मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बुद्धिमत्ता

सृष्टीलावण्या ·

विसोबा खेचर Tue, 03/25/2008 - 08:50
थोडक्यात परंतु चांगला लेख.. थोडक्यात सांगायचे तर दोन्ही प्रकारात आपण त्या मुलाचा जीव नकोसा करून सोडतो. सहमत आहे.... पण आधुनिक शिक्षणशास्त्र म्हणते की सर्व मुले सारखीच बुद्धिमान आहेत. किंबहूना समान बुद्धिमत्ता सूत्र हाच आधुनिक शिक्षणशास्त्राचा पाया आहे. मला व्यक्तिश: हे पटत नाही परंतु आता आधुनिक शिक्षणशास्त्र तसं म्हणते आहे तर असेलही तसं! हॉवेल गार्डनरने केलेले वर्गीकरण व त्या प्रत्येकाचे थोडक्यात विवेचन पटले/पटण्याजोगे आहे.. आपला, (बुद्धीमान) तात्या.

सृष्टीलावण्या Tue, 03/25/2008 - 09:08
१) भाषिक = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले लेखन, वाचन, कथाकथन, कोडी सोडवणे ह्याचा आनंद लुटतात. हे वाक्य "१) भाषिक = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले लेखन, वाचन, कथाकथन, शब्दकोडी सोडवणे ह्याचा आनंद लुटतात." असे वाचावे. > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

सकेत विचारे Tue, 03/25/2008 - 14:03
खुप छान........मला एक सुचले यावर................. "Who wants to know price of everything and value of nothing ! " मुलान चे पुर्न विकास साथि कोन विचार कर् तो आज काल .....

नीलकांत Tue, 03/25/2008 - 14:21
हे आमच्या मास्तरांना सांगायला हवे... खरं तर त्यांना किंवा मला हे आधीच ठाऊक असतं तर माझ्यात टवाळक्या करणे, शाळा बुडवणे, वर्गात मारठोक, दंगा आदी करण्याची बुध्दीमत्ता (!) आहे असं निदान काढलं असतं , किमान वर्गाबाहेर उभं राहणे, भरलेल्या वर्गासमोर आम्ही कसे कांदे बटाटे खाऊन नावालाच मोठे झालो चे गजर रोज ऐकायला आले नसते. ; ) हे असे शोध उशीरा लागतात या बद्दल वाईट वाटून घेणारा... नीलकांत

विसुनाना Tue, 03/25/2008 - 17:28
आधुनिक शिक्षणशास्त्र म्हणते की सर्व मुले सारखीच बुद्धिमान आहेत असेल. तसेही असेल. पण मग हॉवेल गार्डनरच्या एकाहून अधिक (किंवा सर्व) प्रकारात एकाचवेळी प्राविण्य मिळवणारी मुले इतर मुलांपेक्षा अधिक बुद्धिमान ठरत नाहीत का? अवांतर : गार्डनरने आठ प्रकार सांगितले असे म्हटले आहे पण लेखात सातच दिसले. हे कसे? आठवा कुठे गेला? की प्रकार क्र. २ मध्ये मी कच्चा आहे? :)

In reply to by विसुनाना

सृष्टीलावण्या Tue, 03/25/2008 - 18:25
गार्डनरने आठ प्रकार सांगितले असे म्हटले आहे पण लेखात सातच दिसले. हे कसे? आठवा कुठे गेला?की प्रकार क्र. २ मध्ये मी कच्चा आहे? :) उलट तार्किक-गणिती ह्या प्रकारची बुद्धिमत्ता तुमच्यात ठासून भरलेली दिसते कारण आजपर्यंत हा लेख २-३ मंचावर छापल्यापासून गेले २ वर्षात हा प्रश्न विचारणारे तुम्ही दुसरे. इथेच पहा ना अनेकांनी हा लेख वाचला असेल पण हा प्रश्न तुम्हालाच पडला. आठवा बुद्धिमत्तेचा प्रकार आहे निसर्गविज्ञ बुद्धिमत्ता. ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले वनस्पती, खनिजे, पशु, पक्षी, दगड, गवत व इतर निसर्ग घटक फार लवकर ओळखतात आणि त्यांचे वर्गीकरण करू शकतात. उपजतच त्यांना निसर्गाची ओढ असते, जाण असते. उदा. चार्ल्स डार्वीन, जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर इ.इ. > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

In reply to by विसुनाना

सृष्टीलावण्या Wed, 03/26/2008 - 06:29
आधुनिक शिक्षणशास्त्र म्हणते की सर्व मुले सारखीच बुद्धिमान आहेत असेल. तसेही असेल. पण मग हॉवेल गार्डनरच्या एकाहून अधिक (किंवा सर्व) प्रकारात एकाचवेळी प्राविण्य मिळवणारी मुले इतर मुलांपेक्षा अधिक बुद्धिमान ठरत नाहीत का? जे एकाहून अधिक विषयात प्रावीण्य मिळवतात ते ज्ञानी होय. बुद्धिमत्ता ही उपजत असते आणि ज्ञान हे कष्टार्जित असते. प्रत्येकाकडे समान बुद्धिमत्ता असते पण त्याचे संमिश्रण वेगवेगळे असते. उदा. माझ्या घरात सर्व भौतिकशास्त्र पदवीधर, माझेपण गणित बरे होते म्हणून मी पण १० वी नंतर पहिली २ वर्षे विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. पण भाषेची आवड स्वस्थ बसू देईना. मग माझा कल लक्षात घेऊन मला आई म्हणाली तू कला शाखेतच जा (असे समजूया की माझ्याकडे ४०% भाषिक बुद्धिमत्ता आहे, १०% तार्किक, १५% सांगीतिक, ५% शारीरिक हालचाल आणि इतर बुद्धिमत्ताचे मिश्रण ३०% आहे). सानिया कडे ८०% शारीरिक हालचाल बुद्धिमत्ता असेल पण सांगीतिक, भाषिक व इतर बुद्धिमत्ता २०% असतील. कदाचित् तिच्या आई वडिलांनी तिची खेळातील आवड जोखली असेल आणि त्या विषयाला प्रोत्साहन दिले असेल. पण उद्या मनांत आणले तर सानिया संगीतातसुद्धा ठसा उमटवून ज्ञानी होऊ शकते. कारण ज्ञानाला वयाचे बंधन नसते. ह्या उलट जे गतिमंद असतात ते सुद्धा तेव्हढेच बुद्धिमान असतात दुर्दैवाने त्याची अभिव्यक्ती क्षमता ability to express कमी पडते पण एखादा आईनस्टाईन अभिव्यक्ती क्षमता शालेय अभ्यासात दाखवू शकत नाही पण संशोधनात दाखवू शकतो. चतुरंगकाका म्हणतात त्याप्रमाणे हा विषय गहन आहे मात्र आपल्यासारख्यांकडून (तार्किक बुद्धिमत्ता जास्त असणार्‍यांकडून) दिलेल्या दुव्याला भेट देऊन आणि तिथल्या इतर दुव्यांना भेट देऊन अधिक अभ्यासपूर्ण प्रश्न अपेक्षित आहेत. > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

In reply to by सृष्टीलावण्या

विसुनाना Wed, 03/26/2008 - 11:12
माझ्या दोन्ही शंकांचे निरसन केल्याबद्दल आभारी आहे. माझे मत - हे खरेच की मुलांची बुद्धीमत्ता आणि त्यांचा नैसर्गिक कल यांच्याकडे पालकांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन त्याला खतपाणी घातले पाहिजे. आणि डोळस पालकांना गार्डनर यांनी प्रतिपादित केलेल्या आठ प्रकारांमध्ये ढोबळ मानाने मुलांच्या बुद्धीमत्तेचे वर्गीकरण करता येईल. परंतु आपणच एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे (निदान भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या अविकसित देशामध्ये) केवळ जगण्यासाठी किमान मिळकत करणे हे अत्यंतिक महत्वाचे आहे. त्यामुळे येथे सर्वच क्षेत्रात गळेकापू (कट-थ्रोट) स्पर्धा आहे. तुलनेने कमी लोकसंख्या असलेल्या आणि विकसित देशांमध्ये उत्तम रहाणीमानात जगणे हे त्यामानाने सोपे काम आहे. "आता आमचा मुलगाच पहा... गणितात त्याला कमी मार्क मिळतात. पण तो पियानो ठीक वाजवतो. कदाचित त्याला वादक म्हणून प्रसिद्धी मिळणार नाही. त्याला फारसे पैसे मिळाले नाहीत तरी चालेल. पण त्याला आम्ही पियानो वादक करू."असे म्हणण्याचे धाडस भारतातले किती पालक करू धजतील?(शिवाय पियानो वादक मुलाचे लग्न करणे ही डोकेदुखी होईल ती वेगळीच.;)) त्याऐवजी "त्याला गणित येत नाही ना? मग शिकवणी लावू. पण निदान पोटापुरता पैसा कमावला पाहिजे त्याने. बी.ई. झाला तर बरंय. निदान डिप्लोमा तरी करावा.पियानो काय नंतरही वाजवता येईल!" ही वास्तववादी भूमिका घेणे त्यांना श्रेयस्कर वाटेल. गार्डनरचे विचार आदर्शवत समाजसंस्थेत (मॉडेल सोशल सिस्टिम) लागू करण्यासाठी योग्यच आहेत. पण भारतासारख्या देशात आदर्शवत समाजसंस्था अस्तित्वात आहे का? आणि नसेल तर ती कधी निर्माण होणार? हा मूळ प्रश्न आहे. अवांतर - शिवाय आजकाल भारतातील शास्त्रीय शिक्षण घेणार्‍यांची आणि अभियांत्रिकी पदवीधरांची अफाट संख्या पाहून अमेरिकेसारख्या 'सर्वगुणग्राहक' देशातही भारतासारखी शिक्षणप्रणाली (म्हणजे आय.आय.टी. , जे.ई.ई. , कोचिंग क्लासेस,???) आणण्याचा विचार सुरू असल्याचे समजते.

झकासराव Tue, 03/25/2008 - 17:33
माझी सांगितीक बुद्धिमत्ता आणि चित्रकलेतली बुद्धिमता अत्यल्प आहे. (ना के बराबर) हे कुठेतरी शिक्षण पद्धतीत सामावुन गेले पाहिजे. आधीच झाले असते तर मी खाल्लेला ड्रॉइंगच्या मास्तराचा मार चुकला असता की. :)

अनिकेत Tue, 03/25/2008 - 17:58
ह्यातून काय ध्वनित होते ते पहा.... प्रत्येक व्यक्ती वरील आठ पैकी एका तरी प्रकारात निपुण आहे. आता वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांची तुलना चूक आहे- एक शास्त्रज्ञ आणि कवी या दोघांत अधिक कोण बुद्धिमान कसे ठरवणार? परंतु, पुढे जाऊन आपण म्हणता की सर्वजण सारखेच बुद्धिमान आहेत. तर, ज्या सार्‍यांनी योग्य क्षेत्र निवडले, तर ते सारे सारखेच बुद्धिमान असतील? सानिया मिर्झा बापजन्मात शारापोवाला हरवेल का? प्रत्येकाची विविध क्षेत्रांतील बुद्धिमत्ता वेगळी असेल, पण तरीही प्रत्येक क्षेत्रातही डावे-उजवे असणारच. बुद्धिमत्तेत अनुभवाचा वाटा किती आणि अनुभवाचा किती यावर वाद असू शकेल. पण जेव्हा तुम्ही प्रत्येक व्यक्ती वरील आठ पैकी एका तरी प्रकारात निपुण असते म्हणता तेव्हा तुम्ही अनुवांशिक फरक मान्य करताच आहात. प्रत्येकाची लायकी सारखी नसते, हे मान्य करायला एवढे जड का जावे? अनिकेत

चतुरंग Tue, 03/25/2008 - 21:13
वर उल्लेख केलेले ७ प्रकार आणि नंतरचा आठवा प्रकार हे बुध्दिमत्तेचे रंजक प्रकार समजले. पण ही खूपच ढोबळ वर्गवारी आहे असे वाटते. कोणतीही व्यक्ती ह्यातल्या बर्‍याच प्रकारांची सरमिसळ असलेली असते/असावी असे वाटते. आणि त्यातही एक, दोन किंवा क्वचित अधिक प्रकारात त्या व्यक्तीचे प्राविण्य असू शकते. बुध्दिमान मुले ही डॉ. किंवा इंजीनियरच होतात/झाली पाहिजेत असा हट्टाग्रह चुकीचाच आहे. >>थोडक्यात सांगायचे तर दोन्ही प्रकारात आपण त्या मुलाचा जीव नकोसा करून सोडतो. ह्याच्याशी मी सहमत आहे. (माझ्या मागील भारत फेरीत एका नातेवाइकांशी बोलणे झाले आणि समजले की इ. ८ वी पासूनच त्यांच्या मुलाची आय्.आय्.टी.ची तयारी करून घेण्यात येत आहे!?) (त्या मुलाबद्दल मला फार वाईट वाटले पण मी काही बोललो नाही. ४ - ५ वर्षांनंतर त्याने जी परीक्षा द्यावी असे पालकांना वाटते आहे त्याची अशी तयारी - आणि जर काही कारणाने तो इच्छित ठिकाणी प्रवेश मिळवू शकला नाही तर? त्याला येणार्‍या नैराश्याची कल्पना करू शकता? फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही!) उत्तम स्वयंपाक करता येणे ही एक प्रकारची बुध्दिमत्ताच आहे - शेफ संजीव कपूर, संजय टुम्मा इतरही अनेक जण हे व्यावसायिक यशाच्या शिखरावर आहेत. उत्तम गाणे, उत्तम अभिनय, उत्तम वादन, उत्तम खेळ, उत्तम लेखन, उत्तम कविता (आणि उत्तम विडंबनसुध्दा;), उत्तम प्रकारे खोड्या काढणे;० ही सगळी बुध्दिमत्ता असल्याचीच लक्षणे आहेत! बुध्दीमत्ता कशी विकसित होईल, कुठे आणि कशी प्रकट होईल हे सांगणे अवघड आहे. बोर्डात आलेली सगळीच मुले ही हुषार असतात का? का विषयाची मूलभूत तत्वे न समजताही ती पाठांतराने, परीक्षेचे तंत्र समजल्याने मार्क्स मिळवतात/मिळवू शकतात? बोर्डात न येणार्‍यांचे काय? किंबहुना हुषारी सिध्द व्हायला शाळेत जायलाच पाहिजे का? (इथे मला बर्नार्ड शॉचे एक वाक्य आठवते. तो म्हणाला होता "मी आणि माझे शिक्षण ह्यात माझी शाळा आली!") माझ्या बरोबरचा एक विद्यार्थी मला आठवतोय की जो नववी-दहावीत असताना बीजगणित आणि भूमिती मधील प्रश्न सोडविताना स्वतःच्या पध्द्ती शोधून काढून सोडवीत असे. अत्यंत थोडक्यात, कमी पायर्‍यांमधे तो ते गणित सोडवी पण त्याला मार्क्स दिले जायचे नाहीत कारण त्याने सोडविलेले बहुतेकदा शिक्षकांनाच समजायचे नाही;)! तो बोर्डात आला नाही! त्यामुळे तो हुषार नाही असे होते का? अभियांत्रिकीला असताना माझा एक मित्र हा पेपर थोडाच सोडवून वर्गाबाहेर पडत असे. पेपरची वेळ संपल्यावर बाहेर गेल्यावर त्याच्याशी बोलताना विचारले की पेपर अवघड होता का? तर म्हणे "प्रश्न बिंडोक आहेत, आवडले नाहीत! पासिंग पुरता सोडवला आहे!!" तो जेवढे मार्क्स अपेक्षित करीत असे बरोबर तेवढेच मिळत. इतर मुलांना अडलेले सर्व प्रश्न तो सोडवून देई! ती मुले वर्गात पहिली दुसरी असत पण हा जेमतेम फर्स्टक्लास (आता हुषार कोण?)! एकूणच तुलना ही दरवेळी योग्य निर्णय देऊ शकेलच असे वाटत नाही. सर्व विषयांची सक्ती ही सुध्दा नक्कीच नसावी. नवीन पर्याय असतात/असू शकतात हा सिध्दांत जोपर्यंत शिक्षणपध्दतीला मान्य होत नाही आणि आपल्या मुलांच्या/मुलींच्या क्षमतेवर जोपर्यंत पालकांचाच विश्वास असत नाही तोपर्यंत मुलांची ससेहोलपट होत राहणार आणि कित्येक बुध्दिमान मुले/मुली ही 'ढ' ठरणार! हा फार खोल आणि गहन विषय आहे. चतुरंग

संजय अभ्यंकर Tue, 03/25/2008 - 23:53
आपल्या मुलाने अनेक क्षेत्रात पारंगत व्हावे म्हणुन त्यांना छळणार्‍या- पालकांना माझी विनंति आहे कि हा विषय कृपया समजुन घ्यावा. संस्कारां व्यतिरिक्त, आपल्या मुलांसमोर विविध विषय मांडणे व त्यांना केवळ दिशादर्शन करणे हे पालकां कडुन अपेक्षीत आहे. आपले अभ्यास व कार्यक्षेत्र निवडण्याचे स्वतंत्र पाल्यास असावे. पिताजी डॉ. अथवा वकील आहेत म्हणुन पाल्यासही त्या क्षेत्राकडे ढकलणारे धन्य ते पालक! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

