पत्तेबाजालाच ठाऊक.. > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

विसोबा खेचर Mon, 03/24/2008 - 09:28
हम्म! खेळ चांगला वाटतो आहे. एकदा खेळून पाहिला पाहिजे! तरीही तीन पत्तीतली मजा कशातच नाही, हे माझं मत.. आपला, (तीनपत्ती प्रेमी) तात्या.

सृष्टीलावण्या Sun, 03/23/2008 - 18:50
हा खेळ मस्त असेल असे वाटते. पुढचा अड्डा जमला की नक्की खेळून पाहू. नशीब तुम्ही पण ह्याला 'चांदण्यात रात्र रात्र' असे शीर्षक दिले नाही कारण बरेच जणांचा मागच्या वेळी हिरमोड झाला होता... ;) 'चांदण्यात रात्र रात्र' म्हटल्यावर त्यांना काही तरी वेगळेच वाटले होते... जाऊ दे. पत्त्याची नशा पत्तेबाजालाच ठाऊक.. > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

विसोबा खेचर Mon, 03/24/2008 - 09:28
हम्म! खेळ चांगला वाटतो आहे. एकदा खेळून पाहिला पाहिजे! तरीही तीन पत्तीतली मजा कशातच नाही, हे माझं मत.. आपला, (तीनपत्ती प्रेमी) तात्या.
सृष्टीलावण्याचं चांदण्यात रात्र रात्र वाचलं आणि डोक्यात अगदी भिकार सावकार पासून ते मुंगूस, चॅलेंज, बदाम सात, ५-३-२, ७-८, बेरीज झब्बू, गुलाम चोर, लॅडीज, मेंढीकोट, नॉट ऍट होम, जजमेंट/बिस्मार्क, कॅनस, ३०४, २८, रम्मी, तीन पानी पर्यंत खेळांची गर्दी झाली. पण या सगळ्यांपेक्षा वेगळ्याने एकच खेळ सारखा डोकं वर काढत होता, तो म्हणजे ७-८-९. हा एक नव्यानेच कळलेला खेळ (तरी मला तो शिकून ७-८ वर्षं झाली असतील). "शॉर्ट अँड स्वीट" अश्या शब्दात वर्णन करावं असा हा खेळ आहे. पण तरीसुद्धा हा खेळ त्याचं व्यसन लावू शकतो. मग कितीही झालं तरी डाव संपवावासा वाटत नाही.

मृत्यु आणि मृत्युंजय

सर्वसाक्षी ·

मदनबाण Sun, 03/23/2008 - 19:08
आपला लेख वाचुन माझ्या मनाला प्रचंड आनंद झाला, देशातील प्रत्येक युवकाने आणि जनतेने हे तेजस्वी निवेदन वाचालाच पाहिजे आणि आत्मसात ही केले पाहिजे कारण तीच तर खरी देशनिष्टा आहे. (कुठेतरी वाचले आहे:-- जे लोक अपला इतिहास विसरतात त्यांचे भविष्य कठीण आहे.) (त्रिदेव भक्त) मदनबाण

सुधीर कांदळकर Sun, 03/23/2008 - 20:45
मुळात या तिघांवर दाखल केलेला अभियोग हा हत्येचा नव्हता तर ’राजद्रोहाचा, सरकार उलथुन टाकण्याच्या प्रयत्नाचा’ होता हे त्यांच्या वरील आरोपपत्र वाचताच लक्षात येते. या आरोपपत्राचा सारांश असा: अभिमानास्पद आहे. तिथे उपस्थित असलेल्या दंडाधिकार्‍याला उद्देशून सरदार भगतसिंग म्हणाले " तुम्ही भाग्यवान आहात. हिंदुस्थानी क्रांतिकारक आपल्या सर्वोच्च ध्येयासाठी मृत्युला आनंदाने कसे कवटाळतात हे आज प्रत्यक्ष पाहायचे भाग्य आपल्याला लाभले आहे" लक्ष लक्ष प्रणिपात. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

विसोबा खेचर Sun, 03/23/2008 - 23:14
किमान सत्याचा उदो उदो करणार्‍या व न्यायाचा प़क्ष घेण्याचा दावा करणार्‍या गांधी महाशयांनी सरकारला या संदर्भात जाब विचारु नये हे फार काही सांगुन जाते. अगदी खरं! सदर आरोपपत्र वाचताच प्रत्य्रेक भारतियाची मान अभिमानाने उंचावेल, कि स्वातंत्र्ययुद्धाचा असा महान उद्गाता आमच्या या देशात होवुन गेला. निश्चितच उंचावेल! आणि तुम्ही ती मान्य कराल अशी आशा आहे की, तुम्ही आपल्या सैनिकी विभागाला एक सैन्यपथक वा बंदूकधारी पथक पाठवुन आम्हाला गोळ्या घालुन सैनिकाप्रमाणे मारण्याचे आदेश द्यावेत" ----! नि:शब्द! याला म्हणतात दिलेरी!! संध्याकाळी सात वाजुन तेहेतीस मिनिटांनी हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव इन्किलाब झिंदाबादच्या घोष्णा देत फासावर गेले. या तिघा वीरांकरता 'विनम्र अभिवादन' हे शब्ददेखील पोकळ ठरावेत, तोकडे ठरावेत, नुसताच एक शाब्दिक उपचार ठरावेत, असं वाटतं! खरं तर यांचं बलिदान हे शब्दातीत आहे... साक्षिदेवा, तुझा ह्या लेखाचं मोल आभाळाइतकं आहे!! आपला, (नतमस्तक आणि नि:शब्द) तात्या.

ट्रेड मार्क Wed, 03/23/2016 - 19:29
वयाच्या फक्त २४व्या वर्षी एवढी प्रगल्भता आणि देशप्रेम, स्वतःला फाशी होणार आहे हे माहित असूनही इतके तेजस्वी निवेदन! लाख वेळा सलाम!!!
किमान सत्याचा उदो उदो करणार्‍या व न्यायाचा प़क्ष घेण्याचा दावा करणार्‍या गांधी महाशयांनी सरकारला या संदर्भात जाब विचारु नये हे फार काही सांगुन जाते.
याबद्दल काय बोलणार? गांधीबाबांनी बरेचदा चुकीची बाजू घेतली आहे. आपले सोडून दुसर्यांचे लांगूलचालन करण्याची प्रथा फार जुनी आहे हिंदूंमध्ये.

