मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उन पाउस

आनंदयात्री ·

राजे 15/05/2008 - 18:43
वा ! काय कथा आहे हो.... मस्त. छायाचित्र देखील मस्त. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

यशोधरा 15/05/2008 - 18:49
एकदम मस्त गोष्ट! मस्तच लिहिलय... अनुवाद एकदम जमलाय एखादी गोष्ट आपल्याकडे नसल्याशिवाय त्याचं महत्व नाही कळत, नाही का?

शितल 15/05/2008 - 18:51
मस्तच, "आत्त्ता आम्ही हॉस्पिटल मधुनच परत येतोय, माझ्या मुलाला सकाळीच डिस्चार्ज मिळालाय, तो जन्मांध होता, मागच्या आठवड्यापासुन तो पाहु शकतोय, हा निसर्ग हा उन पावसाचा खेळ त्याच्या डोळ्यांना नवा आहे हो ..... प्लिज आम्हाला माफ करा." तिशीचा पोरगा आपल्याच धुंदीत इंद्रधनुष्याचे रंग आजमावत होता. एकदम हदयस्पर्शी, लिखाण. कथेच्या शेवटी हा उलघडा. मान गये आपको. इ॑द्रधन्युशचा फोटो ही छान.

आनंद 15/05/2008 - 19:03
कथा खुपच छान आहे. एक शंका आहे, इंद्रायणी एक्सप्रेस तर सकाळी निघते ना मुंबई वरुन मग सुर्यास्त कसा काय बघीतला त्याने. ह.घ्या.

In reply to by आनंद

उत्तम लघुकथा.. चा॑गली जमली आहे..आणखी येऊ द्या.. एक शंका आहे, इंद्रायणी एक्सप्रेस तर सकाळी निघते ना मुंबई वरुन मग सुर्यास्त कसा काय बघीतला त्याने. काय भडकमकरसरा॑चे विद्यार्थी काय..? :) ता॑त्रिकदृष्ट्या मुद्दा बरोबर आहे.. सि॑हगड कि॑वा कोणार्क वा कन्याकुमारी एक्सप्रेस म्हणायला हवे होते

वेदश्री 15/05/2008 - 20:08
अनुवादासाठी केलेल्या कथानिवडीपासून ते ती स्वैरपणे अनुवादीत करताना वापरलेल्या सुयोग्य अर्थछटायुक्त शब्दांपर्यंत.. सगळंच खूप आवडलं. पुलेमशु ( पुढील लेखनास मनापासून शुभेच्छा ). का कोण जाणे पण आनंदयात्री या सदस्यनावाला जागलात, असे वाटले.

वरदा 15/05/2008 - 20:17
एकदम हदयस्पर्शी, लिखाण. हेच म्हणते... इंद्रधनुष्य सुंदर....

चतुरंग 15/05/2008 - 20:19
कथेला दिलेली कलाटणी एकदम भानावर आणणारी. वेगळ्या बाजाचे लिखाण. चतुरंग

मन 15/05/2008 - 20:27
अनुवाद जमलाय. ही कथा मुळ आंग्ल भाषेत वाचलिए. पण अनुवादातही तुम्ही तोच टवटवीत पणा ठेवलाय. विचार अगदि बरोब्बर पोचतो यातुन मुळ कथे प्रमाणेच. एक अत्यंत यशस्वी अनुवाद! आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

मुक्तसुनीत 15/05/2008 - 20:40
गोष्ट जमली आहे यात शंका नाही. प्रत्येक दिवस हा दृष्टी येण्याचा पहिला दिवस असल्यासारखा जगणे हा संदेश परिणामकारकपणे पोचविणारी कथा. कथेच्या या तात्पर्यात माझ्या अल्पमतीप्रमाणे मला एक छोटीशी गोष्ट वाढवावीशी वाटते आहे. प्रत्येक दिवस हा दृष्टी/जगण्याची संधी मिळण्याचा पहिला दिवस आहे या उत्साहाइतकेच महत्त्वाचे आहे - प्रत्येक दिवस हा दृष्टी/जगण्याची संधी उपलब्ध असण्याचा शेवटचा दिवस असल्यासारखे जगणेसुद्धा ! आजूबाजूची माणसे , आपले आप्तस्वकीय , कुटुंबीय , आपले आवडते छंद या सगळ्यांचा सहवास आज मिळतो आहे तोवर त्याचा आनंद घ्या आणि त्याना आनंद द्या. कुणास ठाऊक , उद्या आपली गाडी अशा अंधार्‍या बोगद्यात शिरायची ज्याला शेवट नाही !

क्या बात है! तिशीचा पोरगा आपल्याच धुंदीत इंद्रधनुष्याचे रंग आजमावत होता. सहीच! (बर्‍याच दिवसांनी) टिंग्या :)

रामदास 15/05/2008 - 21:59
उद्या आपली गाडी अशा अंधार्‍या बोगद्यात शिरायची ज्याला शेवट नाही ! » एका वाक्यात डोळे उघडलेस रे बाबा.

आंबोळी 15/05/2008 - 22:08
मानगये... सुंदर लिहिलयस.... शॉर्ट स्टोरीचा बाज , कथाबीज , मांडणी आणि शेवटचा धक्का फक्कड जमलय. विशेषतः शेवटचा धक्का अप्रतिम..... मजा आली. अश्याच शॉर्ट स्टोरी लिहीत जा. क्रमशः च्या गर्दीत अशी गोष्ट म्हंजे जेवताना मधेच लसणाची किंवा सुकटाचे चटणी तोंडी लावायला मिळाल्यासारखे आहे. (सुकवलेल्या प्रथमावतारावर विशेष प्रेम असणारा) आंबोळी

भाग्यश्री 16/05/2008 - 09:07
काही दिवसांपूर्वीच ही ओरीजीनल मेल वाचली होती.. तेव्हा पण आवडली.. आणि आत्ताचा अनुवाद पण खूप आवडला.. "इतक्यात पावसाला सुरुवात झाली अन पावसाचे तुषार आत बसलेल्या प्रवास्यांवर खिडकीतुन पडायला लागले. थोडे उन थोडा पाउस असे मोठे विहंगम दृष्य पाहुन तिशीच्या पोराच्या आनंदाला पारावार उरला नाही, ताठ होउन भान विसरुन तो पावसाला पहात होता. अत्यानंदाने त्याने दोन्ही हातांनी गजांना घट्ट धरुन ठेवले होते. भावनातिरेकाने तो शहारला, त्याच्या हातावरची लव उभी राहिली, त्यावरच्या चकाकणार्‍या पाण्याच्या थेंबांचे डवरुन उठलेले मोती पहावे का बाहेर सुर्यास्त होतांना ढगांच्या कडांवर विसावलेले इंद्रधनुष्य पहावे अश्या विचारात तो बेभानपणे आलटुन पालटुन दोन्ही दृष्य नजरेत साठवुन घेत होता" हा परिच्छेद सगळ्यात जास्त आवडला.. मस्त केलंय वर्णन!

मनस्वी 16/05/2008 - 11:35
काही दिवसांपूर्वीच ही ओरीजीनल मेल वाचली होती.. तेव्हा पण आवडली.. आणि आत्ताचा अनुवाद पण खूप आवडला..
एखादी गोष्ट आपल्याकडे नसल्याशिवाय त्याचं महत्व नाही कळत, नाही का?

In reply to by मनस्वी

प्राजु 17/05/2008 - 17:30
काही दिवसांपूर्वीच ही ओरीजीनल मेल वाचली होती.. तेव्हा पण आवडली.. आणि आत्ताचा अनुवाद पण खूप आवडला.. मी ही वाचली होती ओरिजिनल मेल... :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

धमाल मुलगा 16/05/2008 - 12:05
अस वाट्टय इथच खाली उतरुन नुसते हे डोंगर दर्‍या बघत बसावेत ... नाही ?" हे ऐकता ऐकता बाप सुद्धा हातातला पेपर ठेवुन, पोराबरोबर बाहेरची सिनरी पहाण्यात रमला.
:)
तो जन्मांध होता, मागच्या आठवड्यापासुन तो पाहु शकतोय, हा निसर्ग हा उन पावसाचा खेळ त्याच्या डोळ्यांना नवा आहे हो ..... प्लिज आम्हाला माफ करा." तिशीचा पोरगा आपल्याच धुंदीत इंद्रधनुष्याचे रंग आजमावत होता.
क्या बात है ! आनंदयात्रीसाहेब, बाकी हा लघुकथांचा प्रांत म्हणजे तुमचा हक्काचा :) शेवटच्या परिच्छेदात कथेला झर्रकन कलाटणी देण्याची तुमची शैली आम्हाला खुप आवडते. अनुवादासाठी निवडलेली कथाही ह्याच जातकुळीतली. सुंदर! अवांतरः कौसरबी आणि अब्दुलच्या कथेची आतूरतेने वाट पाहतो आहे. येऊद्या लवकर :) - (प्रभावित) ध मा ल.

आनंदयात्री 19/05/2008 - 10:54
केलेल्या कौतुकाबद्दल, दिलेल्या दादेबद्दल मनापासुन आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद. -आनंदयात्री.

राजे 15/05/2008 - 18:43
वा ! काय कथा आहे हो.... मस्त. छायाचित्र देखील मस्त. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

यशोधरा 15/05/2008 - 18:49
एकदम मस्त गोष्ट! मस्तच लिहिलय... अनुवाद एकदम जमलाय एखादी गोष्ट आपल्याकडे नसल्याशिवाय त्याचं महत्व नाही कळत, नाही का?

शितल 15/05/2008 - 18:51
मस्तच, "आत्त्ता आम्ही हॉस्पिटल मधुनच परत येतोय, माझ्या मुलाला सकाळीच डिस्चार्ज मिळालाय, तो जन्मांध होता, मागच्या आठवड्यापासुन तो पाहु शकतोय, हा निसर्ग हा उन पावसाचा खेळ त्याच्या डोळ्यांना नवा आहे हो ..... प्लिज आम्हाला माफ करा." तिशीचा पोरगा आपल्याच धुंदीत इंद्रधनुष्याचे रंग आजमावत होता. एकदम हदयस्पर्शी, लिखाण. कथेच्या शेवटी हा उलघडा. मान गये आपको. इ॑द्रधन्युशचा फोटो ही छान.

आनंद 15/05/2008 - 19:03
कथा खुपच छान आहे. एक शंका आहे, इंद्रायणी एक्सप्रेस तर सकाळी निघते ना मुंबई वरुन मग सुर्यास्त कसा काय बघीतला त्याने. ह.घ्या.

In reply to by आनंद

उत्तम लघुकथा.. चा॑गली जमली आहे..आणखी येऊ द्या.. एक शंका आहे, इंद्रायणी एक्सप्रेस तर सकाळी निघते ना मुंबई वरुन मग सुर्यास्त कसा काय बघीतला त्याने. काय भडकमकरसरा॑चे विद्यार्थी काय..? :) ता॑त्रिकदृष्ट्या मुद्दा बरोबर आहे.. सि॑हगड कि॑वा कोणार्क वा कन्याकुमारी एक्सप्रेस म्हणायला हवे होते

वेदश्री 15/05/2008 - 20:08
अनुवादासाठी केलेल्या कथानिवडीपासून ते ती स्वैरपणे अनुवादीत करताना वापरलेल्या सुयोग्य अर्थछटायुक्त शब्दांपर्यंत.. सगळंच खूप आवडलं. पुलेमशु ( पुढील लेखनास मनापासून शुभेच्छा ). का कोण जाणे पण आनंदयात्री या सदस्यनावाला जागलात, असे वाटले.

वरदा 15/05/2008 - 20:17
एकदम हदयस्पर्शी, लिखाण. हेच म्हणते... इंद्रधनुष्य सुंदर....

चतुरंग 15/05/2008 - 20:19
कथेला दिलेली कलाटणी एकदम भानावर आणणारी. वेगळ्या बाजाचे लिखाण. चतुरंग

मन 15/05/2008 - 20:27
अनुवाद जमलाय. ही कथा मुळ आंग्ल भाषेत वाचलिए. पण अनुवादातही तुम्ही तोच टवटवीत पणा ठेवलाय. विचार अगदि बरोब्बर पोचतो यातुन मुळ कथे प्रमाणेच. एक अत्यंत यशस्वी अनुवाद! आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

मुक्तसुनीत 15/05/2008 - 20:40
गोष्ट जमली आहे यात शंका नाही. प्रत्येक दिवस हा दृष्टी येण्याचा पहिला दिवस असल्यासारखा जगणे हा संदेश परिणामकारकपणे पोचविणारी कथा. कथेच्या या तात्पर्यात माझ्या अल्पमतीप्रमाणे मला एक छोटीशी गोष्ट वाढवावीशी वाटते आहे. प्रत्येक दिवस हा दृष्टी/जगण्याची संधी मिळण्याचा पहिला दिवस आहे या उत्साहाइतकेच महत्त्वाचे आहे - प्रत्येक दिवस हा दृष्टी/जगण्याची संधी उपलब्ध असण्याचा शेवटचा दिवस असल्यासारखे जगणेसुद्धा ! आजूबाजूची माणसे , आपले आप्तस्वकीय , कुटुंबीय , आपले आवडते छंद या सगळ्यांचा सहवास आज मिळतो आहे तोवर त्याचा आनंद घ्या आणि त्याना आनंद द्या. कुणास ठाऊक , उद्या आपली गाडी अशा अंधार्‍या बोगद्यात शिरायची ज्याला शेवट नाही !

क्या बात है! तिशीचा पोरगा आपल्याच धुंदीत इंद्रधनुष्याचे रंग आजमावत होता. सहीच! (बर्‍याच दिवसांनी) टिंग्या :)

रामदास 15/05/2008 - 21:59
उद्या आपली गाडी अशा अंधार्‍या बोगद्यात शिरायची ज्याला शेवट नाही ! » एका वाक्यात डोळे उघडलेस रे बाबा.

आंबोळी 15/05/2008 - 22:08
मानगये... सुंदर लिहिलयस.... शॉर्ट स्टोरीचा बाज , कथाबीज , मांडणी आणि शेवटचा धक्का फक्कड जमलय. विशेषतः शेवटचा धक्का अप्रतिम..... मजा आली. अश्याच शॉर्ट स्टोरी लिहीत जा. क्रमशः च्या गर्दीत अशी गोष्ट म्हंजे जेवताना मधेच लसणाची किंवा सुकटाचे चटणी तोंडी लावायला मिळाल्यासारखे आहे. (सुकवलेल्या प्रथमावतारावर विशेष प्रेम असणारा) आंबोळी

भाग्यश्री 16/05/2008 - 09:07
काही दिवसांपूर्वीच ही ओरीजीनल मेल वाचली होती.. तेव्हा पण आवडली.. आणि आत्ताचा अनुवाद पण खूप आवडला.. "इतक्यात पावसाला सुरुवात झाली अन पावसाचे तुषार आत बसलेल्या प्रवास्यांवर खिडकीतुन पडायला लागले. थोडे उन थोडा पाउस असे मोठे विहंगम दृष्य पाहुन तिशीच्या पोराच्या आनंदाला पारावार उरला नाही, ताठ होउन भान विसरुन तो पावसाला पहात होता. अत्यानंदाने त्याने दोन्ही हातांनी गजांना घट्ट धरुन ठेवले होते. भावनातिरेकाने तो शहारला, त्याच्या हातावरची लव उभी राहिली, त्यावरच्या चकाकणार्‍या पाण्याच्या थेंबांचे डवरुन उठलेले मोती पहावे का बाहेर सुर्यास्त होतांना ढगांच्या कडांवर विसावलेले इंद्रधनुष्य पहावे अश्या विचारात तो बेभानपणे आलटुन पालटुन दोन्ही दृष्य नजरेत साठवुन घेत होता" हा परिच्छेद सगळ्यात जास्त आवडला.. मस्त केलंय वर्णन!

मनस्वी 16/05/2008 - 11:35
काही दिवसांपूर्वीच ही ओरीजीनल मेल वाचली होती.. तेव्हा पण आवडली.. आणि आत्ताचा अनुवाद पण खूप आवडला..
एखादी गोष्ट आपल्याकडे नसल्याशिवाय त्याचं महत्व नाही कळत, नाही का?

In reply to by मनस्वी

प्राजु 17/05/2008 - 17:30
काही दिवसांपूर्वीच ही ओरीजीनल मेल वाचली होती.. तेव्हा पण आवडली.. आणि आत्ताचा अनुवाद पण खूप आवडला.. मी ही वाचली होती ओरिजिनल मेल... :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

धमाल मुलगा 16/05/2008 - 12:05
अस वाट्टय इथच खाली उतरुन नुसते हे डोंगर दर्‍या बघत बसावेत ... नाही ?" हे ऐकता ऐकता बाप सुद्धा हातातला पेपर ठेवुन, पोराबरोबर बाहेरची सिनरी पहाण्यात रमला.
:)
तो जन्मांध होता, मागच्या आठवड्यापासुन तो पाहु शकतोय, हा निसर्ग हा उन पावसाचा खेळ त्याच्या डोळ्यांना नवा आहे हो ..... प्लिज आम्हाला माफ करा." तिशीचा पोरगा आपल्याच धुंदीत इंद्रधनुष्याचे रंग आजमावत होता.
क्या बात है ! आनंदयात्रीसाहेब, बाकी हा लघुकथांचा प्रांत म्हणजे तुमचा हक्काचा :) शेवटच्या परिच्छेदात कथेला झर्रकन कलाटणी देण्याची तुमची शैली आम्हाला खुप आवडते. अनुवादासाठी निवडलेली कथाही ह्याच जातकुळीतली. सुंदर! अवांतरः कौसरबी आणि अब्दुलच्या कथेची आतूरतेने वाट पाहतो आहे. येऊद्या लवकर :) - (प्रभावित) ध मा ल.

आनंदयात्री 19/05/2008 - 10:54
केलेल्या कौतुकाबद्दल, दिलेल्या दादेबद्दल मनापासुन आभारी आहे, ऋणी आहे. धन्यवाद. -आनंदयात्री.
लेखनविषय:
लेखनप्रकार
कधीतरी कुठेतरी वाचलेल्या इंग्रजी कथेचा मिपाकरांसाठी हा स्वैर अनुवाद ... छत्रपती शिवाजी टर्मिनसवरनं निघालेली इंद्रायणी एक्सप्रेस यथावकाश मुंबईचा कोलाहल सोडुन सह्याद्रीच्या कुशीत शिरली. गार मोकळ्या वार्‍याने प्रवासी छान सुखावले, कुणी मासिकं-वर्तमानपत्र वाचु लागले तर कुणी बसल्या बसल्या पेंगु लागले. गाडी अगदी सगळ्या प्रकारचे-वयाचे लोक पोटात घेउन धावत होती, तरीही बहुतांश प्रवासी नोकरदार वर्ग किंवा महाविद्यालयीन तरुण तरुणी होते. त्या कंपार्टमेंटमधे खिडकीजवळ साधारण साठीचा एक शिडशिडीत वयस्क गृहस्थ त्याच्या जवळपास तिशीच्या मुलाबरोबर बसला होता.

१०० कौरवांची नावं काय आहेत???