चतुरंग Wed, 03/26/2008 - 00:11
'भावनिक बुध्दिमत्ता' (इमोशनल इंटेलिजन्स) असाही एक प्रकार आहे. त्या साठी इथे बघा. "स्वतःच्या आणि इतरांच्या जाणिवा आणि भावना ह्यांना योग्य प्रकारे जोखून, त्यात योग्य तो फरक करुन, त्या माहितीद्वारे स्वतःच्या विचारांना अणि कृतींना योग्य वळण देणे" अशी काहीशी ह्याची व्याख्या आहे. चतुरंग

प्राजु Wed, 03/26/2008 - 02:40
माझ्याही बघण्यात अशी कित्येक मुले आहेत जी शाळेत जेमतेम पास होत पण त्यांना कोणत्याही प्रश्नाची उत्तरे माहीती असत. मुलांवर त्यांच्या वयाच्या मानाने किती ओझे टाकावे हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. माझ्या मुलाच्या(वय वर्ष ४) वर्गात माझ्याच मैत्रिणिची मुलगी आहे. मैत्रिणीने तिच्या मुलीला, स्वतःचा पत्ता इंग्रजी मध्ये लिहायला शिकवला. आणि तो पेपर घेऊन ती तिच्या शिक्षिकेला दाखवायला गेली. शिक्षिकेने बरेच झापले. ज्या वयात कॅट, मॅट - रॅट अशी स्पेलिंग्ज अपेक्षित आहेत तिथे हिने पूर्ण पत्ता लिहिणे अपेक्षित नाही असे खडसावले. घोकमपट्टी करून घेऊन काहिही उपयोग नाही, तिने आपणहून स्पेलिंग्ज बनवून पत्ता लिहायला हवा असेही सांगितले. सुरूवातीला तिने लिहिलेला पत्ता पाहून मला उगाच वाटून गेले की मी माझ्या मुलाच्या बाबतीत कुठे कमी पडते आहे का.. हे मी इथे प्रामाणिकपणे मान्य करते. पण नंतर माझा हा समज दूर झाला... सृ.ला. ताई, छान माहिती आहे.. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

सृष्टीलावण्या Wed, 03/26/2008 - 08:03
मला उगाच वाटून गेले की मी माझ्या मुलाच्या बाबतीत कुठे कमी पडते आहे का.. मूळात हा प्रश्न मनात येतो याचाच अर्थ तुम्ही मुलांच्या बाबतीत जागरूक आहात आणि बरे झाले त्या शिक्षिकेने पालकांना झापले. माझा स्वत:चा अनुभव सांगते. मराठी माध्यमात शिकूनसुद्धा मला स्वत:लाच अजून नीट मराठी लिहिता येत नाही. झ, छ, ट, ठ, ड, ढ अजून ही बंभेरी उडवतात (आठवा : पत्त्याचा खेळ छब्बु लिहिले होते ते, नंतर कोणीतरी त्याचे झब्बु केले). अर्थात हा डिस्ग्राफिया नावाचा शैक्षणिक आजार आहे हे मला माहितच नव्हते. शाळेत तर मी मराठीत जेमतेम पास होत असे. पण त्या काळात पास होणे हेच महत्वाचे मानले जाई (आजच्या सारखी गुणांसाठी गळाकापू स्पर्धा नव्हती). > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

संजीव नाईक Wed, 03/26/2008 - 07:01
सृ.ला शुभ सकाळ लेख ऊत्तम आहे. पण आपणास ठाऊक आहे काय? मुले जन्मता ध्वनी च्या शोधात असतात. ती जर मातेच्या कुशित गेली तर आनंदि होतात कारण मातेच्या ह्रदयातुन निघनारा ध्वनी त्याची चेतना संस्था जागवतो. असो. लेख उत्त्तम आहे. संर्दभ चांगला. ज्ञान प्रप्त करण्याचे सामर्थ वाचकात येवो. उकृष्ट माहिती आहे.. धन्यवाद. संजिव

प्रभाकर पेठकर गुरुवार, 03/27/2008 - 20:59
बुद्धीमत्तेचे जे आठ भागात वर्गीकरण केले आहे ते योग्यच असावेसे वाटते. ह्यालाच आपण 'कल' कुठल्या क्षेत्राकडे आहे हे तपासणे म्हणतो. गणितात मागे राहणारी माणसे चित्रकलेत हुषार असतात असे ऐकले आहे. माझे स्वतःचे कौशल्य (शालेयजीवनात...) दोन्ही विषयात ५०-५० टक्के होते. तसेच विज्ञान विषयांची आवड असून भाषेवर प्रेम आहे. व्यावसायिक गरज म्हणून कॉमर्स केले पण त्यात मन कधीच रमले नाही. सृजनशीलतेच्या ओढ स्वस्थ बसू देईना आणि पाकशास्त्रात नैपुण्य मिळविण्यात मग्न झालो. आपल्याकडे बुद्धीमत्तेचे प्रमाण म्हणून डॉक्टर, वकिल, इंजिनिअर इत्यादी प्रभॄतींकडे आदराने बघितले जाते. ते योग्यच असते. पण म्हणून इतर 'कौशल्ये' संपादन करणार्‍यांकडे बुद्धीमत्ता नसते किंवा कमी असते असे समजणे अन्यायकारक आहे. कुठलेही कौशल्य आत्मसात करण्यासही बुद्धीमत्ता लागतेच लागते. ते कौशल्य कुठले आणि त्यात किती प्रगती केली हे त्या त्या व्यक्तिंच्या बुद्धीमत्तेच्या प्रखरतेवर अवलंबून असावे असे दिसते.

सुधीर कांदळकर गुरुवार, 03/27/2008 - 22:08
कल किंवा ऍप्टिट्यूड असेहि म्हणतात. आमच्या कॉलेजात एक मुलगा होता. याचा भाऊ डॉक्टर. म्हणून याच्या बाबांनी याला शास्त्र शाखेत घातला. दोन वर्षे फुकट गेली. पण ढ नक्कीच नव्हता. मग हा कॉमर्सला गेला. डिस्टिंक्शन सोडले नाही. पहिल्या प्रयत्नात सी. ए. आता उत्तम व्यवसाय आहे. असे असते. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

विसोबा खेचर Tue, 03/25/2008 - 08:50
थोडक्यात परंतु चांगला लेख.. थोडक्यात सांगायचे तर दोन्ही प्रकारात आपण त्या मुलाचा जीव नकोसा करून सोडतो. सहमत आहे.... पण आधुनिक शिक्षणशास्त्र म्हणते की सर्व मुले सारखीच बुद्धिमान आहेत. किंबहूना समान बुद्धिमत्ता सूत्र हाच आधुनिक शिक्षणशास्त्राचा पाया आहे. मला व्यक्तिश: हे पटत नाही परंतु आता आधुनिक शिक्षणशास्त्र तसं म्हणते आहे तर असेलही तसं! हॉवेल गार्डनरने केलेले वर्गीकरण व त्या प्रत्येकाचे थोडक्यात विवेचन पटले/पटण्याजोगे आहे.. आपला, (बुद्धीमान) तात्या.

सृष्टीलावण्या Tue, 03/25/2008 - 09:08
१) भाषिक = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले लेखन, वाचन, कथाकथन, कोडी सोडवणे ह्याचा आनंद लुटतात. हे वाक्य "१) भाषिक = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले लेखन, वाचन, कथाकथन, शब्दकोडी सोडवणे ह्याचा आनंद लुटतात." असे वाचावे. > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

सकेत विचारे Tue, 03/25/2008 - 14:03
खुप छान........मला एक सुचले यावर................. "Who wants to know price of everything and value of nothing ! " मुलान चे पुर्न विकास साथि कोन विचार कर् तो आज काल .....

नीलकांत Tue, 03/25/2008 - 14:21
हे आमच्या मास्तरांना सांगायला हवे... खरं तर त्यांना किंवा मला हे आधीच ठाऊक असतं तर माझ्यात टवाळक्या करणे, शाळा बुडवणे, वर्गात मारठोक, दंगा आदी करण्याची बुध्दीमत्ता (!) आहे असं निदान काढलं असतं , किमान वर्गाबाहेर उभं राहणे, भरलेल्या वर्गासमोर आम्ही कसे कांदे बटाटे खाऊन नावालाच मोठे झालो चे गजर रोज ऐकायला आले नसते. ; ) हे असे शोध उशीरा लागतात या बद्दल वाईट वाटून घेणारा... नीलकांत

विसुनाना Tue, 03/25/2008 - 17:28
आधुनिक शिक्षणशास्त्र म्हणते की सर्व मुले सारखीच बुद्धिमान आहेत असेल. तसेही असेल. पण मग हॉवेल गार्डनरच्या एकाहून अधिक (किंवा सर्व) प्रकारात एकाचवेळी प्राविण्य मिळवणारी मुले इतर मुलांपेक्षा अधिक बुद्धिमान ठरत नाहीत का? अवांतर : गार्डनरने आठ प्रकार सांगितले असे म्हटले आहे पण लेखात सातच दिसले. हे कसे? आठवा कुठे गेला? की प्रकार क्र. २ मध्ये मी कच्चा आहे? :)

In reply to by विसुनाना

सृष्टीलावण्या Tue, 03/25/2008 - 18:25
गार्डनरने आठ प्रकार सांगितले असे म्हटले आहे पण लेखात सातच दिसले. हे कसे? आठवा कुठे गेला?की प्रकार क्र. २ मध्ये मी कच्चा आहे? :) उलट तार्किक-गणिती ह्या प्रकारची बुद्धिमत्ता तुमच्यात ठासून भरलेली दिसते कारण आजपर्यंत हा लेख २-३ मंचावर छापल्यापासून गेले २ वर्षात हा प्रश्न विचारणारे तुम्ही दुसरे. इथेच पहा ना अनेकांनी हा लेख वाचला असेल पण हा प्रश्न तुम्हालाच पडला. आठवा बुद्धिमत्तेचा प्रकार आहे निसर्गविज्ञ बुद्धिमत्ता. ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले वनस्पती, खनिजे, पशु, पक्षी, दगड, गवत व इतर निसर्ग घटक फार लवकर ओळखतात आणि त्यांचे वर्गीकरण करू शकतात. उपजतच त्यांना निसर्गाची ओढ असते, जाण असते. उदा. चार्ल्स डार्वीन, जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर इ.इ. > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

In reply to by विसुनाना

सृष्टीलावण्या Wed, 03/26/2008 - 06:29
आधुनिक शिक्षणशास्त्र म्हणते की सर्व मुले सारखीच बुद्धिमान आहेत असेल. तसेही असेल. पण मग हॉवेल गार्डनरच्या एकाहून अधिक (किंवा सर्व) प्रकारात एकाचवेळी प्राविण्य मिळवणारी मुले इतर मुलांपेक्षा अधिक बुद्धिमान ठरत नाहीत का? जे एकाहून अधिक विषयात प्रावीण्य मिळवतात ते ज्ञानी होय. बुद्धिमत्ता ही उपजत असते आणि ज्ञान हे कष्टार्जित असते. प्रत्येकाकडे समान बुद्धिमत्ता असते पण त्याचे संमिश्रण वेगवेगळे असते. उदा. माझ्या घरात सर्व भौतिकशास्त्र पदवीधर, माझेपण गणित बरे होते म्हणून मी पण १० वी नंतर पहिली २ वर्षे विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता. पण भाषेची आवड स्वस्थ बसू देईना. मग माझा कल लक्षात घेऊन मला आई म्हणाली तू कला शाखेतच जा (असे समजूया की माझ्याकडे ४०% भाषिक बुद्धिमत्ता आहे, १०% तार्किक, १५% सांगीतिक, ५% शारीरिक हालचाल आणि इतर बुद्धिमत्ताचे मिश्रण ३०% आहे). सानिया कडे ८०% शारीरिक हालचाल बुद्धिमत्ता असेल पण सांगीतिक, भाषिक व इतर बुद्धिमत्ता २०% असतील. कदाचित् तिच्या आई वडिलांनी तिची खेळातील आवड जोखली असेल आणि त्या विषयाला प्रोत्साहन दिले असेल. पण उद्या मनांत आणले तर सानिया संगीतातसुद्धा ठसा उमटवून ज्ञानी होऊ शकते. कारण ज्ञानाला वयाचे बंधन नसते. ह्या उलट जे गतिमंद असतात ते सुद्धा तेव्हढेच बुद्धिमान असतात दुर्दैवाने त्याची अभिव्यक्ती क्षमता ability to express कमी पडते पण एखादा आईनस्टाईन अभिव्यक्ती क्षमता शालेय अभ्यासात दाखवू शकत नाही पण संशोधनात दाखवू शकतो. चतुरंगकाका म्हणतात त्याप्रमाणे हा विषय गहन आहे मात्र आपल्यासारख्यांकडून (तार्किक बुद्धिमत्ता जास्त असणार्‍यांकडून) दिलेल्या दुव्याला भेट देऊन आणि तिथल्या इतर दुव्यांना भेट देऊन अधिक अभ्यासपूर्ण प्रश्न अपेक्षित आहेत. > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

In reply to by सृष्टीलावण्या

विसुनाना Wed, 03/26/2008 - 11:12
माझ्या दोन्ही शंकांचे निरसन केल्याबद्दल आभारी आहे. माझे मत - हे खरेच की मुलांची बुद्धीमत्ता आणि त्यांचा नैसर्गिक कल यांच्याकडे पालकांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन त्याला खतपाणी घातले पाहिजे. आणि डोळस पालकांना गार्डनर यांनी प्रतिपादित केलेल्या आठ प्रकारांमध्ये ढोबळ मानाने मुलांच्या बुद्धीमत्तेचे वर्गीकरण करता येईल. परंतु आपणच एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे (निदान भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या अविकसित देशामध्ये) केवळ जगण्यासाठी किमान मिळकत करणे हे अत्यंतिक महत्वाचे आहे. त्यामुळे येथे सर्वच क्षेत्रात गळेकापू (कट-थ्रोट) स्पर्धा आहे. तुलनेने कमी लोकसंख्या असलेल्या आणि विकसित देशांमध्ये उत्तम रहाणीमानात जगणे हे त्यामानाने सोपे काम आहे. "आता आमचा मुलगाच पहा... गणितात त्याला कमी मार्क मिळतात. पण तो पियानो ठीक वाजवतो. कदाचित त्याला वादक म्हणून प्रसिद्धी मिळणार नाही. त्याला फारसे पैसे मिळाले नाहीत तरी चालेल. पण त्याला आम्ही पियानो वादक करू."असे म्हणण्याचे धाडस भारतातले किती पालक करू धजतील?(शिवाय पियानो वादक मुलाचे लग्न करणे ही डोकेदुखी होईल ती वेगळीच.;)) त्याऐवजी "त्याला गणित येत नाही ना? मग शिकवणी लावू. पण निदान पोटापुरता पैसा कमावला पाहिजे त्याने. बी.ई. झाला तर बरंय. निदान डिप्लोमा तरी करावा.पियानो काय नंतरही वाजवता येईल!" ही वास्तववादी भूमिका घेणे त्यांना श्रेयस्कर वाटेल. गार्डनरचे विचार आदर्शवत समाजसंस्थेत (मॉडेल सोशल सिस्टिम) लागू करण्यासाठी योग्यच आहेत. पण भारतासारख्या देशात आदर्शवत समाजसंस्था अस्तित्वात आहे का? आणि नसेल तर ती कधी निर्माण होणार? हा मूळ प्रश्न आहे. अवांतर - शिवाय आजकाल भारतातील शास्त्रीय शिक्षण घेणार्‍यांची आणि अभियांत्रिकी पदवीधरांची अफाट संख्या पाहून अमेरिकेसारख्या 'सर्वगुणग्राहक' देशातही भारतासारखी शिक्षणप्रणाली (म्हणजे आय.आय.टी. , जे.ई.ई. , कोचिंग क्लासेस,???) आणण्याचा विचार सुरू असल्याचे समजते.