मदनबाण Sun, 03/23/2008 - 19:08
आपला लेख वाचुन माझ्या मनाला प्रचंड आनंद झाला, देशातील प्रत्येक युवकाने आणि जनतेने हे तेजस्वी निवेदन वाचालाच पाहिजे आणि आत्मसात ही केले पाहिजे कारण तीच तर खरी देशनिष्टा आहे. (कुठेतरी वाचले आहे:-- जे लोक अपला इतिहास विसरतात त्यांचे भविष्य कठीण आहे.) (त्रिदेव भक्त) मदनबाण

सुधीर कांदळकर Sun, 03/23/2008 - 20:45
मुळात या तिघांवर दाखल केलेला अभियोग हा हत्येचा नव्हता तर ’राजद्रोहाचा, सरकार उलथुन टाकण्याच्या प्रयत्नाचा’ होता हे त्यांच्या वरील आरोपपत्र वाचताच लक्षात येते. या आरोपपत्राचा सारांश असा: अभिमानास्पद आहे. तिथे उपस्थित असलेल्या दंडाधिकार्‍याला उद्देशून सरदार भगतसिंग म्हणाले " तुम्ही भाग्यवान आहात. हिंदुस्थानी क्रांतिकारक आपल्या सर्वोच्च ध्येयासाठी मृत्युला आनंदाने कसे कवटाळतात हे आज प्रत्यक्ष पाहायचे भाग्य आपल्याला लाभले आहे" लक्ष लक्ष प्रणिपात. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

विसोबा खेचर Sun, 03/23/2008 - 23:14
किमान सत्याचा उदो उदो करणार्‍या व न्यायाचा प़क्ष घेण्याचा दावा करणार्‍या गांधी महाशयांनी सरकारला या संदर्भात जाब विचारु नये हे फार काही सांगुन जाते. अगदी खरं! सदर आरोपपत्र वाचताच प्रत्य्रेक भारतियाची मान अभिमानाने उंचावेल, कि स्वातंत्र्ययुद्धाचा असा महान उद्गाता आमच्या या देशात होवुन गेला. निश्चितच उंचावेल! आणि तुम्ही ती मान्य कराल अशी आशा आहे की, तुम्ही आपल्या सैनिकी विभागाला एक सैन्यपथक वा बंदूकधारी पथक पाठवुन आम्हाला गोळ्या घालुन सैनिकाप्रमाणे मारण्याचे आदेश द्यावेत" ----! नि:शब्द! याला म्हणतात दिलेरी!! संध्याकाळी सात वाजुन तेहेतीस मिनिटांनी हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव इन्किलाब झिंदाबादच्या घोष्णा देत फासावर गेले. या तिघा वीरांकरता 'विनम्र अभिवादन' हे शब्ददेखील पोकळ ठरावेत, तोकडे ठरावेत, नुसताच एक शाब्दिक उपचार ठरावेत, असं वाटतं! खरं तर यांचं बलिदान हे शब्दातीत आहे... साक्षिदेवा, तुझा ह्या लेखाचं मोल आभाळाइतकं आहे!! आपला, (नतमस्तक आणि नि:शब्द) तात्या.

ट्रेड मार्क Wed, 03/23/2016 - 19:29
वयाच्या फक्त २४व्या वर्षी एवढी प्रगल्भता आणि देशप्रेम, स्वतःला फाशी होणार आहे हे माहित असूनही इतके तेजस्वी निवेदन! लाख वेळा सलाम!!!
किमान सत्याचा उदो उदो करणार्‍या व न्यायाचा प़क्ष घेण्याचा दावा करणार्‍या गांधी महाशयांनी सरकारला या संदर्भात जाब विचारु नये हे फार काही सांगुन जाते.
याबद्दल काय बोलणार? गांधीबाबांनी बरेचदा चुकीची बाजू घेतली आहे. आपले सोडून दुसर्यांचे लांगूलचालन करण्याची प्रथा फार जुनी आहे हिंदूंमध्ये.

आज दिनांक २३ मार्च, आज हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांचा ७७ वा हौतात्म्यदिन. ध्येयाप्रत समर्पित जीवन आणि हौतात्म्य याचा एक नवा आदर्श या त्रिमूर्तीने निर्माण केला. bhagatsingh

raj sukhdev

सदगुरु च्या शोधात..

संजीव नाईक ·

तुकाराम महाराजानी म्हणूनच भक्तीमार्ग हा सुगम म्हटले आहे. पण त्याच वेळेला भक्तीमार्गाला संत सुळावरील पोळी पण म्हणतात. जेवढा वाटतो तेवढा तो सोपा पण नाही. म्हणूनच या कामी सद्गुरुला शरण जा असेही सांगितले आहे. गोंदवलेकर महाराज, रामानंद बीडकर महाराज यांनी नेटाने चालविलेल्या सद्गुरुशोधाचे वर्णन त्यांच्या चरित्रात वाचायला मिळते. आपण मांडलेला विषय उत्तम आहे संजीव साहेब. माझे ज्ञान त्या बाबतीत अतीशय अल्प आहे. पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर Mon, 03/24/2008 - 08:21
संजिव साहेब, आपला लेख चांगला आहे, पुढील लेखांकरताही शुभेच्छा! व्यक्तिश: माझ्याबद्दल बोलायचं झालं तर -- १) समाजातील एका घटकाला दरवर्षी यथाशक्ति, यथामती तन-मन-धनाने मदत करणे.. २) देशाचे सर्व कर वेळच्यावेळी, न चुकवता भरणे ३) आईची सर्वतोपरी सेवा करणे, तिची हाक, तिचा शब्द हा अंतिम मानणे, इतर वृद्ध मंडळींचीही यथाशक्ति, यथामती सेवा करणे, मदत करणे, शुशृषा करणे, ओळखीच्यांत, नातेवाईकात, मित्रमंडळीत, वेळीअवेळी अडल्यानडल्याला सर्वतोपरी, यथाशक्ति, यथामती मदत करणे, हीच माझी नित्यनियमांची पारमार्थिक साधने आहेत व तीच मी आजपर्यंत पाळत आलेलो आहे ! पोथ्यापुराणं, मंत्रपठण, जपतप, यागत्याग, सत्संग, यज्ञ, होमहवन, यात मला काडीइतकाही रस नाही! माझं मनच त्यात लागत नाही.. आणि याच बरोबर फावल्या वेळात, गोडाधोडाच्या, तिखटाच्या, सर्व आवडीच्या पदार्थांवर यथास्थित ताव मारणे, आवडत्या ललनेसोबत उंची विदेशी मद्यांची चव चाखणे, मित्रमंडळीत चावट विनोद करणे, सुखदु:खाच्या गप्पा मारणे, हीदेखील माझी स्वार्थिक आणि पारमार्थिक साधने आहेत! अहो नियमितपणे संगीतसाधना, संगीताची श्रवणभक्ति, यातून जे पारमार्थिक सुख मिळते, जो आत्मिक आनंद मिळतो, तो दुसर्‍या कशातूनच मिळत नाही असं माझं मत आहे! सुरेल तंबोर्‍याच्या जोडीत जमलेला एखादा यमन किंवा पुरिया, ताज्या फडफडीत मासळीचं गरमागरम जेवण आणि लालसर, खरपूस तळलेल्या पुरीसोबत देवगडी आमरसाचा एक घास, मोक्षप्राप्तीकरता मला पुरेसा आहे! असो, आपल्या लेखमालेला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपला, तात्याभैय्या देवासकर, देवासकरांची कोठी, इंदौर.