ऋचा ·

माझ्याकडे होती फार फार पूर्वी १०० कौरवांची नावे..पण आता नाहीत,हरवली कुठेतरी :(

In reply to by स्वाती दिनेश

तळेकर 23/05/2008 - 13:52
The Kauravas १०१ Duryodhanan Dussaasanan Dussahan Dussalan Jalagandhan Saman Sahan Vindhan Anuvindhan Durdharshan Subaahu Dushpradharshan Durmarshanan Durmukhan Dushkarnan Vikarnan Saalan Sathwan Sulochanan Chithran Upachithran Chithraakshan Chaaruchithran Saraasanan Durmadan Durvigaahan Vivilsu Vikatinandan Oornanaabhan Sunaabhan Nandan Upanandan Chithrabaanan Chithravarman Suvarman Durvimochan Ayobaahu Mahaabaahu Chithraamgan Chithrakundalan Bheemavegan Bheemabalan Vaalaky Belavardhanan Ugraayudhan Sushenan Kundhaadharan Mahodaran Chithraayudhan Nishamgy Paasy Vrindaarakan Dridhavarman Dridhakshathran Somakeerthy Anthudaran Dridhasandhan Jaraasandhan - (It Is questionable if Jaraasandha(n?) is a part of the Kaurava Clan. The actual story can be found [1]) Sathyasandhan Sadaasuvaak Ugrasravas Ugrasenan Senaany Dushparaajan Aparaajithan Kundhasaai Visaalaakshan Duraadharan Dridhahasthan Suhasthan Vaathavegan Suvarchan Aadithyakethu Bahwaasy Naagadathan Ugrasaai Kavachy Kradhanan Kundhy Bheemavikran Dhanurdharan Veerabaahu Alolupan Abhayan Dhridhakarmaavu Dhridharathaasrayan Anaadhrushyan Kundhabhedy Viraavy Chithrakundhalan Pramadhan Amapramaadhy Deerkharoman Suveeryavaan Dheerkhabaahu Sujaathan Kaanchanadhwajan Kundhaasy Virajass Yuyutsu Dussala

ऋचा 15/05/2008 - 16:53
आताच मी १ ब्लॉग वाचत होते त्यात त्यांच्या जन्माची कथा पण होती. धन्य ती गांधारी........ #:S

सुनील 15/05/2008 - 16:55
कोण पोटच्या पोराचे नाव दुर्योधन किंवा दु:शासन असे ठेवेल? माझ्या समजुतीप्रमाणे त्यांची खरी नावे सुयोधन आणि सुशासन अशी होती. महाभारतकारांनी त्यांच्या कृत्यामुळे त्यांना दुर्योधन / दु:शासन अशी टोपणनावे दिली. असो. काही महिन्यांपूर्वीच्या लोकरंगमध्ये सर्व १०० नावे पाहिल्याचे आठवते. मिळाल्यास येथे दुवा देईन. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मन 15/05/2008 - 16:58
हा ही एक कौरव. कौरव दरबारातील द्युत - वस्त्र हरण प्रयत्न ह्यामध्ये वस्त्र हरण आणि एकुणच त्या सभेत पांडवांना देण्यात येणारी हीन वागणुक ह्याला भर सभेत्/दरबारात कडाडुन विरोध करणारा एकमेव कौरव. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

ऋचा 15/05/2008 - 16:58
>>कोण पोटच्या पोराचे नाव दुर्योधन किंवा दु:शासन असे ठेवेल? :O

In reply to by वाचक

प्राजु 15/05/2008 - 17:08
वाचकराव, छान दुवा.... सगळी नावे आहेत त्यात. ऋचा, वाच तिथे आहेत सगळी नावे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by वाचक

मनस्वी 15/05/2008 - 17:14
१०० : १ ...?? असूदेत. त्यात काहींची नावे वाईट अन् काहींची चांगली असे का? कोणाला माहित असल्यास प्रकाश टाकावा.

आर्य 15/05/2008 - 18:49
गांधारीला दिवस गेल्यावरही २ वर्ष आपत्य होत नाही यावर चिडून तीने गर्भावर प्रहार केला, तीला आणि कौरव वंशाला वाचवण्या साठी भिष्मांनी व्यासांना बोलावले (भिष्म आणि व्यास हे भाऊ-भाऊ होत) व्यासांनी तुपाच्या मडक्यात (किंवा विशिष्ट जलात)हे १०० तुकडे ठेवले. जवळ पास १ वर्षानंतर यातून (जीव निर्माण केले आणि) मुले ऊत्पन्न झाली . (हे सर्व होई पर्यंत धृतराष्ट्राच्या 'सेवेकरीता' ऐक दासी होती) ९९ मुले, १ मुलगी (दुश्शला) आणि धृतराष्ट्राला दासी पासुन १ मुलगा (युयुत्सु) होता. असे हे १०० कौरव होते. :SS

In reply to by आर्य

मन 16/05/2008 - 02:12
(भिष्म आणि व्यास हे भाऊ-भाऊ होत) माझ्या माहिती प्रमाणे हे नातं खरच गुंतागुंतिचं आहे. आपण समजतो तशे ते थेट "सावत्र" भाउ सुद्धा नव्हते.(आणि सख्खे तर नाहिच नाही.) (रक्ताचं नातं नव्हतं.) मत्स्य गंधा आणि पराशर मुनींना एक पुत्र झाला त्यां नाव "व्यास" गंगा आणी शांतनु राजा ह्यांना झालेला मुलगा म्हंजे भीष्म. पुढे खुप खुप वर्षांनी मत्स्य गंधा आणि शंतनु ह्यांनी विवाह केला.(ह्या दोहांच्याही जन्माच्याअ कित्येक वर्षे नंतर.) भीष्म आणि व्यास ह्यांच्यात अशाप्रकारे ना समान (सख्खे)वडील होते. ना समान (सख्खी) माता. बाकी, गांधारेच्या त्या मुलीचं नाव "सु शला" च असावं असं वाटतं. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

In reply to by मन

विजुभाऊ 17/05/2008 - 14:24
मत्स्य गंधा आणि पराशर मुनींना एक पुत्र झाला त्यां नाव "व्यास" गंगा आणी शांतनु राजा ह्यांना झालेला मुलगा म्हंजे भीष्म. पुढे खुप खुप वर्षांनी मत्स्य गंधा आणि शंतनु ह्यांनी विवाह केला.(ह्या दोहांच्याही जन्माच्याअ कित्येक वर्षे नंतर.) भीष्म आणि व्यास ह्यांच्यात अशाप्रकारे ना समान (सख्खे)वडील होते.ना समान (सख्खी) माता.
कालांतरानन्तर शंतनु मत्स्यगंधेला एकदा म्हणाला तुझा मुलगा माझा मुलगा मिळुन आपल्या मुलाला मारात आहेत.

In reply to by धमाल मुलगा

मुक्तसुनीत 16/05/2008 - 23:04
पु. ना. ओकांची पुस्तके वाचा. सर्व वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाची त्रेता आणि द्वापारयुगातच झाल्याचे आढळेल :-)

आजानुकर्ण 16/05/2008 - 07:33
मुरमुरे किंवा चुरमुर्‍यांवर पाणी शिंपडून पोह्यांसारखा एक पदार्थ करतात त्याला सुशीला म्हणतात. (स्मरणशील) आजानुकर्ण

विजुभाऊ 16/05/2008 - 11:51
कौरव १ ; कौरव २ ; कौरव ३ ;कौरव ४...कौरव १००...जसे पेन्टियम ; पेन्टियम २ ;पेन्टियम ३ ( एक शंका हे कौरव लपंडाव खेळताना १०, २०, ३०, ४०, ५०,.,.,...,१०० कसे म्हणत असतील)

In reply to by विजुभाऊ

आंबोळी 16/05/2008 - 13:16
एक शंका हे कौरव लपंडाव खेळताना १०, २०, ३०, ४०, ५०,.,.,...,१०० कसे म्हणत असतील ---तोंडाने... "आई माझ पत्र हरवल" खेळताना कौरवाना केवढ मोठ रिंगण करुन बसावे लागत आसेल नाही? आणि क्रिकेट खेळताना नेहमी एका कुणाला तरी बाहेर बसावे लागत आसेल किंवा अंपायर व्हावे लागत आसेल.... बिच्चारा.

In reply to by आंबोळी

विजुभाऊ 16/05/2008 - 14:53
क्रिकेट खेळताना नेहमी एका कुणाला तरी बाहेर बसावे लागत आसेल किंवा अंपायर व्हावे लागत आसेल गणीत चुकतय भौ

In reply to by विजुभाऊ

आंबोळी 16/05/2008 - 15:32
कसे चुकेल? १०० कौरव. ११ च्या ९ टीम = ९९ +१ (अंपायर) = १०० दु:शाला चीअर गर्ल

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा 16/05/2008 - 15:42
:)) आता दु:शासन जास्तच गडबडीनं द्रौपदीची साडी ओढायला लागेल....बहिणीची लाज झाकायला कापड नको का त्याला? :)

In reply to by धमाल मुलगा

मस्त रे ध मु... बहिणीची लाज झाकायला कापड नको का त्याला_ लोळून हसतोय... =)) =)) _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by आंबोळी

विजुभाऊ 17/05/2008 - 14:29
ए आम्बोळ्या क्रिकेट मध्ये एका टीम मध्य ऑफिशियली १२ खेळाडु असतात १२* ८ = ९६ होतात. बाकी ४ मेंबरांचे काय करणार ( हल्ली ४था अम्पायर नावाचा कार्यक्रम असतो.)

विसोबा खेचर 16/05/2008 - 13:06
मला माहीत असलेल्या काही कौरवांची नावं खालीलप्रमाणे आहेत - (माझ्या माहितीप्रमाणे ही नावं कौरवांचीच आहेत, सदर नावांशी मराठी आंतरजालावर वावरणार्‍या अन्य कुणा व्यक्तिच्या नावांशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ एक योगायोग समजावा!) १) तात्या अभ्यंकर २) महेश वेलणकर ३) विनायक गोरे ४) मिलिंद भांडारकर ५) संजोप राव ६) प्रियाली ७) कोलबेर ७) आजानुकर्ण ८) धोंडोपंत ९) केशवसुमार असो... अजून कुणाला आठवल्यास उरलेली नावं येथे अवश्य द्यावीत ही विनंती.. ! :) आपला, (कौरव) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

केशवसुमार 16/05/2008 - 13:13
आणि उरलेले कौरव म्हणजे त्यांची जालावरची अनेक नावे :P (केशव) सुमार स्वगतः माझे खरे नाव काय? :/

In reply to by विसोबा खेचर

तात्या, मराठी संकेतस्थळावरील महाभारतातील कौरवांची नावे बरोबर हुडकली. ह.ह.पु.वा !!!! काही राहिलेली नावे !!! शशांक (संस्थळाचा मालक ) अत्यानंद ( बाप रे मेलो आता ) भोमेकाका ( च्यायला कोण आसामी होती/ होता, मला अजून कळले नाही. ) (माझ्या माहितीप्रमाणे ही नावं कौरवांचीच आहेत, सदर नावांशी मराठी आंतरजालावर वावरणार्‍या अन्य कुणा व्यक्तिच्या नावांशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ एक योगायोग समजावा!)

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 16/05/2008 - 16:21
आम्ही कौरवाकडून असलो तरी कौरव नव्हतो ... आम्ही "शकुनीमामांच्या द्युत टीम " मध्ये होतो ... जेव्हा जेव्हा "दु:शला" ला कंटाळा यायचा तेव्हा ती आमच्याबरोबर "द्युत" खेळायची ... स्वगत : च्यायला त्या वेळचे द्युत खेळाचे फोटो काढून जर मिपावर चढवले असते तर लोकांचा गैरसमज नसता झाला ... द्युतपटु छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

आनंदयात्री 16/05/2008 - 17:08
हेच खरे आहे .. आम्हाला डानरावांचा शोध लै आवडला .. दु:शला - द्युत लै लै मज्जा ... :)) डान्या येतोस ना पुण्याला ... द्युत खेळुत तु मी अन धम्या !

In reply to by आनंदयात्री

छोटा डॉन 16/05/2008 - 17:14
मी येतच आहे लवकरच, बसु आपण सगळे .... तु, मी, धमालिस्तानचे युवराज धमालसिंग, मराठा प्रांताचे अधिपती "इनूराव" व गुजरात शेर "विजूशाह" असे सगळे मोठ्ठा बार उडवून देऊ द्युताचा काय ? त्यानंतरचा "वस्त्रहरणाचा सोहळा" तेवढा नको ...[ आजकाल दिवस बरे नव्हेत !!!] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ 17/05/2008 - 14:34
ए त्या झंप्याला आणि ऐश्वर्या राय भाऊ ला कोणते कौरव करायचे ? का त्याना सात्यकी आणि कृतर्वमाच्या यादव कुळात टाकायचे

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग 17/05/2008 - 00:00
७ व्या नंबराचे कौरव जुळे दिसतात! :W :)) (स्वगत - 'चतुरंग' दिसत नाही यात? तरी मला वाटलंच, लेको द्यूत खेळण्याऐवजी 'बुद्धीबळा'ने खेळा म्हणून मागे लागलो होतो त्यामुळे माझा पत्ता ह्यांनी कट केलेला दिसतो! :? ) चतुरंग

विजुभाऊ 16/05/2008 - 14:51
आणखी काही कौरव तसेच महाभारतकालीन व्यक्ती आम्बोळी ( या कौरवाकडे "कन्दील " नावाचे अमोघ अस्त्र होते) विजुभाऊ ( या कौरवाकडे "क्रमशः " नावाचे अमोघ अस्त्र होते) मदनबाण ( हा त्याच्या सर्व कौरवा भावांचा गृप फोटो काढायचा) प्राजु ( एका कौरवाला पुढचा जन्म स्त्री चा मिळेल असा शाप होता) मनस्वी ( ---तेच----) प्रभाकर पेठकर (हे भिमाला विराटाच्या दरबारात भिमाला सैपाक शिकवायचे) स्वाती राजेश (हया ते पदार्थ चाखुन पहायच्या) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ( हे कौरवांचे व्याकरणाचे शिक्षक होते)

In reply to by विजुभाऊ

आंबोळी 16/05/2008 - 17:27
मास्तर हि एक महाभारतकालीन व्यक्ती होय. हे ना कौरवांकडील होते ना पांडवांकडील. पण याना बर्‍याच अस्त्रविद्या अवगत होत्या. महाभारतातील युद्ध , द्रौपदी वस्त्रहरण्,भीम्-हिडींबा राक्षस विवाह, झालेच तर ध्रुतराष्ट्र पांडू व विदुराचा नियोग पद्धतीने जन्म आणि असे बरेच इव्हेण्ट मास्तरानीच म्यानेज केले होते.

In reply to by आंबोळी

राजे 16/05/2008 - 19:13
महाभारतातील युद्ध , द्रौपदी वस्त्रहरण्,भीम्-हिडींबा राक्षस विवाह, झालेच तर ध्रुतराष्ट्र पांडू व विदुराचा नियोग पद्धतीने जन्म आणि असे बरेच इव्हेण्ट मास्तरानीच म्यानेज केले होते. 8} राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by विजुभाऊ

प्रभाकर पेठकर (हे भिमाला विराटाच्या दरबारात भिमाला सैपाक शिकवायचे) जळ्ळा मेला पुरुषाचा जन्म. रांधा, वाढा, खरकटी काढा......

In reply to by विजुभाऊ

धमाल मुलगा 16/05/2008 - 15:15
=)) आयला, विजुभाऊ, आता स्वतःचा जीव सांभाळा बॉ!! डांबीस घटोत्कचकाका आता तुमच्या नरडीचा घोट घ्यायला कणांकणांनी बनलेला एखादा उर्जेचा लोळ पाठवणार बहुतेक. ;)

ऋचा 16/05/2008 - 15:05
मग दॄष्टद्युंन्य कोण होतं???? :W

ऋचा 16/05/2008 - 16:27
>>>जेव्हा जेव्हा "दु:शला" ला कंटाळा यायचा तेव्हा ती आमच्याबरोबर "द्युत" खेळायची ... अरे तिच्या तरीच द्रौपदीची साडी काढत होता तो त्यांना सवय नसेल ना साड्या पहायची.......अता चिअर गर्ल म्हणलं म्हणजे काय त्यात आलच सगळं.. =))

In reply to by ऋचा

छोटा डॉन 16/05/2008 - 16:36
"अरे तिच्या तरीच द्रौपदीची साडी काढत होता तो ..." अहो तसे नाही, आम्हाला नाहीत तसल्या घाणेरड्या सवयी ... उलट आम्हाला तो दु:सोहळा बघवेना म्हणून मी, धमालिस्तानचे युवराज धमालसिंग, मराठा प्रांताचे अधिपती "इनूराव" व आनंदाबादचे सुलतान "आनंदखान", गुजरात शेर "विजूशाह" असे आम्ही सगळे "आलोच चहा मारुन " असे सांगुन बाहेर निघून आलो होतो ... फुकट आमच्यावर आळ घेता राव ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 23/05/2008 - 11:37
हाव ना राव! एकतर पुरोचनाकडं चहा मारायला गेल्यावर, त्याच्याकडं आमचा ब्रॅन्ड शिल्लक नव्हता, मग मी आणि डान्या दोघांनी विजुभाऊंचा स्वप्नरथ उसना घेऊन अल्ट्रा-माईल्डसाठी शोधमोहिम सुरु केली, तर असंच फिरता फिरता हस्तिनापुराच्या "सेक्टर नं.१५" च्या ३र्‍या गल्लीतल्या कुंजबिहारी यादवाच्या 'मथुरा डेअरी' मध्ये किसनद्येव 'खारी लस्सी -डबल मलाई मारके' पित बसले होते. त्यांना आम्हीच सांगितलं गडबडीत राजप्रासादात चला, द्रौपदी वहिनींचं वस्त्रहरण करताहेत आमचे दादा. किसनद्येव म्हणाले तरीच आंद्या मला सारखा फोन करत होता होय? इथं तिच्यामारी रेंजच मिळत नाही आमच्या मोबाईलला. आता बोला ! का आमच्यासारख्या सज्जन कौरवांना आमच्या दादांच्या पापात सहभागी करता?