झकासराव Tue, 03/25/2008 - 17:33
माझी सांगितीक बुद्धिमत्ता आणि चित्रकलेतली बुद्धिमता अत्यल्प आहे. (ना के बराबर) हे कुठेतरी शिक्षण पद्धतीत सामावुन गेले पाहिजे. आधीच झाले असते तर मी खाल्लेला ड्रॉइंगच्या मास्तराचा मार चुकला असता की. :)

अनिकेत Tue, 03/25/2008 - 17:58
ह्यातून काय ध्वनित होते ते पहा.... प्रत्येक व्यक्ती वरील आठ पैकी एका तरी प्रकारात निपुण आहे. आता वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांची तुलना चूक आहे- एक शास्त्रज्ञ आणि कवी या दोघांत अधिक कोण बुद्धिमान कसे ठरवणार? परंतु, पुढे जाऊन आपण म्हणता की सर्वजण सारखेच बुद्धिमान आहेत. तर, ज्या सार्‍यांनी योग्य क्षेत्र निवडले, तर ते सारे सारखेच बुद्धिमान असतील? सानिया मिर्झा बापजन्मात शारापोवाला हरवेल का? प्रत्येकाची विविध क्षेत्रांतील बुद्धिमत्ता वेगळी असेल, पण तरीही प्रत्येक क्षेत्रातही डावे-उजवे असणारच. बुद्धिमत्तेत अनुभवाचा वाटा किती आणि अनुभवाचा किती यावर वाद असू शकेल. पण जेव्हा तुम्ही प्रत्येक व्यक्ती वरील आठ पैकी एका तरी प्रकारात निपुण असते म्हणता तेव्हा तुम्ही अनुवांशिक फरक मान्य करताच आहात. प्रत्येकाची लायकी सारखी नसते, हे मान्य करायला एवढे जड का जावे? अनिकेत

चतुरंग Tue, 03/25/2008 - 21:13
वर उल्लेख केलेले ७ प्रकार आणि नंतरचा आठवा प्रकार हे बुध्दिमत्तेचे रंजक प्रकार समजले. पण ही खूपच ढोबळ वर्गवारी आहे असे वाटते. कोणतीही व्यक्ती ह्यातल्या बर्‍याच प्रकारांची सरमिसळ असलेली असते/असावी असे वाटते. आणि त्यातही एक, दोन किंवा क्वचित अधिक प्रकारात त्या व्यक्तीचे प्राविण्य असू शकते. बुध्दिमान मुले ही डॉ. किंवा इंजीनियरच होतात/झाली पाहिजेत असा हट्टाग्रह चुकीचाच आहे. >>थोडक्यात सांगायचे तर दोन्ही प्रकारात आपण त्या मुलाचा जीव नकोसा करून सोडतो. ह्याच्याशी मी सहमत आहे. (माझ्या मागील भारत फेरीत एका नातेवाइकांशी बोलणे झाले आणि समजले की इ. ८ वी पासूनच त्यांच्या मुलाची आय्.आय्.टी.ची तयारी करून घेण्यात येत आहे!?) (त्या मुलाबद्दल मला फार वाईट वाटले पण मी काही बोललो नाही. ४ - ५ वर्षांनंतर त्याने जी परीक्षा द्यावी असे पालकांना वाटते आहे त्याची अशी तयारी - आणि जर काही कारणाने तो इच्छित ठिकाणी प्रवेश मिळवू शकला नाही तर? त्याला येणार्‍या नैराश्याची कल्पना करू शकता? फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही!) उत्तम स्वयंपाक करता येणे ही एक प्रकारची बुध्दिमत्ताच आहे - शेफ संजीव कपूर, संजय टुम्मा इतरही अनेक जण हे व्यावसायिक यशाच्या शिखरावर आहेत. उत्तम गाणे, उत्तम अभिनय, उत्तम वादन, उत्तम खेळ, उत्तम लेखन, उत्तम कविता (आणि उत्तम विडंबनसुध्दा;), उत्तम प्रकारे खोड्या काढणे;० ही सगळी बुध्दिमत्ता असल्याचीच लक्षणे आहेत! बुध्दीमत्ता कशी विकसित होईल, कुठे आणि कशी प्रकट होईल हे सांगणे अवघड आहे. बोर्डात आलेली सगळीच मुले ही हुषार असतात का? का विषयाची मूलभूत तत्वे न समजताही ती पाठांतराने, परीक्षेचे तंत्र समजल्याने मार्क्स मिळवतात/मिळवू शकतात? बोर्डात न येणार्‍यांचे काय? किंबहुना हुषारी सिध्द व्हायला शाळेत जायलाच पाहिजे का? (इथे मला बर्नार्ड शॉचे एक वाक्य आठवते. तो म्हणाला होता "मी आणि माझे शिक्षण ह्यात माझी शाळा आली!") माझ्या बरोबरचा एक विद्यार्थी मला आठवतोय की जो नववी-दहावीत असताना बीजगणित आणि भूमिती मधील प्रश्न सोडविताना स्वतःच्या पध्द्ती शोधून काढून सोडवीत असे. अत्यंत थोडक्यात, कमी पायर्‍यांमधे तो ते गणित सोडवी पण त्याला मार्क्स दिले जायचे नाहीत कारण त्याने सोडविलेले बहुतेकदा शिक्षकांनाच समजायचे नाही;)! तो बोर्डात आला नाही! त्यामुळे तो हुषार नाही असे होते का? अभियांत्रिकीला असताना माझा एक मित्र हा पेपर थोडाच सोडवून वर्गाबाहेर पडत असे. पेपरची वेळ संपल्यावर बाहेर गेल्यावर त्याच्याशी बोलताना विचारले की पेपर अवघड होता का? तर म्हणे "प्रश्न बिंडोक आहेत, आवडले नाहीत! पासिंग पुरता सोडवला आहे!!" तो जेवढे मार्क्स अपेक्षित करीत असे बरोबर तेवढेच मिळत. इतर मुलांना अडलेले सर्व प्रश्न तो सोडवून देई! ती मुले वर्गात पहिली दुसरी असत पण हा जेमतेम फर्स्टक्लास (आता हुषार कोण?)! एकूणच तुलना ही दरवेळी योग्य निर्णय देऊ शकेलच असे वाटत नाही. सर्व विषयांची सक्ती ही सुध्दा नक्कीच नसावी. नवीन पर्याय असतात/असू शकतात हा सिध्दांत जोपर्यंत शिक्षणपध्दतीला मान्य होत नाही आणि आपल्या मुलांच्या/मुलींच्या क्षमतेवर जोपर्यंत पालकांचाच विश्वास असत नाही तोपर्यंत मुलांची ससेहोलपट होत राहणार आणि कित्येक बुध्दिमान मुले/मुली ही 'ढ' ठरणार! हा फार खोल आणि गहन विषय आहे. चतुरंग

संजय अभ्यंकर Tue, 03/25/2008 - 23:53
आपल्या मुलाने अनेक क्षेत्रात पारंगत व्हावे म्हणुन त्यांना छळणार्‍या- पालकांना माझी विनंति आहे कि हा विषय कृपया समजुन घ्यावा. संस्कारां व्यतिरिक्त, आपल्या मुलांसमोर विविध विषय मांडणे व त्यांना केवळ दिशादर्शन करणे हे पालकां कडुन अपेक्षीत आहे. आपले अभ्यास व कार्यक्षेत्र निवडण्याचे स्वतंत्र पाल्यास असावे. पिताजी डॉ. अथवा वकील आहेत म्हणुन पाल्यासही त्या क्षेत्राकडे ढकलणारे धन्य ते पालक! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

चतुरंग Wed, 03/26/2008 - 00:11
'भावनिक बुध्दिमत्ता' (इमोशनल इंटेलिजन्स) असाही एक प्रकार आहे. त्या साठी इथे बघा. "स्वतःच्या आणि इतरांच्या जाणिवा आणि भावना ह्यांना योग्य प्रकारे जोखून, त्यात योग्य तो फरक करुन, त्या माहितीद्वारे स्वतःच्या विचारांना अणि कृतींना योग्य वळण देणे" अशी काहीशी ह्याची व्याख्या आहे. चतुरंग

प्राजु Wed, 03/26/2008 - 02:40
माझ्याही बघण्यात अशी कित्येक मुले आहेत जी शाळेत जेमतेम पास होत पण त्यांना कोणत्याही प्रश्नाची उत्तरे माहीती असत. मुलांवर त्यांच्या वयाच्या मानाने किती ओझे टाकावे हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. माझ्या मुलाच्या(वय वर्ष ४) वर्गात माझ्याच मैत्रिणिची मुलगी आहे. मैत्रिणीने तिच्या मुलीला, स्वतःचा पत्ता इंग्रजी मध्ये लिहायला शिकवला. आणि तो पेपर घेऊन ती तिच्या शिक्षिकेला दाखवायला गेली. शिक्षिकेने बरेच झापले. ज्या वयात कॅट, मॅट - रॅट अशी स्पेलिंग्ज अपेक्षित आहेत तिथे हिने पूर्ण पत्ता लिहिणे अपेक्षित नाही असे खडसावले. घोकमपट्टी करून घेऊन काहिही उपयोग नाही, तिने आपणहून स्पेलिंग्ज बनवून पत्ता लिहायला हवा असेही सांगितले. सुरूवातीला तिने लिहिलेला पत्ता पाहून मला उगाच वाटून गेले की मी माझ्या मुलाच्या बाबतीत कुठे कमी पडते आहे का.. हे मी इथे प्रामाणिकपणे मान्य करते. पण नंतर माझा हा समज दूर झाला... सृ.ला. ताई, छान माहिती आहे.. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

सृष्टीलावण्या Wed, 03/26/2008 - 08:03
मला उगाच वाटून गेले की मी माझ्या मुलाच्या बाबतीत कुठे कमी पडते आहे का.. मूळात हा प्रश्न मनात येतो याचाच अर्थ तुम्ही मुलांच्या बाबतीत जागरूक आहात आणि बरे झाले त्या शिक्षिकेने पालकांना झापले. माझा स्वत:चा अनुभव सांगते. मराठी माध्यमात शिकूनसुद्धा मला स्वत:लाच अजून नीट मराठी लिहिता येत नाही. झ, छ, ट, ठ, ड, ढ अजून ही बंभेरी उडवतात (आठवा : पत्त्याचा खेळ छब्बु लिहिले होते ते, नंतर कोणीतरी त्याचे झब्बु केले). अर्थात हा डिस्ग्राफिया नावाचा शैक्षणिक आजार आहे हे मला माहितच नव्हते. शाळेत तर मी मराठीत जेमतेम पास होत असे. पण त्या काळात पास होणे हेच महत्वाचे मानले जाई (आजच्या सारखी गुणांसाठी गळाकापू स्पर्धा नव्हती). > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

संजीव नाईक Wed, 03/26/2008 - 07:01
सृ.ला शुभ सकाळ लेख ऊत्तम आहे. पण आपणास ठाऊक आहे काय? मुले जन्मता ध्वनी च्या शोधात असतात. ती जर मातेच्या कुशित गेली तर आनंदि होतात कारण मातेच्या ह्रदयातुन निघनारा ध्वनी त्याची चेतना संस्था जागवतो. असो. लेख उत्त्तम आहे. संर्दभ चांगला. ज्ञान प्रप्त करण्याचे सामर्थ वाचकात येवो. उकृष्ट माहिती आहे.. धन्यवाद. संजिव

प्रभाकर पेठकर गुरुवार, 03/27/2008 - 20:59
बुद्धीमत्तेचे जे आठ भागात वर्गीकरण केले आहे ते योग्यच असावेसे वाटते. ह्यालाच आपण 'कल' कुठल्या क्षेत्राकडे आहे हे तपासणे म्हणतो. गणितात मागे राहणारी माणसे चित्रकलेत हुषार असतात असे ऐकले आहे. माझे स्वतःचे कौशल्य (शालेयजीवनात...) दोन्ही विषयात ५०-५० टक्के होते. तसेच विज्ञान विषयांची आवड असून भाषेवर प्रेम आहे. व्यावसायिक गरज म्हणून कॉमर्स केले पण त्यात मन कधीच रमले नाही. सृजनशीलतेच्या ओढ स्वस्थ बसू देईना आणि पाकशास्त्रात नैपुण्य मिळविण्यात मग्न झालो. आपल्याकडे बुद्धीमत्तेचे प्रमाण म्हणून डॉक्टर, वकिल, इंजिनिअर इत्यादी प्रभॄतींकडे आदराने बघितले जाते. ते योग्यच असते. पण म्हणून इतर 'कौशल्ये' संपादन करणार्‍यांकडे बुद्धीमत्ता नसते किंवा कमी असते असे समजणे अन्यायकारक आहे. कुठलेही कौशल्य आत्मसात करण्यासही बुद्धीमत्ता लागतेच लागते. ते कौशल्य कुठले आणि त्यात किती प्रगती केली हे त्या त्या व्यक्तिंच्या बुद्धीमत्तेच्या प्रखरतेवर अवलंबून असावे असे दिसते.

सुधीर कांदळकर गुरुवार, 03/27/2008 - 22:08
कल किंवा ऍप्टिट्यूड असेहि म्हणतात. आमच्या कॉलेजात एक मुलगा होता. याचा भाऊ डॉक्टर. म्हणून याच्या बाबांनी याला शास्त्र शाखेत घातला. दोन वर्षे फुकट गेली. पण ढ नक्कीच नव्हता. मग हा कॉमर्सला गेला. डिस्टिंक्शन सोडले नाही. पहिल्या प्रयत्नात सी. ए. आता उत्तम व्यवसाय आहे. असे असते. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
आपल्याकडे बरेच जणांना वाटते की एकतर आपले मूल अतिशय बुद्धिमान आहे किंवा इतरांच्या तुलनेत कमी बुद्धिमान आहे ज्याचा त्या मुलाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. उदा. आपल्याला आपले मूल अतिशय बुद्धिमान आहे असे वाटत असेल तर आपण त्या मुलाने डॉक्टर अथवा काँप्युटर इंजिनीयर व्हावे म्हणून प्रयत्न करतो आणि जर आपल्याला आपले मूल इतरांच्या तुलनेत कमी बुद्धिमान आहे असे वाटत असेल तर आपण त्याच्यावर अभ्यासाचे अवाजवी दडपण आणतो, त्याला वेगवेगळी टॉनिके पाजतो. थोडक्यात सांगायचे तर दोन्ही प्रकारात आपण त्या मुलाचा जीव नकोसा करून सोडतो. पण आधुनिक शिक्षणशास्त्र म्हणते की सर्व मुले सारखीच बुद्धिमान आहेत.

डोळे हे जुल्मी गडे.....रेखाटन

वर्षा ·

प्राजु Tue, 03/25/2008 - 06:08
रेखाटन सुंदर.. राजेंद्रकुमार वैजयंती माला ? संगम? बहुतेक असेच वाटते.. - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर Tue, 03/25/2008 - 07:56
वर्षा, अतिशय सुरेख आणि बोलकं रेखाटन! क्लासच आहे! पहिलं - मलाही राजेन्द्रकुमार वाटतो आहे दुसरं - वैजू नाही वाटत. आमच्या वैजूचे डोळे थोडे अधिक बोलके आणि मोठे आहेत. पण रेखाटन सुरेखच असल्यामुळे ती बाईही सुरेखच असणार! :) असो, वर्षा, अजूनही अशीच उत्तमोत्तम रेखाटने मिपावर येऊ देत... तात्या.

इनोबा म्हणे Tue, 03/25/2008 - 14:05
सुरेख रेखाटन... आमचीही चित्रे इथे चढवण्याचा मोह आवरत नाही... आपण सामग्री (पेन्सील/पेपर/शेडींग पावडर वगैरे)कोणती वापरता कळेल काय? "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by मुक्तसुनीत

विसोबा खेचर Tue, 03/25/2008 - 19:41
नटी नंदा असावीसे वाटते .... थोडासा सहमत आहे! थोडी थोडी नंदा वाटते खरी. बाकी मुक्तराव, तुमचे डोळे चांगले तयार आहेत म्हणायचे! :) असो, अहो वर्षाताई, अहो ती नटी नक्की कोण आहे त्याच एकदा काय तो खुलासा करून टाका की प्लीज. नट तरी तो गधडा राजेंद्रकुमारच आहे ना? तेही सपष्ट करा प्लीज... :) अवांतर- बाकी, तरूणपणची भरलेली, रसरसलेली नंदा लै भारी चीज होती तिच्यायला! :) च्यामारी, ती सुलक्षणा पंडित आणि मुणमुण शेण या दोघीदेखील अस्वस्थ करून टाकायच्या! :) आपला, (रसरसलेल्या, मुसमुसलेल्या सौंदर्याचा पागल!) तात्या. :)

वर्षा Tue, 03/25/2008 - 21:06
सर्वांना धन्यवाद. बहुतेकांनी राजेंद्रकुमारला बरोबर ओळखलंय. हिरॉईन मात्र वैजयंतीमाला आहे...:))) आठवा: संगम....दोस्त दोस्त ना रहा.... इनोबा: रेखाटन Derwent Charcoal medium पेन्सिल, ग्रॅफाईट पेन्सिलने काढलंय. पावडर शेडींगचा मला अजिबात अनुभव नाही....आपण पावडर शेडींग करता काय? तुमची चित्रे बघायला आवडतील -वर्षा

In reply to by वर्षा

विसोबा खेचर Tue, 03/25/2008 - 21:24
हिरॉईन मात्र वैजयंतीमाला आहे...:))) आठवा: संगम....दोस्त दोस्त ना रहा.... हां आत्ता आठवलं आणि पटलं देखील! आमची वैजूच आहे ती! आधी ओळखू आलं नाही परंतु 'संगम....दोस्त दोस्त ना रहा....' हा संदर्भ दिल्यावर पटलं खरं! धन्यवाद वर्षा... नंदाचा पत्ता कट तिच्यायला! :) आपला, (डोळ्यांसकट संपूर्ण वैजूचा प्रेमी!) तात्या. ;)

In reply to by वर्षा

इनोबा म्हणे Wed, 03/26/2008 - 21:38
रेखाटन Derwent Charcoal medium पेन्सिल, ग्रॅफाईट पेन्सिलने काढलंय. पावडर शेडींगचा मला अजिबात अनुभव नाही....आपण पावडर शेडींग करता काय? तुमची चित्रे बघायला आवडतील ग्रॅफाईट पेन्सिलमुळे डार्कनेस छान येतो,पण मी कधी तितकेसे वापरले नाही.मी शक्यतो एचबी (१ ते ६)च्या पेन्सिल आणि पावडरचाच वापर करतो. माझी चित्रेही लवकरच चढवतो. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

उदय सप्रे Wed, 03/26/2008 - 09:11
प्रिय वर्षा, सुरेख आहे रेखाटन ! पण चित्रासकट मिपा वर कसे अपपलोड करायचे जरा सांगाल का प्लीज्?कारण मी पण स्केचिंग करतो आणि मी मधुबालाचा फॅन (नव्हे ए.सी.च....) आहे , त्यावर कविता पण आहे. उदय सप्रे

In reply to by उदय सप्रे

चतुरंग Wed, 03/26/2008 - 09:16
मुख्यपानावर सगळ्यात वरती सगळ्यात उजवीकडे 'वाविप्र' आहे त्यावर टिचकी मार कळेल. चतुरंग

In reply to by उदय सप्रे

वर्षा Wed, 03/26/2008 - 10:40
नमस्कार उदय, चतुरंग यांनी म्हटल्याप्रमाणे 'वाविप्र' मध्ये फोटो कसा चढवावा याबद्दल माहिती आहे. तुमची स्केचेस जरुर इथे चढवा. बाकी मीसुद्धा त्या मूर्तिमंत सौंदर्याची चाहती आहे... तिचं स्केच चढवते आहे लवकरच. :) -वर्षा

प्राजु Tue, 03/25/2008 - 06:08
रेखाटन सुंदर.. राजेंद्रकुमार वैजयंती माला ? संगम? बहुतेक असेच वाटते.. - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर Tue, 03/25/2008 - 07:56
वर्षा, अतिशय सुरेख आणि बोलकं रेखाटन! क्लासच आहे! पहिलं - मलाही राजेन्द्रकुमार वाटतो आहे दुसरं - वैजू नाही वाटत. आमच्या वैजूचे डोळे थोडे अधिक बोलके आणि मोठे आहेत. पण रेखाटन सुरेखच असल्यामुळे ती बाईही सुरेखच असणार! :) असो, वर्षा, अजूनही अशीच उत्तमोत्तम रेखाटने मिपावर येऊ देत... तात्या.