चतुरंग Mon, 03/24/2008 - 10:53
आपला लेख चांगला आहे. माझे सूत्र असे - "ज्या ज्या वेळी जे जे काम करणे गरजेचे आहे ते ते न चुकता/चुकवता करणे ह्यालाच मी परमार्थ म्हणतो." कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने आपले मन शांत रहाते आणि ते शांत असेल तर सहाजीकच आपण आपल्या स्व च्या जवळ जातो. आपण जितके स्व च्या जवळ तितकेच आपण परमेश्वराजवळ! चतुरंग

तुकाराम महाराजानी म्हणूनच भक्तीमार्ग हा सुगम म्हटले आहे. पण त्याच वेळेला भक्तीमार्गाला संत सुळावरील पोळी पण म्हणतात. जेवढा वाटतो तेवढा तो सोपा पण नाही. म्हणूनच या कामी सद्गुरुला शरण जा असेही सांगितले आहे. गोंदवलेकर महाराज, रामानंद बीडकर महाराज यांनी नेटाने चालविलेल्या सद्गुरुशोधाचे वर्णन त्यांच्या चरित्रात वाचायला मिळते. आपण मांडलेला विषय उत्तम आहे संजीव साहेब. माझे ज्ञान त्या बाबतीत अतीशय अल्प आहे. पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर Mon, 03/24/2008 - 08:21
संजिव साहेब, आपला लेख चांगला आहे, पुढील लेखांकरताही शुभेच्छा! व्यक्तिश: माझ्याबद्दल बोलायचं झालं तर -- १) समाजातील एका घटकाला दरवर्षी यथाशक्ति, यथामती तन-मन-धनाने मदत करणे.. २) देशाचे सर्व कर वेळच्यावेळी, न चुकवता भरणे ३) आईची सर्वतोपरी सेवा करणे, तिची हाक, तिचा शब्द हा अंतिम मानणे, इतर वृद्ध मंडळींचीही यथाशक्ति, यथामती सेवा करणे, मदत करणे, शुशृषा करणे, ओळखीच्यांत, नातेवाईकात, मित्रमंडळीत, वेळीअवेळी अडल्यानडल्याला सर्वतोपरी, यथाशक्ति, यथामती मदत करणे, हीच माझी नित्यनियमांची पारमार्थिक साधने आहेत व तीच मी आजपर्यंत पाळत आलेलो आहे ! पोथ्यापुराणं, मंत्रपठण, जपतप, यागत्याग, सत्संग, यज्ञ, होमहवन, यात मला काडीइतकाही रस नाही! माझं मनच त्यात लागत नाही.. आणि याच बरोबर फावल्या वेळात, गोडाधोडाच्या, तिखटाच्या, सर्व आवडीच्या पदार्थांवर यथास्थित ताव मारणे, आवडत्या ललनेसोबत उंची विदेशी मद्यांची चव चाखणे, मित्रमंडळीत चावट विनोद करणे, सुखदु:खाच्या गप्पा मारणे, हीदेखील माझी स्वार्थिक आणि पारमार्थिक साधने आहेत! अहो नियमितपणे संगीतसाधना, संगीताची श्रवणभक्ति, यातून जे पारमार्थिक सुख मिळते, जो आत्मिक आनंद मिळतो, तो दुसर्‍या कशातूनच मिळत नाही असं माझं मत आहे! सुरेल तंबोर्‍याच्या जोडीत जमलेला एखादा यमन किंवा पुरिया, ताज्या फडफडीत मासळीचं गरमागरम जेवण आणि लालसर, खरपूस तळलेल्या पुरीसोबत देवगडी आमरसाचा एक घास, मोक्षप्राप्तीकरता मला पुरेसा आहे! असो, आपल्या लेखमालेला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपला, तात्याभैय्या देवासकर, देवासकरांची कोठी, इंदौर.

चतुरंग Mon, 03/24/2008 - 10:53
आपला लेख चांगला आहे. माझे सूत्र असे - "ज्या ज्या वेळी जे जे काम करणे गरजेचे आहे ते ते न चुकता/चुकवता करणे ह्यालाच मी परमार्थ म्हणतो." कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने आपले मन शांत रहाते आणि ते शांत असेल तर सहाजीकच आपण आपल्या स्व च्या जवळ जातो. आपण जितके स्व च्या जवळ तितकेच आपण परमेश्वराजवळ! चतुरंग
3

मिसळ पाव कट्टा, पुणे

डॉ.प्रसाद दाढे ·

डॉ.प्रसाद दाढे Sun, 03/23/2008 - 10:34
माफ करा ही लि॑क ट्राय करून पाहा http://lh4.google.com/prasaddadhe/R-XeRK4unmI/AAAAAAAAADQ/EPEXreiyPgU/P1010002.JPG.jpg?imgmax=512 http://lh4.google.com/prasaddadhe/R-Xd9K4uhttp://lh5.google.com/prasaddadhe/R-XeUa4unnI/AAAAAAAAADU/WxDTZmKzSPs/P1010003.JPG.jpg?imgmax=512nlI/AAAAAAAAADM/WMhrN6Bmb58/P1010001.JPG.jpg?imgmax=512