मन 16/05/2008 - 19:33
हे लोक चहा मारायला माझ्या गाडिवर यायचे. (मी कौरवाम्तर्के महालाच्या सर्व प्रकारच्या खाद्य गाड्या वगैरे सांभाळायचो.) चहा सोबत ह्यांना मी इतर पदार्थ :- जसे "कृष्ण भजी", " दु:शासन दाबेली","अर्जुन चिवडा", 'घटोक्तच जम्बो केक', 'दुर्योधन सिगारेट' ,'धर्मराज सात्विक उसळ' आणि "झणझणित तात्या मिसळ" इत्यादी उत्तम उत्तम वस्तु पुरवत असे. पंचक्रोषित माझे नाव "पुरोचन"((वस्तु) पुरवतो तो पुरोचन!) म्हणुन फेमस होते. डिसक्लेमरः- ह्यातला कुठलाही मजकुर २० शतकातील कोणत्याही थोर विभुतींना आणी वस्तुंना लागु होत नाही. असल्यास निव्वळ योगायोग समजावा.आणी त्यातुन नवे "महाभारत" सुरु करु नये, ही अतिनम्र विनंती. आपलाच, मनोबा

In reply to by मन

देवदत्त 17/05/2008 - 10:44
असल्यास निव्वळ योगायोग समजावा.आणी त्यातुन नवे "महाभारत" सुरु करु नये, ही अतिनम्र विनंती. :D

विजुभाऊ 17/05/2008 - 14:51
पंचक्रोषित माझे नाव "पुरोचन"((वस्तु) पुरवतो तो पुरोचन!) म्हणुन फेमस होते. पुरातन वस्तु पुरवतो तो पुरोचन अशी ही या नावाची एक फोड आहे. आणि राजवाड्या च्या भांडरात जुन्या जुन्या वस्तु पुरवल्या म्हणुन कंत्राट कॅन्सल झाले होते. पुरोचनाने सिमेंट मध्य लाख भेसळ करुन मटेरिअल पुरवलेल्या लाक्षगृहाला लागली आग त्यामुळेच लवकर विझु शकली नाही . असे आगी नंतरच्या चौकशीत सिद्ध झाले होते. हा पुरोचन त्यानेच दिलेल्या भेसळ युक्त सिमेंट ने बांधलेल्या जेलच्या भिंतीला भोक पाडुन फरार झाला....(आजतागायत फरारी आरोपीचा शोध लागला नाही. अनधीकृत सूत्रानी दिलेल्या माहतीनुसार त्या पत्त्यावर आता कोण्या साठ्यांचे नाठाळ कार्टे रहाते) हा इतिहास हस्तिनापूर दफ्तर ३ धाकटी पाती क्र ५ मध्ये सातव्या श्लोकात लिहिला आहे. ( संदर्भ : भूर्जपत्र जावक क्रमांक २३४३२/ह धा पा/ खरड उतारा ७/बवकृआ/फ आ नों)

ऋचा 23/05/2008 - 11:41
महाभारतातील युद्ध , द्रौपदी वस्त्रहरण्,भीम्-हिडींबा राक्षस विवाह, झालेच तर ध्रुतराष्ट्र पांडू व विदुराचा नियोग पद्धतीने जन्म आणि असे बरेच इव्हेण्ट मास्तरानीच म्यानेज केले होते. =)) =)) =)) =)) =))

baba 02/10/2008 - 20:23
चालू द्या... छान मनोरंजन होतय... कलियुगातील (मि पा करांचे) महाभारत.. ...बाबा

माझ्याकडे होती फार फार पूर्वी १०० कौरवांची नावे..पण आता नाहीत,हरवली कुठेतरी :(

In reply to by स्वाती दिनेश

तळेकर 23/05/2008 - 13:52
The Kauravas १०१ Duryodhanan Dussaasanan Dussahan Dussalan Jalagandhan Saman Sahan Vindhan Anuvindhan Durdharshan Subaahu Dushpradharshan Durmarshanan Durmukhan Dushkarnan Vikarnan Saalan Sathwan Sulochanan Chithran Upachithran Chithraakshan Chaaruchithran Saraasanan Durmadan Durvigaahan Vivilsu Vikatinandan Oornanaabhan Sunaabhan Nandan Upanandan Chithrabaanan Chithravarman Suvarman Durvimochan Ayobaahu Mahaabaahu Chithraamgan Chithrakundalan Bheemavegan Bheemabalan Vaalaky Belavardhanan Ugraayudhan Sushenan Kundhaadharan Mahodaran Chithraayudhan Nishamgy Paasy Vrindaarakan Dridhavarman Dridhakshathran Somakeerthy Anthudaran Dridhasandhan Jaraasandhan - (It Is questionable if Jaraasandha(n?) is a part of the Kaurava Clan. The actual story can be found [1]) Sathyasandhan Sadaasuvaak Ugrasravas Ugrasenan Senaany Dushparaajan Aparaajithan Kundhasaai Visaalaakshan Duraadharan Dridhahasthan Suhasthan Vaathavegan Suvarchan Aadithyakethu Bahwaasy Naagadathan Ugrasaai Kavachy Kradhanan Kundhy Bheemavikran Dhanurdharan Veerabaahu Alolupan Abhayan Dhridhakarmaavu Dhridharathaasrayan Anaadhrushyan Kundhabhedy Viraavy Chithrakundhalan Pramadhan Amapramaadhy Deerkharoman Suveeryavaan Dheerkhabaahu Sujaathan Kaanchanadhwajan Kundhaasy Virajass Yuyutsu Dussala

ऋचा 15/05/2008 - 16:53
आताच मी १ ब्लॉग वाचत होते त्यात त्यांच्या जन्माची कथा पण होती. धन्य ती गांधारी........ #:S

सुनील 15/05/2008 - 16:55
कोण पोटच्या पोराचे नाव दुर्योधन किंवा दु:शासन असे ठेवेल? माझ्या समजुतीप्रमाणे त्यांची खरी नावे सुयोधन आणि सुशासन अशी होती. महाभारतकारांनी त्यांच्या कृत्यामुळे त्यांना दुर्योधन / दु:शासन अशी टोपणनावे दिली. असो. काही महिन्यांपूर्वीच्या लोकरंगमध्ये सर्व १०० नावे पाहिल्याचे आठवते. मिळाल्यास येथे दुवा देईन. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मन 15/05/2008 - 16:58
हा ही एक कौरव. कौरव दरबारातील द्युत - वस्त्र हरण प्रयत्न ह्यामध्ये वस्त्र हरण आणि एकुणच त्या सभेत पांडवांना देण्यात येणारी हीन वागणुक ह्याला भर सभेत्/दरबारात कडाडुन विरोध करणारा एकमेव कौरव. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

ऋचा 15/05/2008 - 16:58
>>कोण पोटच्या पोराचे नाव दुर्योधन किंवा दु:शासन असे ठेवेल? :O

In reply to by वाचक

प्राजु 15/05/2008 - 17:08
वाचकराव, छान दुवा.... सगळी नावे आहेत त्यात. ऋचा, वाच तिथे आहेत सगळी नावे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by वाचक

मनस्वी 15/05/2008 - 17:14
१०० : १ ...?? असूदेत. त्यात काहींची नावे वाईट अन् काहींची चांगली असे का? कोणाला माहित असल्यास प्रकाश टाकावा.

आर्य 15/05/2008 - 18:49
गांधारीला दिवस गेल्यावरही २ वर्ष आपत्य होत नाही यावर चिडून तीने गर्भावर प्रहार केला, तीला आणि कौरव वंशाला वाचवण्या साठी भिष्मांनी व्यासांना बोलावले (भिष्म आणि व्यास हे भाऊ-भाऊ होत) व्यासांनी तुपाच्या मडक्यात (किंवा विशिष्ट जलात)हे १०० तुकडे ठेवले. जवळ पास १ वर्षानंतर यातून (जीव निर्माण केले आणि) मुले ऊत्पन्न झाली . (हे सर्व होई पर्यंत धृतराष्ट्राच्या 'सेवेकरीता' ऐक दासी होती) ९९ मुले, १ मुलगी (दुश्शला) आणि धृतराष्ट्राला दासी पासुन १ मुलगा (युयुत्सु) होता. असे हे १०० कौरव होते. :SS

In reply to by आर्य

मन 16/05/2008 - 02:12
(भिष्म आणि व्यास हे भाऊ-भाऊ होत) माझ्या माहिती प्रमाणे हे नातं खरच गुंतागुंतिचं आहे. आपण समजतो तशे ते थेट "सावत्र" भाउ सुद्धा नव्हते.(आणि सख्खे तर नाहिच नाही.) (रक्ताचं नातं नव्हतं.) मत्स्य गंधा आणि पराशर मुनींना एक पुत्र झाला त्यां नाव "व्यास" गंगा आणी शांतनु राजा ह्यांना झालेला मुलगा म्हंजे भीष्म. पुढे खुप खुप वर्षांनी मत्स्य गंधा आणि शंतनु ह्यांनी विवाह केला.(ह्या दोहांच्याही जन्माच्याअ कित्येक वर्षे नंतर.) भीष्म आणि व्यास ह्यांच्यात अशाप्रकारे ना समान (सख्खे)वडील होते. ना समान (सख्खी) माता. बाकी, गांधारेच्या त्या मुलीचं नाव "सु शला" च असावं असं वाटतं. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

In reply to by मन

विजुभाऊ 17/05/2008 - 14:24
मत्स्य गंधा आणि पराशर मुनींना एक पुत्र झाला त्यां नाव "व्यास" गंगा आणी शांतनु राजा ह्यांना झालेला मुलगा म्हंजे भीष्म. पुढे खुप खुप वर्षांनी मत्स्य गंधा आणि शंतनु ह्यांनी विवाह केला.(ह्या दोहांच्याही जन्माच्याअ कित्येक वर्षे नंतर.) भीष्म आणि व्यास ह्यांच्यात अशाप्रकारे ना समान (सख्खे)वडील होते.ना समान (सख्खी) माता.
कालांतरानन्तर शंतनु मत्स्यगंधेला एकदा म्हणाला तुझा मुलगा माझा मुलगा मिळुन आपल्या मुलाला मारात आहेत.

In reply to by धमाल मुलगा

मुक्तसुनीत 16/05/2008 - 23:04
पु. ना. ओकांची पुस्तके वाचा. सर्व वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाची त्रेता आणि द्वापारयुगातच झाल्याचे आढळेल :-)

आजानुकर्ण 16/05/2008 - 07:33
मुरमुरे किंवा चुरमुर्‍यांवर पाणी शिंपडून पोह्यांसारखा एक पदार्थ करतात त्याला सुशीला म्हणतात. (स्मरणशील) आजानुकर्ण

विजुभाऊ 16/05/2008 - 11:51
कौरव १ ; कौरव २ ; कौरव ३ ;कौरव ४...कौरव १००...जसे पेन्टियम ; पेन्टियम २ ;पेन्टियम ३ ( एक शंका हे कौरव लपंडाव खेळताना १०, २०, ३०, ४०, ५०,.,.,...,१०० कसे म्हणत असतील)

In reply to by विजुभाऊ

आंबोळी 16/05/2008 - 13:16
एक शंका हे कौरव लपंडाव खेळताना १०, २०, ३०, ४०, ५०,.,.,...,१०० कसे म्हणत असतील ---तोंडाने... "आई माझ पत्र हरवल" खेळताना कौरवाना केवढ मोठ रिंगण करुन बसावे लागत आसेल नाही? आणि क्रिकेट खेळताना नेहमी एका कुणाला तरी बाहेर बसावे लागत आसेल किंवा अंपायर व्हावे लागत आसेल.... बिच्चारा.

In reply to by आंबोळी

विजुभाऊ 16/05/2008 - 14:53
क्रिकेट खेळताना नेहमी एका कुणाला तरी बाहेर बसावे लागत आसेल किंवा अंपायर व्हावे लागत आसेल गणीत चुकतय भौ

In reply to by विजुभाऊ

आंबोळी 16/05/2008 - 15:32
कसे चुकेल? १०० कौरव. ११ च्या ९ टीम = ९९ +१ (अंपायर) = १०० दु:शाला चीअर गर्ल

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा 16/05/2008 - 15:42
:)) आता दु:शासन जास्तच गडबडीनं द्रौपदीची साडी ओढायला लागेल....बहिणीची लाज झाकायला कापड नको का त्याला? :)

In reply to by धमाल मुलगा

मस्त रे ध मु... बहिणीची लाज झाकायला कापड नको का त्याला_ लोळून हसतोय... =)) =)) _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by आंबोळी

विजुभाऊ 17/05/2008 - 14:29
ए आम्बोळ्या क्रिकेट मध्ये एका टीम मध्य ऑफिशियली १२ खेळाडु असतात १२* ८ = ९६ होतात. बाकी ४ मेंबरांचे काय करणार ( हल्ली ४था अम्पायर नावाचा कार्यक्रम असतो.)

विसोबा खेचर 16/05/2008 - 13:06
मला माहीत असलेल्या काही कौरवांची नावं खालीलप्रमाणे आहेत - (माझ्या माहितीप्रमाणे ही नावं कौरवांचीच आहेत, सदर नावांशी मराठी आंतरजालावर वावरणार्‍या अन्य कुणा व्यक्तिच्या नावांशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ एक योगायोग समजावा!) १) तात्या अभ्यंकर २) महेश वेलणकर ३) विनायक गोरे ४) मिलिंद भांडारकर ५) संजोप राव ६) प्रियाली ७) कोलबेर ७) आजानुकर्ण ८) धोंडोपंत ९) केशवसुमार असो... अजून कुणाला आठवल्यास उरलेली नावं येथे अवश्य द्यावीत ही विनंती.. ! :) आपला, (कौरव) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

केशवसुमार 16/05/2008 - 13:13
आणि उरलेले कौरव म्हणजे त्यांची जालावरची अनेक नावे :P (केशव) सुमार स्वगतः माझे खरे नाव काय? :/

In reply to by विसोबा खेचर

तात्या, मराठी संकेतस्थळावरील महाभारतातील कौरवांची नावे बरोबर हुडकली. ह.ह.पु.वा !!!! काही राहिलेली नावे !!! शशांक (संस्थळाचा मालक ) अत्यानंद ( बाप रे मेलो आता ) भोमेकाका ( च्यायला कोण आसामी होती/ होता, मला अजून कळले नाही. ) (माझ्या माहितीप्रमाणे ही नावं कौरवांचीच आहेत, सदर नावांशी मराठी आंतरजालावर वावरणार्‍या अन्य कुणा व्यक्तिच्या नावांशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ एक योगायोग समजावा!)

In reply to by धमाल मुलगा

छोटा डॉन 16/05/2008 - 16:21
आम्ही कौरवाकडून असलो तरी कौरव नव्हतो ... आम्ही "शकुनीमामांच्या द्युत टीम " मध्ये होतो ... जेव्हा जेव्हा "दु:शला" ला कंटाळा यायचा तेव्हा ती आमच्याबरोबर "द्युत" खेळायची ... स्वगत : च्यायला त्या वेळचे द्युत खेळाचे फोटो काढून जर मिपावर चढवले असते तर लोकांचा गैरसमज नसता झाला ... द्युतपटु छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

आनंदयात्री 16/05/2008 - 17:08
हेच खरे आहे .. आम्हाला डानरावांचा शोध लै आवडला .. दु:शला - द्युत लै लै मज्जा ... :)) डान्या येतोस ना पुण्याला ... द्युत खेळुत तु मी अन धम्या !

In reply to by आनंदयात्री

छोटा डॉन 16/05/2008 - 17:14
मी येतच आहे लवकरच, बसु आपण सगळे .... तु, मी, धमालिस्तानचे युवराज धमालसिंग, मराठा प्रांताचे अधिपती "इनूराव" व गुजरात शेर "विजूशाह" असे सगळे मोठ्ठा बार उडवून देऊ द्युताचा काय ? त्यानंतरचा "वस्त्रहरणाचा सोहळा" तेवढा नको ...[ आजकाल दिवस बरे नव्हेत !!!] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by धमाल मुलगा

विजुभाऊ 17/05/2008 - 14:34
ए त्या झंप्याला आणि ऐश्वर्या राय भाऊ ला कोणते कौरव करायचे ? का त्याना सात्यकी आणि कृतर्वमाच्या यादव कुळात टाकायचे

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग 17/05/2008 - 00:00
७ व्या नंबराचे कौरव जुळे दिसतात! :W :)) (स्वगत - 'चतुरंग' दिसत नाही यात? तरी मला वाटलंच, लेको द्यूत खेळण्याऐवजी 'बुद्धीबळा'ने खेळा म्हणून मागे लागलो होतो त्यामुळे माझा पत्ता ह्यांनी कट केलेला दिसतो! :? ) चतुरंग

विजुभाऊ 16/05/2008 - 14:51
आणखी काही कौरव तसेच महाभारतकालीन व्यक्ती आम्बोळी ( या कौरवाकडे "कन्दील " नावाचे अमोघ अस्त्र होते) विजुभाऊ ( या कौरवाकडे "क्रमशः " नावाचे अमोघ अस्त्र होते) मदनबाण ( हा त्याच्या सर्व कौरवा भावांचा गृप फोटो काढायचा) प्राजु ( एका कौरवाला पुढचा जन्म स्त्री चा मिळेल असा शाप होता) मनस्वी ( ---तेच----) प्रभाकर पेठकर (हे भिमाला विराटाच्या दरबारात भिमाला सैपाक शिकवायचे) स्वाती राजेश (हया ते पदार्थ चाखुन पहायच्या) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ( हे कौरवांचे व्याकरणाचे शिक्षक होते)

In reply to by विजुभाऊ

आंबोळी 16/05/2008 - 17:27
मास्तर हि एक महाभारतकालीन व्यक्ती होय. हे ना कौरवांकडील होते ना पांडवांकडील. पण याना बर्‍याच अस्त्रविद्या अवगत होत्या. महाभारतातील युद्ध , द्रौपदी वस्त्रहरण्,भीम्-हिडींबा राक्षस विवाह, झालेच तर ध्रुतराष्ट्र पांडू व विदुराचा नियोग पद्धतीने जन्म आणि असे बरेच इव्हेण्ट मास्तरानीच म्यानेज केले होते.

In reply to by आंबोळी

राजे 16/05/2008 - 19:13
महाभारतातील युद्ध , द्रौपदी वस्त्रहरण्,भीम्-हिडींबा राक्षस विवाह, झालेच तर ध्रुतराष्ट्र पांडू व विदुराचा नियोग पद्धतीने जन्म आणि असे बरेच इव्हेण्ट मास्तरानीच म्यानेज केले होते. 8} राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by विजुभाऊ

प्रभाकर पेठकर (हे भिमाला विराटाच्या दरबारात भिमाला सैपाक शिकवायचे) जळ्ळा मेला पुरुषाचा जन्म. रांधा, वाढा, खरकटी काढा......

In reply to by विजुभाऊ

धमाल मुलगा 16/05/2008 - 15:15
=)) आयला, विजुभाऊ, आता स्वतःचा जीव सांभाळा बॉ!! डांबीस घटोत्कचकाका आता तुमच्या नरडीचा घोट घ्यायला कणांकणांनी बनलेला एखादा उर्जेचा लोळ पाठवणार बहुतेक. ;)

ऋचा 16/05/2008 - 15:05
मग दॄष्टद्युंन्य कोण होतं???? :W

ऋचा 16/05/2008 - 16:27
>>>जेव्हा जेव्हा "दु:शला" ला कंटाळा यायचा तेव्हा ती आमच्याबरोबर "द्युत" खेळायची ... अरे तिच्या तरीच द्रौपदीची साडी काढत होता तो त्यांना सवय नसेल ना साड्या पहायची.......अता चिअर गर्ल म्हणलं म्हणजे काय त्यात आलच सगळं.. =))

In reply to by ऋचा

छोटा डॉन 16/05/2008 - 16:36
"अरे तिच्या तरीच द्रौपदीची साडी काढत होता तो ..." अहो तसे नाही, आम्हाला नाहीत तसल्या घाणेरड्या सवयी ... उलट आम्हाला तो दु:सोहळा बघवेना म्हणून मी, धमालिस्तानचे युवराज धमालसिंग, मराठा प्रांताचे अधिपती "इनूराव" व आनंदाबादचे सुलतान "आनंदखान", गुजरात शेर "विजूशाह" असे आम्ही सगळे "आलोच चहा मारुन " असे सांगुन बाहेर निघून आलो होतो ... फुकट आमच्यावर आळ घेता राव ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

धमाल मुलगा 23/05/2008 - 11:37
हाव ना राव! एकतर पुरोचनाकडं चहा मारायला गेल्यावर, त्याच्याकडं आमचा ब्रॅन्ड शिल्लक नव्हता, मग मी आणि डान्या दोघांनी विजुभाऊंचा स्वप्नरथ उसना घेऊन अल्ट्रा-माईल्डसाठी शोधमोहिम सुरु केली, तर असंच फिरता फिरता हस्तिनापुराच्या "सेक्टर नं.१५" च्या ३र्‍या गल्लीतल्या कुंजबिहारी यादवाच्या 'मथुरा डेअरी' मध्ये किसनद्येव 'खारी लस्सी -डबल मलाई मारके' पित बसले होते. त्यांना आम्हीच सांगितलं गडबडीत राजप्रासादात चला, द्रौपदी वहिनींचं वस्त्रहरण करताहेत आमचे दादा. किसनद्येव म्हणाले तरीच आंद्या मला सारखा फोन करत होता होय? इथं तिच्यामारी रेंजच मिळत नाही आमच्या मोबाईलला. आता बोला ! का आमच्यासारख्या सज्जन कौरवांना आमच्या दादांच्या पापात सहभागी करता?