इनोबा म्हणे Tue, 03/25/2008 - 14:05
सुरेख रेखाटन... आमचीही चित्रे इथे चढवण्याचा मोह आवरत नाही... आपण सामग्री (पेन्सील/पेपर/शेडींग पावडर वगैरे)कोणती वापरता कळेल काय? "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by मुक्तसुनीत

विसोबा खेचर Tue, 03/25/2008 - 19:41
नटी नंदा असावीसे वाटते .... थोडासा सहमत आहे! थोडी थोडी नंदा वाटते खरी. बाकी मुक्तराव, तुमचे डोळे चांगले तयार आहेत म्हणायचे! :) असो, अहो वर्षाताई, अहो ती नटी नक्की कोण आहे त्याच एकदा काय तो खुलासा करून टाका की प्लीज. नट तरी तो गधडा राजेंद्रकुमारच आहे ना? तेही सपष्ट करा प्लीज... :) अवांतर- बाकी, तरूणपणची भरलेली, रसरसलेली नंदा लै भारी चीज होती तिच्यायला! :) च्यामारी, ती सुलक्षणा पंडित आणि मुणमुण शेण या दोघीदेखील अस्वस्थ करून टाकायच्या! :) आपला, (रसरसलेल्या, मुसमुसलेल्या सौंदर्याचा पागल!) तात्या. :)

वर्षा Tue, 03/25/2008 - 21:06
सर्वांना धन्यवाद. बहुतेकांनी राजेंद्रकुमारला बरोबर ओळखलंय. हिरॉईन मात्र वैजयंतीमाला आहे...:))) आठवा: संगम....दोस्त दोस्त ना रहा.... इनोबा: रेखाटन Derwent Charcoal medium पेन्सिल, ग्रॅफाईट पेन्सिलने काढलंय. पावडर शेडींगचा मला अजिबात अनुभव नाही....आपण पावडर शेडींग करता काय? तुमची चित्रे बघायला आवडतील -वर्षा

In reply to by वर्षा

विसोबा खेचर Tue, 03/25/2008 - 21:24
हिरॉईन मात्र वैजयंतीमाला आहे...:))) आठवा: संगम....दोस्त दोस्त ना रहा.... हां आत्ता आठवलं आणि पटलं देखील! आमची वैजूच आहे ती! आधी ओळखू आलं नाही परंतु 'संगम....दोस्त दोस्त ना रहा....' हा संदर्भ दिल्यावर पटलं खरं! धन्यवाद वर्षा... नंदाचा पत्ता कट तिच्यायला! :) आपला, (डोळ्यांसकट संपूर्ण वैजूचा प्रेमी!) तात्या. ;)

In reply to by वर्षा

इनोबा म्हणे Wed, 03/26/2008 - 21:38
रेखाटन Derwent Charcoal medium पेन्सिल, ग्रॅफाईट पेन्सिलने काढलंय. पावडर शेडींगचा मला अजिबात अनुभव नाही....आपण पावडर शेडींग करता काय? तुमची चित्रे बघायला आवडतील ग्रॅफाईट पेन्सिलमुळे डार्कनेस छान येतो,पण मी कधी तितकेसे वापरले नाही.मी शक्यतो एचबी (१ ते ६)च्या पेन्सिल आणि पावडरचाच वापर करतो. माझी चित्रेही लवकरच चढवतो. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

उदय सप्रे Wed, 03/26/2008 - 09:11
प्रिय वर्षा, सुरेख आहे रेखाटन ! पण चित्रासकट मिपा वर कसे अपपलोड करायचे जरा सांगाल का प्लीज्?कारण मी पण स्केचिंग करतो आणि मी मधुबालाचा फॅन (नव्हे ए.सी.च....) आहे , त्यावर कविता पण आहे. उदय सप्रे

In reply to by उदय सप्रे

चतुरंग Wed, 03/26/2008 - 09:16
मुख्यपानावर सगळ्यात वरती सगळ्यात उजवीकडे 'वाविप्र' आहे त्यावर टिचकी मार कळेल. चतुरंग

In reply to by उदय सप्रे

वर्षा Wed, 03/26/2008 - 10:40
नमस्कार उदय, चतुरंग यांनी म्हटल्याप्रमाणे 'वाविप्र' मध्ये फोटो कसा चढवावा याबद्दल माहिती आहे. तुमची स्केचेस जरुर इथे चढवा. बाकी मीसुद्धा त्या मूर्तिमंत सौंदर्याची चाहती आहे... तिचं स्केच चढवते आहे लवकरच. :) -वर्षा
सध्या नवीन रेखाटन एव्हढ्यात केलं नाही. तोपर्यंत पूर्वी केलेली रेखाटनं इथे चढवीन..त्यापैकी हे एक. एका प्रसिद्ध जुन्या हिंदी सिनेमातील हिरो-हिरॉईनच्या डोळ्यांचे क्लोज्-अप्स रेखाटायचा प्रयत्न केला होता.....:))) -वर्षा

होत॑ हे अस॑ कधी कधी...

सोम ·

सहज Tue, 03/25/2008 - 02:23
कोसळत जा इथे अधुनमधुन. बरे वाटेल. जास्त नको हा, चिखल होईल. :-) ह. घ्या. मिसळपाव वर स्वागत.

प्राजु Tue, 03/25/2008 - 06:07
मि.पा.वर स्वागत.. जास्त नको हा, चिखल होईल. :-) ह. घ्या. वा...! सहजराव, हे बाकी खरं.. स्वगत कम् लेख चांगला झाला आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

सहज Tue, 03/25/2008 - 02:23
कोसळत जा इथे अधुनमधुन. बरे वाटेल. जास्त नको हा, चिखल होईल. :-) ह. घ्या. मिसळपाव वर स्वागत.

प्राजु Tue, 03/25/2008 - 06:07
मि.पा.वर स्वागत.. जास्त नको हा, चिखल होईल. :-) ह. घ्या. वा...! सहजराव, हे बाकी खरं.. स्वगत कम् लेख चांगला झाला आहे. - (सर्वव्यापी)प्राजु
होत॑ हे अस॑ कधी कधी... असत॑ मनाच॑ ह सगळच॑ विचित्र अन् कुतूहल जागवण्यासारख॑... कधी कधी समजत नाही की नक्की काय हव॑ मनाला... कधी हेच मन समर्थन करत॑, घरटे सोडून जगाचा वेध घेण्याच्या वेडाच॑... तर कधी हेच मन घरट्याच्या सुरक्षिततेचि आस धरत॑... आजही असच॑ झाल॑... मन॑ थोड॑ उदास होत॑. परवाच॑ होळी झाल्याच॑ समजल॑...फोनवर. सलग दोन दिवाळी आणि दोन होळी चुकवलो आपण॑... तस' चेन्नई फार ला॑ब नाही आपल्या गावापासून्...पण Occupational Hazard म्हणतात ना...तेच मी अनुभवत होतो. मनाचा थोडा गो॑धळ उडालाय खरा... नेहमीचीच द्विधावस्था... पैश्यासाठी एवढ सगळ॑ miss करण॑ खरच॑ जरुरीच॑ आहे का? मनाच॑ हे एक बर॑ आहे...

(एका माळेचे मणी)

केशवसुमार ·

In reply to by चतुरंग

केशवसुमार Tue, 03/25/2008 - 07:13
रंगाशेठ, स्पष्ट प्रतिसादा बद्दल धन्यवाद.. पण मला ह्या रचनेतून जो संदेश ज्यांना द्यायचा होता त्याना तो पोचला आहे.. असो.. पुढच्या वेळेस ह्याहून सरस लिहिण्याचा प्रयत्न करेन. केशवसुमार

प्राजु Tue, 03/25/2008 - 08:12
लायकी त्यांचीच सर्वांना कळाली सर्व अनुयायी शिखंडीचे निघाले हे बरे स्वातंत्र्य जालावर मिळाले ह्या बुवाचे नाव बाईचे निघाले !! शपथ्थ!!!... एकदम सह्ही - (सर्वव्यापी)प्राजु

प्रमोद देव Tue, 03/25/2008 - 08:25
केसुशेठ विडंबन मस्तच जमलंय! पण एक विनंती आहे. करू का? आता विडंबनात येणारे तेच तेच संदर्भ बदललेत तर जास्त आवडेल. मेलेल्याला मारण्यात काय हंशील? बघा विचार करा . पटले नाही तर दूर्लक्ष करा.

In reply to by प्रमोद देव

केशवसुमार Tue, 03/25/2008 - 08:52
आपला मुद्दा पटणारा आहे. पण जर मुळ कविता/ गझले मधून येणारी तीच ती रुपके, संदर्भ चालत असतील तर विडंबना बद्दल ह्या लोकांना इतका अकस का? असो.. आपल्या सुचनां आमलात आण्याचा प्रयत्न नक्कीच करेन.. प्रतिसादाबद्दल धन्यवाद. केशवसुमार

In reply to by केशवसुमार

बेसनलाडू Tue, 03/25/2008 - 10:36
पण जर मुळ कविता/ गझले मधून येणारी तीच ती रुपके, संदर्भ चालत असतील तर विडंबना बद्दल ह्या लोकांना इतका अकस का? प्रिय केशवसुमार, --- १. इतरत्र चालू असलेल्या एका चर्चेत स्पष्ट केल्याप्रमाणे, विडंबनाबद्दल आकस नाही (वरील प्रतिसादातील, कस ही टंकलेखनातील चूक समजतो, भाषिक दिवाळखोरी नाही :) ). त्यांच्यातील रूपकांच्या वारंवारतेबद्दल, विषयांच्या वारंवारतेबद्दलही आकस नाही; तर विचार करण्याजोगा आक्षेप आहे. २. मराठी गझलेस वाहून घेतलेल्या एका संकेतस्थळावरील गझल कार्यशाळेत आलेल्या अनेकोत्तम गझलांमधील रूपके, हाताळले गेलेले विषय यांची सांख्यिकी येथे पहा. हातोहात संगीता जोशींचे 'वेदना-संवेदना' हे पुस्तक लागले, नि त्यातल्या काही गझलांमधील रूपकांची सांख्यिकीय तपासणी केली. यापुढची पायरी म्हणून 'एल्गार' मधील माझ्या आवडत्या निवडक १० गझला, अहमद फराज यांच्या येथील रॅन्डम १० गझलांमधील रूपकांची सांख्यिकीय तपासणी केली. या सगळ्या केसेसमध्ये वापरलेल्या रूपकांची टक्केवारी लक्षात घेता, ती इतरत्र उपलब्ध निकालांशी फारशी फारकत घेते, असे दिसत नाही. अहमद फराज यांच्या 'खानबदोष चाहतें' आणि शहरयार यांच्या 'मेरे हिस्से की जमीन' या पुस्तकातील माझ्या आवडत्या निवडक १० गझलांमधील रूपकांची अशीच तपासणी करायचा आता विचार चालू आहे. निष्कर्ष फारसे वेगळे असतील, अशी अपेक्षा केलेली नाही; अनपेक्षित निकालांचा आश्चर्यमिश्रित आनंदच वाटेल. सांगण्याचा मुद्दा हा की गझलेतील विकासाच्या विविध टप्प्यांवर रूपकयोजनांमधील वारंवारता बदलत गेलेली असली, तरी जी रूपके गझलेला तिच्या जन्मापासून अत्यंत प्रिय आहेत किंव जी कालौघात गझलेमध्ये रुळत गेली, त्यांना नव्या रूपकांच्या समावेशानंतरही कोणीही कधीही सोडलेले नाही. मराठी संस्कृतीत इतकी रूपके आहेत की कशाची वानवा नाही. पण निसर्ग, फुलेपाने, प्रियकर-प्रेयसी - त्यांचे प्रेम, विरह, चंद्रतारे, समुद्रकिनारे, सोयर्‍यांनी केलेले घाव, मित्रांनी दिलेला दगा यांना कधी कोणी सोडले नाही. याच धर्तीवर तुमच्याही विडंबनांमधील रूपकांची सांख्यिकीय तपासणी करण्याचा अनिवार मोह झाला होता. पण उद्या झोपेतून उठवूनही कोणी विचारले, तर तुमच्या विडंबनात काय आहे, हे मी नक्की सांगू शकेन, अशी खात्री असल्याने तो मोह आवरला. यावरूनच तपासणीचे निष्कर्ष काय असतील, याची कल्पना यावी. ३. याच विषयावर मागे एकदा जयंतराव कुलकर्णींच्या एका प्रतिसादनिमित्ताने नि मतमतांतरांमुळे तुमच्याशी संवाद साधला होता. तुम्ही स्वतः किती उत्तम नि प्रतिभावंत कवी आहात, याची जाणीव तेव्हाही होती; आताही आहे. मिसळपाववर व्य नि जाहीर करण्यामागची नैतिकता-अनैतिकता मागेच निकाली काढल्याचा स्वानुभव असल्याने तुमच्या नि माझ्या मनोगतावरील खाजगी संवादातील सारांश तुमच्याच शब्दांत येथे देत आहे - तू जे लिहिले होते ते पोट तिडकीने लिहिले होतेस.. तू तुझ्या मताशी ठाम मी माझ्या मताशी ठाम. वाद घालण्यात काही अर्थ नाही ( वाटला तर व्यनितून घालू उगाच लोकांना फुकटची करमणूक कशाला ).. आणि सगळ्यांना सगळ्यांची मते पटावीत असे कुठे आहे. माझ्या गझलांवर पण कल्पनेत नावीन्य नसल्याचा आरोप होतोच.. चालायचं.. आपलं दुसऱ्याशी काय पटत नाही ह्या पेक्षा काय पटत हे शोधावं ह्या मताचा मी आहे... मतभेद हे सकारात्मक असावे.. त्यामुळे दोघांचा वौचारीक फायदा व्हावा.. असो.. गौरसमज नसावा.. असेच वरचे वर प्रांजळ / परखड प्रतिसाद देत राहा.. नुसतं वाव्वा.. क्या बात है..च्या साखरेनं मधुमेह होण्या पेक्षा.. असल्या प्रतिसादाच अंजन कधी ही उत्तम.. केशवसुमार ४. ज्यांना जे संदेश पोचवायचे ते आपण पोचवत आलेलोच आहोत. एकीकडे अंजन घालण्याचे, परखड प्रतिसादांचे वावडे नसल्याचे सांगून तशा टोलेबाजीस प्रतिटोल्याने प्रत्युत्तर देण्याच्या दुटप्पीपणास जर सकारात्मक मतभेद म्हणत असतील, तर मग असे मतभेद आपल्यात बरेच आधीपासून आहेत, असे मला वाटते. माझी एकच मोठी चूक झाली, की तुमच्या सांगण्याप्रमाणे तुमच्याशी व्य नि तून वाद न घालता मुक्त मंचावर मांडले. त्या चुकीबद्दल आज तुमची या मुक्त मंचावर जाहीर माफी मागतो आहे. क्षमस्व माम्. मात्र माझ्या परखडपणास किंवा तिरकस टोलेबाजीस जर कंपूबाजीचे नि वैचारीक दिवाळखोरीचे लेबल चिकटवायचे असेल किंवा कुणाचे कशामुळे स्वतःबद्दल काही फाजील गैरसमज वगैरे झाले आहेत अशी तुमची समजूत झाली असेल, तर मग आपला असा (गैर)समज माझ्या लेखनाचा किंवा/आणि लेखनशैलीचा दोष समजावा व माझे आपल्या विडंबनांना येथे किंवा/आणि इतरत्रही दिलेले प्रतिसाद दुर्लक्षित करून माझ्यासह सर्व वाचकांना आपल्या विडंबनांचा आस्वाद देत रहावे. येथून पुढे तुमची सर्व विडंबने वाचताना येथे मी मांडलेले मुद्दे - शब्दयोजना, रूपके, विषय/मुद्दे, मूळ रचनेची व विडंबनाची ताकदीच्या दृष्टीने तुलना, विडंबन कधी कशाचे करावे वगैरे वगैरे - सोडून नक्की कोणत्या निकषांवर त्यांचा आस्वाद घ्यावा, याचा विचार करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल आपला आभारी आहे. परखड, प्रामाणिक प्रतिसाद देत होतो, आहे, राहीन. प्रामाणिक मत, राग नसावा. (सस्नेह)बेसनलाडू

In reply to by प्रमोद देव

बेसनलाडू Tue, 03/25/2008 - 10:40
कृपया वरील प्रतिसाद पुन्हा एकदा वाचून पहा. उगीच कुठे कुणाला टोलेबाजी वगैरे दिसायला नको नि कुणाचे स्वतःबद्दल फाजील (गैर)समजही व्हायला नकोत :) (टोलेबाज)बेसनलाडू

विसोबा खेचर Tue, 03/25/2008 - 08:40
लाभता संधी किती करतात बडबड रोग त्याचे सर्व साथीचे निघाले लायकी त्यांचीच सर्वांना कळाली सर्व अनुयायी शिखंडीचे निघाले वा वा! झकास रे केशवा! :) तात्या.