डॉ.प्रसाद दाढे Sun, 03/23/2008 - 10:38
केशवसुमार तुमचा इमेल द्या, तुम्हालाच पाठवतो, प्लीज अपलोड कराल का, मी प्रयत्न करतोय, पण लेकाच॑ जमत नाहिये

विसोबा खेचर Sun, 03/23/2008 - 10:46
फोटू सर्वांना दिसतील अशी व्यवस्था आता आम्ही केली आहे! धन्यवाद दाढेसाहेब! कट्टा अगदी जोरदार झालेला दिसतोय! :) सर्व मंडळींना पाहून बरं वाटलं! :) छत्रपती आणि धमाल्याचा कोंबडीची तंगडी खातांनाचा फोटू तर क्लासच! केशवसुमाराच्या निर्मळ हास्यावर जाऊ नका! महा डँबिस आणि बदमाश माणूस आहे तो! विडंबन्या कुठला!! :) चित्त आणि ओंकार! दोघांपैकी कोण अधिक हलकट असावा हे कोडे मला अजूनही सुटलेले नाही! :) असो, सर्व मिसळपाव कट्टेकरींचे हार्दिक अभिनंदन.. सर्वच फोटू झकास... आपला, (महाहलकट मिसळपावकर) तात्या.

सागर Sun, 03/23/2008 - 16:25
प्रसाद, खूप मस्त काम केलेत.यानिमित्ताने आपल्या मिसळपावच्या सर्व हिर्‍यांचे (तुमच्यासकट :)) प्रत्यक्ष दर्शन घडले एका छानशा पार्टीला नक्कीच मुकलो... पण पार्टी (आणि तरंगते संम्मेलनदेखील)प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभे केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, थेट तुमच्याबरोबर बसल्याचा भास झाला... सागर

चतुरंग Sun, 03/23/2008 - 17:55
ठरवल्याप्रमाणे कट्टा केलात तर!! डॉ.साहेब आणि तात्या आभासी जगातल्या काही हिर्‍यांना तरी प्रकाशचित्रातून चमकवल्याबद्दल धन्यवाद!! छत्रपती आणि धमाल्या तंगडी खाताना 'कोंबडी पळाली तंगडी धरुन...'गाणे बॅकग्राऊंडला होते का?:))) (दोघांचेही भाव त्यांच्या नावाला साजेसे!;०) केशवसुमार! तात्या म्हणतात तसे अगदी फसवे हास्य हो हे! आत्ता हसताहेत आणि बघता बघता विडंबनाचा एखादा धोबीपछाड टाकतील की बत्ती गुल!!!:)) विवेक आणि डॉ. सायबांची लॉरेल्-हार्डी जोडी भावली! इनोबा मात्र अंमळ गंभीर वाटतात (अचानक 'संपली' होती का?!!ह्.घ्या.) विजुभाऊंची छबीही खास!! एका छान कट्ट्याला मुकलो खरे! पुन्हा योग केव्हा ते बघायचे आता!! चतुरंग

कट्टा जोरदार झालेला दिसतोय..... फोटो तर लै भारी आलेत.....जियो... असो, सध्यातरी सविस्तर वृत्तांताच्या प्रतीक्षेत.... आणि पुनश्च सर्व कट्टेकर्‍यांचे अभिनंदन......... - छोटी टिंगी ;) अवांतर - पुढचा कट्टा कधी व कोठे भरवणार याबाबत काही चर्चा झाली का? कारण आम्ही लवकरच मायभुमीत परतत आहोत....त्यामुळे थोडक्यात मुकलो ह्या कट्ट्याला :(

ऋषिकेश Sun, 03/23/2008 - 18:23
वा! कट्ता जोरात दिसतोय. यानिमित्ताने फोटोतून का होईना बर्‍याच जणांचे दर्शन झाले! धन्यु! बाकी तिथे काय काय झाले तेही कळू द्या की :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

सहज Sun, 03/23/2008 - 18:58
मिसळप्रेमींना बघुन मजा आली. मिसळ दिसली असती तर आनंद द्विगुणीत झाला असता. :-) केशवसुमार यांना समोर प्लेटमधे शव पाहुन शहारा आला असल्याचे दिसते. डोळे मिटुन घेतले आहेत. :-)

स्वाती राजेश Sun, 03/23/2008 - 19:27
पहिलीच मि.पा.ची पार्टी सक्सेसफुल झाली... मस्त वाटले. फोटो तर मस्तच आलेत्...फोटोमुळे सगळ्या मंडळींची ओळख झाली. आम्ही सविस्तर वृतांताची वाट पाहात आहोत..

पिवळा डांबिस Sun, 03/23/2008 - 20:42
मंडळी, फोटो सुरेख आले आहेत, आता वृत्तांत येऊ द्या.... नाही म्हणजे तशी घाई नाही, आधी पूर्ण 'उतरू' वगैरे द्या...:)) इनोबा, धमाल्या व कंपनीचे सदेह दर्शन झाल्याने आता आम्ही अगदी उन्मनी अवस्थेतच गेलो आहोत! अगदी, 'अवघेची झाले, देहब्रम्ह!!' केशवसुमार यांना समोर प्लेटमधे शव पाहुन शहारा आला असल्याचे दिसते. केशवं पतितं दृष्ट्वा, कैवल्यः हर्षनिर्भरः....:))) तुम्ही मंडळींनी हा योग जुळवल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन!! नायतर आमची कॅलिफोर्नियाची पोरं! इथे मी स्वखर्चाने माझ्या घरी सगळी सोय करण्याची तयारी दाखवून सुद्धा फक्त ड्रायव्हिंग करायला लागेल म्हणून टाळाटाळ करता आहेत!! (जरा डिवचून बघतो, यायला तयार होतात का ते!!!:)))) आपला, डांबिसकाका