मन 16/05/2008 - 19:33
हे लोक चहा मारायला माझ्या गाडिवर यायचे. (मी कौरवाम्तर्के महालाच्या सर्व प्रकारच्या खाद्य गाड्या वगैरे सांभाळायचो.) चहा सोबत ह्यांना मी इतर पदार्थ :- जसे "कृष्ण भजी", " दु:शासन दाबेली","अर्जुन चिवडा", 'घटोक्तच जम्बो केक', 'दुर्योधन सिगारेट' ,'धर्मराज सात्विक उसळ' आणि "झणझणित तात्या मिसळ" इत्यादी उत्तम उत्तम वस्तु पुरवत असे. पंचक्रोषित माझे नाव "पुरोचन"((वस्तु) पुरवतो तो पुरोचन!) म्हणुन फेमस होते. डिसक्लेमरः- ह्यातला कुठलाही मजकुर २० शतकातील कोणत्याही थोर विभुतींना आणी वस्तुंना लागु होत नाही. असल्यास निव्वळ योगायोग समजावा.आणी त्यातुन नवे "महाभारत" सुरु करु नये, ही अतिनम्र विनंती. आपलाच, मनोबा

In reply to by मन

देवदत्त 17/05/2008 - 10:44
असल्यास निव्वळ योगायोग समजावा.आणी त्यातुन नवे "महाभारत" सुरु करु नये, ही अतिनम्र विनंती. :D

विजुभाऊ 17/05/2008 - 14:51
पंचक्रोषित माझे नाव "पुरोचन"((वस्तु) पुरवतो तो पुरोचन!) म्हणुन फेमस होते. पुरातन वस्तु पुरवतो तो पुरोचन अशी ही या नावाची एक फोड आहे. आणि राजवाड्या च्या भांडरात जुन्या जुन्या वस्तु पुरवल्या म्हणुन कंत्राट कॅन्सल झाले होते. पुरोचनाने सिमेंट मध्य लाख भेसळ करुन मटेरिअल पुरवलेल्या लाक्षगृहाला लागली आग त्यामुळेच लवकर विझु शकली नाही . असे आगी नंतरच्या चौकशीत सिद्ध झाले होते. हा पुरोचन त्यानेच दिलेल्या भेसळ युक्त सिमेंट ने बांधलेल्या जेलच्या भिंतीला भोक पाडुन फरार झाला....(आजतागायत फरारी आरोपीचा शोध लागला नाही. अनधीकृत सूत्रानी दिलेल्या माहतीनुसार त्या पत्त्यावर आता कोण्या साठ्यांचे नाठाळ कार्टे रहाते) हा इतिहास हस्तिनापूर दफ्तर ३ धाकटी पाती क्र ५ मध्ये सातव्या श्लोकात लिहिला आहे. ( संदर्भ : भूर्जपत्र जावक क्रमांक २३४३२/ह धा पा/ खरड उतारा ७/बवकृआ/फ आ नों)

ऋचा 23/05/2008 - 11:41
महाभारतातील युद्ध , द्रौपदी वस्त्रहरण्,भीम्-हिडींबा राक्षस विवाह, झालेच तर ध्रुतराष्ट्र पांडू व विदुराचा नियोग पद्धतीने जन्म आणि असे बरेच इव्हेण्ट मास्तरानीच म्यानेज केले होते. =)) =)) =)) =)) =))

baba 02/10/2008 - 20:23
चालू द्या... छान मनोरंजन होतय... कलियुगातील (मि पा करांचे) महाभारत.. ...बाबा
मला काही माहित आहेत १. दूर्यौधन २. दु:शासन ३. युयुत्सु तुम्हाला माहीती आहेत का?

एक स्वप्न प्रवास.(३)

विजुभाऊ ·

मनस्वी 15/05/2008 - 10:07
अहो काय विजुभाऊ.. कुठे कुठे अचाट ठिकाणी जाता तुम्ही स्वप्नांत! मस्त झालाय हा भाग पण.. असा असतो काय तो मेलचा प्रवास!
इतक्यात काय झाले........
डांबिसकाकांच्या श्टाईलचे वारे तुम्हालाही लागले म्हणायचे :) अवांतर : तुम्ही हॉलिवूडपटांना फॅन्टसी प्रवासाच्या स्टोर्‍या पुरवा. (हॅरी पॉटरच्या सिरीजसारख्या).. अचाट पैसे कमवाल!

आनंदयात्री 15/05/2008 - 10:11
>>मी स्कॆनर मधे बसलो आणि अरेरे बिच्चारा स्कॅनर ... सकाळी सकाळी डोक्याचा इस्कोट झाला, यावर एखादा मस्त हिंदी/तमिळ पिक्चर निघु शकेल. स्वप्नरंजन भन्नाट हेवेसानलगे.

विजुभौ, बाकी त्या ऎनाने तुम्हाला वेड लावले, तिच्या भेटीसाठी आपले उपद्याप वाचण्यासारखेच आहेत. :) इ-मेल चा प्रवास, स्कॅनींग हे तर अफलातूनच आहे.

आंबोळी 15/05/2008 - 11:14
आयला मला वाटले या वेळी तुम्ही रॉकेट वापराल.... किंवा गेलाबझार एखादा उपग्रह प्रक्षेपीत करुन व्हाया चंद्र (चहा बीडी साठी थांबून) जाल. आता पुढच्यावेळी बहुतेक अध्यात्मीक शक्ती वापरून देह घरीच ठेउन सुक्ष्म रुपाने जाल असे वाटते.... (स्वगतः देह घरी ठेवला तर सुक्ष्मरूपाने विजूभाउ मैत्रिणीकडे जाउन काय करणार? (काय उपयोग?)) (स्थूल) आंबोळी

अन्जलि 15/05/2008 - 12:55
तुज स्थुल म्हनु कि सुक्श्म रे..... अरे काय हे एका मैत्रिनिला भेतन्यासाथि केवधे हे उद्योग पन मजा येतेय तुम्हि करत रहा अम्हि वाचत रहातो. तिला कलले तर बिचारि धन्य होइल.

मस्त !!!!लेख आवडला... मला कोणीतरी सांगितले की श्रीखंड खाउन झोपले की स्वप्ने चांगली पडतात. तर कोणी म्हणाले की गाडीवरचा शिळा शेजवान राईस खाल्ला की स्वप्ने पडतात. गेल्या खेपेला मी हा उपाय करुन पाहेला होता. पण चायनीज खाउन स्वप्नात ड्रॆगन् आला त्यामुळे मी हल्ली रात्री चायनीज खात नाही. भन्नाट आहे कल्पना!!!!!!!!!! पण पुढ्च्या लेखाची ओढ लावून ठेवली.:)

राजे 15/05/2008 - 14:16
इतक्यात काय झाले........ एकता कापुर मुर्दाबाद ! एकता कापुर मुर्दाबाद ! एकता कापुर मुर्दाबाद ! >:P राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

प्राजु 15/05/2008 - 16:19
(स्वगतः देह घरी ठेवला तर सुक्ष्मरूपाने विजूभाउ मैत्रिणीकडे जाउन काय करणार? (काय उपयोग?)) विजुभाऊ, तुमच्या स्कॅनरमध्ये या आंबोळ्याला घालून त्याच्या डोक्याचेही स्कॅनिंग करून घ्या एकदा. :) भाग चांगला झाला आहे हे. सा. न. ला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मन 15/05/2008 - 16:24
मस्त चालु आहे. चालु द्यात. (येक सुचना, इतक सगळं वाचुन मस्त गोष्ट रंगात आलेली असतानाच "क्रमशः" येत. काय करावं बॉ? तुमाला झट पट पुढलं इथं टाकता आलं तर किती बरं होइल्.फारच उत्सुकता लागुन र्‍हायलिय. ) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

लिखाळ 15/05/2008 - 17:29
तीनही भाग आताच वाचले..छान लिहिले आहे..मजा येत आहे...इमेल ने जायची कल्पना फार मस्त ! पुढे वाचण्यास उत्सूक. अवांतर : मॅट्रीक्स मुळे इलेक्ट्रोनिक्स आणि अध्यात्म यांची सांगड घालावी असे वाटत असावे. (हे मी आपल्याला अवर्जून सांगतो आहे असे नाही..सहज प्रकटन आहे) पण त्याची प्रत्येक वेळी काही गरज आहे असे वाटत नाही. -- लिखाळ.

शितल 15/05/2008 - 18:31
वीजुभाऊ तुम्ही आमच्या कल्पनेच्या पलिकडे जाऊन प्रवास करता बॉ, पण मु॑ब॑ईच्या लोकलने प्रवास करायचे धाडस करू शकाल का ? मस्त, हा ही भाग एकदम अफलातुन, पण क्रमशः वाचनाची शिक्षा नका हो देत जाऊ. प्रवासाच्या पुढ्च्या भागासाठी सज्ज.

वरदा 15/05/2008 - 20:29
स्वत्:ला ई मेल मधुन पाठवुन बघायचे. ह्म्म सॉलीड विचार केलाय बरं का... एक हिरवी गाभुळलेली जाणीव हे ती भयंकर पुस्तके गेल्या वेळी वाचल्याचे रिझल्टस वाट्टं झक्कास झालाय पुढे टाका वाट पहातोय...

मला तर हे विजुभाऊ आता मॅट्रीक्स सारख्या अगम्य विषयाच्या चित्रपटाचे पटकथाकार वाटत आहेत. बाकी स्वप्नप्रवास झकास चालू आहे. :) पुण्याचे पेशवे

देवदत्त 15/05/2008 - 21:11
छान आहे. तुम्ही Fantastic Voyage सिनेमा पाहिला आहे का? त्यात दाखविल्याप्रमाणे शरीरातील प्रवासाबद्दलही लिहा :)

आवडलं. आता पुढचा भाग कधी? हुश्श्य!! वरील पाच शब्द लिहायला माझा जीव नुसता तडफडत होता!!!:)) केंव्हापासून कोणी 'क्रमशः' लिहितोय का ते शोधत होतो. विजुभाऊ खरं तर आमची बाजू घेऊन लढले आहेत, आता तेच सापडले ते त्यांचं दुर्दैव!!:) एक प्रकाशाचा हिरवा लोळ...मग कसला तरी प्रवाह..उसवलेले विरत जाणारे धागे.....आणि मुक्त सूक्श्म कण..एकदम हलके हलके वाटत होते. आता माझी पूर्ण रुपांतर झाले होते. मी जणूएक एलेक्ट्रॊन बनलो होतो. वजन नसलेला उर्जेचा कण. मला कोठेही फ़िरायला आता अडचण नव्हती. उत्साह तर अंगात मावत नव्हता.अंगात मावत म्हणायला मला शरीर तरी होते कुठे. आता कुठेही कसेही मजेत फ़िरायचे आता कळलं, पिवळा डांबिस आंतरजालावर कसा अनिर्बंध भटकतो ते!!!:)) समोर कोणीतरी सिंहासनावर बसलेला होता. त्याला रूप् नव्हते ... आकार नव्हता...रंग नव्हता. त्याचे आस्तित्व होते.त्याच्या तीक्श्ण नजरेची जाणीव मात्र होत होती. माझ्या शेजारच्या कणाने मला त्या सिंहासनावर बसलेल्या आस्तित्वाचे नाव सर्व्हर असे सांगितले. मस्त कल्पना! आपल्याला आवडली!! हे सुचतं कसं हो तुम्हाला? आपल्याला तर बापजन्मात सुचलं नसतं!! काय डोचकं आहे की ***!!:)) थक्क, पिवळा डांबिस

धमाल मुलगा 16/05/2008 - 12:17
ज ह ब ह र्‍या !!! आधीच्या दोन प्रवासात आमचा पोप धमाल बेनेडिक्ट झाला होता.. हा भाग मात्र एकदम झक्कास उमजला :)
"प्रेमात आणि स्वप्नात सारे काही क्षम्य असते. म्हणुनच ते रम्य असते." स्वप्ने पहाणारेच जगात काहीतरी करु शकतात"
सह्हीच! डोळ्यापुढून एकदम "साय-फाय" चित्रपटातली दृष्यं उभी रहायला लागली... हिरवा प्रकाश, लाबट नळीतून वेगाने प्रवास... विजुभाऊ, घ्या आता एखादा हॉलीवूडपटच लिहायला घ्या बॉ तुम्ही !
सोबतच्या कणांना चेहरे वगैरे असे काहीच नव्हते. त्यामुळे नेत्रसूख वगैरे विचार हद्दपार झाले होते.
:)) कळ्ळां बरें..आम्हाला कळ्ळां हां!!!!

मनस्वी 15/05/2008 - 10:07
अहो काय विजुभाऊ.. कुठे कुठे अचाट ठिकाणी जाता तुम्ही स्वप्नांत! मस्त झालाय हा भाग पण.. असा असतो काय तो मेलचा प्रवास!
इतक्यात काय झाले........
डांबिसकाकांच्या श्टाईलचे वारे तुम्हालाही लागले म्हणायचे :) अवांतर : तुम्ही हॉलिवूडपटांना फॅन्टसी प्रवासाच्या स्टोर्‍या पुरवा. (हॅरी पॉटरच्या सिरीजसारख्या).. अचाट पैसे कमवाल!

आनंदयात्री 15/05/2008 - 10:11
>>मी स्कॆनर मधे बसलो आणि अरेरे बिच्चारा स्कॅनर ... सकाळी सकाळी डोक्याचा इस्कोट झाला, यावर एखादा मस्त हिंदी/तमिळ पिक्चर निघु शकेल. स्वप्नरंजन भन्नाट हेवेसानलगे.

विजुभौ, बाकी त्या ऎनाने तुम्हाला वेड लावले, तिच्या भेटीसाठी आपले उपद्याप वाचण्यासारखेच आहेत. :) इ-मेल चा प्रवास, स्कॅनींग हे तर अफलातूनच आहे.

आंबोळी 15/05/2008 - 11:14
आयला मला वाटले या वेळी तुम्ही रॉकेट वापराल.... किंवा गेलाबझार एखादा उपग्रह प्रक्षेपीत करुन व्हाया चंद्र (चहा बीडी साठी थांबून) जाल. आता पुढच्यावेळी बहुतेक अध्यात्मीक शक्ती वापरून देह घरीच ठेउन सुक्ष्म रुपाने जाल असे वाटते.... (स्वगतः देह घरी ठेवला तर सुक्ष्मरूपाने विजूभाउ मैत्रिणीकडे जाउन काय करणार? (काय उपयोग?)) (स्थूल) आंबोळी

अन्जलि 15/05/2008 - 12:55
तुज स्थुल म्हनु कि सुक्श्म रे..... अरे काय हे एका मैत्रिनिला भेतन्यासाथि केवधे हे उद्योग पन मजा येतेय तुम्हि करत रहा अम्हि वाचत रहातो. तिला कलले तर बिचारि धन्य होइल.

मस्त !!!!लेख आवडला... मला कोणीतरी सांगितले की श्रीखंड खाउन झोपले की स्वप्ने चांगली पडतात. तर कोणी म्हणाले की गाडीवरचा शिळा शेजवान राईस खाल्ला की स्वप्ने पडतात. गेल्या खेपेला मी हा उपाय करुन पाहेला होता. पण चायनीज खाउन स्वप्नात ड्रॆगन् आला त्यामुळे मी हल्ली रात्री चायनीज खात नाही. भन्नाट आहे कल्पना!!!!!!!!!! पण पुढ्च्या लेखाची ओढ लावून ठेवली.:)

राजे 15/05/2008 - 14:16
इतक्यात काय झाले........ एकता कापुर मुर्दाबाद ! एकता कापुर मुर्दाबाद ! एकता कापुर मुर्दाबाद ! >:P राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

प्राजु 15/05/2008 - 16:19
(स्वगतः देह घरी ठेवला तर सुक्ष्मरूपाने विजूभाउ मैत्रिणीकडे जाउन काय करणार? (काय उपयोग?)) विजुभाऊ, तुमच्या स्कॅनरमध्ये या आंबोळ्याला घालून त्याच्या डोक्याचेही स्कॅनिंग करून घ्या एकदा. :) भाग चांगला झाला आहे हे. सा. न. ला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मन 15/05/2008 - 16:24
मस्त चालु आहे. चालु द्यात. (येक सुचना, इतक सगळं वाचुन मस्त गोष्ट रंगात आलेली असतानाच "क्रमशः" येत. काय करावं बॉ? तुमाला झट पट पुढलं इथं टाकता आलं तर किती बरं होइल्.फारच उत्सुकता लागुन र्‍हायलिय. ) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

लिखाळ 15/05/2008 - 17:29
तीनही भाग आताच वाचले..छान लिहिले आहे..मजा येत आहे...इमेल ने जायची कल्पना फार मस्त ! पुढे वाचण्यास उत्सूक. अवांतर : मॅट्रीक्स मुळे इलेक्ट्रोनिक्स आणि अध्यात्म यांची सांगड घालावी असे वाटत असावे. (हे मी आपल्याला अवर्जून सांगतो आहे असे नाही..सहज प्रकटन आहे) पण त्याची प्रत्येक वेळी काही गरज आहे असे वाटत नाही. -- लिखाळ.

शितल 15/05/2008 - 18:31
वीजुभाऊ तुम्ही आमच्या कल्पनेच्या पलिकडे जाऊन प्रवास करता बॉ, पण मु॑ब॑ईच्या लोकलने प्रवास करायचे धाडस करू शकाल का ? मस्त, हा ही भाग एकदम अफलातुन, पण क्रमशः वाचनाची शिक्षा नका हो देत जाऊ. प्रवासाच्या पुढ्च्या भागासाठी सज्ज.

वरदा 15/05/2008 - 20:29
स्वत्:ला ई मेल मधुन पाठवुन बघायचे. ह्म्म सॉलीड विचार केलाय बरं का... एक हिरवी गाभुळलेली जाणीव हे ती भयंकर पुस्तके गेल्या वेळी वाचल्याचे रिझल्टस वाट्टं झक्कास झालाय पुढे टाका वाट पहातोय...