In reply to by बेसनलाडू

इनोबा म्हणे Tue, 03/25/2008 - 11:47
गुळमट पदार्थही मिसळपाववर आल्यानंतर झणझणीत झाले वाटते. असो.आम्हाला त्याने आनंदच झाला. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by बेसनलाडू

धमाल मुलगा Tue, 03/25/2008 - 11:57
जे सभा भुंकून गेले आकसाने... ह्यामध्ये कोणि बाहेरुन येणारे आणि सभा भु॑कुन परत जाणारे श्वान अस॑ काही रुपक आहे का? विड॑बनाच्या पडद्यामागची उकल झाली तर आस्वाद घेणे सोपे जाईल असे वाटते. -(अजाण) धमालराव देशमुख-पाटील.

In reply to by धमाल मुलगा

इनोबा म्हणे Tue, 03/25/2008 - 13:41
ह्यामध्ये कोणि बाहेरुन येणारे आणि सभा भु॑कुन परत जाणारे श्वान अस॑ काही रुपक आहे का? अगदी बरुबर बोल्लात पाटिल. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by चतुरंग

केशवसुमार Tue, 03/25/2008 - 07:13
रंगाशेठ, स्पष्ट प्रतिसादा बद्दल धन्यवाद.. पण मला ह्या रचनेतून जो संदेश ज्यांना द्यायचा होता त्याना तो पोचला आहे.. असो.. पुढच्या वेळेस ह्याहून सरस लिहिण्याचा प्रयत्न करेन. केशवसुमार

प्राजु Tue, 03/25/2008 - 08:12
लायकी त्यांचीच सर्वांना कळाली सर्व अनुयायी शिखंडीचे निघाले हे बरे स्वातंत्र्य जालावर मिळाले ह्या बुवाचे नाव बाईचे निघाले !! शपथ्थ!!!... एकदम सह्ही - (सर्वव्यापी)प्राजु

प्रमोद देव Tue, 03/25/2008 - 08:25
केसुशेठ विडंबन मस्तच जमलंय! पण एक विनंती आहे. करू का? आता विडंबनात येणारे तेच तेच संदर्भ बदललेत तर जास्त आवडेल. मेलेल्याला मारण्यात काय हंशील? बघा विचार करा . पटले नाही तर दूर्लक्ष करा.

In reply to by प्रमोद देव

केशवसुमार Tue, 03/25/2008 - 08:52
आपला मुद्दा पटणारा आहे. पण जर मुळ कविता/ गझले मधून येणारी तीच ती रुपके, संदर्भ चालत असतील तर विडंबना बद्दल ह्या लोकांना इतका अकस का? असो.. आपल्या सुचनां आमलात आण्याचा प्रयत्न नक्कीच करेन.. प्रतिसादाबद्दल धन्यवाद. केशवसुमार

In reply to by केशवसुमार

बेसनलाडू Tue, 03/25/2008 - 10:36
पण जर मुळ कविता/ गझले मधून येणारी तीच ती रुपके, संदर्भ चालत असतील तर विडंबना बद्दल ह्या लोकांना इतका अकस का? प्रिय केशवसुमार, --- १. इतरत्र चालू असलेल्या एका चर्चेत स्पष्ट केल्याप्रमाणे, विडंबनाबद्दल आकस नाही (वरील प्रतिसादातील, कस ही टंकलेखनातील चूक समजतो, भाषिक दिवाळखोरी नाही :) ). त्यांच्यातील रूपकांच्या वारंवारतेबद्दल, विषयांच्या वारंवारतेबद्दलही आकस नाही; तर विचार करण्याजोगा आक्षेप आहे. २. मराठी गझलेस वाहून घेतलेल्या एका संकेतस्थळावरील गझल कार्यशाळेत आलेल्या अनेकोत्तम गझलांमधील रूपके, हाताळले गेलेले विषय यांची सांख्यिकी येथे पहा. हातोहात संगीता जोशींचे 'वेदना-संवेदना' हे पुस्तक लागले, नि त्यातल्या काही गझलांमधील रूपकांची सांख्यिकीय तपासणी केली. यापुढची पायरी म्हणून 'एल्गार' मधील माझ्या आवडत्या निवडक १० गझला, अहमद फराज यांच्या येथील रॅन्डम १० गझलांमधील रूपकांची सांख्यिकीय तपासणी केली. या सगळ्या केसेसमध्ये वापरलेल्या रूपकांची टक्केवारी लक्षात घेता, ती इतरत्र उपलब्ध निकालांशी फारशी फारकत घेते, असे दिसत नाही. अहमद फराज यांच्या 'खानबदोष चाहतें' आणि शहरयार यांच्या 'मेरे हिस्से की जमीन' या पुस्तकातील माझ्या आवडत्या निवडक १० गझलांमधील रूपकांची अशीच तपासणी करायचा आता विचार चालू आहे. निष्कर्ष फारसे वेगळे असतील, अशी अपेक्षा केलेली नाही; अनपेक्षित निकालांचा आश्चर्यमिश्रित आनंदच वाटेल. सांगण्याचा मुद्दा हा की गझलेतील विकासाच्या विविध टप्प्यांवर रूपकयोजनांमधील वारंवारता बदलत गेलेली असली, तरी जी रूपके गझलेला तिच्या जन्मापासून अत्यंत प्रिय आहेत किंव जी कालौघात गझलेमध्ये रुळत गेली, त्यांना नव्या रूपकांच्या समावेशानंतरही कोणीही कधीही सोडलेले नाही. मराठी संस्कृतीत इतकी रूपके आहेत की कशाची वानवा नाही. पण निसर्ग, फुलेपाने, प्रियकर-प्रेयसी - त्यांचे प्रेम, विरह, चंद्रतारे, समुद्रकिनारे, सोयर्‍यांनी केलेले घाव, मित्रांनी दिलेला दगा यांना कधी कोणी सोडले नाही. याच धर्तीवर तुमच्याही विडंबनांमधील रूपकांची सांख्यिकीय तपासणी करण्याचा अनिवार मोह झाला होता. पण उद्या झोपेतून उठवूनही कोणी विचारले, तर तुमच्या विडंबनात काय आहे, हे मी नक्की सांगू शकेन, अशी खात्री असल्याने तो मोह आवरला. यावरूनच तपासणीचे निष्कर्ष काय असतील, याची कल्पना यावी. ३. याच विषयावर मागे एकदा जयंतराव कुलकर्णींच्या एका प्रतिसादनिमित्ताने नि मतमतांतरांमुळे तुमच्याशी संवाद साधला होता. तुम्ही स्वतः किती उत्तम नि प्रतिभावंत कवी आहात, याची जाणीव तेव्हाही होती; आताही आहे. मिसळपाववर व्य नि जाहीर करण्यामागची नैतिकता-अनैतिकता मागेच निकाली काढल्याचा स्वानुभव असल्याने तुमच्या नि माझ्या मनोगतावरील खाजगी संवादातील सारांश तुमच्याच शब्दांत येथे देत आहे - तू जे लिहिले होते ते पोट तिडकीने लिहिले होतेस.. तू तुझ्या मताशी ठाम मी माझ्या मताशी ठाम. वाद घालण्यात काही अर्थ नाही ( वाटला तर व्यनितून घालू उगाच लोकांना फुकटची करमणूक कशाला ).. आणि सगळ्यांना सगळ्यांची मते पटावीत असे कुठे आहे. माझ्या गझलांवर पण कल्पनेत नावीन्य नसल्याचा आरोप होतोच.. चालायचं.. आपलं दुसऱ्याशी काय पटत नाही ह्या पेक्षा काय पटत हे शोधावं ह्या मताचा मी आहे... मतभेद हे सकारात्मक असावे.. त्यामुळे दोघांचा वौचारीक फायदा व्हावा.. असो.. गौरसमज नसावा.. असेच वरचे वर प्रांजळ / परखड प्रतिसाद देत राहा.. नुसतं वाव्वा.. क्या बात है..च्या साखरेनं मधुमेह होण्या पेक्षा.. असल्या प्रतिसादाच अंजन कधी ही उत्तम.. केशवसुमार ४. ज्यांना जे संदेश पोचवायचे ते आपण पोचवत आलेलोच आहोत. एकीकडे अंजन घालण्याचे, परखड प्रतिसादांचे वावडे नसल्याचे सांगून तशा टोलेबाजीस प्रतिटोल्याने प्रत्युत्तर देण्याच्या दुटप्पीपणास जर सकारात्मक मतभेद म्हणत असतील, तर मग असे मतभेद आपल्यात बरेच आधीपासून आहेत, असे मला वाटते. माझी एकच मोठी चूक झाली, की तुमच्या सांगण्याप्रमाणे तुमच्याशी व्य नि तून वाद न घालता मुक्त मंचावर मांडले. त्या चुकीबद्दल आज तुमची या मुक्त मंचावर जाहीर माफी मागतो आहे. क्षमस्व माम्. मात्र माझ्या परखडपणास किंवा तिरकस टोलेबाजीस जर कंपूबाजीचे नि वैचारीक दिवाळखोरीचे लेबल चिकटवायचे असेल किंवा कुणाचे कशामुळे स्वतःबद्दल काही फाजील गैरसमज वगैरे झाले आहेत अशी तुमची समजूत झाली असेल, तर मग आपला असा (गैर)समज माझ्या लेखनाचा किंवा/आणि लेखनशैलीचा दोष समजावा व माझे आपल्या विडंबनांना येथे किंवा/आणि इतरत्रही दिलेले प्रतिसाद दुर्लक्षित करून माझ्यासह सर्व वाचकांना आपल्या विडंबनांचा आस्वाद देत रहावे. येथून पुढे तुमची सर्व विडंबने वाचताना येथे मी मांडलेले मुद्दे - शब्दयोजना, रूपके, विषय/मुद्दे, मूळ रचनेची व विडंबनाची ताकदीच्या दृष्टीने तुलना, विडंबन कधी कशाचे करावे वगैरे वगैरे - सोडून नक्की कोणत्या निकषांवर त्यांचा आस्वाद घ्यावा, याचा विचार करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल आपला आभारी आहे. परखड, प्रामाणिक प्रतिसाद देत होतो, आहे, राहीन. प्रामाणिक मत, राग नसावा. (सस्नेह)बेसनलाडू

In reply to by प्रमोद देव

बेसनलाडू Tue, 03/25/2008 - 10:40
कृपया वरील प्रतिसाद पुन्हा एकदा वाचून पहा. उगीच कुठे कुणाला टोलेबाजी वगैरे दिसायला नको नि कुणाचे स्वतःबद्दल फाजील (गैर)समजही व्हायला नकोत :) (टोलेबाज)बेसनलाडू

विसोबा खेचर Tue, 03/25/2008 - 08:40
लाभता संधी किती करतात बडबड रोग त्याचे सर्व साथीचे निघाले लायकी त्यांचीच सर्वांना कळाली सर्व अनुयायी शिखंडीचे निघाले वा वा! झकास रे केशवा! :) तात्या.

In reply to by बेसनलाडू

इनोबा म्हणे Tue, 03/25/2008 - 11:47
गुळमट पदार्थही मिसळपाववर आल्यानंतर झणझणीत झाले वाटते. असो.आम्हाला त्याने आनंदच झाला. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by बेसनलाडू

धमाल मुलगा Tue, 03/25/2008 - 11:57
जे सभा भुंकून गेले आकसाने... ह्यामध्ये कोणि बाहेरुन येणारे आणि सभा भु॑कुन परत जाणारे श्वान अस॑ काही रुपक आहे का? विड॑बनाच्या पडद्यामागची उकल झाली तर आस्वाद घेणे सोपे जाईल असे वाटते. -(अजाण) धमालराव देशमुख-पाटील.

In reply to by धमाल मुलगा

इनोबा म्हणे Tue, 03/25/2008 - 13:41
ह्यामध्ये कोणि बाहेरुन येणारे आणि सभा भु॑कुन परत जाणारे श्वान अस॑ काही रुपक आहे का? अगदी बरुबर बोल्लात पाटिल. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची अप्रतिम कविता एका माळेचे मणी
 
शेवटी सगळेच जातीचे निघाले
हे समीक्षक सर्वपित्रीचे निघाले

प्रेम, स्वप्ने, दुःख, आसू सर्व त्यांचे
आमचे दिव्वाळखोरीचे निघाले

लाभता संधी किती करतात बडबड
रोग त्याचे सर्व साथीचे निघाले

जे सभा भुंकून गेले आकसाने
श्वान ते भलत्याच, चावीचे निघाले

लायकी त्यांचीच सर्वांना कळाली
सर्व अनुयायी शिखंडीचे निघाले

!! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!! चौक २

विजुभाऊ ·

झकासराव Mon, 03/24/2008 - 21:29
ऐसेची एक बखरकार होउनी गेले त्यांचे नाव भाउ आणि मिसळपावचे बखरकार आहेत विजु भाउ :) बखर कारांचे कसब दिसुन येत आहे. वाचुन संतोष जाहला. आमच्या मनास तिथे जातीने हजर राहुन अजुन संतोष जाहला असता पण आमच्या मोहिमेने आमचा घात केला. त्या दिवशी आम्ही आमच्या कार्य क्षेत्री सायंकाळी ७ पर्यंत लढत होतो. तिथुन घरी गमन करता करताच ध्यानात आले की जलधारानी सगळ्या पुणे सुभ्याला न्हाउ घातल्य. अजुन देखील वर्षावाची आशंका होतीच. शिवाय आमच्या वास्तु पासुन कट्टा स्थळ अमंळ लांबच होते. (निगडी ते कात्रज) त्यात आमची घोडी जास्त न पळणारी (१०० सीसी ची दुचाकी) म्हणून अत्यंत नाइलाजाने न येण्याचा निर्णय घ्यावा लागला. :( चला आता जाणे शक्य नाही तर भ्रमणध्वणी वर बोलुन घ्यावे म्हणून प्रयत्न केला तर इथेहि नशीब आड... आम्ही धमाल मुलगा (कट्ट्याचे कार्यप्रवर्तक सरदार) यांचा क्रमांकच साठवुन ठेवला नव्हता. :( एक संधी तर गेली. :(

विसोबा खेचर Tue, 03/25/2008 - 09:25
विजूभाऊ, हा चौक स्वतंत्र लिहिल्याबद्दल धन्यवाद... पुढच्या भागाची वाट पाहतो आहे... तात्या.

धमाल मुलगा Tue, 03/25/2008 - 11:08
मिपा सदस्यांचे मिलन पाहोन आसमंतालाही सण साजरा करावाऐसे वाटो लागले. वाहवा विजयरावभाऊ, आपल्याजैसे बखरनविसा॑चे हातोन खुद्द मिपाकट्ट्याची धुमश्चक्री अति साद्य॑त वर्णने समस्त स्वराज्ये समस्त सरदार, प॑डित आणि प्रजाजना॑चे मनि जैसीचे तैसी उतरोन पावते आहे. मेहेरनजर स॑त तात्याबा या॑चे बोल मनि धरोन सत्वर पुढील चौक सादर करणे ऐसी विन॑ति विशेष. सरदार झकासराव या॑ची अनुपस्थिती नक्किच जाणविली. पर॑तु, खुद्द त्या॑च्या गडावरी गनिमाच्या हल्ल्या॑सि तो॑ड देता देता त्या॑चे येणे मुश्किल जाहले हे उमजोन मनि दु:ख दाटले. असो, सरदार झकासराव या॑सी, आपला भ्रमणध्वनि क्र. आमचे ठायी देखिल नसल्याकारणे आम्ही आपणाशी वार्ता करु शकलो नाही....क्षमस्व. तरि आपण आपला भ्र.क्र. कळविल्यास येत्या घातवारी पुन्हा जमणे ठरते असल्याचे आपणास स्थळ-काळ कळवणे सोपे जाईल. आपला, सरनौबत धमालराव.