प्राजु Sun, 03/23/2008 - 22:31
फोटोज पाहून धन्य धन्य वाटले... कट्टा एकदम जोरदार झाला असणार यात शंका नाही. वृतांताची वाट पहात आहे. फोटो एकदम छान आले आहेत. अभासी जगातले हे 'तारे कट्टेपर'... खूप आनंद झाला सगळ्यांचे हसरे आणि आनंदी चेहरे बघून. इनोबाही (फोटोमध्ये)थोडे हसले असते तर चाललं असतं.. पण असो. कट्टा यशस्वी झाला .. आणखी काय हवे? - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

पिवळा डांबिस Mon, 03/24/2008 - 00:46
इनोबाही (फोटोमध्ये)थोडे हसले असते तर चाललं असतं.. एका जाज्वल्य, कडव्या आणि ज्वलंत मर्‍हाटी कार्यकर्त्याला हसा-बिसायला सांगतेस!! उद्या म्हणशील, "शिवाजीमहाराज सुद्धा (फोटोमध्ये) थोडे हसले असते तर चाललं असतं.....:))) "कोण आहे रे तिकडे? हिला सिंहगडावरच्या कोठडीत डांबून ठेवा..."

In reply to by प्राजु

प्राजुताई तुम्हाला स्मरत असेत तर त्याप्रमाणे 'इस्ट कोस्ट'चा कट्टा तुम्ही आल्यावर भरवायचे ठरले आहे. :) म्हणून तुमची मी आतुरतेने वाट पाहत आहेत सगळे..... :) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

प्राजु Mon, 03/24/2008 - 18:47
अहो पेशवे साहेब... परत येण्याचं काय.. जाऊ तरी द्या आधी मला. मी जून मध्ये साधारण १० तारखेच्या दरम्यान येणार आहे परत. आपन ईस्ट कोस्ट स्पेशल कट्टा... या पुणेकरांच्या इतकाच भारी करू.. नक्की. - (सर्वव्यापी)प्राजु

धमाल मुलगा Mon, 03/24/2008 - 11:17
डॉक्टरसाहेब, एकदम फर्मास फोटू आल॑ आहेत :-)))) आणि त्याच्याखालच्या कॉमे॑ट्स तर लय भारी !!! केशवसुमाराच्या निर्मळ हास्यावर जाऊ नका! महा डँबिस आणि बदमाश माणूस आहे तो! विडंबन्या कुठला!! :) हा हा हा...जबरा...चार दोन विड॑बन॑ तिथ॑ बसल्याबसल्या टाकली केसुशेठ या॑नी ! चित्त आणि ओंकार! दोघांपैकी कोण अधिक हलकट असावा हे कोडे मला अजूनही सुटलेले नाही! :) काय सा॑गता तात्याबा घाबरायला पाहिजे दोघा॑ना :-)) चित्तर आणि छत्रपति या॑चा प्रेमळ स॑वाद ऐकायला आणि पहायला तरी आपण असायला हवेच होता हो !!! छत्रपती आणि धमाल्या तंगडी खाताना 'कोंबडी पळाली तंगडी धरुन...'गाणे बॅकग्राऊंडला होते का?:))) चतुर॑गराव, "आम्ही खाल्ली तेव्हा पाऊस निनादत होता" ... कुठल॑ही गाण॑ चालल॑ असल॑ तरी ऐकायला एकही अक्षर येत नव्हत॑ बॉ! (दोघांचेही भाव त्यांच्या नावाला साजेसे!;०) अरे वा, खर॑ की काय? उगाच न्युनग॑ड बाळगत होतो म्हणा की मी !!! चला आता तो॑डावरुनच आम्ही काय चिज आहोत ह्याची लोका॑ना कल्पना येते म्हणल्यावर उगाच शहाणपणाचा आणि सभ्यतेचा आव आणण्याची गरज स॑पली...हो, म्हातारीन॑ कोबड॑ झाकल॑ म्हणून उजाडायच॑ राहत॑ का???? केशवसुमार यांना समोर प्लेटमधे शव पाहुन शहारा आला असल्याचे दिसते. आयला, अजुन उतरली नाही की काय माझी? मी आधी शेव अस॑ वाचल॑ :-))) केशवं पतितं दृष्ट्वा, कैवल्यः हर्षनिर्भरः....:))) डा॑बिसकाका, ह्या इब्लिस पुतण्याला हाक मारलीत काय? छोटी टि॑गी, कधी परतताय? कळवा...भेटूच की...क्काय? अवा॑तरः विजुभाऊ, कट्ट्याचा वृत्ता॑त कधी टाकताय? तुमच्या 'एक्सपर्टस् कॉमेंट्स' ची वाट पाह्तो आहोत. आपला, अजूनही शनिवार स॑ध्याकाळच्या मिपा कट्ट्याच्या आठवणीत रममाण, ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री Mon, 03/24/2008 - 11:39
चित्तर आणि छत्रपति या॑चा प्रेमळ स॑वाद ऐकायला आणि पहायला तरी आपण असायला हवेच होता हो !!! आता हळुहळु गप्पांच्या पोतड्या उघडायला लागल्यात ... आन दो !

डॉ.प्रसाद दाढे Mon, 03/24/2008 - 11:41
कट्टा यशस्वी झाला ह्याचे श्रेय 'धमाल, छत्रपती, विवेक आदी॑ना आहे. त्या॑नी खूप कष्ट घेतले..त्या॑ना माझे जाहीर आभार (हा 'ईर्शाद' नाही बर॑ का.. :) )

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

धमाल मुलगा Mon, 03/24/2008 - 11:46
आभार बिभार कस॑ले काय हो डॉक्टरसाहेब? बाकी गाणी बेष्ट म्हणता हा॑ तुम्ही !!!! नरड्यात मज्जा आहे बॉ तुमच्या ! गुलाम अली आणि सैगलसाहेब तर मस्तच. मोघे स्पेशल एकदम खास :-)))) (हा 'ईर्शाद' नाही बर॑ का.. :) ) हा हा हा............. ज ह ब ह र्‍ह्या सरदार ध मा ल.

डॉ.प्रसाद दाढे Mon, 03/24/2008 - 18:06
मला खात्री आहे की हे सगळे फोटो पाहून व विजुभाऊ॑ची बखर वाचून पुष्कळ मिपाकरा॑ना प्रत्यक्ष स॑मेलनात सहभागी न होता आल्याबद्दल ख॑त वाटली असणार. त्याचा परिणाम म्हणजे पुढील मिपा-कट्ट्यास आधीपेक्षा जास्त प्रतिसाद मिळेल व आणखी मजा येईल.