मला तर हे विजुभाऊ आता मॅट्रीक्स सारख्या अगम्य विषयाच्या चित्रपटाचे पटकथाकार वाटत आहेत. बाकी स्वप्नप्रवास झकास चालू आहे. :) पुण्याचे पेशवे

देवदत्त 15/05/2008 - 21:11
छान आहे. तुम्ही Fantastic Voyage सिनेमा पाहिला आहे का? त्यात दाखविल्याप्रमाणे शरीरातील प्रवासाबद्दलही लिहा :)

आवडलं. आता पुढचा भाग कधी? हुश्श्य!! वरील पाच शब्द लिहायला माझा जीव नुसता तडफडत होता!!!:)) केंव्हापासून कोणी 'क्रमशः' लिहितोय का ते शोधत होतो. विजुभाऊ खरं तर आमची बाजू घेऊन लढले आहेत, आता तेच सापडले ते त्यांचं दुर्दैव!!:) एक प्रकाशाचा हिरवा लोळ...मग कसला तरी प्रवाह..उसवलेले विरत जाणारे धागे.....आणि मुक्त सूक्श्म कण..एकदम हलके हलके वाटत होते. आता माझी पूर्ण रुपांतर झाले होते. मी जणूएक एलेक्ट्रॊन बनलो होतो. वजन नसलेला उर्जेचा कण. मला कोठेही फ़िरायला आता अडचण नव्हती. उत्साह तर अंगात मावत नव्हता.अंगात मावत म्हणायला मला शरीर तरी होते कुठे. आता कुठेही कसेही मजेत फ़िरायचे आता कळलं, पिवळा डांबिस आंतरजालावर कसा अनिर्बंध भटकतो ते!!!:)) समोर कोणीतरी सिंहासनावर बसलेला होता. त्याला रूप् नव्हते ... आकार नव्हता...रंग नव्हता. त्याचे आस्तित्व होते.त्याच्या तीक्श्ण नजरेची जाणीव मात्र होत होती. माझ्या शेजारच्या कणाने मला त्या सिंहासनावर बसलेल्या आस्तित्वाचे नाव सर्व्हर असे सांगितले. मस्त कल्पना! आपल्याला आवडली!! हे सुचतं कसं हो तुम्हाला? आपल्याला तर बापजन्मात सुचलं नसतं!! काय डोचकं आहे की ***!!:)) थक्क, पिवळा डांबिस

धमाल मुलगा 16/05/2008 - 12:17
ज ह ब ह र्‍या !!! आधीच्या दोन प्रवासात आमचा पोप धमाल बेनेडिक्ट झाला होता.. हा भाग मात्र एकदम झक्कास उमजला :)
"प्रेमात आणि स्वप्नात सारे काही क्षम्य असते. म्हणुनच ते रम्य असते." स्वप्ने पहाणारेच जगात काहीतरी करु शकतात"
सह्हीच! डोळ्यापुढून एकदम "साय-फाय" चित्रपटातली दृष्यं उभी रहायला लागली... हिरवा प्रकाश, लाबट नळीतून वेगाने प्रवास... विजुभाऊ, घ्या आता एखादा हॉलीवूडपटच लिहायला घ्या बॉ तुम्ही !
सोबतच्या कणांना चेहरे वगैरे असे काहीच नव्हते. त्यामुळे नेत्रसूख वगैरे विचार हद्दपार झाले होते.
:)) कळ्ळां बरें..आम्हाला कळ्ळां हां!!!!
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

वाघाची मावशी

निनाद ·

निनाद 15/05/2008 - 05:47
कृपया, तुझं की नाही बाळा, काहीतरीच बाई, वाघ काही इथं या गावात रहातगावात! हे तुझं की नाही बाळा, काहीतरीच बाई, वाघ काही इथं या गावात रहात नाही! असे वाचावे! -निनाद

ऋचा 15/05/2008 - 10:00
आमच्या लहानपणी आम्ही असंही म्हणायचो. वाघाची मावशी आहे मोठी हौशी उंदीर तळून खाते एकादशीच्या दिवशी :SS

निनाद 15/05/2008 - 05:47
कृपया, तुझं की नाही बाळा, काहीतरीच बाई, वाघ काही इथं या गावात रहातगावात! हे तुझं की नाही बाळा, काहीतरीच बाई, वाघ काही इथं या गावात रहात नाही! असे वाचावे! -निनाद

ऋचा 15/05/2008 - 10:00
आमच्या लहानपणी आम्ही असंही म्हणायचो. वाघाची मावशी आहे मोठी हौशी उंदीर तळून खाते एकादशीच्या दिवशी :SS
Taxonomy upgrade extras
बाल कविता वाघाची मावशी वाघाची मावशी, ए मनी मावशी वाघाला आण ना घरी एके दिवशी तुझं की नाही बाळा, काहीतरीच बाई, वाघ काही इथं या गावात रहातगावात! मग कुठे? लांबलांबच्या तिथे तिथे म्हणजे कुठे? लांबलांबच्या जंगलात! जंगलात जायची तुला वाटते ना गं भीती? छे रे बाळा! आता मी थकले आहे किती? उंदिरमामा दिसताच जातेस कशी पळत? तू लहान आहेस बाळा, तुला एव्हढं नाही कळत कळत नाही म्हणून तर थापा मारतेस अशी? म्हणे मी जंगलातल्या वाघोबाची मावशी शर्थ झाली बाई!

नायाग्रा चित्रदर्शन

कोलबेर ·

In reply to by प्रभाकर पेठकर

प्राजु 15/05/2008 - 16:07
शेवटचे चित्र तर एकदम क्यूऽऽऽट आहे. हेच म्हणते. खूप खूप छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा 14/05/2008 - 22:56
तुमचा कॅमेरा कोणता आहे? माझ्याकडेही खूप फोटो आहेत ३ वेळा जाऊन आले मी आत्तापर्यंत...दोन्ही बाजूनी खूप फोटो काढलेत पण तुमच्या इतके सुंदर नाही आले...:(

चतुरंग 14/05/2008 - 23:16
सर्वच प्रकाशचित्रे अप्रतिम आहेत. शेवटच्या चित्रातला पक्षी तर जणूकाही एखादा गाईड असावा अशा थाटात निवांत बसून कॅमेर्‍याकडे बघतोय :) (अवांतर - हा प्रपात तीन वेळा बघूनही माझे समाधान झालेले नाही. ह्या उन्हाळ्यात पुन्हा एकदा जाणार आहे. निसर्गाचा चमत्कार बघून आयुष्याचे सार्थक झाल्याचे समाधान मिळते!) चतुरंग

धबाबा तोय कोसळे... शब्द जिथे तोकडे पडतात त्यातली ही एक सृष्टीची करामत, कॅमेर्‍यात बंद करण्याचा अगदी यशस्वी प्रयत्न! फोटो अप्रतिमच! स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

चतुरंग 15/05/2008 - 00:01
शिवथरच्या धबधब्याला बघून रामदासस्वामी म्हणतात गिरीचें मस्तकी गंगा तेथुनी चालिल्या बळे धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे विश्रांती वाटते तेथे जावया पुण्य पाहिजे शास्त्रे, निरुपणे, चर्चा सार्थके काळ जातसे चतुरंग

In reply to by चतुरंग

चतुरंग, मला हेच हवे होते,काल ओळी मनात जरा इकडे तिकडे होत होत्या,म्हणून कोट केले नाही.(एक ओळ कोट केली त्यातही चूक केली, आदळण्याऐवजी कोसळवला त्या धबाब्याला,:))बरे झाले तुम्ही लिहिलेत,धन्यवाद. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

चतुरंग 15/05/2008 - 16:53
अहो आदळवला काय किंवा कोसळवला काय, बिघडत नाही, शेवटी धबधब्यातून उडणार्‍या पाण्याचे तुषार अंगावर मनसोक्त घेऊन त्यात सचैल स्नान केले की आपण भरुन पावतो, आणखी काय हवे असते आपल्याला? :) चतुरंग

In reply to by चतुरंग

++१ ते तर खरेच.. पण कालपासून त्या ओळी छळत होत्या आणि अजिबात नीट आठवत नव्हत्या,त्याच तुम्ही लिहिल्यात म्हणून एकदम छान वाटले,शब्दकोड्यातला एखादा शब्द आठवत नसला आणि आत्ता जीभेवर होता असे वाटत रहाते ना तसे फिलिंग होते त्या समोर येईपर्यंत,:)

विसोबा खेचर 15/05/2008 - 00:10
वरूणदेवा, प्रकाशचित्रे केवळ अप्रतीम! मला पहिले आणि पाचवे प्रकाशचित्र सर्वाधिक आवडले. क्लास...! तात्या.

गणपा 15/05/2008 - 00:29
वाह.. कोलबेरशेठ... एकदम हायक्लास. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. बरोब्बर १० वर्षांपुर्वी पाहिला होता नायाग्रा. (कॅनडाच्या बाजूने ) (जुन्या आठवणींत रमलेला) गणपा.

मनस्वी 15/05/2008 - 09:42
ढग आल्यामुळे रंगछटांमध्ये आणखीनच भर पडली आहे.
शेवटच्या चित्रातला पक्षी तर जणूकाही एखादा गाईड असावा अशा थाटात निवांत बसून कॅमेर्‍याकडे बघतोय
हो.. खरंच :)

धनंजय 15/05/2008 - 10:36
पक्षी टिपण्याची कल्पकता आवडली. कॅनडाच्या किनार्‍यावरून चित्रांचे अँगल जास्त चांगले मिळतात. यूएस किनार्‍यावरून हे असे दिसते : हा कनेडियन फॉल्स Canadian Falls हा अमेरिकन फॉल्स American Falls (नावाचा अमेरिकन फॉल्स असला तरी याचेसुद्धा चित्र कॅनडाच्या किनार्‍यावरूनच सुंदर दिसते. कोलबेर, त्याबाजूने तुम्ही त्याचा फोटो काढला असेल तर द्यावा.)

झकासराव 15/05/2008 - 10:48
सगळेच फोटो छान आहेत. अगदी मोठी फ्रेम करुन घरी लावावे असे आहेत :) अवांतर : नायगारा किआ नायाग्रा??? कोणत बरोबर? मी आजवर नायगारा अस वाचलय म्हणुन विचारतोय. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

ईश्वरी 15/05/2008 - 12:02
फारच सुन्दर आले आहेत फोटोज. ३, ४, ५ तर खासच. ४थ्या फोटो मध्ये फोरग्राउंड ला गवत आणि फुले कॅमेर्‍यामधे कल्पकतेने टिपली आहेत. नाहितर जनरली झूम करुन नुसत्या धबधब्याचा फोटो काढण्याकडे कल असतो. ईश्वरी

In reply to by ईश्वरी

लिखाळ 15/05/2008 - 16:36
चित्रे मस्त आहेत. काळया रंगाच्या जाड चौकटीमुळे चित्रे उठावदार झाली आहेत. ४थ्या फोटो मध्ये फोरग्राउंड ला गवत आणि फुले कॅमेर्‍यामधे कल्पकतेने टिपली आहेत. सहमत आहे. पुढील हिरव्या गवताने आणि मागील हिरव्या धबधब्याने चित्राची दोन टोके संवादी झाली आहेत. आणि त्यामुळे चित्र अजूनच सुंदर प्रेक्षणीय झाले आहे. या निवडीबद्दल अभिनंदन. --लिखाळ.

राजे 15/05/2008 - 16:42
छान फोटो. पण तुम्ही फोटोशॉप मध्ये ईडीट केले आहेत का ? काही लेयर दिले आहेत असे वाटत आहे ... नसेल तर छान ! खरं तर एखाद्या प्रणालीची मदत घेतली नसेल तर छान ! कारण जे जसे आहे तसेच उत्तम आहे ह्या मताचा मी ! धनंजय ने जी फोटो दिले आहेत त्यात व तुमच्या फोटोत खुपच अंतर आहे व त्याचे कारण शक्यतो फोटोशॉप प्रणालीचा वापर आहे असे वाटते. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

लिखाळ 15/05/2008 - 17:47
राजे साहेब, आपले मत वाचून http://mr.upakram.org/node/1138 ही चर्चा आठवली. खरं तर एखाद्या प्रणालीची मदत घेतली नसेल तर छान ! कारण जे जसे आहे तसेच उत्तम आहे ह्या मताचा मी ! मी आपल्याशी तत्वतः सहमत आहे पण.... चित्र काढताना समोर दिसलेला निसर्ग जसा आहे तसाच तो चित्रात यावा यासाठी संगणक प्रणालीची मदत घेणे तसेच आणि चित्रातली वस्तूंची मांडणी इत्यादी आकर्षक होण्यासाठी चित्र कापणे, त्याला चौकट करणे, रंग-तीव्रता बदलणे इत्यादी सोपस्कार केले तर ते मला व्यक्तिशः पटते. कारण हे सर्व सोपस्कार प्रिंटींग च्या वेळी कुशल प्रिंटर करतच असतो. डोळ्यांना दिसलेला निसर्ग जसाच्या तसा कागदावर-संगणक पडद्यावर येण्यासाठी थोडा व्याप करणे भागच असते. त्यात कलेची अथवा कलाकृतीची हानी होते वा प्रत कमी होते असे मला स्वतःला वाटत नाही. असो. --लिखाळ.

In reply to by लिखाळ

राजे 15/05/2008 - 18:27
त्यात कलेची अथवा कलाकृतीची हानी होते वा प्रत कमी होते असे मला स्वतःला वाटत नाही बरोबर आहे मी ही सहमत आहे, पण जेथे निसर्ग चित्र हा विभाग येतो तेव्हा मात्र संगणक प्रणालीचा वापर नसावा ह्याच मताचा मी आहे, पण आग्रहाने तुम्ही आपले मत मांडले ह्या बदल आपले आभार. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर 15/05/2008 - 19:12
राजे, फोटोशॉप अथवा कोणतेही सॉफ्टवेअर हे 'पोस्ट प्रोसेसिंग' आणि 'मॅन्युपलेशन' अश्या दोन गोष्टींसाठी वापरले जाऊ शकते. 'पोस्ट प्रोसेसिंग' ह्या प्रकारात लिखाळ रावांनी दिलेल्या गोष्टी येतात. कोणत्याही व्यावसायीक प्रकाशचित्रकाराला विचाराल तर तो देखिल हेच सांगेल. ह्या दुव्यावर ह्या विषयी वाचा. मी पोस्ट प्रोसेसिंग इथल्या सुचनांनुसार करतो. इथे नमुद केलेले कोणतेही मॅन्युपलेशन वरील चित्रांमध्ये वापरलेले नाही. पूर्वी हिच कामे लॅबमध्ये विविध क्लुप्त्या वापरुन केली जायची त्यासाठी आता संगणक आला आहे. जसेकी पुर्वी फिल्म कॅमरा होता आता डिजीटल कॅमेरा आहे तसेच आता नेहेमीचि डार्करुम देखिल डिजीटल डार्करुम संबोधली जाते. -कोलबेर

शितल 15/05/2008 - 17:57
सुद॑र फोटोग्राफी, आमचा ग्रुप ही २३ला नायाग्राला चालला आहे, पण आम्ही जुलैला जाणार आहोत, हॅलिक्फ्टर राईड देखिल आहे, साधारण ६० ते ७० डॉलर पर हेड, वरून पाहिले तर काय आणखी अप्रतिमच दिसेल.

वरदा 15/05/2008 - 22:26
वर्थ आहे ती राईड एकदा घे नक्की... प्रगती ह्या धबधब्याचे फोटो इतके सुरेख आहेत तर तो प्रत्यक्षात किती सुंदर असेल? अगं खरय्...कीतीही कॅमेरात बंदिस्त केला तरी प्रत्यक्ष पहाण्यासारखं सुख नाही...मी गेले होते तेव्हा ऊन पडलं होतं छान आणि एका वेळी ३ इंद्रधनुष्य दिसत होती...कॅमेरात २ आली ३ रं फोटो काढेपर्यंत निघून पण गेलं....

एकलव्य 16/05/2008 - 18:54
दिवसाची सुंदर सुरुवात! धन्यवाद!! चित्रे सुरेख आहेत. (४ जुलैच्या अलिकडे/पलिकडे नायगर्‍याला जायचे आमचे नक्की झालेले आहे.... )

In reply to by प्रभाकर पेठकर

प्राजु 15/05/2008 - 16:07
शेवटचे चित्र तर एकदम क्यूऽऽऽट आहे. हेच म्हणते. खूप खूप छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा 14/05/2008 - 22:56
तुमचा कॅमेरा कोणता आहे? माझ्याकडेही खूप फोटो आहेत ३ वेळा जाऊन आले मी आत्तापर्यंत...दोन्ही बाजूनी खूप फोटो काढलेत पण तुमच्या इतके सुंदर नाही आले...:(

चतुरंग 14/05/2008 - 23:16
सर्वच प्रकाशचित्रे अप्रतिम आहेत. शेवटच्या चित्रातला पक्षी तर जणूकाही एखादा गाईड असावा अशा थाटात निवांत बसून कॅमेर्‍याकडे बघतोय :) (अवांतर - हा प्रपात तीन वेळा बघूनही माझे समाधान झालेले नाही. ह्या उन्हाळ्यात पुन्हा एकदा जाणार आहे. निसर्गाचा चमत्कार बघून आयुष्याचे सार्थक झाल्याचे समाधान मिळते!) चतुरंग

धबाबा तोय कोसळे... शब्द जिथे तोकडे पडतात त्यातली ही एक सृष्टीची करामत, कॅमेर्‍यात बंद करण्याचा अगदी यशस्वी प्रयत्न! फोटो अप्रतिमच! स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

चतुरंग 15/05/2008 - 00:01
शिवथरच्या धबधब्याला बघून रामदासस्वामी म्हणतात गिरीचें मस्तकी गंगा तेथुनी चालिल्या बळे धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे विश्रांती वाटते तेथे जावया पुण्य पाहिजे शास्त्रे, निरुपणे, चर्चा सार्थके काळ जातसे चतुरंग

In reply to by चतुरंग

चतुरंग, मला हेच हवे होते,काल ओळी मनात जरा इकडे तिकडे होत होत्या,म्हणून कोट केले नाही.(एक ओळ कोट केली त्यातही चूक केली, आदळण्याऐवजी कोसळवला त्या धबाब्याला,:))बरे झाले तुम्ही लिहिलेत,धन्यवाद. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

चतुरंग 15/05/2008 - 16:53
अहो आदळवला काय किंवा कोसळवला काय, बिघडत नाही, शेवटी धबधब्यातून उडणार्‍या पाण्याचे तुषार अंगावर मनसोक्त घेऊन त्यात सचैल स्नान केले की आपण भरुन पावतो, आणखी काय हवे असते आपल्याला? :) चतुरंग

In reply to by चतुरंग

++१ ते तर खरेच.. पण कालपासून त्या ओळी छळत होत्या आणि अजिबात नीट आठवत नव्हत्या,त्याच तुम्ही लिहिल्यात म्हणून एकदम छान वाटले,शब्दकोड्यातला एखादा शब्द आठवत नसला आणि आत्ता जीभेवर होता असे वाटत रहाते ना तसे फिलिंग होते त्या समोर येईपर्यंत,:)

विसोबा खेचर 15/05/2008 - 00:10
वरूणदेवा, प्रकाशचित्रे केवळ अप्रतीम! मला पहिले आणि पाचवे प्रकाशचित्र सर्वाधिक आवडले. क्लास...! तात्या.

गणपा 15/05/2008 - 00:29
वाह.. कोलबेरशेठ... एकदम हायक्लास. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. बरोब्बर १० वर्षांपुर्वी पाहिला होता नायाग्रा. (कॅनडाच्या बाजूने ) (जुन्या आठवणींत रमलेला) गणपा.

मनस्वी 15/05/2008 - 09:42
ढग आल्यामुळे रंगछटांमध्ये आणखीनच भर पडली आहे.
शेवटच्या चित्रातला पक्षी तर जणूकाही एखादा गाईड असावा अशा थाटात निवांत बसून कॅमेर्‍याकडे बघतोय
हो.. खरंच :)

धनंजय 15/05/2008 - 10:36
पक्षी टिपण्याची कल्पकता आवडली. कॅनडाच्या किनार्‍यावरून चित्रांचे अँगल जास्त चांगले मिळतात. यूएस किनार्‍यावरून हे असे दिसते : हा कनेडियन फॉल्स Canadian Falls हा अमेरिकन फॉल्स American Falls (नावाचा अमेरिकन फॉल्स असला तरी याचेसुद्धा चित्र कॅनडाच्या किनार्‍यावरूनच सुंदर दिसते. कोलबेर, त्याबाजूने तुम्ही त्याचा फोटो काढला असेल तर द्यावा.)