डॉ.प्रसाद दाढे Tue, 03/25/2008 - 14:04
सरनौबत धमालराव देशमुख, मिपा-कट्टा परत कधी आणि कुठे भरविणार आहात?अगोदर सा॑गा म्हणजे आम्हा॑स आमच्या रूग्णा॑च्या वेळा मागे-पुढे करता येतील. आपला, (प॑चहजारी मनसबदार) प्रसादसि॑ह ह॑बीरराव

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

धमाल मुलगा Tue, 03/25/2008 - 14:19
श्री.रा.रा. सकळवज्रम॑डित मनसबदार, खिताब-ए-ह॑बीरराव, प्रसादसि॑ह या॑सी, येते घातवारी पुन्हा फौजा जमवोन येखाद्या दुर्लक्षित-उपेक्षित गडावर ऐन कातरवेळेसि हाति धरोन हल्ला बोलणे घाटते आहे! शहेनशाह-ए-ब॑गळूरिस्थान छोटा डॉन गुजरातेतील मुलुखगिरीचे स्वारीवरोन परतीचे प्रवासि निघाले असल्याचे गुप्तहेरा॑करवि समजते. पुणे परगण्यातील कात्रज जहागिरीचे वतनदार श्री.रा.रा. आन॑दयात्रीसाहेब ह्या॑चेशी घडलेल्या कालच्या स॑वादानुसार सर्व फौजा परतून कल्लोळ माजविणेस तैय्यार-होशियार असल्याचे समजते. लवकरच आपणा॑स स्थळ काळ कळविणेचि सोय मा॑डतो. इये लेखन मर्यादा. -सरनौबत धमालराव.

झकासराव Mon, 03/24/2008 - 21:29
ऐसेची एक बखरकार होउनी गेले त्यांचे नाव भाउ आणि मिसळपावचे बखरकार आहेत विजु भाउ :) बखर कारांचे कसब दिसुन येत आहे. वाचुन संतोष जाहला. आमच्या मनास तिथे जातीने हजर राहुन अजुन संतोष जाहला असता पण आमच्या मोहिमेने आमचा घात केला. त्या दिवशी आम्ही आमच्या कार्य क्षेत्री सायंकाळी ७ पर्यंत लढत होतो. तिथुन घरी गमन करता करताच ध्यानात आले की जलधारानी सगळ्या पुणे सुभ्याला न्हाउ घातल्य. अजुन देखील वर्षावाची आशंका होतीच. शिवाय आमच्या वास्तु पासुन कट्टा स्थळ अमंळ लांबच होते. (निगडी ते कात्रज) त्यात आमची घोडी जास्त न पळणारी (१०० सीसी ची दुचाकी) म्हणून अत्यंत नाइलाजाने न येण्याचा निर्णय घ्यावा लागला. :( चला आता जाणे शक्य नाही तर भ्रमणध्वणी वर बोलुन घ्यावे म्हणून प्रयत्न केला तर इथेहि नशीब आड... आम्ही धमाल मुलगा (कट्ट्याचे कार्यप्रवर्तक सरदार) यांचा क्रमांकच साठवुन ठेवला नव्हता. :( एक संधी तर गेली. :(

विसोबा खेचर Tue, 03/25/2008 - 09:25
विजूभाऊ, हा चौक स्वतंत्र लिहिल्याबद्दल धन्यवाद... पुढच्या भागाची वाट पाहतो आहे... तात्या.

धमाल मुलगा Tue, 03/25/2008 - 11:08
मिपा सदस्यांचे मिलन पाहोन आसमंतालाही सण साजरा करावाऐसे वाटो लागले. वाहवा विजयरावभाऊ, आपल्याजैसे बखरनविसा॑चे हातोन खुद्द मिपाकट्ट्याची धुमश्चक्री अति साद्य॑त वर्णने समस्त स्वराज्ये समस्त सरदार, प॑डित आणि प्रजाजना॑चे मनि जैसीचे तैसी उतरोन पावते आहे. मेहेरनजर स॑त तात्याबा या॑चे बोल मनि धरोन सत्वर पुढील चौक सादर करणे ऐसी विन॑ति विशेष. सरदार झकासराव या॑ची अनुपस्थिती नक्किच जाणविली. पर॑तु, खुद्द त्या॑च्या गडावरी गनिमाच्या हल्ल्या॑सि तो॑ड देता देता त्या॑चे येणे मुश्किल जाहले हे उमजोन मनि दु:ख दाटले. असो, सरदार झकासराव या॑सी, आपला भ्रमणध्वनि क्र. आमचे ठायी देखिल नसल्याकारणे आम्ही आपणाशी वार्ता करु शकलो नाही....क्षमस्व. तरि आपण आपला भ्र.क्र. कळविल्यास येत्या घातवारी पुन्हा जमणे ठरते असल्याचे आपणास स्थळ-काळ कळवणे सोपे जाईल. आपला, सरनौबत धमालराव.

डॉ.प्रसाद दाढे Tue, 03/25/2008 - 14:04
सरनौबत धमालराव देशमुख, मिपा-कट्टा परत कधी आणि कुठे भरविणार आहात?अगोदर सा॑गा म्हणजे आम्हा॑स आमच्या रूग्णा॑च्या वेळा मागे-पुढे करता येतील. आपला, (प॑चहजारी मनसबदार) प्रसादसि॑ह ह॑बीरराव

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

धमाल मुलगा Tue, 03/25/2008 - 14:19
श्री.रा.रा. सकळवज्रम॑डित मनसबदार, खिताब-ए-ह॑बीरराव, प्रसादसि॑ह या॑सी, येते घातवारी पुन्हा फौजा जमवोन येखाद्या दुर्लक्षित-उपेक्षित गडावर ऐन कातरवेळेसि हाति धरोन हल्ला बोलणे घाटते आहे! शहेनशाह-ए-ब॑गळूरिस्थान छोटा डॉन गुजरातेतील मुलुखगिरीचे स्वारीवरोन परतीचे प्रवासि निघाले असल्याचे गुप्तहेरा॑करवि समजते. पुणे परगण्यातील कात्रज जहागिरीचे वतनदार श्री.रा.रा. आन॑दयात्रीसाहेब ह्या॑चेशी घडलेल्या कालच्या स॑वादानुसार सर्व फौजा परतून कल्लोळ माजविणेस तैय्यार-होशियार असल्याचे समजते. लवकरच आपणा॑स स्थळ काळ कळविणेचि सोय मा॑डतो. इये लेखन मर्यादा. -सरनौबत धमालराव.
3

वॄत्तपत्र नव्हे मित्र?

प्रशांतकवळे ·

सुधीर कांदळकर Mon, 03/24/2008 - 21:57
पत्रकार पडताळून्/पारखून घेत नाहीत. पाठपुरावा बिलकूल नसतो. बातमी दिली की त्यांचे काम संपले. आश्वासनाची पूर्ति होईल याची काय खात्री आहे? ७२ कुटुंबापैकी फक्त एक उदाहरण दिले आहे. संपूर्ण आकडेवारी नाही. उदा. जमिनीचे किती तुकडे होते. विकण्यास किती लोक तयार होते? किती जणांना १००% रक्कम मिळाली. याबाबतीत पूर्ण शांतता आहे. मुळात रायगडसारख्या सुपीक जमिनीच्या प्रदेशात एसईझेड काढणे चुकीचेच आहे. नापीक जमिनीवर काढा की एस ई झेड. मालवणीत एक म्हण आहे. दुभती म्हस इकून @%& रेडो कोणी आणूचो? ती येथे यथार्थ आहे. झाडाझडती पुस्तक वाचावे. ले. विश्वास पाटील. फक्त एका उदाहरणावरून निष्कर्ष चुकीचाच निघण्याची शक्यता. बातमीदारास कांही आमिष असू शकते. पूर्णतः संशयस्पद बातमी. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

सृष्टीलावण्या Mon, 03/24/2008 - 22:27
मटा नव्हे सोटा (सोन्याआई टाईम्स) आमच्या कडे पण येतो. हे वृत्तपत्र फक्त काही जणांच्या पैशावर चालते आणि तो मिळवण्यासाठी ते जे मार्ग चोखंदळतात त्या पेक्षा गणिकांचा पेशा बरा असे माझे इतके वर्षात झालेले मत आहे.. धनातुराणां न भयं न लज्जा... > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

सचिन Mon, 03/24/2008 - 23:41
श्री. कांदळकर आणि सृलाताईंशी १०००००००% सहमत. बातमी निश्चितच संशयास्पद ! मी सुमारे १५ वर्षे वाचत असलेला महाराष्ट्र टाइम्स ...आता बंदच केला आहे. ऍसिडिटी नकोच !

आर्य Tue, 03/25/2008 - 13:43
शेतकऱ्यांनी आपली जमीन एसईझेड प्रकल्पाला दिली आणि सत्यनारायणाची महापूजा घालून...............आपल्या विकासाचा मार्ग स्वत:च आखला आहे................बघा म्हणजे झालं. एसईझेडबरोबर करण्यात आलेल्या जमिनीच्या व्यवहाराची बातमी तर पाहिली आता हे पॅकेज मिळाल्याचे ऐकले म्हणजे मिळवलं..................खरी बोंब ईथेच आहे.

सुधीर कांदळकर Mon, 03/24/2008 - 21:57
पत्रकार पडताळून्/पारखून घेत नाहीत. पाठपुरावा बिलकूल नसतो. बातमी दिली की त्यांचे काम संपले. आश्वासनाची पूर्ति होईल याची काय खात्री आहे? ७२ कुटुंबापैकी फक्त एक उदाहरण दिले आहे. संपूर्ण आकडेवारी नाही. उदा. जमिनीचे किती तुकडे होते. विकण्यास किती लोक तयार होते? किती जणांना १००% रक्कम मिळाली. याबाबतीत पूर्ण शांतता आहे. मुळात रायगडसारख्या सुपीक जमिनीच्या प्रदेशात एसईझेड काढणे चुकीचेच आहे. नापीक जमिनीवर काढा की एस ई झेड. मालवणीत एक म्हण आहे. दुभती म्हस इकून @%& रेडो कोणी आणूचो? ती येथे यथार्थ आहे. झाडाझडती पुस्तक वाचावे. ले. विश्वास पाटील. फक्त एका उदाहरणावरून निष्कर्ष चुकीचाच निघण्याची शक्यता. बातमीदारास कांही आमिष असू शकते. पूर्णतः संशयस्पद बातमी. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

सृष्टीलावण्या Mon, 03/24/2008 - 22:27
मटा नव्हे सोटा (सोन्याआई टाईम्स) आमच्या कडे पण येतो. हे वृत्तपत्र फक्त काही जणांच्या पैशावर चालते आणि तो मिळवण्यासाठी ते जे मार्ग चोखंदळतात त्या पेक्षा गणिकांचा पेशा बरा असे माझे इतके वर्षात झालेले मत आहे.. धनातुराणां न भयं न लज्जा... > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

सचिन Mon, 03/24/2008 - 23:41
श्री. कांदळकर आणि सृलाताईंशी १०००००००% सहमत. बातमी निश्चितच संशयास्पद ! मी सुमारे १५ वर्षे वाचत असलेला महाराष्ट्र टाइम्स ...आता बंदच केला आहे. ऍसिडिटी नकोच !

आर्य Tue, 03/25/2008 - 13:43
शेतकऱ्यांनी आपली जमीन एसईझेड प्रकल्पाला दिली आणि सत्यनारायणाची महापूजा घालून...............आपल्या विकासाचा मार्ग स्वत:च आखला आहे................बघा म्हणजे झालं. एसईझेडबरोबर करण्यात आलेल्या जमिनीच्या व्यवहाराची बातमी तर पाहिली आता हे पॅकेज मिळाल्याचे ऐकले म्हणजे मिळवलं..................खरी बोंब ईथेच आहे.
वॄत्तपत्र नव्हे मित्र - कोणाचा? http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2882865.cms ह्यावरून काय वाटते? विशेषतः शेवटचे वाक्य "इतर गावांसाठी दादर एक आदर्श उदाहरण ठरले आहे" प्रशांत.

भविश्यातिल रिलायन्स ग्रुप IPO

शरुबाबा ·

सागर Mon, 03/24/2008 - 19:55
१. रिलायन्स अलायन्स विथ टाटा.... २. रिलायन्स फेरिवाले ३. रिलायन्स १ शेअर घेतलात तर १० शेअर्स फ्री..... (तरी कोणी घेणार नाही तो भाग वेगळा) ४. (नो)रिलायन्स ५. रिलायन्स मुकेश आणि रिलायन्स अनिल एकत्र मी स्वतः बर्‍याच तोट्यात आहे... त्यामुळे माझे हे असलेले फ्रस्ट्रेशन अनेकांचेच आहे यात शंका नाही... (तरीही मार्केट अप होईन तेव्हा रिलायन्स हाच तारणहार असेन या आशेत) सागर

In reply to by सागर

आत्ता मार्केट मंदीत आहे पण लोकांनी धीर सोडू नये. लवकरच ते सावरेल अशी आशा अहे. त्यामुळे रीलायन्स हेअर कटींग सलून आला तरी घ्यायला हरकत नाही. मार्केट तेजीत आले की 'रीलायन्स' नावामुळे काहीही खपून जाईल. पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर Mon, 03/24/2008 - 20:36
सदर चर्चाप्रस्ताव टाकण्यामागे शरूबाबांचा रिलायन्स ग्रुपवर आकस दिसतो आहे व तसं असेल तर तो का आहे हे कळले नाही! रिलायन्स ग्रुपने आजतागायत त्याच्या भागधारकांना अगदी उत्तम परतावा, लाभांश दिला आहे असंच इतिहास सांगतो. 'रिलायन्स ग्रुप का माल लेके बैठ जाओ, बहुत अच्छा भाव मिलेगा' असंच आमचा अनुभव सांगतो! रिलायन्स कॅपिटलचे समभाग मी अवघ्या १०८ रुपायाला व आर एन आर एल चे समभाग मी अवघ्या २४ रुपायाला खरेदी केले आहेत. खुद्द रिलायन्सचे समभागदेखील मी ४०० च्या आसपास खरेदी केले आहेत व त्यातून मला उत्तम परतावा आजही मिळू शकतो आहे! सध्या ३७५ रुपायाला रिलायन्स पॉवर व १४० रुपायाला आर पी एल घेऊन बसलो आहे. ५-६ वर्ष थांबल्यास त्यातदेखील यथास्थित परतवा मिळेल अशी खात्री आहे. शेयरबाजारत पैसे गुंतवले की लगेच काहीतरी जादू होते असा गैरसमज ठेवून या बाजारात उतरल्यास शरुबाबांप्रमाणे भडास बाहेर पडते! हा बाजार म्हणजे 'सबुरी का फल मिठा होता है' असंच मानणार्‍यांचा आहे! बाकीच्यांनी पोष्टात किंवा बँकठेवींमध्ये पैसे ठेवावेत! असो, आपला, (रिलायन्स व टाटाग्रुप प्रेमी असलेला, १९९० पासून शेयरबजारातत टिकून असलेला व या बाजारावर मनापासून प्रेम असलेला जुना किडा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सागर Tue, 03/25/2008 - 20:13
तात्या, अगदी मनातलं बोललात. आज मार्केट वधारण्यात रिलायन्सचा मोठा हातभार आहे रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स इंडस्ट्रीज्, रिलायन्स एनर्जी या तीन शेअर्स नी सेंचुरी मारली मी स्वतःदेखील रिलायन्स भक्त आहेच.. वेळोवेळी फायदाही मिळवला आहे. पण कालपर्यंत मार्केटची स्थिती पाहून खरेच वैतागलो होतो... आजचा सेन्सेक्स पाहून मात्र सुखावलो.... (प्रफुल्लित)सागर

विजुभाऊ Mon, 03/24/2008 - 21:29
रिलायन्स फूड्स... आमचे नवे प्रॉडक्ट्स... १) रिलायन्स रीयुजेबल च्युईंगम.... २) रिलायन्स रीयुजेबल सूपारी अर्थात ड्राईड च्युईंगम

सागर Mon, 03/24/2008 - 19:55
१. रिलायन्स अलायन्स विथ टाटा.... २. रिलायन्स फेरिवाले ३. रिलायन्स १ शेअर घेतलात तर १० शेअर्स फ्री..... (तरी कोणी घेणार नाही तो भाग वेगळा) ४. (नो)रिलायन्स ५. रिलायन्स मुकेश आणि रिलायन्स अनिल एकत्र मी स्वतः बर्‍याच तोट्यात आहे... त्यामुळे माझे हे असलेले फ्रस्ट्रेशन अनेकांचेच आहे यात शंका नाही... (तरीही मार्केट अप होईन तेव्हा रिलायन्स हाच तारणहार असेन या आशेत) सागर