सचिन Mon, 03/24/2008 - 23:53
पार्टी १दम जोरात झालेली दिसते. नवरत्नांचे दर्शन याचि देही याचि डोळा करून दिल्याबद्दल डॉ. साहेबांचे मनःपूर्वक धन्यवाद !!!

नीलकांत Tue, 03/25/2008 - 14:39
मिसळपाव चा कट्टा झकास झालेला दिसतोय. मी अश्या झकास पार्टीला मुकलो या बद्दल खेद वाटतो. या लोकांना भेटायची आणि या पार्टीत सामील व्हायची खुप इच्छा होती. पण मी पुण्याबाहेर होतो त्यामुळे नाही जमलं. बाकी फोटो आणि बखर वाचून खुप छान वाटलं. पुढच्या वेळेला नक्की येईल. नीलकांत

मुक्त विहारि Tue, 12/17/2024 - 17:34
विना पेय झालेले कट्टे, शोधता शोधता , हा धागा मिळाला. कट्टा पेयपानासकट असला तरी, एक खंत जाणवली.. विजुभाऊ वगळता, आज तरी ह्या सदस्यांपैकी बरेच जण , आता हजेरी लावत नाहीत. विजुभाऊ पण फार कमी वेळा हजेरी लावतात.

In reply to by प्रचेतस

मुक्त विहारि Wed, 12/18/2024 - 19:40
संमिश्र कट्टे पण होतात. हजर असलेल्या प्रत्येक सदस्याने दारू प्यायलाच हवी, असा काही आग्रह नसतो. कंजूस आणि सुबोध खरे, दारू पित नाहीत, तरीही ते हजेरी पण लावतात आणि कुणीही त्यांना दारूचा आग्रह पण करत नाही.

In reply to by मुक्त विहारि

टर्मीनेटर Wed, 12/18/2024 - 20:50
कंजूस आणि सुबोध खरे, दारू पित नाहीत, तरीही ते हजेरी पण लावतात आणि कुणीही त्यांना दारूचा आग्रह पण करत नाही.
हुश्श.. हे वाचून हायसे वाटले बघा... नाहीतर फोटोज पाहिल्यावर आमच्या सारख्या अपेय पानापासून काही प्रकाशवर्षांचे अंतर राखून असलेल्यानी कट्ट्याला कधी हजेरी लावावी की नाही ह्या गहन विचारात बुडालो होतो 😀 😀 😀

In reply to by टर्मीनेटर

मुक्त विहारि गुरुवार, 12/19/2024 - 06:43
भेटणे महत्त्वाचे आहे... ज्यांना दारू पित गप्प मारायला आवडते ते पण असतात आणि ज्यांना दारू पासून दूर रहायचे असते, ते पण असतात.

डॉ.प्रसाद दाढे Sun, 03/23/2008 - 10:34
माफ करा ही लि॑क ट्राय करून पाहा http://lh4.google.com/prasaddadhe/R-XeRK4unmI/AAAAAAAAADQ/EPEXreiyPgU/P1010002.JPG.jpg?imgmax=512 http://lh4.google.com/prasaddadhe/R-Xd9K4uhttp://lh5.google.com/prasaddadhe/R-XeUa4unnI/AAAAAAAAADU/WxDTZmKzSPs/P1010003.JPG.jpg?imgmax=512nlI/AAAAAAAAADM/WMhrN6Bmb58/P1010001.JPG.jpg?imgmax=512

डॉ.प्रसाद दाढे Sun, 03/23/2008 - 10:38
केशवसुमार तुमचा इमेल द्या, तुम्हालाच पाठवतो, प्लीज अपलोड कराल का, मी प्रयत्न करतोय, पण लेकाच॑ जमत नाहिये

विसोबा खेचर Sun, 03/23/2008 - 10:46
फोटू सर्वांना दिसतील अशी व्यवस्था आता आम्ही केली आहे! धन्यवाद दाढेसाहेब! कट्टा अगदी जोरदार झालेला दिसतोय! :) सर्व मंडळींना पाहून बरं वाटलं! :) छत्रपती आणि धमाल्याचा कोंबडीची तंगडी खातांनाचा फोटू तर क्लासच! केशवसुमाराच्या निर्मळ हास्यावर जाऊ नका! महा डँबिस आणि बदमाश माणूस आहे तो! विडंबन्या कुठला!! :) चित्त आणि ओंकार! दोघांपैकी कोण अधिक हलकट असावा हे कोडे मला अजूनही सुटलेले नाही! :) असो, सर्व मिसळपाव कट्टेकरींचे हार्दिक अभिनंदन.. सर्वच फोटू झकास... आपला, (महाहलकट मिसळपावकर) तात्या.

सागर Sun, 03/23/2008 - 16:25
प्रसाद, खूप मस्त काम केलेत.यानिमित्ताने आपल्या मिसळपावच्या सर्व हिर्‍यांचे (तुमच्यासकट :)) प्रत्यक्ष दर्शन घडले एका छानशा पार्टीला नक्कीच मुकलो... पण पार्टी (आणि तरंगते संम्मेलनदेखील)प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभे केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, थेट तुमच्याबरोबर बसल्याचा भास झाला... सागर

चतुरंग Sun, 03/23/2008 - 17:55
ठरवल्याप्रमाणे कट्टा केलात तर!! डॉ.साहेब आणि तात्या आभासी जगातल्या काही हिर्‍यांना तरी प्रकाशचित्रातून चमकवल्याबद्दल धन्यवाद!! छत्रपती आणि धमाल्या तंगडी खाताना 'कोंबडी पळाली तंगडी धरुन...'गाणे बॅकग्राऊंडला होते का?:))) (दोघांचेही भाव त्यांच्या नावाला साजेसे!;०) केशवसुमार! तात्या म्हणतात तसे अगदी फसवे हास्य हो हे! आत्ता हसताहेत आणि बघता बघता विडंबनाचा एखादा धोबीपछाड टाकतील की बत्ती गुल!!!:)) विवेक आणि डॉ. सायबांची लॉरेल्-हार्डी जोडी भावली! इनोबा मात्र अंमळ गंभीर वाटतात (अचानक 'संपली' होती का?!!ह्.घ्या.) विजुभाऊंची छबीही खास!! एका छान कट्ट्याला मुकलो खरे! पुन्हा योग केव्हा ते बघायचे आता!! चतुरंग