झकासराव 15/05/2008 - 10:48
सगळेच फोटो छान आहेत. अगदी मोठी फ्रेम करुन घरी लावावे असे आहेत :) अवांतर : नायगारा किआ नायाग्रा??? कोणत बरोबर? मी आजवर नायगारा अस वाचलय म्हणुन विचारतोय. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

ईश्वरी 15/05/2008 - 12:02
फारच सुन्दर आले आहेत फोटोज. ३, ४, ५ तर खासच. ४थ्या फोटो मध्ये फोरग्राउंड ला गवत आणि फुले कॅमेर्‍यामधे कल्पकतेने टिपली आहेत. नाहितर जनरली झूम करुन नुसत्या धबधब्याचा फोटो काढण्याकडे कल असतो. ईश्वरी

In reply to by ईश्वरी

लिखाळ 15/05/2008 - 16:36
चित्रे मस्त आहेत. काळया रंगाच्या जाड चौकटीमुळे चित्रे उठावदार झाली आहेत. ४थ्या फोटो मध्ये फोरग्राउंड ला गवत आणि फुले कॅमेर्‍यामधे कल्पकतेने टिपली आहेत. सहमत आहे. पुढील हिरव्या गवताने आणि मागील हिरव्या धबधब्याने चित्राची दोन टोके संवादी झाली आहेत. आणि त्यामुळे चित्र अजूनच सुंदर प्रेक्षणीय झाले आहे. या निवडीबद्दल अभिनंदन. --लिखाळ.

राजे 15/05/2008 - 16:42
छान फोटो. पण तुम्ही फोटोशॉप मध्ये ईडीट केले आहेत का ? काही लेयर दिले आहेत असे वाटत आहे ... नसेल तर छान ! खरं तर एखाद्या प्रणालीची मदत घेतली नसेल तर छान ! कारण जे जसे आहे तसेच उत्तम आहे ह्या मताचा मी ! धनंजय ने जी फोटो दिले आहेत त्यात व तुमच्या फोटोत खुपच अंतर आहे व त्याचे कारण शक्यतो फोटोशॉप प्रणालीचा वापर आहे असे वाटते. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

लिखाळ 15/05/2008 - 17:47
राजे साहेब, आपले मत वाचून http://mr.upakram.org/node/1138 ही चर्चा आठवली. खरं तर एखाद्या प्रणालीची मदत घेतली नसेल तर छान ! कारण जे जसे आहे तसेच उत्तम आहे ह्या मताचा मी ! मी आपल्याशी तत्वतः सहमत आहे पण.... चित्र काढताना समोर दिसलेला निसर्ग जसा आहे तसाच तो चित्रात यावा यासाठी संगणक प्रणालीची मदत घेणे तसेच आणि चित्रातली वस्तूंची मांडणी इत्यादी आकर्षक होण्यासाठी चित्र कापणे, त्याला चौकट करणे, रंग-तीव्रता बदलणे इत्यादी सोपस्कार केले तर ते मला व्यक्तिशः पटते. कारण हे सर्व सोपस्कार प्रिंटींग च्या वेळी कुशल प्रिंटर करतच असतो. डोळ्यांना दिसलेला निसर्ग जसाच्या तसा कागदावर-संगणक पडद्यावर येण्यासाठी थोडा व्याप करणे भागच असते. त्यात कलेची अथवा कलाकृतीची हानी होते वा प्रत कमी होते असे मला स्वतःला वाटत नाही. असो. --लिखाळ.

In reply to by लिखाळ

राजे 15/05/2008 - 18:27
त्यात कलेची अथवा कलाकृतीची हानी होते वा प्रत कमी होते असे मला स्वतःला वाटत नाही बरोबर आहे मी ही सहमत आहे, पण जेथे निसर्ग चित्र हा विभाग येतो तेव्हा मात्र संगणक प्रणालीचा वापर नसावा ह्याच मताचा मी आहे, पण आग्रहाने तुम्ही आपले मत मांडले ह्या बदल आपले आभार. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर 15/05/2008 - 19:12
राजे, फोटोशॉप अथवा कोणतेही सॉफ्टवेअर हे 'पोस्ट प्रोसेसिंग' आणि 'मॅन्युपलेशन' अश्या दोन गोष्टींसाठी वापरले जाऊ शकते. 'पोस्ट प्रोसेसिंग' ह्या प्रकारात लिखाळ रावांनी दिलेल्या गोष्टी येतात. कोणत्याही व्यावसायीक प्रकाशचित्रकाराला विचाराल तर तो देखिल हेच सांगेल. ह्या दुव्यावर ह्या विषयी वाचा. मी पोस्ट प्रोसेसिंग इथल्या सुचनांनुसार करतो. इथे नमुद केलेले कोणतेही मॅन्युपलेशन वरील चित्रांमध्ये वापरलेले नाही. पूर्वी हिच कामे लॅबमध्ये विविध क्लुप्त्या वापरुन केली जायची त्यासाठी आता संगणक आला आहे. जसेकी पुर्वी फिल्म कॅमरा होता आता डिजीटल कॅमेरा आहे तसेच आता नेहेमीचि डार्करुम देखिल डिजीटल डार्करुम संबोधली जाते. -कोलबेर

शितल 15/05/2008 - 17:57
सुद॑र फोटोग्राफी, आमचा ग्रुप ही २३ला नायाग्राला चालला आहे, पण आम्ही जुलैला जाणार आहोत, हॅलिक्फ्टर राईड देखिल आहे, साधारण ६० ते ७० डॉलर पर हेड, वरून पाहिले तर काय आणखी अप्रतिमच दिसेल.

वरदा 15/05/2008 - 22:26
वर्थ आहे ती राईड एकदा घे नक्की... प्रगती ह्या धबधब्याचे फोटो इतके सुरेख आहेत तर तो प्रत्यक्षात किती सुंदर असेल? अगं खरय्...कीतीही कॅमेरात बंदिस्त केला तरी प्रत्यक्ष पहाण्यासारखं सुख नाही...मी गेले होते तेव्हा ऊन पडलं होतं छान आणि एका वेळी ३ इंद्रधनुष्य दिसत होती...कॅमेरात २ आली ३ रं फोटो काढेपर्यंत निघून पण गेलं....

एकलव्य 16/05/2008 - 18:54
दिवसाची सुंदर सुरुवात! धन्यवाद!! चित्रे सुरेख आहेत. (४ जुलैच्या अलिकडे/पलिकडे नायगर्‍याला जायचे आमचे नक्की झालेले आहे.... )
लेखनविषय:
अमेरिकेला जाणार्‍या भारतियांना सगळ्यात मोठे आकर्षण असते ते नायाग्रा धबधबा बघण्याचे आणि त्यामुळेच कधीही इथे गेले तरी भारतीय लोकांची प्रचंड गर्दी बघायला मिळते. (ह्याचा फायदा असा की इथे अगदी ढाब्या पासून गाड्यांपर्यंत भारतीय खाण्याची रेलचेल असते. :) ) मागच्या वर्षी ह्याच सुमारास नायाग्राला भेट देऊन आलो होतो. अमेरिका आणि कॅनडा अश्या दोन देशांच्या सिमेवर बसलेला हा प्रचंड धबधबा. व्हिसाच्या कटकटी मूळे त्यावेळेस फक्त अमेरिकेच्या बाजुने जेवढे बघता आले तेवढे बघीतले ह्यावर्षी योगायोगाने बरोबर त्याच सुमारास कॅनडातील टोरांटोला गेल्याने कॅनडाच्या बाजूने हा धबधबा पहायला मिळाले.

कट्टा

अरुण मनोहर ·

ऋचा 15/05/2008 - 12:51
वासुगट टारगट, फुकट धमाल कॉमेन्ट वात्रट, निकट दिसता माल :)) :))

प्राजु 15/05/2008 - 16:39
शब्द बांध धुंद उदंड छंद हप्ता भराचा बलदंड अंदाधुंद अखंड तरंग हा भावांचा नोंद प्रचंड सांडता मंद गंध कल्पनांचा मिपा सांधे बंध करी थंड, ताप व्यापांचा हे छान.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

राजे 15/05/2008 - 16:45
हा हा ! मस्तच. - =D> =D> =D> =)) =)) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

ऋचा 15/05/2008 - 12:51
वासुगट टारगट, फुकट धमाल कॉमेन्ट वात्रट, निकट दिसता माल :)) :))

प्राजु 15/05/2008 - 16:39
शब्द बांध धुंद उदंड छंद हप्ता भराचा बलदंड अंदाधुंद अखंड तरंग हा भावांचा नोंद प्रचंड सांडता मंद गंध कल्पनांचा मिपा सांधे बंध करी थंड, ताप व्यापांचा हे छान.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

राजे 15/05/2008 - 16:45
हा हा ! मस्तच. - =D> =D> =D> =)) =)) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
कट्टे तह्रेतह्रेचे कट्टे हसत खिदळत चघळत गप्पा बहरत खुलत सतत हा कट्टा गहीवरून कधी बसतही धक्का बांधीत नकळत मनांते पक्का वासु कट्टा वासुगट टारगट, फुकट धमाल कॉमेन्ट वात्रट, निकट दिसता माल तिखट रिटॉर्ट ये पटपट जहाल खटनट वासु म्हणे करन्ट कमाल पेन्शनर कट्टा म्हातार जर्जर शरीर, फार प्रहर काढले सरता भास्कर, कट्ट्यावर घर मानुनी आले पारावर चार पेन्शनर पळभर विसावले गप्पांवर स्मृतींवर खरोखर

क्रांती एका क्षणाची

देवदत्त ·

देवदत्ता, अशा क्रांत्या म्हणजे मारामारीला आमंत्रण असते असे वाटते. खरे तर आरक्षण असलेल्या डब्यात सामान्य टीकीट असलेल्या प्रवाश्यांनी बसूच नये. रेल्वेत प्रवास करतांना आरक्षण असणा-यांना दादागिरीने उठवून बसणारी मंडळीही आपल्या पाहाण्यात असते. आणि संबधीत प्रवासी मारामारी होणार या भितीने आपली आरक्षण असलेली सीट सोडून देतो. रेल्वे आरक्षणाचा गोंधळही आपणास माहित असेलच, तेव्हा आम्हाला तरी ही काही क्रांती वाटली नाही. फारच गर्दी असेल तेव्हा थोडी फार 'ऐडजेसमेंट' करण्यास हरकत नसावी असेही वाटते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवदत्त 15/05/2008 - 10:29
ही क्रांती नसावी मान्य.. ही क्रांती नव्हतीच. क्रांती ती लोकांच्या भल्याकरीता, योग्य कारणाकरीता होते, लोक खरोखर ज्याचा उपयोग करून घेतील. हा शब्द मला त्या क्षणापुरता वाटला, आणि लेखनाला तेच नाव सुचले म्हणून लिहिले. :)

मनस्वी 15/05/2008 - 11:00
सर्व प्रवासी मॅनेज करणे म्हणजे फक्त रिझर्वेशन असलेले रिझर्वेशनच्या डब्यात, लेडिज डब्यात फक्त लेडिज, जनरल डब्यात जनरल.. विनातिकीटवाल्यांना हकलणे.. हे खरं रेल्वे कर्मचार्‍यांचे काम आहे. त्यांच्या कामचुकारपणामुळे आपल्याला ताप होतो. जेव्हा गाडी प्लॅटफॉर्मवर येते, तेव्हाच एक अधिकारी दारावर तैनात करून फक्त रिजर्वेशनवाल्यांना आत सोडेल, असे केले पाहिजे. मी एकदा मुंबई-पुणे प्रवास लेडिज डब्यात पूर्ण उभा राहून केला. लेडिज डब्यात वरच्या बर्थ वर एक १८-२० वर्षांचा मुलगा बसलेला. उतरताना त्याला लई शिव्या घातल्या. हातात बांगड्या भर म्हटलं. तो म्हणे मी माझ्या बहिणीला (वय वर्षे साधारण ३० ते ३५) सोबत म्हणून इथे बसलोय! शेवटी चिडचिड,मनस्ताप मलाच झाला. तसेच ट्रेन्समध्ये अवाढव्य तृतियपंथी पाहिले की बिथरल्यासारखे होते. माझ्यामते ते ते नसतातच. बेरोजगार पुरुषांनीच तो नवीन धंदा शोधला आहे. जर आपण आटोकाट प्रयत्न करून रिझर्वेशन मिळवतो.. का? आपला, आपल्या कुटुंबाच प्रवास सुखावह / बरा व्हावा.. अन् त्यात आरक्षित डबा असा विना आरक्षण वाल्यांनी असा खचाखच भरला.. प्रत्येकालाच वाटते सगळ्यांना हकलावे.. पण जोखीम कोणी सहसा घेत नाही. कारण आपल्यावरच धावा झाला तर 'आरक्षित' पांढरपेशे नुसतेच बघत रहाणार. जर घुसखोरांवर येवढा कणव असेल तर त्यांना स्वतःची जागा द्यावी किंवा स्वतः जनरलचेच तिकिट काढावे. अटीतटीच्या प्रसंगात ठीक आहे.. म्हणजे दंगल झालीये / लोक मोठ्या संख्येने गावी चाललेत / यात्रा आहे.. वगैरे.. तेव्हा कोणीही कोणाला समजून घेतो आणि घेतलेच पाहिजे.. पण असे रोजच होउ लागले तर त्याची सवयच होईल रेल्वेला. तिथे मॅनेजमेंटची गरज आहे हे रेल्वे कर्मचार्‍यांना कळणार कधी?

ईश्वरी 15/05/2008 - 12:13
जरी गाडीला गर्दी असली तरी डब्याचे आरक्षण केलेल्या लोकांना त्या डब्यात व्यवस्थित , comfortably बसण्याचा आणि प्रवासाचा आनंद घेण्याचा पूर्ण हक्क आहे. कारण त्यांनी तिकीटासाठी पैसे ही जास्त मोजलेले असतात. जनरलवाल्यांनी आरक्षित डब्यात गर्दी केली तर प्रवास निश्चितच सुखावह होणार नाही. त्यामुळे त्या मुलाने काही चुकीचे केले असे म्हणता येणार नाही. तसे असते तर ते लोक (आरक्षण नसलेले) त्याचे ओरडणे निमूटपणे ऐकून घेऊन खाली उतरले नसते. इतर आरक्षण असलेल्या लोकांनी बघ्याची भूमिका न घेता उलट त्या मुलाला साथ द्यायला हवी होती. अटीतटीच्या प्रसंगात ठीक आहे.. म्हणजे दंगल झालीये / लोक मोठ्या संख्येने गावी चाललेत / यात्रा आहे.. वगैरे.. तेव्हा कोणीही कोणाला समजून घेतो आणि घेतलेच पाहिजे.. पण असे रोजच होउ लागले तर त्याची सवयच होईल रेल्वेला. तिथे मॅनेजमेंटची गरज आहे हे रेल्वे कर्मचार्‍यांना कळणार कधी? हे मनस्वीचे म्हणणे पटले. -- ईश्वरी

एकदा आम्ही पुण्याहून ठाण्याला डेक्कन एक्स्प्रेसने येण्यासाठी आरक्षण केले होते.आमच्या जागेवर दुसरेच एक पोक्त जोडपे बसले होते,त्यांना सांगितले आमचे येथे आरक्षण आहे,त्यातील बाई म्हणाल्या अहो,"तुमच्या समोरच्या जागेवर आमचे रिझर्वेशन आहे पण पहाना तिथे बसलेल्या बाई हे ऐकूनच घेत नाहीत आणि उठत तर नाहीतच..काय करु हो?"हे सांगणार्‍या बाई अगदी अजिजीने सांगत होत्या.म्हटलं," अहो काकू तुमचे रिझर्वेशन आहे तर त्या बाईला इथे बसून कसे देता?" ती बाई हे सर्व ऐकून न ऐकल्यासारखे करत होती. मी तिला म्हटलं,"मावशी उठा,त्या आजींचं इथे रिझर्वेशन आहे,त्यांची जागा आहे ही.."बाई आडदांड होती,म्हणाली "म्या बी तिकट काढलया,फुकाट नाही प्रवास करत.." हुज्जत घालू लागली आणि उठेनाच.. गाडी सुटायची वेळ झाली होती.आजू बाजूचे प्रवासी कुजबुजत सारे पाहत होते.मदतीला कोणी पुढे येईना..पोलिस गायब होतेच.. पण प्लॅटर्मवर एक टीसी होता,त्याला हे सर्व सांगितले टीसी वैतागून एकदाचा माझ्याबरोबर आला,त्याने बाईंना सांगितले तरी बाई काही उठेनात.मग आम्हालाच तो "जाऊ दे ना,करुन घ्या ऍडजस्ट" असे म्हणायला लागला..मग मी चिडले आणि म्हटलं, ती जागा त्या आजींना नाही मिळाली तर मी साखळी खेचणार आणि गाडी पुढे जाऊ देणार नाही..शेवटी त्याने कुठूनसे पोलिस पैदा करून आणले.दोन हवालदारांनाही बाई ऐकेना..तिचं एकच टुमणं "म्या तिकट काढून बसलीया..लवकर येऊनशान जागा पकडलीया..म्या हतून उटणार न्हाय".. शेवटी गाडीने शिटी दिली..माझा हात साखळीकडे जायला लागला..ते पाहून त्यातील एक पोलिस म्हणाला,"ताई दमानं घ्या..आम्ही करतो बरोबर काय ते,आत्ता आमच्या बरोबर इथे लेडी पोलिस नाहीये ना,बाईंच्या अंगाला हात नाही लावता येत.."गाडी हलली आणि हवालदारांनी दंडु़क्यांनी त्या बाईला दोन दणके दिले आणि मुकाट्याने जागा खाली कर,नाहीतर शिवाजी नगरला बाई पोलिसाला बोलावतो असे खास पोलिसी आवाजात खडसावले.ती बाई अत्यंत घाणेरड्या शिव्या देत उठून गँग वे त बसली..पोलिसांना म्हटलं ,पुढे धुडगूस घातला तर? मग पोलिस उखडले इतर प्रवाशांवर.. चक्क म्हणाले," अरे काय बांगड्या भरल्यात काय? त्या आजीआजोबांसाठी फक्त ह्या ताईच झगडतायत आणि तुम्ही लोक निसता तमाशा बघताय? आणि मग म्हणता पोलिस काम करत नाहीत, आता मुंबई पर्यंत त्या आजी आजोबांचा सुखरुप प्रवास ही तुमची जबाबदारी! त्या बाईला इथे येऊ द्यायचं नाही.."बाईलाही परत दम भरला.. मग मात्र पुढचा प्रवास ठीक झाला..

In reply to by स्वाती दिनेश

मनस्वी 15/05/2008 - 12:35
छान केलंस स्वातीताई! काम रेल्वेवाल्यांचे आणि मनस्ताप आपल्याला!

In reply to by स्वाती दिनेश

आनंदयात्री 15/05/2008 - 12:42
एकदम मस्त केलेस स्वाती, स्वतःला काहिही त्रास नसतांना दुसर्‍याचा त्रास पाहुन मदत करणारे विरळाच ! यात मला थोडीफार तरी क्रांती दिसली :)

In reply to by स्वाती दिनेश

खरं तर साखळीऐवजी, त्या बाईचं बखोटं धरुन तिच्या सिटवरुन तिला खेचायला पाहिजे होतं पोलिसांची, टीसीची गरज पडू नये :) "जाऊ दे ना,करुन घ्या ऍडजस्ट" खरं तर असे बोलणा-या लोकांची जमातच वेगळी असते. आपण मारे ऐसपैस बसलेले असतात आणि जागेवरुन भांडणा-यांना, घ्या, ना राव ! ऍडजस्ट करुन.......असे म्हणतात. स्वतः मात्र कोणालाच ऍडजस्ट करुन घेत नाही. धरुन ठोकलं पाहिजे अशा लोकांना !!!!