In reply to by सागर

आत्ता मार्केट मंदीत आहे पण लोकांनी धीर सोडू नये. लवकरच ते सावरेल अशी आशा अहे. त्यामुळे रीलायन्स हेअर कटींग सलून आला तरी घ्यायला हरकत नाही. मार्केट तेजीत आले की 'रीलायन्स' नावामुळे काहीही खपून जाईल. पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर Mon, 03/24/2008 - 20:36
सदर चर्चाप्रस्ताव टाकण्यामागे शरूबाबांचा रिलायन्स ग्रुपवर आकस दिसतो आहे व तसं असेल तर तो का आहे हे कळले नाही! रिलायन्स ग्रुपने आजतागायत त्याच्या भागधारकांना अगदी उत्तम परतावा, लाभांश दिला आहे असंच इतिहास सांगतो. 'रिलायन्स ग्रुप का माल लेके बैठ जाओ, बहुत अच्छा भाव मिलेगा' असंच आमचा अनुभव सांगतो! रिलायन्स कॅपिटलचे समभाग मी अवघ्या १०८ रुपायाला व आर एन आर एल चे समभाग मी अवघ्या २४ रुपायाला खरेदी केले आहेत. खुद्द रिलायन्सचे समभागदेखील मी ४०० च्या आसपास खरेदी केले आहेत व त्यातून मला उत्तम परतावा आजही मिळू शकतो आहे! सध्या ३७५ रुपायाला रिलायन्स पॉवर व १४० रुपायाला आर पी एल घेऊन बसलो आहे. ५-६ वर्ष थांबल्यास त्यातदेखील यथास्थित परतवा मिळेल अशी खात्री आहे. शेयरबाजारत पैसे गुंतवले की लगेच काहीतरी जादू होते असा गैरसमज ठेवून या बाजारात उतरल्यास शरुबाबांप्रमाणे भडास बाहेर पडते! हा बाजार म्हणजे 'सबुरी का फल मिठा होता है' असंच मानणार्‍यांचा आहे! बाकीच्यांनी पोष्टात किंवा बँकठेवींमध्ये पैसे ठेवावेत! असो, आपला, (रिलायन्स व टाटाग्रुप प्रेमी असलेला, १९९० पासून शेयरबजारातत टिकून असलेला व या बाजारावर मनापासून प्रेम असलेला जुना किडा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सागर Tue, 03/25/2008 - 20:13
तात्या, अगदी मनातलं बोललात. आज मार्केट वधारण्यात रिलायन्सचा मोठा हातभार आहे रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स इंडस्ट्रीज्, रिलायन्स एनर्जी या तीन शेअर्स नी सेंचुरी मारली मी स्वतःदेखील रिलायन्स भक्त आहेच.. वेळोवेळी फायदाही मिळवला आहे. पण कालपर्यंत मार्केटची स्थिती पाहून खरेच वैतागलो होतो... आजचा सेन्सेक्स पाहून मात्र सुखावलो.... (प्रफुल्लित)सागर

विजुभाऊ Mon, 03/24/2008 - 21:29
रिलायन्स फूड्स... आमचे नवे प्रॉडक्ट्स... १) रिलायन्स रीयुजेबल च्युईंगम.... २) रिलायन्स रीयुजेबल सूपारी अर्थात ड्राईड च्युईंगम
भविश्यातिल रिलायन्स ग्रुप IPO * रीलायंस Hair Cutting** * रीलायंस Cycle Services** »

गणपत पाटील, विनम्र आदरांजली...

विसोबा खेचर ·

राजमुद्रा Mon, 03/24/2008 - 14:24
मी त्यांचे चित्रपट पाहिले तेव्हा खूप लहान होते,अभिनयाबाबत कळत नव्हते. म्हणजे सगळे लक्ष्य अभिनेता / अभिनेत्री यांच्यावरच केंद्रित असायचे. आता कळतय त्यांचा अभिनय केवढा आव्हानात्मक होता, कदाचित हा 'नाच्या' रंगवताना त्यांना रंगभूमीवरही आणि प्रत्यक्ष समाजातही बरीच आव्हाने पेलावी लागली असतील. राजमुद्रा :)

In reply to by राजमुद्रा

नंदन Mon, 03/24/2008 - 15:17
आहे. >>>कदाचित हा 'नाच्या' रंगवताना त्यांना रंगभूमीवरही आणि प्रत्यक्ष समाजातही बरीच आव्हाने पेलावी लागली असतील. -- दुर्दैवाने हे खरे आहे. त्यांच्या प्रतिमेमुळे त्यांच्या मुलीचे लग्न जमणे अवघड झाले होते. दूरदर्शनवरील मुलाखतीत या प्रश्नाला उत्तर देताना त्यांचा बांध फुटला होता.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

विवेकवि Mon, 03/24/2008 - 14:30
आज सकाळी वाचले वाचुन वाईट वाटले.. वयाच्या १४ व्या वर्षीपासून र॑ग म॑च्यावर वावरत असलेल्या र॑गकम्याला माझी आदरा॑जली.. विवेक वि.

प्रमोद देव Mon, 03/24/2008 - 14:36
"आत्ता गं बया!" हे इतकेच शब्द गणपत पाटलांची थोरवी सांगण्यास पुरेसे आहेत. तमाशाप्रधान चित्रपट मराठीत अमाप आले. त्यात नाच्याचे काम करणारी बरीच कलाकार मंडळी होऊन गेली. पण "गणपत पाटील" ह्या नावाशी कुणाचीही तुलना होऊच शकत नाही, इतका तो नाच्या त्यांनी आपल्या अभिनयाने जीवंत केला होता. बोलणं,दिसणं आणि नाचणं अशा तिहेरी अंगांनी त्यांचा सहजसुंदर अभिनय नटलेला होता.. म्हणून म्हणतो, "झाले बहू, होतिलही बहू,परंतू या सम हा!" फक्त एकच ! गणपत पाटील. माझीही ह्या नटश्रेष्टाला विनम्र आदरांजली.

प्राजु Mon, 03/24/2008 - 19:10
श्रद्धांजली.. एकदा त्यांची मुलाखत प्रत्यक्ष पहिलि होती. त्यांच्या मुलीचे तर लग्न ठरत नव्हतेच पण स्वतः त्यांनाही कोणी मुलगी द्यायला तयार नसायचे. लोक शंका घ्यायचे त्यांच्याबद्दल.. एका उत्तम अभिनेत्याला त्याच्या अभिनयाची दादच म्हणावी लागेल... पण याला करूणेची किनार नको होती अशी. माझी भावपूर्ण श्रद्धांजली.. - (सर्वव्यापी)प्राजु

अभिज्ञ Mon, 03/24/2008 - 21:10
आपलि हि शेवटचि पिढि असावि ज्याना गणपत पाटील हे माहित होते. मराठी सिनेमा म्हण्टले कि अजुनही डोळ्यासमोर पुर्विचे रांगडे ,ग्रामीण , तमाशाप्रधान सिनेमेच आठवतात. अरुण सरनाई़क,जयश्रि गडकर,सुर्यकान्त,गणपत पाटिल अशिच नावे लक्षात आहेत. आजकालचे सिनेमे पहाता,नविन पिढिला ह्या गुणि कलाकारांची कितपत ओळख राहिल? ह्याबद्दल शंकाच आहे. मराठि सिनेमा जगतातिल ह्या उपे़क्षित शिलेदाराला आमचि भावपूर्ण श्रध्दांजलि. अबब

चतुरंग Tue, 03/25/2008 - 06:34
करुन ते पात्रच आपल्या अभिनयाने कायमस्वरुपी स्वतःच्या प्रतिमेत मिसळून टाकणार्‍या ह्या जगावेगळ्या कलावंताला विनम्र आदरांजली. शब्दप्रभू गदिमांच्या शब्दात - घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्याविना ते कोणा नकळे मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार ! विठ्ठला तू वेडा कुंभार चतुरंग

केशवराव Tue, 03/25/2008 - 10:31
आमचे भाव विश्व घडविण्यांत ज्या अनेक व्यक्ती विशेषांचा वाटा आहे त्यातील एक गणपतराव पाटील ! एक एक मनोरे कोसळायला लागले; दुसरे काय ? सुर्यकान्त,चन्द्रकान्त,अरुण सरनाईक आणि कितीतरी...! नाच्याला विनम्र आभिवादन . - - - - - - - केशवराव.

जुना अभिजित Tue, 03/25/2008 - 11:07
नाच्याशिवाय तमाशा म्हणजे कॉमेंट्रेटरशिवाय क्रिकेट... ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

मुक्तसुनीत Tue, 03/25/2008 - 19:24
गणपत पाटील यांच्या निधनाबद्दल वाचले आणि मनात संमिश्र भावना दाटून आल्या. अनेकानेक तमाशाप्रधान चित्रपटांमधून त्यानी रंगविलेल्या भूमिका, त्या चित्रपटांच्या स्मृती आणि त्यानिमित्ताने त्या काळाची घडून आलेली सफर.... मात्र जेव्हा गणपत पाटीलांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल थोडी कल्पना करायला गेलो तेव्हा जाणवले की या आयुष्याला अनेक पदर असले पाहिजेत. त्यांच्या भूमिका खुमासदार, ठसकेबाज असायच्या, त्या करण्यात त्यांचे नैपुण्य विलक्षण होते यात काहीच शंका नाही. किंबहुना, "त्या" भूमिकेमधे इतर कुणाला कल्पिणे निव्वळ अशक्य ! परंतु, हे जे "लेबल" त्याना चिकटले ते आयुष्यभर, हेदेखील खरेच. एका विशिष्ट काळात , एका विशिष्ट पठडीतल्या चित्रपट-उद्योगामधे त्यानी आपल्याकरता एक अढळ स्थान बनविले , परंतु हे ध्रुवपदच त्यांची बेडी ठरली नसेल काय ? इतर कुठल्याही प्रकारच्या भूमिका , इतर कसलेही प्रयोग याना कसलाच वाव राहिला नाही. आणि जी प्रतिमा निर्माण झाली ती स्त्रैणत्वाची. ज्या बाईने त्यांच्याशी - अगदी त्या काळात का असेना - पण लग्न लावले ; (आणि बहुदा ते एक ठरवून दिलेले लग्न असेल ज्यात मुलगी आईबापानी ठरविलेल्या बोहल्यावर चढते )त्या बाईला लग्न करताना कुठेतरी शल्य जाणवले नसेल काय ? नंतरचा संसार भले चारचौघांसारखा झाला असेल ; पण प्रत्येक मुलीचे त्या त्या कोवळ्या किमान लग्नापुरते एक स्वप्न , काही एक कल्पना असतेच. सौ. पाटलाना आपल्या स्वप्नांना तिलांजली देऊनच लग्न करावे लागले नसेल काय ? एकूण , "गणपत पाटील" हे शेवटी मराठीभाषेत एका व्यक्तिचे विशेष-नाम न रहाता एक विशिष्टगुणवाचक संज्ञा बनली. या घटनेमागे त्या कलाकाराच्या कलेतला सच्चा निखळपणा आहे तसेच ती कला सादर करणार्‍या व्यक्तिच्या आयुष्यातले विलक्षण कारुण्यही आहे. आज या व्यक्तिबद्दल विचार करतो तेव्हा भूतकाळाशी नाते जोडले जाते , त्या माणसाच्या अस्सलपणे केलेल्या भूमिकांबद्दल आदरमिश्रित कृतज्ञता वाटते आणि त्यांच्या आयुष्यातल्या कारुण्याने विषण्णही व्हायला होते.

In reply to by मुक्तसुनीत

आनंदयात्री गुरुवार, 03/27/2008 - 15:25
>>त्यांच्या आयुष्यातल्या कारुण्याने विषण्णही व्हायला होते. असेच वाटले. सौ पाटलांसारखे त्यांच्या मुला मुलींना पण कदाचित काही त्रास सहन करावा लागला असेल, त्यावरुन कदाचित घरात वाद विवाद झाले असतील, या गोष्टींचे पाटलांना किती क्लेश सहन करावे लागले असतील याची कल्पनाच आपण वर म्हटल्या प्रमाणे विषण्ण करते.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 03/27/2008 - 15:17
अगदी नगण्य भूमिका अजरामर करण्याची ताकद ह्या गुणी कलाकारात होती. त्यांचा अभिनय इतका वास्तव होता की एकदा कोल्हापुरात शुटींग चालले असताना हिजड्यांचा एक ग्रुप त्यांना भेटायला आला होता. त्यांनी हार आणि काही भेटवस्तूही आणली होती. 'आपल्यातल्याच कोणीतरी इतके नांव आणि प्रतिष्ठा मिळवली ह्याचे त्यांना भयंकर कौतुक वाटत होते.'

मनस्वी गुरुवार, 03/27/2008 - 16:00
मराठि सिनेमा जगतातिल ह्या उपे़क्षित शिलेदाराला आमचि भावपूर्ण श्रध्दांजलि.
मराठी सिनेसृष्टीत अनेक उत्तमोत्तम कलाकार उपेक्षित राहिले हे खरेच.
घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्याविना ते कोणा नकळे मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार ! विठ्ठला तू वेडा कुंभार
चपखल

धोंडोपंत गुरुवार, 03/27/2008 - 20:50
श्री गणपत पाटलांना आमची भावपूर्ण आदरांजली. एक महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला. आपला, (खिन्न) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

राजमुद्रा Mon, 03/24/2008 - 14:24
मी त्यांचे चित्रपट पाहिले तेव्हा खूप लहान होते,अभिनयाबाबत कळत नव्हते. म्हणजे सगळे लक्ष्य अभिनेता / अभिनेत्री यांच्यावरच केंद्रित असायचे. आता कळतय त्यांचा अभिनय केवढा आव्हानात्मक होता, कदाचित हा 'नाच्या' रंगवताना त्यांना रंगभूमीवरही आणि प्रत्यक्ष समाजातही बरीच आव्हाने पेलावी लागली असतील. राजमुद्रा :)

In reply to by राजमुद्रा

नंदन Mon, 03/24/2008 - 15:17
आहे. >>>कदाचित हा 'नाच्या' रंगवताना त्यांना रंगभूमीवरही आणि प्रत्यक्ष समाजातही बरीच आव्हाने पेलावी लागली असतील. -- दुर्दैवाने हे खरे आहे. त्यांच्या प्रतिमेमुळे त्यांच्या मुलीचे लग्न जमणे अवघड झाले होते. दूरदर्शनवरील मुलाखतीत या प्रश्नाला उत्तर देताना त्यांचा बांध फुटला होता.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

विवेकवि Mon, 03/24/2008 - 14:30
आज सकाळी वाचले वाचुन वाईट वाटले.. वयाच्या १४ व्या वर्षीपासून र॑ग म॑च्यावर वावरत असलेल्या र॑गकम्याला माझी आदरा॑जली.. विवेक वि.

प्रमोद देव Mon, 03/24/2008 - 14:36
"आत्ता गं बया!" हे इतकेच शब्द गणपत पाटलांची थोरवी सांगण्यास पुरेसे आहेत. तमाशाप्रधान चित्रपट मराठीत अमाप आले. त्यात नाच्याचे काम करणारी बरीच कलाकार मंडळी होऊन गेली. पण "गणपत पाटील" ह्या नावाशी कुणाचीही तुलना होऊच शकत नाही, इतका तो नाच्या त्यांनी आपल्या अभिनयाने जीवंत केला होता. बोलणं,दिसणं आणि नाचणं अशा तिहेरी अंगांनी त्यांचा सहजसुंदर अभिनय नटलेला होता.. म्हणून म्हणतो, "झाले बहू, होतिलही बहू,परंतू या सम हा!" फक्त एकच ! गणपत पाटील. माझीही ह्या नटश्रेष्टाला विनम्र आदरांजली.

प्राजु Mon, 03/24/2008 - 19:10
श्रद्धांजली.. एकदा त्यांची मुलाखत प्रत्यक्ष पहिलि होती. त्यांच्या मुलीचे तर लग्न ठरत नव्हतेच पण स्वतः त्यांनाही कोणी मुलगी द्यायला तयार नसायचे. लोक शंका घ्यायचे त्यांच्याबद्दल.. एका उत्तम अभिनेत्याला त्याच्या अभिनयाची दादच म्हणावी लागेल... पण याला करूणेची किनार नको होती अशी. माझी भावपूर्ण श्रद्धांजली.. - (सर्वव्यापी)प्राजु

अभिज्ञ Mon, 03/24/2008 - 21:10
आपलि हि शेवटचि पिढि असावि ज्याना गणपत पाटील हे माहित होते. मराठी सिनेमा म्हण्टले कि अजुनही डोळ्यासमोर पुर्विचे रांगडे ,ग्रामीण , तमाशाप्रधान सिनेमेच आठवतात. अरुण सरनाई़क,जयश्रि गडकर,सुर्यकान्त,गणपत पाटिल अशिच नावे लक्षात आहेत. आजकालचे सिनेमे पहाता,नविन पिढिला ह्या गुणि कलाकारांची कितपत ओळख राहिल? ह्याबद्दल शंकाच आहे. मराठि सिनेमा जगतातिल ह्या उपे़क्षित शिलेदाराला आमचि भावपूर्ण श्रध्दांजलि. अबब

चतुरंग Tue, 03/25/2008 - 06:34
करुन ते पात्रच आपल्या अभिनयाने कायमस्वरुपी स्वतःच्या प्रतिमेत मिसळून टाकणार्‍या ह्या जगावेगळ्या कलावंताला विनम्र आदरांजली. शब्दप्रभू गदिमांच्या शब्दात - घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्याविना ते कोणा नकळे मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार ! विठ्ठला तू वेडा कुंभार चतुरंग

केशवराव Tue, 03/25/2008 - 10:31
आमचे भाव विश्व घडविण्यांत ज्या अनेक व्यक्ती विशेषांचा वाटा आहे त्यातील एक गणपतराव पाटील ! एक एक मनोरे कोसळायला लागले; दुसरे काय ? सुर्यकान्त,चन्द्रकान्त,अरुण सरनाईक आणि कितीतरी...! नाच्याला विनम्र आभिवादन . - - - - - - - केशवराव.