कट्टा जोरदार झालेला दिसतोय..... फोटो तर लै भारी आलेत.....जियो... असो, सध्यातरी सविस्तर वृत्तांताच्या प्रतीक्षेत.... आणि पुनश्च सर्व कट्टेकर्‍यांचे अभिनंदन......... - छोटी टिंगी ;) अवांतर - पुढचा कट्टा कधी व कोठे भरवणार याबाबत काही चर्चा झाली का? कारण आम्ही लवकरच मायभुमीत परतत आहोत....त्यामुळे थोडक्यात मुकलो ह्या कट्ट्याला :(

ऋषिकेश Sun, 03/23/2008 - 18:23
वा! कट्ता जोरात दिसतोय. यानिमित्ताने फोटोतून का होईना बर्‍याच जणांचे दर्शन झाले! धन्यु! बाकी तिथे काय काय झाले तेही कळू द्या की :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

सहज Sun, 03/23/2008 - 18:58
मिसळप्रेमींना बघुन मजा आली. मिसळ दिसली असती तर आनंद द्विगुणीत झाला असता. :-) केशवसुमार यांना समोर प्लेटमधे शव पाहुन शहारा आला असल्याचे दिसते. डोळे मिटुन घेतले आहेत. :-)

स्वाती राजेश Sun, 03/23/2008 - 19:27
पहिलीच मि.पा.ची पार्टी सक्सेसफुल झाली... मस्त वाटले. फोटो तर मस्तच आलेत्...फोटोमुळे सगळ्या मंडळींची ओळख झाली. आम्ही सविस्तर वृतांताची वाट पाहात आहोत..

पिवळा डांबिस Sun, 03/23/2008 - 20:42
मंडळी, फोटो सुरेख आले आहेत, आता वृत्तांत येऊ द्या.... नाही म्हणजे तशी घाई नाही, आधी पूर्ण 'उतरू' वगैरे द्या...:)) इनोबा, धमाल्या व कंपनीचे सदेह दर्शन झाल्याने आता आम्ही अगदी उन्मनी अवस्थेतच गेलो आहोत! अगदी, 'अवघेची झाले, देहब्रम्ह!!' केशवसुमार यांना समोर प्लेटमधे शव पाहुन शहारा आला असल्याचे दिसते. केशवं पतितं दृष्ट्वा, कैवल्यः हर्षनिर्भरः....:))) तुम्ही मंडळींनी हा योग जुळवल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन!! नायतर आमची कॅलिफोर्नियाची पोरं! इथे मी स्वखर्चाने माझ्या घरी सगळी सोय करण्याची तयारी दाखवून सुद्धा फक्त ड्रायव्हिंग करायला लागेल म्हणून टाळाटाळ करता आहेत!! (जरा डिवचून बघतो, यायला तयार होतात का ते!!!:)))) आपला, डांबिसकाका

प्राजु Sun, 03/23/2008 - 22:31
फोटोज पाहून धन्य धन्य वाटले... कट्टा एकदम जोरदार झाला असणार यात शंका नाही. वृतांताची वाट पहात आहे. फोटो एकदम छान आले आहेत. अभासी जगातले हे 'तारे कट्टेपर'... खूप आनंद झाला सगळ्यांचे हसरे आणि आनंदी चेहरे बघून. इनोबाही (फोटोमध्ये)थोडे हसले असते तर चाललं असतं.. पण असो. कट्टा यशस्वी झाला .. आणखी काय हवे? - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

पिवळा डांबिस Mon, 03/24/2008 - 00:46
इनोबाही (फोटोमध्ये)थोडे हसले असते तर चाललं असतं.. एका जाज्वल्य, कडव्या आणि ज्वलंत मर्‍हाटी कार्यकर्त्याला हसा-बिसायला सांगतेस!! उद्या म्हणशील, "शिवाजीमहाराज सुद्धा (फोटोमध्ये) थोडे हसले असते तर चाललं असतं.....:))) "कोण आहे रे तिकडे? हिला सिंहगडावरच्या कोठडीत डांबून ठेवा..."

In reply to by प्राजु

प्राजुताई तुम्हाला स्मरत असेत तर त्याप्रमाणे 'इस्ट कोस्ट'चा कट्टा तुम्ही आल्यावर भरवायचे ठरले आहे. :) म्हणून तुमची मी आतुरतेने वाट पाहत आहेत सगळे..... :) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

प्राजु Mon, 03/24/2008 - 18:47
अहो पेशवे साहेब... परत येण्याचं काय.. जाऊ तरी द्या आधी मला. मी जून मध्ये साधारण १० तारखेच्या दरम्यान येणार आहे परत. आपन ईस्ट कोस्ट स्पेशल कट्टा... या पुणेकरांच्या इतकाच भारी करू.. नक्की. - (सर्वव्यापी)प्राजु