In reply to by स्वाती दिनेश

  • मग पोलिस उखडले इतर प्रवाशांवर.. चक्क म्हणाले," अरे काय बांगड्या भरल्यात काय? त्या आजीआजोबांसाठी फक्त ह्या ताईच झगडतायत आणि तुम्ही लोक निसता तमाशा बघताय? आणि मग म्हणता पोलिस काम करत नाहीत, आता मुंबई पर्यंत त्या आजी आजोबांचा सुखरुप प्रवास ही तुमची जबाबदारी! त्या बाईला इथे येऊ द्यायचं नाही.."बाईलाही परत दम भरला.. मग मात्र पुढचा प्रवास ठीक झाला..
गोष्टीतील हा भाग फारच आवडला..

विसोबा खेचर 16/05/2008 - 08:19
मी त्या डब्यातला एक असतो तर त्या माणसाला माझे तिकिट मी मुळीच दाखवले नसते! तिकिट विचारायचा हक्क फक्त टी सी ला असतो, अन्य सहप्रवाशंना हा हक्क नाही! मी त्या माणसाला म्हटले असते की 'बाबारे, मला तिकिट विचारणारा तू कोण?? तू टी सी आहेस? तुझ्याकडे टीसीचा बॅच, ओळखपत्र आहे? जा भोसडिच्या, जाऊन पहिले टीसी ला बोलावून आण, मग या डब्यातून उतरायचं किंवा नाही ते मी ठरवीन! तू रागात असलास तरी मलाही राग येतो हे लक्षात ठेव! मी वेळप्रसंगी त्या माणसाशी मारामारीही केली असती आणि टीसी येईपर्यंत त्याची ती बेगडी क्रांती साफ मोडून काढली असती हेही नक्की! :) आपला, (कॉलेज जीवनात भरपूर मारामार्‍या केलेला!) तात्या.

विसोबा खेचर 16/05/2008 - 08:45
कोणी ऐकत नसल्याचे दिसल्यावर तो मित्रांना म्हणाला की "मी पोलिसांना बोलावत आहे." तिकडून तो उतरून बाहेर गेला. बहुधा रेल्वे पोलिसांना शोधायला. पण का कुणास ठाऊक परत आला. हा हा हा! पोलिसांना बोलावून काय उपयोग होणार? तिकिट विचारायचा हक्क टीसी व्यतिरिक्त कुणालाही नाही! :) आपला, (कायदेशीररित्या योग्य ऑथॉरिटीकडून सजा भोगण्यास सदैव तयार!) तात्या.

देवदत्त 16/05/2008 - 20:05
प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद. फारच गर्दी असेल तेव्हा थोडी फार 'ऐडजेसमेंट' करण्यास हरकत नसावी असेही वाटते. सहमत. पण असे रोजच होउ लागले तर त्याची सवयच होईल रेल्वेला.तिथे मॅनेजमेंटची गरज आहे हे रेल्वे कर्मचार्‍यांना कळणार कधी? मनस्वींच्या मुद्द्यांशीही सहमत. पण अहो मॅनेजमेंटच खराब झाले आहे हो आता. गर्दीच्या दिवसांत काही वेळा टी सी येतच नाही तिकिट बघायला हाही अनुभव आहे. स्वातीताई, तुम्ही केलेलेही पटले. ह्याची गरज पडते मध्ये मध्ये :) मी वेळप्रसंगी त्या माणसाशी मारामारीही केली असती आणि टीसी येईपर्यंत त्याची ती बेगडी क्रांती साफ मोडून काढली असती हेही नक्की! मी ही प्रश्नांत तेच विचारले आहे हो तात्या. :) आजकाल खरे तर हेच जास्त होण्याची शक्यता जास्त आहे. त्याचे नशीब चांगले होते त्यादिवशी असेच वाटते. बाकी क्रांती हा शब्द जरा अतिशयोक्ती झाला माझ्याकडून असे वाटते. गेल्या २ वर्षांत मला असे कधी नाही वाटले की ती काही क्रांती होती. मागील आठवड्यात 'डोंबिवली फास्ट' बघताना हा प्रसंग आठवला. लोक जेव्हा नुसते बोलत असतात तेव्हा असे काही तरी क्वचितच होताना पाहिले. म्हणून वाटले इथे लिहुया. ह्यावरूनच वपुंची जेपी ही कथा आठवली. भांडणाचे क्लास घेणारे. त्यात आहे की त्यांनी दोन भांडणे लिहिली असतात. तुम्ही आरक्षित जागेवर आहात. उभा असलेला माणूस तुम्हाला जागा मागतोय, कसे भांडाल. तर दुसर्‍या पानावर नेमके ह्याच्या उलट लिहिले असते, तुम्ही उभे आहात, सीटवर बसलेल्या माणसाशी कसे भांडाल :)

देवदत्ता, अशा क्रांत्या म्हणजे मारामारीला आमंत्रण असते असे वाटते. खरे तर आरक्षण असलेल्या डब्यात सामान्य टीकीट असलेल्या प्रवाश्यांनी बसूच नये. रेल्वेत प्रवास करतांना आरक्षण असणा-यांना दादागिरीने उठवून बसणारी मंडळीही आपल्या पाहाण्यात असते. आणि संबधीत प्रवासी मारामारी होणार या भितीने आपली आरक्षण असलेली सीट सोडून देतो. रेल्वे आरक्षणाचा गोंधळही आपणास माहित असेलच, तेव्हा आम्हाला तरी ही काही क्रांती वाटली नाही. फारच गर्दी असेल तेव्हा थोडी फार 'ऐडजेसमेंट' करण्यास हरकत नसावी असेही वाटते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवदत्त 15/05/2008 - 10:29
ही क्रांती नसावी मान्य.. ही क्रांती नव्हतीच. क्रांती ती लोकांच्या भल्याकरीता, योग्य कारणाकरीता होते, लोक खरोखर ज्याचा उपयोग करून घेतील. हा शब्द मला त्या क्षणापुरता वाटला, आणि लेखनाला तेच नाव सुचले म्हणून लिहिले. :)

मनस्वी 15/05/2008 - 11:00
सर्व प्रवासी मॅनेज करणे म्हणजे फक्त रिझर्वेशन असलेले रिझर्वेशनच्या डब्यात, लेडिज डब्यात फक्त लेडिज, जनरल डब्यात जनरल.. विनातिकीटवाल्यांना हकलणे.. हे खरं रेल्वे कर्मचार्‍यांचे काम आहे. त्यांच्या कामचुकारपणामुळे आपल्याला ताप होतो. जेव्हा गाडी प्लॅटफॉर्मवर येते, तेव्हाच एक अधिकारी दारावर तैनात करून फक्त रिजर्वेशनवाल्यांना आत सोडेल, असे केले पाहिजे. मी एकदा मुंबई-पुणे प्रवास लेडिज डब्यात पूर्ण उभा राहून केला. लेडिज डब्यात वरच्या बर्थ वर एक १८-२० वर्षांचा मुलगा बसलेला. उतरताना त्याला लई शिव्या घातल्या. हातात बांगड्या भर म्हटलं. तो म्हणे मी माझ्या बहिणीला (वय वर्षे साधारण ३० ते ३५) सोबत म्हणून इथे बसलोय! शेवटी चिडचिड,मनस्ताप मलाच झाला. तसेच ट्रेन्समध्ये अवाढव्य तृतियपंथी पाहिले की बिथरल्यासारखे होते. माझ्यामते ते ते नसतातच. बेरोजगार पुरुषांनीच तो नवीन धंदा शोधला आहे. जर आपण आटोकाट प्रयत्न करून रिझर्वेशन मिळवतो.. का? आपला, आपल्या कुटुंबाच प्रवास सुखावह / बरा व्हावा.. अन् त्यात आरक्षित डबा असा विना आरक्षण वाल्यांनी असा खचाखच भरला.. प्रत्येकालाच वाटते सगळ्यांना हकलावे.. पण जोखीम कोणी सहसा घेत नाही. कारण आपल्यावरच धावा झाला तर 'आरक्षित' पांढरपेशे नुसतेच बघत रहाणार. जर घुसखोरांवर येवढा कणव असेल तर त्यांना स्वतःची जागा द्यावी किंवा स्वतः जनरलचेच तिकिट काढावे. अटीतटीच्या प्रसंगात ठीक आहे.. म्हणजे दंगल झालीये / लोक मोठ्या संख्येने गावी चाललेत / यात्रा आहे.. वगैरे.. तेव्हा कोणीही कोणाला समजून घेतो आणि घेतलेच पाहिजे.. पण असे रोजच होउ लागले तर त्याची सवयच होईल रेल्वेला. तिथे मॅनेजमेंटची गरज आहे हे रेल्वे कर्मचार्‍यांना कळणार कधी?

ईश्वरी 15/05/2008 - 12:13
जरी गाडीला गर्दी असली तरी डब्याचे आरक्षण केलेल्या लोकांना त्या डब्यात व्यवस्थित , comfortably बसण्याचा आणि प्रवासाचा आनंद घेण्याचा पूर्ण हक्क आहे. कारण त्यांनी तिकीटासाठी पैसे ही जास्त मोजलेले असतात. जनरलवाल्यांनी आरक्षित डब्यात गर्दी केली तर प्रवास निश्चितच सुखावह होणार नाही. त्यामुळे त्या मुलाने काही चुकीचे केले असे म्हणता येणार नाही. तसे असते तर ते लोक (आरक्षण नसलेले) त्याचे ओरडणे निमूटपणे ऐकून घेऊन खाली उतरले नसते. इतर आरक्षण असलेल्या लोकांनी बघ्याची भूमिका न घेता उलट त्या मुलाला साथ द्यायला हवी होती. अटीतटीच्या प्रसंगात ठीक आहे.. म्हणजे दंगल झालीये / लोक मोठ्या संख्येने गावी चाललेत / यात्रा आहे.. वगैरे.. तेव्हा कोणीही कोणाला समजून घेतो आणि घेतलेच पाहिजे.. पण असे रोजच होउ लागले तर त्याची सवयच होईल रेल्वेला. तिथे मॅनेजमेंटची गरज आहे हे रेल्वे कर्मचार्‍यांना कळणार कधी? हे मनस्वीचे म्हणणे पटले. -- ईश्वरी

एकदा आम्ही पुण्याहून ठाण्याला डेक्कन एक्स्प्रेसने येण्यासाठी आरक्षण केले होते.आमच्या जागेवर दुसरेच एक पोक्त जोडपे बसले होते,त्यांना सांगितले आमचे येथे आरक्षण आहे,त्यातील बाई म्हणाल्या अहो,"तुमच्या समोरच्या जागेवर आमचे रिझर्वेशन आहे पण पहाना तिथे बसलेल्या बाई हे ऐकूनच घेत नाहीत आणि उठत तर नाहीतच..काय करु हो?"हे सांगणार्‍या बाई अगदी अजिजीने सांगत होत्या.म्हटलं," अहो काकू तुमचे रिझर्वेशन आहे तर त्या बाईला इथे बसून कसे देता?" ती बाई हे सर्व ऐकून न ऐकल्यासारखे करत होती. मी तिला म्हटलं,"मावशी उठा,त्या आजींचं इथे रिझर्वेशन आहे,त्यांची जागा आहे ही.."बाई आडदांड होती,म्हणाली "म्या बी तिकट काढलया,फुकाट नाही प्रवास करत.." हुज्जत घालू लागली आणि उठेनाच.. गाडी सुटायची वेळ झाली होती.आजू बाजूचे प्रवासी कुजबुजत सारे पाहत होते.मदतीला कोणी पुढे येईना..पोलिस गायब होतेच.. पण प्लॅटर्मवर एक टीसी होता,त्याला हे सर्व सांगितले टीसी वैतागून एकदाचा माझ्याबरोबर आला,त्याने बाईंना सांगितले तरी बाई काही उठेनात.मग आम्हालाच तो "जाऊ दे ना,करुन घ्या ऍडजस्ट" असे म्हणायला लागला..मग मी चिडले आणि म्हटलं, ती जागा त्या आजींना नाही मिळाली तर मी साखळी खेचणार आणि गाडी पुढे जाऊ देणार नाही..शेवटी त्याने कुठूनसे पोलिस पैदा करून आणले.दोन हवालदारांनाही बाई ऐकेना..तिचं एकच टुमणं "म्या तिकट काढून बसलीया..लवकर येऊनशान जागा पकडलीया..म्या हतून उटणार न्हाय".. शेवटी गाडीने शिटी दिली..माझा हात साखळीकडे जायला लागला..ते पाहून त्यातील एक पोलिस म्हणाला,"ताई दमानं घ्या..आम्ही करतो बरोबर काय ते,आत्ता आमच्या बरोबर इथे लेडी पोलिस नाहीये ना,बाईंच्या अंगाला हात नाही लावता येत.."गाडी हलली आणि हवालदारांनी दंडु़क्यांनी त्या बाईला दोन दणके दिले आणि मुकाट्याने जागा खाली कर,नाहीतर शिवाजी नगरला बाई पोलिसाला बोलावतो असे खास पोलिसी आवाजात खडसावले.ती बाई अत्यंत घाणेरड्या शिव्या देत उठून गँग वे त बसली..पोलिसांना म्हटलं ,पुढे धुडगूस घातला तर? मग पोलिस उखडले इतर प्रवाशांवर.. चक्क म्हणाले," अरे काय बांगड्या भरल्यात काय? त्या आजीआजोबांसाठी फक्त ह्या ताईच झगडतायत आणि तुम्ही लोक निसता तमाशा बघताय? आणि मग म्हणता पोलिस काम करत नाहीत, आता मुंबई पर्यंत त्या आजी आजोबांचा सुखरुप प्रवास ही तुमची जबाबदारी! त्या बाईला इथे येऊ द्यायचं नाही.."बाईलाही परत दम भरला.. मग मात्र पुढचा प्रवास ठीक झाला..

In reply to by स्वाती दिनेश

मनस्वी 15/05/2008 - 12:35
छान केलंस स्वातीताई! काम रेल्वेवाल्यांचे आणि मनस्ताप आपल्याला!

In reply to by स्वाती दिनेश

आनंदयात्री 15/05/2008 - 12:42
एकदम मस्त केलेस स्वाती, स्वतःला काहिही त्रास नसतांना दुसर्‍याचा त्रास पाहुन मदत करणारे विरळाच ! यात मला थोडीफार तरी क्रांती दिसली :)

In reply to by स्वाती दिनेश

खरं तर साखळीऐवजी, त्या बाईचं बखोटं धरुन तिच्या सिटवरुन तिला खेचायला पाहिजे होतं पोलिसांची, टीसीची गरज पडू नये :) "जाऊ दे ना,करुन घ्या ऍडजस्ट" खरं तर असे बोलणा-या लोकांची जमातच वेगळी असते. आपण मारे ऐसपैस बसलेले असतात आणि जागेवरुन भांडणा-यांना, घ्या, ना राव ! ऍडजस्ट करुन.......असे म्हणतात. स्वतः मात्र कोणालाच ऍडजस्ट करुन घेत नाही. धरुन ठोकलं पाहिजे अशा लोकांना !!!!

In reply to by स्वाती दिनेश

  • मग पोलिस उखडले इतर प्रवाशांवर.. चक्क म्हणाले," अरे काय बांगड्या भरल्यात काय? त्या आजीआजोबांसाठी फक्त ह्या ताईच झगडतायत आणि तुम्ही लोक निसता तमाशा बघताय? आणि मग म्हणता पोलिस काम करत नाहीत, आता मुंबई पर्यंत त्या आजी आजोबांचा सुखरुप प्रवास ही तुमची जबाबदारी! त्या बाईला इथे येऊ द्यायचं नाही.."बाईलाही परत दम भरला.. मग मात्र पुढचा प्रवास ठीक झाला..
गोष्टीतील हा भाग फारच आवडला..

विसोबा खेचर 16/05/2008 - 08:19
मी त्या डब्यातला एक असतो तर त्या माणसाला माझे तिकिट मी मुळीच दाखवले नसते! तिकिट विचारायचा हक्क फक्त टी सी ला असतो, अन्य सहप्रवाशंना हा हक्क नाही! मी त्या माणसाला म्हटले असते की 'बाबारे, मला तिकिट विचारणारा तू कोण?? तू टी सी आहेस? तुझ्याकडे टीसीचा बॅच, ओळखपत्र आहे? जा भोसडिच्या, जाऊन पहिले टीसी ला बोलावून आण, मग या डब्यातून उतरायचं किंवा नाही ते मी ठरवीन! तू रागात असलास तरी मलाही राग येतो हे लक्षात ठेव! मी वेळप्रसंगी त्या माणसाशी मारामारीही केली असती आणि टीसी येईपर्यंत त्याची ती बेगडी क्रांती साफ मोडून काढली असती हेही नक्की! :) आपला, (कॉलेज जीवनात भरपूर मारामार्‍या केलेला!) तात्या.

विसोबा खेचर 16/05/2008 - 08:45
कोणी ऐकत नसल्याचे दिसल्यावर तो मित्रांना म्हणाला की "मी पोलिसांना बोलावत आहे." तिकडून तो उतरून बाहेर गेला. बहुधा रेल्वे पोलिसांना शोधायला. पण का कुणास ठाऊक परत आला. हा हा हा! पोलिसांना बोलावून काय उपयोग होणार? तिकिट विचारायचा हक्क टीसी व्यतिरिक्त कुणालाही नाही! :) आपला, (कायदेशीररित्या योग्य ऑथॉरिटीकडून सजा भोगण्यास सदैव तयार!) तात्या.

देवदत्त 16/05/2008 - 20:05
प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद. फारच गर्दी असेल तेव्हा थोडी फार 'ऐडजेसमेंट' करण्यास हरकत नसावी असेही वाटते. सहमत. पण असे रोजच होउ लागले तर त्याची सवयच होईल रेल्वेला.तिथे मॅनेजमेंटची गरज आहे हे रेल्वे कर्मचार्‍यांना कळणार कधी? मनस्वींच्या मुद्द्यांशीही सहमत. पण अहो मॅनेजमेंटच खराब झाले आहे हो आता. गर्दीच्या दिवसांत काही वेळा टी सी येतच नाही तिकिट बघायला हाही अनुभव आहे. स्वातीताई, तुम्ही केलेलेही पटले. ह्याची गरज पडते मध्ये मध्ये :) मी वेळप्रसंगी त्या माणसाशी मारामारीही केली असती आणि टीसी येईपर्यंत त्याची ती बेगडी क्रांती साफ मोडून काढली असती हेही नक्की! मी ही प्रश्नांत तेच विचारले आहे हो तात्या. :) आजकाल खरे तर हेच जास्त होण्याची शक्यता जास्त आहे. त्याचे नशीब चांगले होते त्यादिवशी असेच वाटते. बाकी क्रांती हा शब्द जरा अतिशयोक्ती झाला माझ्याकडून असे वाटते. गेल्या २ वर्षांत मला असे कधी नाही वाटले की ती काही क्रांती होती. मागील आठवड्यात 'डोंबिवली फास्ट' बघताना हा प्रसंग आठवला. लोक जेव्हा नुसते बोलत असतात तेव्हा असे काही तरी क्वचितच होताना पाहिले. म्हणून वाटले इथे लिहुया. ह्यावरूनच वपुंची जेपी ही कथा आठवली. भांडणाचे क्लास घेणारे. त्यात आहे की त्यांनी दोन भांडणे लिहिली असतात. तुम्ही आरक्षित जागेवर आहात. उभा असलेला माणूस तुम्हाला जागा मागतोय, कसे भांडाल. तर दुसर्‍या पानावर नेमके ह्याच्या उलट लिहिले असते, तुम्ही उभे आहात, सीटवर बसलेल्या माणसाशी कसे भांडाल :)
२००५ च्या दिवाळीच्या नंतरचे दिवस. दक्षिण रेल्वेचा एक डबा. आमच्या समोर दरवाज्यापासून तिसर्‍या कंपार्टमेंट मध्ये ते ४ मित्र पत्ते कुटत, गाणी गात प्रवासाची मजा घेत चालले होते. बदाम सात, रमी, झब्बू जे आठवतील ते पत्त्यांचे खेळ चालले होते. आजूबाजूचे ही ३/४ जण त्यांना सामिल झाले. मस्त गट बनला होता त्यांचा. कार्यालयातील गंमतीजमती, विनोद सांगण्यात जो तो वरचढ व्हायच्या प्रयत्नात. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर उद्या पुन्हा कामावर रूजू व्हायचे म्हणून थोडा कंटाळाही आलेला दिसत होता त्यांच्या बोलण्यात. तरी आता परतीच्या प्रवासात घरून आणलेल्या दिवाळीच्या फराळावर मध्ये मध्ये हात मारणे चालू होते.