जुना अभिजित Tue, 03/25/2008 - 11:07
नाच्याशिवाय तमाशा म्हणजे कॉमेंट्रेटरशिवाय क्रिकेट... ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

मुक्तसुनीत Tue, 03/25/2008 - 19:24
गणपत पाटील यांच्या निधनाबद्दल वाचले आणि मनात संमिश्र भावना दाटून आल्या. अनेकानेक तमाशाप्रधान चित्रपटांमधून त्यानी रंगविलेल्या भूमिका, त्या चित्रपटांच्या स्मृती आणि त्यानिमित्ताने त्या काळाची घडून आलेली सफर.... मात्र जेव्हा गणपत पाटीलांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल थोडी कल्पना करायला गेलो तेव्हा जाणवले की या आयुष्याला अनेक पदर असले पाहिजेत. त्यांच्या भूमिका खुमासदार, ठसकेबाज असायच्या, त्या करण्यात त्यांचे नैपुण्य विलक्षण होते यात काहीच शंका नाही. किंबहुना, "त्या" भूमिकेमधे इतर कुणाला कल्पिणे निव्वळ अशक्य ! परंतु, हे जे "लेबल" त्याना चिकटले ते आयुष्यभर, हेदेखील खरेच. एका विशिष्ट काळात , एका विशिष्ट पठडीतल्या चित्रपट-उद्योगामधे त्यानी आपल्याकरता एक अढळ स्थान बनविले , परंतु हे ध्रुवपदच त्यांची बेडी ठरली नसेल काय ? इतर कुठल्याही प्रकारच्या भूमिका , इतर कसलेही प्रयोग याना कसलाच वाव राहिला नाही. आणि जी प्रतिमा निर्माण झाली ती स्त्रैणत्वाची. ज्या बाईने त्यांच्याशी - अगदी त्या काळात का असेना - पण लग्न लावले ; (आणि बहुदा ते एक ठरवून दिलेले लग्न असेल ज्यात मुलगी आईबापानी ठरविलेल्या बोहल्यावर चढते )त्या बाईला लग्न करताना कुठेतरी शल्य जाणवले नसेल काय ? नंतरचा संसार भले चारचौघांसारखा झाला असेल ; पण प्रत्येक मुलीचे त्या त्या कोवळ्या किमान लग्नापुरते एक स्वप्न , काही एक कल्पना असतेच. सौ. पाटलाना आपल्या स्वप्नांना तिलांजली देऊनच लग्न करावे लागले नसेल काय ? एकूण , "गणपत पाटील" हे शेवटी मराठीभाषेत एका व्यक्तिचे विशेष-नाम न रहाता एक विशिष्टगुणवाचक संज्ञा बनली. या घटनेमागे त्या कलाकाराच्या कलेतला सच्चा निखळपणा आहे तसेच ती कला सादर करणार्‍या व्यक्तिच्या आयुष्यातले विलक्षण कारुण्यही आहे. आज या व्यक्तिबद्दल विचार करतो तेव्हा भूतकाळाशी नाते जोडले जाते , त्या माणसाच्या अस्सलपणे केलेल्या भूमिकांबद्दल आदरमिश्रित कृतज्ञता वाटते आणि त्यांच्या आयुष्यातल्या कारुण्याने विषण्णही व्हायला होते.

In reply to by मुक्तसुनीत

आनंदयात्री गुरुवार, 03/27/2008 - 15:25
>>त्यांच्या आयुष्यातल्या कारुण्याने विषण्णही व्हायला होते. असेच वाटले. सौ पाटलांसारखे त्यांच्या मुला मुलींना पण कदाचित काही त्रास सहन करावा लागला असेल, त्यावरुन कदाचित घरात वाद विवाद झाले असतील, या गोष्टींचे पाटलांना किती क्लेश सहन करावे लागले असतील याची कल्पनाच आपण वर म्हटल्या प्रमाणे विषण्ण करते.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 03/27/2008 - 15:17
अगदी नगण्य भूमिका अजरामर करण्याची ताकद ह्या गुणी कलाकारात होती. त्यांचा अभिनय इतका वास्तव होता की एकदा कोल्हापुरात शुटींग चालले असताना हिजड्यांचा एक ग्रुप त्यांना भेटायला आला होता. त्यांनी हार आणि काही भेटवस्तूही आणली होती. 'आपल्यातल्याच कोणीतरी इतके नांव आणि प्रतिष्ठा मिळवली ह्याचे त्यांना भयंकर कौतुक वाटत होते.'

मनस्वी गुरुवार, 03/27/2008 - 16:00
मराठि सिनेमा जगतातिल ह्या उपे़क्षित शिलेदाराला आमचि भावपूर्ण श्रध्दांजलि.
मराठी सिनेसृष्टीत अनेक उत्तमोत्तम कलाकार उपेक्षित राहिले हे खरेच.
घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्याविना ते कोणा नकळे मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार ! विठ्ठला तू वेडा कुंभार
चपखल

धोंडोपंत गुरुवार, 03/27/2008 - 20:50
श्री गणपत पाटलांना आमची भावपूर्ण आदरांजली. एक महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला. आपला, (खिन्न) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
मराठी रजतपटावरील गणपत पाटील या ज्येष्ठ कलाकाराला मिसळपाव परिवाराची विनम्र आदरांजली.... लावणीप्रधान मराठी चित्रपटातील त्यांनी रंगवलेला 'नाच्या', हा मराठी चित्रप्रेमींच्या नेहमीच लक्षात राहील! तात्या.

सद्धगुरु च्या शोधात भाग ३ सन १९२० सालची दुर्लभ पदे.

संजीव नाईक ·

'भिऊ नकोस मी तुस्या पाठीशी आहे' असे सांगणारे आणि भक्तरक्षणार्थ धाऊन जाणारे स्वामी समर्थ मनोवेगाने भक्तरक्षणार्थ धाव घेतात. यावर माझा पूर्ण विश्वास आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात 'सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा | उडी घालितो संकटी स्वामी तैसा| अनन्यास रक्षितसे चापपाणी| नुपेक्षि कदा राम भक्ताभिमानी||' जय जय रघुवीर समर्थ|| पुण्याचे पेशवे

'भिऊ नकोस मी तुस्या पाठीशी आहे' असे सांगणारे आणि भक्तरक्षणार्थ धाऊन जाणारे स्वामी समर्थ मनोवेगाने भक्तरक्षणार्थ धाव घेतात. यावर माझा पूर्ण विश्वास आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात 'सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा | उडी घालितो संकटी स्वामी तैसा| अनन्यास रक्षितसे चापपाणी| नुपेक्षि कदा राम भक्ताभिमानी||' जय जय रघुवीर समर्थ|| पुण्याचे पेशवे
3

सुपारी आणि नारळ

विजुभाऊ ·

विजुभाऊ Mon, 03/24/2008 - 14:08
एका खौट पुणेकराने मला भ्रमणध्वनी वरून सूपारी हे स्त्रीचे प्रतीक आहे नारळ हा पुरुषाचे प्रतीक आहे. पुरुष हा इडापीडा हाकलतो आणि स्त्री निसर्गतः आमंत्रण देत असते.( म्हणजे काय हो?) असे सांगितले. ( त्या खौट पुणेकरच्या सानुनासीक आणि बोलण्यावरुन तो कदाचित थोरली सदाशिवरव भाऊ पेशवे यांच्या नावाने असलेल्या पेठेत अनन्त काळ वास्तव्यास असावा असे भासले.खरे खोटे सदाशिवरव भाऊस ठाउक.) पुरुषाकडे केवळ हाकलणे हीच भूमिका का यावी? प्रश्नांकीत्..विजुभाऊ

विजुभाऊ Tue, 07/01/2008 - 15:34
या बद्दल कोणाही मिपाकराला माहीत नसावे. याचे आश्चर्य वाटते पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

लिखाळ Tue, 07/01/2008 - 16:03
....(काही सुधारलेल्यास्त्रियानी पती सोबत नसेल तर कनवटीस नारळ लाउन पूजा कर्ण्याचा प्रयत्न केला होता.पण ते पती प्रमाणेच अडचणीचे झाल्याने ही प्रथा फार रोजली नाही) हा हा हा .. हे बाकी मस्तच ! पुणेकर खौट आहेत असे म्हणणे आणि येता जाता त्यांच्या स्वभावावर टिप्पणी करणे आम्हास पसंत पडत नाही. असो ! काही (ही) प्रकाश टाकण्याचा एक अज्ञ प्रयत्न ! नारळाविषयी काही (ही), नारळ हे फळ बहुगुणी आहे. द्रव+घन असे दोनही अन्नपदार्थ आत असलेले आणि अनेक दिवस टिकणारे तसेच पटकन न तुटणारे असे बहुगुणी, प्रवासात नेता येणारे आणि पाहिजे तेव्हा वापरता येणारे फळ आहे. घरातून निघणार्‍याला तहानलाडू-भूकलाडू एकदम देता येण्याजोगे फळ. उष्णदेशात उपकारक. असे असल्याने बाहेर जाणार्‍यास नारळ सोबत देत असावेत. -- (उपयोगितावादी) लिखाळ. नारळ हे मनुष्याचे प्रतिक आहे, शेंडी असलेला नारळ पुरुषाचे प्रतिक. नारळ देणे हा एक आशिर्वाद अथवा शुभेच्छा आहे. तुमचा वंश वाढो, संपन्नता येवो असे ध्वनित करणारा संकेत. म्हणूनच बहुधा नारळाने ओटी भरुन मुले व्हावीत असा आशिर्वाद देत असावेत. -- (परंपरावादी) लिखाळ. सुपारी विषयी काही (ही) सुपारीचे माणसाला व्यसन लागते त्या अर्थी सुपारीमध्ये उत्तेजना आणणारे घटक असतील असा माझा कयास. बोलावणे करताना आधी समोरच्याला उत्साहित करुन खुष करुन मग बोलावणे करण्यात समोरचा आपल्या बोलावण्याचा मान राखेल हा सुप्त हेतू असावा. पण कालांतराने सुपारी खायला देण्याऐवजी अख्खी देण्याची प्रथा झाली असावी. -- (व्यवहारी) लिखाळ. सुपारी घशात लागते आणि जीव कासाविस होतो. नको असलेला पाहुणा आल्यावर लगेच सुपारी देवून त्याला पळवून लावण्याचा चालूपणा कोणी केला असेल. आणि बाकिच्यांनी त्याची री ओढली असेल. तसेही स्वार्थ असेल त्याच बाबीच्या प्रथा लवकर मूळ धरतात असे आम्हास वाटते. उदा. देवाला गोडा-धोडाचा नैवेद्य दाखवणे. अहो ! देव जर तुम्ही समोर ठेवलेले पदार्थ खाउ लागला तर लोक नैवेद्याला पुर्‍या-आम्रखंड ठेवतील का?? --(निरिक्षक) लिखाळ. असो ! तर आमचे दिवे लावणे पुरे करावे म्हणतो. तज्ञ काय प्रकाश टाकतात ते पाहण्यास उत्सूक. --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

विजुभाऊ Mon, 03/24/2008 - 14:08
एका खौट पुणेकराने मला भ्रमणध्वनी वरून सूपारी हे स्त्रीचे प्रतीक आहे नारळ हा पुरुषाचे प्रतीक आहे. पुरुष हा इडापीडा हाकलतो आणि स्त्री निसर्गतः आमंत्रण देत असते.( म्हणजे काय हो?) असे सांगितले. ( त्या खौट पुणेकरच्या सानुनासीक आणि बोलण्यावरुन तो कदाचित थोरली सदाशिवरव भाऊ पेशवे यांच्या नावाने असलेल्या पेठेत अनन्त काळ वास्तव्यास असावा असे भासले.खरे खोटे सदाशिवरव भाऊस ठाउक.) पुरुषाकडे केवळ हाकलणे हीच भूमिका का यावी? प्रश्नांकीत्..विजुभाऊ

विजुभाऊ Tue, 07/01/2008 - 15:34
या बद्दल कोणाही मिपाकराला माहीत नसावे. याचे आश्चर्य वाटते पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

लिखाळ Tue, 07/01/2008 - 16:03
....(काही सुधारलेल्यास्त्रियानी पती सोबत नसेल तर कनवटीस नारळ लाउन पूजा कर्ण्याचा प्रयत्न केला होता.पण ते पती प्रमाणेच अडचणीचे झाल्याने ही प्रथा फार रोजली नाही) हा हा हा .. हे बाकी मस्तच ! पुणेकर खौट आहेत असे म्हणणे आणि येता जाता त्यांच्या स्वभावावर टिप्पणी करणे आम्हास पसंत पडत नाही. असो ! काही (ही) प्रकाश टाकण्याचा एक अज्ञ प्रयत्न ! नारळाविषयी काही (ही), नारळ हे फळ बहुगुणी आहे. द्रव+घन असे दोनही अन्नपदार्थ आत असलेले आणि अनेक दिवस टिकणारे तसेच पटकन न तुटणारे असे बहुगुणी, प्रवासात नेता येणारे आणि पाहिजे तेव्हा वापरता येणारे फळ आहे. घरातून निघणार्‍याला तहानलाडू-भूकलाडू एकदम देता येण्याजोगे फळ. उष्णदेशात उपकारक. असे असल्याने बाहेर जाणार्‍यास नारळ सोबत देत असावेत. -- (उपयोगितावादी) लिखाळ. नारळ हे मनुष्याचे प्रतिक आहे, शेंडी असलेला नारळ पुरुषाचे प्रतिक. नारळ देणे हा एक आशिर्वाद अथवा शुभेच्छा आहे. तुमचा वंश वाढो, संपन्नता येवो असे ध्वनित करणारा संकेत. म्हणूनच बहुधा नारळाने ओटी भरुन मुले व्हावीत असा आशिर्वाद देत असावेत. -- (परंपरावादी) लिखाळ. सुपारी विषयी काही (ही) सुपारीचे माणसाला व्यसन लागते त्या अर्थी सुपारीमध्ये उत्तेजना आणणारे घटक असतील असा माझा कयास. बोलावणे करताना आधी समोरच्याला उत्साहित करुन खुष करुन मग बोलावणे करण्यात समोरचा आपल्या बोलावण्याचा मान राखेल हा सुप्त हेतू असावा. पण कालांतराने सुपारी खायला देण्याऐवजी अख्खी देण्याची प्रथा झाली असावी. -- (व्यवहारी) लिखाळ. सुपारी घशात लागते आणि जीव कासाविस होतो. नको असलेला पाहुणा आल्यावर लगेच सुपारी देवून त्याला पळवून लावण्याचा चालूपणा कोणी केला असेल. आणि बाकिच्यांनी त्याची री ओढली असेल. तसेही स्वार्थ असेल त्याच बाबीच्या प्रथा लवकर मूळ धरतात असे आम्हास वाटते. उदा. देवाला गोडा-धोडाचा नैवेद्य दाखवणे. अहो ! देव जर तुम्ही समोर ठेवलेले पदार्थ खाउ लागला तर लोक नैवेद्याला पुर्‍या-आम्रखंड ठेवतील का?? --(निरिक्षक) लिखाळ. असो ! तर आमचे दिवे लावणे पुरे करावे म्हणतो. तज्ञ काय प्रकाश टाकतात ते पाहण्यास उत्सूक. --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.
सुपारी आणि नारळ: आपण एखाद्याला फुटावयाचे असेल त्याचा पत्ता कट करायचा असेल तर त्याला "नारळ देउया" असे म्हणतो एखाद्याला बोलवयचे असेल तर त्याल " सूपारी दीली " असे म्हणतो. नारळआणि सुपारी हे दोन्ही ताड वर्गिय व्रुक्ष आहेत्.दोन्ही कोकणात मुबलक सापडतात हे त्यांच्यात साम्य. पण नारळ हा "तो नारळ "असतो आणि सूपारी ही "ती सूपारी" असते. बायको सोबत नसेल तर कनवटीस सूपारी लावण्याची प्रथा आहे....(काही सुधारलेल्यास्त्रियानी पती सोबत नसेल तर कनवटीस नारळ लाउन पूजा कर्ण्याचा प्रयत्न केला होता.पण ते पती प्रमाणेच अडचणीचे झाल्याने ही प्रथा फार रोजली नाही) तरी मिपा वरच्या ज्ञानीयानी "हाकलण्यासाठी नारळ आणि आमंत्रणासाठी