धमाल मुलगा Mon, 03/24/2008 - 11:17
डॉक्टरसाहेब, एकदम फर्मास फोटू आल॑ आहेत :-)))) आणि त्याच्याखालच्या कॉमे॑ट्स तर लय भारी !!! केशवसुमाराच्या निर्मळ हास्यावर जाऊ नका! महा डँबिस आणि बदमाश माणूस आहे तो! विडंबन्या कुठला!! :) हा हा हा...जबरा...चार दोन विड॑बन॑ तिथ॑ बसल्याबसल्या टाकली केसुशेठ या॑नी ! चित्त आणि ओंकार! दोघांपैकी कोण अधिक हलकट असावा हे कोडे मला अजूनही सुटलेले नाही! :) काय सा॑गता तात्याबा घाबरायला पाहिजे दोघा॑ना :-)) चित्तर आणि छत्रपति या॑चा प्रेमळ स॑वाद ऐकायला आणि पहायला तरी आपण असायला हवेच होता हो !!! छत्रपती आणि धमाल्या तंगडी खाताना 'कोंबडी पळाली तंगडी धरुन...'गाणे बॅकग्राऊंडला होते का?:))) चतुर॑गराव, "आम्ही खाल्ली तेव्हा पाऊस निनादत होता" ... कुठल॑ही गाण॑ चालल॑ असल॑ तरी ऐकायला एकही अक्षर येत नव्हत॑ बॉ! (दोघांचेही भाव त्यांच्या नावाला साजेसे!;०) अरे वा, खर॑ की काय? उगाच न्युनग॑ड बाळगत होतो म्हणा की मी !!! चला आता तो॑डावरुनच आम्ही काय चिज आहोत ह्याची लोका॑ना कल्पना येते म्हणल्यावर उगाच शहाणपणाचा आणि सभ्यतेचा आव आणण्याची गरज स॑पली...हो, म्हातारीन॑ कोबड॑ झाकल॑ म्हणून उजाडायच॑ राहत॑ का???? केशवसुमार यांना समोर प्लेटमधे शव पाहुन शहारा आला असल्याचे दिसते. आयला, अजुन उतरली नाही की काय माझी? मी आधी शेव अस॑ वाचल॑ :-))) केशवं पतितं दृष्ट्वा, कैवल्यः हर्षनिर्भरः....:))) डा॑बिसकाका, ह्या इब्लिस पुतण्याला हाक मारलीत काय? छोटी टि॑गी, कधी परतताय? कळवा...भेटूच की...क्काय? अवा॑तरः विजुभाऊ, कट्ट्याचा वृत्ता॑त कधी टाकताय? तुमच्या 'एक्सपर्टस् कॉमेंट्स' ची वाट पाह्तो आहोत. आपला, अजूनही शनिवार स॑ध्याकाळच्या मिपा कट्ट्याच्या आठवणीत रममाण, ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री Mon, 03/24/2008 - 11:39
चित्तर आणि छत्रपति या॑चा प्रेमळ स॑वाद ऐकायला आणि पहायला तरी आपण असायला हवेच होता हो !!! आता हळुहळु गप्पांच्या पोतड्या उघडायला लागल्यात ... आन दो !

डॉ.प्रसाद दाढे Mon, 03/24/2008 - 11:41
कट्टा यशस्वी झाला ह्याचे श्रेय 'धमाल, छत्रपती, विवेक आदी॑ना आहे. त्या॑नी खूप कष्ट घेतले..त्या॑ना माझे जाहीर आभार (हा 'ईर्शाद' नाही बर॑ का.. :) )

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

धमाल मुलगा Mon, 03/24/2008 - 11:46
आभार बिभार कस॑ले काय हो डॉक्टरसाहेब? बाकी गाणी बेष्ट म्हणता हा॑ तुम्ही !!!! नरड्यात मज्जा आहे बॉ तुमच्या ! गुलाम अली आणि सैगलसाहेब तर मस्तच. मोघे स्पेशल एकदम खास :-)))) (हा 'ईर्शाद' नाही बर॑ का.. :) ) हा हा हा............. ज ह ब ह र्‍ह्या सरदार ध मा ल.

डॉ.प्रसाद दाढे Mon, 03/24/2008 - 18:06
मला खात्री आहे की हे सगळे फोटो पाहून व विजुभाऊ॑ची बखर वाचून पुष्कळ मिपाकरा॑ना प्रत्यक्ष स॑मेलनात सहभागी न होता आल्याबद्दल ख॑त वाटली असणार. त्याचा परिणाम म्हणजे पुढील मिपा-कट्ट्यास आधीपेक्षा जास्त प्रतिसाद मिळेल व आणखी मजा येईल.

सचिन Mon, 03/24/2008 - 23:53
पार्टी १दम जोरात झालेली दिसते. नवरत्नांचे दर्शन याचि देही याचि डोळा करून दिल्याबद्दल डॉ. साहेबांचे मनःपूर्वक धन्यवाद !!!

नीलकांत Tue, 03/25/2008 - 14:39
मिसळपाव चा कट्टा झकास झालेला दिसतोय. मी अश्या झकास पार्टीला मुकलो या बद्दल खेद वाटतो. या लोकांना भेटायची आणि या पार्टीत सामील व्हायची खुप इच्छा होती. पण मी पुण्याबाहेर होतो त्यामुळे नाही जमलं. बाकी फोटो आणि बखर वाचून खुप छान वाटलं. पुढच्या वेळेला नक्की येईल. नीलकांत

मुक्त विहारि Tue, 12/17/2024 - 17:34
विना पेय झालेले कट्टे, शोधता शोधता , हा धागा मिळाला. कट्टा पेयपानासकट असला तरी, एक खंत जाणवली.. विजुभाऊ वगळता, आज तरी ह्या सदस्यांपैकी बरेच जण , आता हजेरी लावत नाहीत. विजुभाऊ पण फार कमी वेळा हजेरी लावतात.

In reply to by प्रचेतस

मुक्त विहारि Wed, 12/18/2024 - 19:40
संमिश्र कट्टे पण होतात. हजर असलेल्या प्रत्येक सदस्याने दारू प्यायलाच हवी, असा काही आग्रह नसतो. कंजूस आणि सुबोध खरे, दारू पित नाहीत, तरीही ते हजेरी पण लावतात आणि कुणीही त्यांना दारूचा आग्रह पण करत नाही.

In reply to by मुक्त विहारि

टर्मीनेटर Wed, 12/18/2024 - 20:50
कंजूस आणि सुबोध खरे, दारू पित नाहीत, तरीही ते हजेरी पण लावतात आणि कुणीही त्यांना दारूचा आग्रह पण करत नाही.
हुश्श.. हे वाचून हायसे वाटले बघा... नाहीतर फोटोज पाहिल्यावर आमच्या सारख्या अपेय पानापासून काही प्रकाशवर्षांचे अंतर राखून असलेल्यानी कट्ट्याला कधी हजेरी लावावी की नाही ह्या गहन विचारात बुडालो होतो 😀 😀 😀

In reply to by टर्मीनेटर

मुक्त विहारि गुरुवार, 12/19/2024 - 06:43
भेटणे महत्त्वाचे आहे... ज्यांना दारू पित गप्प मारायला आवडते ते पण असतात आणि ज्यांना दारू पासून दूर रहायचे असते, ते पण असतात.
मित्रहो, काल आम्ही पुण्यातले मिसळ-पाव.कॉम प्रेमी एकत्र जमलो होतो..मजा आली. सविस्तर वृत्ता॑त विजुभाऊ लिहितच आहेत, तोपर्य॑त हे फोटो पाहा..