कवितेचा एक प्रयोग

रामदास ·

In reply to by पिवळा डांबिस

मन 14/05/2008 - 19:56
:-)) ;-)) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

गणपा 14/05/2008 - 19:09
लंकेस जाण्या आधी जरा 'उरकून' घेतो आटप रावणा आता पिंडी मी वाळूत ठेवतो जबरा =)) =)) =)) फुटलोना मी.

देवदत्त 14/05/2008 - 19:32
छान प्रयोग आहे. पण कवितेच्या प्रांतात अस्मादिकांची भटकंती कमीच आहे त्यामुळे इथे बहुधा काही नाही :(

शितल 14/05/2008 - 19:44
श्रावणात हा खेळ असे ऊन आणि पाऊस दोन्ही पडे चार दिसा॑ हा खेळ पाहुनी पापणी ही फडफडे वाळुची ही घरे बा॑धुनी रावण त्यात झोपी असे

अरुण मनोहर 15/05/2008 - 06:49
उन उन श्रावण घेवड्याची भाजी चार मिरच्या जास्तच घातलेला रावणभात खाऊन ज्यांचे डोळ्यात पाणी आलेले दिसत नाही, त्यांनी पापणी मिटलेलीच असणार!

विसोबा खेचर 15/05/2008 - 08:12
मस्त आहे प्रयोग! सगळ्यांच्या कविता आवडल्या...! :) लिखाळराव आणि रंगाने छान लिहिले आहे... रामदासराव, तुम्ही नका कवितांच्या फंदात पडू! तो तुमचा प्रान्त दिसत नाही! (हा असाच आपला मोफत सल्ला बरं का! त्याचं विशेष काही मनावर घेऊ नका!) :) आपला, (किंचितकवी) तात्या.

ऋचा 15/05/2008 - 10:10
श्रावण ऊन खात झोपला अचानक पाऊस पडू लागला पापणी पावसात भिजली आणि वाळूची घरे वाहून गेली रावणाच्या दहा मधली चार गेली ज्यांचे मनाज रावण त्यांना मिळाली.. :? (अगदी बाळबोध..)

आंबोळी 15/05/2008 - 12:20
श्रावण आला बरसत सृष्टीने रुप ल्याले नवे | उन पावसाचा खेळ चालतो सामील धरती नवपालवी सवे || रावण बैसला खाली अडकवून कानास जानवे | वाळूत ठेवूनी लिंग गणपती खोड त्याची जिरवे || पापणी मिटोन म्हणतात विजुभाउ मलेशियास जावे | चार घटका करमणूक करण्या घर सखीचे धुंडावे || ज्यांचे बरे त्याच्या म्हणे आंबोळी निंदकाचे घर शेजारी असावे ||

प्राजु 15/05/2008 - 17:31
श्रावणात खुलुन येई उन पावसाचा खेळ पापणीत मिटलेल्या चार घटिकांचा मेळ... शिवलिंग स्पर्शाने वाळू हळूवार पतित झाली रावणाची मस्ती अशी गणेशाने उतरविली रामदासे दिले हे काही शब्द वेगळे ज्यांचे काव्य बनले मिसळगृही आगळे... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ॐकार 16/05/2008 - 01:55
श्रावण,उन,रावण,वाळू,पापणी,चार,ज्यांचे. रावण जाळू नका श्रावण पाळू नका वाळू खाते ऊन तेथे घाम गाळू नका चार खांद्यांची मागणी जिथे मिटली पापणी ज्यांचे त्यांचे देणे-घेणे असे टाळू नका

रामदास 17/05/2008 - 09:20
सर्जनशीलता वाढवण्यासाठी केलेल्या कार्यशाळेत सुद्धा अशीच मजा आली. एकूण साठ प्रयोग होते.परंतू आम्ही केवळ पंधरा -विस पूर्ण करू शकलो. कवितेचा प्रयोग कठीणच होता.आम्ही फक्त सहाच करू शकलो. मिपावर मात्र ज्या वेगाने कविता आल्या त्या वाचून एक गोष्ट लक्षात आली ,की मिपावर सर्जन विपुल आहे. वाचन करणार्‍यांचे, कविंचे , मनापासून आभार.

चित्रगुप्त 08/07/2012 - 13:17
चार श्रावण ऊन रावण वाळू झरे पापणी फिरे ज्यांचे चार त्यांचे फार. .... दुर्बोधता हे नवकाव्याचे व्यवच्छेदक लक्षण होय, असे खुद्द गंगाधर गाडगिळानी सांगून ठेऊन आमच्यासारख्यांची चांगली सोय करून ठेवलेली आहे....

In reply to by पिवळा डांबिस

मन 14/05/2008 - 19:56
:-)) ;-)) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

गणपा 14/05/2008 - 19:09
लंकेस जाण्या आधी जरा 'उरकून' घेतो आटप रावणा आता पिंडी मी वाळूत ठेवतो जबरा =)) =)) =)) फुटलोना मी.

देवदत्त 14/05/2008 - 19:32
छान प्रयोग आहे. पण कवितेच्या प्रांतात अस्मादिकांची भटकंती कमीच आहे त्यामुळे इथे बहुधा काही नाही :(

शितल 14/05/2008 - 19:44
श्रावणात हा खेळ असे ऊन आणि पाऊस दोन्ही पडे चार दिसा॑ हा खेळ पाहुनी पापणी ही फडफडे वाळुची ही घरे बा॑धुनी रावण त्यात झोपी असे

अरुण मनोहर 15/05/2008 - 06:49
उन उन श्रावण घेवड्याची भाजी चार मिरच्या जास्तच घातलेला रावणभात खाऊन ज्यांचे डोळ्यात पाणी आलेले दिसत नाही, त्यांनी पापणी मिटलेलीच असणार!

विसोबा खेचर 15/05/2008 - 08:12
मस्त आहे प्रयोग! सगळ्यांच्या कविता आवडल्या...! :) लिखाळराव आणि रंगाने छान लिहिले आहे... रामदासराव, तुम्ही नका कवितांच्या फंदात पडू! तो तुमचा प्रान्त दिसत नाही! (हा असाच आपला मोफत सल्ला बरं का! त्याचं विशेष काही मनावर घेऊ नका!) :) आपला, (किंचितकवी) तात्या.

ऋचा 15/05/2008 - 10:10
श्रावण ऊन खात झोपला अचानक पाऊस पडू लागला पापणी पावसात भिजली आणि वाळूची घरे वाहून गेली रावणाच्या दहा मधली चार गेली ज्यांचे मनाज रावण त्यांना मिळाली.. :? (अगदी बाळबोध..)

आंबोळी 15/05/2008 - 12:20
श्रावण आला बरसत सृष्टीने रुप ल्याले नवे | उन पावसाचा खेळ चालतो सामील धरती नवपालवी सवे || रावण बैसला खाली अडकवून कानास जानवे | वाळूत ठेवूनी लिंग गणपती खोड त्याची जिरवे || पापणी मिटोन म्हणतात विजुभाउ मलेशियास जावे | चार घटका करमणूक करण्या घर सखीचे धुंडावे || ज्यांचे बरे त्याच्या म्हणे आंबोळी निंदकाचे घर शेजारी असावे ||

प्राजु 15/05/2008 - 17:31
श्रावणात खुलुन येई उन पावसाचा खेळ पापणीत मिटलेल्या चार घटिकांचा मेळ... शिवलिंग स्पर्शाने वाळू हळूवार पतित झाली रावणाची मस्ती अशी गणेशाने उतरविली रामदासे दिले हे काही शब्द वेगळे ज्यांचे काव्य बनले मिसळगृही आगळे... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ॐकार 16/05/2008 - 01:55
श्रावण,उन,रावण,वाळू,पापणी,चार,ज्यांचे. रावण जाळू नका श्रावण पाळू नका वाळू खाते ऊन तेथे घाम गाळू नका चार खांद्यांची मागणी जिथे मिटली पापणी ज्यांचे त्यांचे देणे-घेणे असे टाळू नका

रामदास 17/05/2008 - 09:20
सर्जनशीलता वाढवण्यासाठी केलेल्या कार्यशाळेत सुद्धा अशीच मजा आली. एकूण साठ प्रयोग होते.परंतू आम्ही केवळ पंधरा -विस पूर्ण करू शकलो. कवितेचा प्रयोग कठीणच होता.आम्ही फक्त सहाच करू शकलो. मिपावर मात्र ज्या वेगाने कविता आल्या त्या वाचून एक गोष्ट लक्षात आली ,की मिपावर सर्जन विपुल आहे. वाचन करणार्‍यांचे, कविंचे , मनापासून आभार.

चित्रगुप्त 08/07/2012 - 13:17
चार श्रावण ऊन रावण वाळू झरे पापणी फिरे ज्यांचे चार त्यांचे फार. .... दुर्बोधता हे नवकाव्याचे व्यवच्छेदक लक्षण होय, असे खुद्द गंगाधर गाडगिळानी सांगून ठेऊन आमच्यासारख्यांची चांगली सोय करून ठेवलेली आहे....
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
सर्जनशीलता वाढावी म्हणून काही प्रयोग शिकण्यासाठी दोन दिवस गेलो होतो. रँडम वर्ड- सहा शब्द -घेउन , त्यांचा ओळीच्या सुरुवातीस उपयोग करायचा आणि कविता लिहायची असा एक प्रयोग होता. माझ्या वाट्याला आलेले शब्द असे होते.श्रावण,उन,रावण,वाळू,पापणी,चार,ज्यांचे. तीन शब्द वापरून मी तीन ओळी लिहिल्या. उरलेल्या शब्दांचा उपयोग राहून गेला. कविंनो बघा काही जमतंय का. श्रावण , सरण्यापूवी, एकदा भिजून घेतो. उन, तापण्यापूर्वी, मोगरा फुलून घेतो

अबोला

शितल ·

ऋचा 14/05/2008 - 18:15
छान लिहील आहेस. पण अपिल होत नाहीये. काहीतरी राहून गेलय असं वाट्टय. प्रयत्न खुप छान केलास.

In reply to by ऋचा

विजुभाऊ 15/05/2008 - 10:10
पण अपिल होत नाहीये. काहीतरी राहून गेलय असं वाटतेय्.........बरोबर आहे का ग सखे तु अशी अबोल झाली नजर तुझी ही का रूसुन गेली व्याकरणात थोडी चुक आहे. "तु अबोल झाली" असे आपण म्हणत नाही. ती अबोल झाली / तु अबोल झालीस असे म्हणतो . कदाचित यमक साधण्याच्या नादात ही चुक लक्षात आली नसावी. पण प्रयत्न करत रहा.

शितल तुझ्या जादूच्या पोतडीतून छान छान कविता बाहेर पडत आहेत.:) मस्त कविता सोपी, सुटसुटीत.... अबोल्यात ही तुझे प्रेम असे अबोल बोल ते मज आज कळे !! व्वा मस्त ओळी...

मन 14/05/2008 - 18:23
कविता आवडली... पु ले शु. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

राजे 14/05/2008 - 18:35
छान कविता , आवडली. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

वरदा 14/05/2008 - 19:09
तु तर मस्तच करतेस कविता.... अबोल्यात ही तुझे प्रेम असे अबोल बोल ते मज आज कळे !! हे मलाही आवडलं... पुढच्या कवितांच्या प्रतिक्षेत......

इनोबा म्हणे 14/05/2008 - 19:15
कविता आवडली. अजून येऊ दे! का ग सखे तु अशी अबोल झाली नजर तुझी ही का रूसुन गेली !! अबोला तुझा हा मज वेड लावी शब्दच माझे मी आठवुन पाही !! या ओळी विशेष आवडल्या कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

आनंदयात्री 15/05/2008 - 10:02
अबोल्यात ही तुझे प्रेम असे अबोल बोल ते मज आज कळे !! ह्या ओळी सर्वाधिक आवडल्या. प्रेमिकांच्या खोट्या अबोल्यातल्या भावना छान मांडल्यात :) पुलेशु.

शितल 15/05/2008 - 17:14
सर्व वाचका॑चे आभार आणि प्रतिसादा बद्दल धन्यवाद ! काही चुका असतील पण मी तो सुधारण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद !

ऋचा 14/05/2008 - 18:15
छान लिहील आहेस. पण अपिल होत नाहीये. काहीतरी राहून गेलय असं वाट्टय. प्रयत्न खुप छान केलास.

In reply to by ऋचा

विजुभाऊ 15/05/2008 - 10:10
पण अपिल होत नाहीये. काहीतरी राहून गेलय असं वाटतेय्.........बरोबर आहे का ग सखे तु अशी अबोल झाली नजर तुझी ही का रूसुन गेली व्याकरणात थोडी चुक आहे. "तु अबोल झाली" असे आपण म्हणत नाही. ती अबोल झाली / तु अबोल झालीस असे म्हणतो . कदाचित यमक साधण्याच्या नादात ही चुक लक्षात आली नसावी. पण प्रयत्न करत रहा.

शितल तुझ्या जादूच्या पोतडीतून छान छान कविता बाहेर पडत आहेत.:) मस्त कविता सोपी, सुटसुटीत.... अबोल्यात ही तुझे प्रेम असे अबोल बोल ते मज आज कळे !! व्वा मस्त ओळी...

मन 14/05/2008 - 18:23
कविता आवडली... पु ले शु. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

राजे 14/05/2008 - 18:35
छान कविता , आवडली. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

वरदा 14/05/2008 - 19:09
तु तर मस्तच करतेस कविता.... अबोल्यात ही तुझे प्रेम असे अबोल बोल ते मज आज कळे !! हे मलाही आवडलं... पुढच्या कवितांच्या प्रतिक्षेत......

इनोबा म्हणे 14/05/2008 - 19:15
कविता आवडली. अजून येऊ दे! का ग सखे तु अशी अबोल झाली नजर तुझी ही का रूसुन गेली !! अबोला तुझा हा मज वेड लावी शब्दच माझे मी आठवुन पाही !! या ओळी विशेष आवडल्या कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

आनंदयात्री 15/05/2008 - 10:02
अबोल्यात ही तुझे प्रेम असे अबोल बोल ते मज आज कळे !! ह्या ओळी सर्वाधिक आवडल्या. प्रेमिकांच्या खोट्या अबोल्यातल्या भावना छान मांडल्यात :) पुलेशु.

शितल 15/05/2008 - 17:14
सर्व वाचका॑चे आभार आणि प्रतिसादा बद्दल धन्यवाद ! काही चुका असतील पण मी तो सुधारण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद !
लेखनविषय:
अबोला का ग सखे तु अशी अबोल झाली नजर तुझी ही का रूसुन गेली !! अबोला तुझा हा मज वेड लावी शब्दच माझे मी आठवुन पाही !! कळेना ना मला तु काय अर्थ लावी शब्द हे माझे हळवे किती !! रोखुनीया डोळे पाही जरी तु मज कडे कळेना मला अबोला तुझा हा फसवा किती !! अबोल्यात ही तुझे प्रेम असे अबोल बोल ते मज आज कळे !!

रिगाचा जादुगार!

चतुरंग ·

आनंदयात्री 14/05/2008 - 11:14
रिगाचा जादुगाराची छान ओळख करुन दिलीत, धन्यवाद. >>बुद्धिबळाचा ओनामा केला म्हणजे श्रीगणेशा केला असे म्हणायचे आहे का ? ओनामा रशियन शब्द आहे का ?

In reply to by आनंदयात्री

विसुनाना 14/05/2008 - 15:26
हा अस्सल मराठी शब्द आहे. ॐनमोजी आद्या | वेदप्रतिपाद्या... या ज्ञानेश्वरीतल्या पहिल्या ओवीच्या 'ॐनमो' या शब्दावरून ओनामा हा शब्द आला आहे. श्रीगणेशा आणि ओनामा एकच. असो.

प्राजु 14/05/2008 - 14:53
माहिती दिली आहे चतुरंग तुम्ही... खूपच छान. रिगाच्या जादुगाराची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सुमीत 14/05/2008 - 14:59
लेख फर्मास झाला आहे, आवडले बुद्धीबळा वर आणि ते पण ह्या खेळाच्या महान खिलाडी बद्द्ल वाचायला.

विसुनाना 14/05/2008 - 15:33
बुद्धीबळ आणि चतुरंग हे सोंगट्यांचे खेळ. चतुरंग बुद्धीबळाचा बापच म्हटला पाहिजे. रिगाच्या जादुगाराबद्दल वाचून एका महान बुद्धीबळपटूची ओळख झाली. धन्यवाद.

बुद्धीबळातल्या जादुगाराची ओळख करुन दिल्याबद्दल आपले मनापासून आभार. रिगाच्या जादूगाराला आमचाही सलाम !!! 'वजीर देखा लेकिन ताल नहीं देखा'अशी होऊन जाई! हे तर फारच सुरेख !!! -प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (वजीर गेल्यावर डाव सोडून देणारा बुद्धीबळपटू)

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 15/05/2008 - 08:00
असे होमवर्क देणारे लेख विरळा... हेच म्हणतो...! माझाही या जादुगाराला मनोमन सलाम... रंगा, अतिशय सुंदर लेख! घटकाभर बुद्धिबळाच्या त्या अफाट मोहमयी दुनियेत नेऊन सोडलेस, मजा आली! :) आपला, (कास्पारावप्रेमी) तात्या.

धनंजय 15/05/2008 - 04:07
आवडला. पुस्तकातल्याच खेळी समजू न शकल्यामुळे मला बुद्धिबळाची भयंकर भीती आहे. त्यामुळे पुस्तकातल्या खेळ्या धुडकावून बेधडक चाल चालणार्‍या या तालास माझा मनापासून सलाम!

मुक्तसुनीत 15/05/2008 - 05:22
चतुरंग यांनी बुद्धिबळाबद्दल लिहीणे म्हणजे तात्यांनी संगीतावर , धोंडोपंतांनी ज्योतिषावर , संजोपरावांनी जी एंवर , अजानुकर्णाने तुकारामावर लिहिण्यासारखे आहे. हे तो ज्ञात्याचे लिहिणें ! असेच आणखी लेख येऊ द्यात !

मनस्वी 15/05/2008 - 16:14
अतिशय गुंतागुंतीच्या स्थितीवर तब्बल ४० मिनिटे सखोल विचार करुन शेवटी तालने घोड्याचे बलिदान देणारी अचूक खेळी केली!!
रिगाच्या जादुगाराशी ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद चतुरंग.
पुस्तकातल्या खेळ्या धुडकावून बेधडक चाल चालणार्‍या या तालास माझा मनापासून सलाम!
लेख छान झाला आहे.

नठ्यारा 05/10/2024 - 01:55
लेख वर आणल्याबद्दल आभार! :-) जादूगाराच्या कर्तृत्वाच्या मानाने लेख फारंच त्रोटक वाटला. की माबुदोस? बुद्धिबळात माझी गती राजासारखी आहे. एक ना धड भाराभार चिंध्या नुसत्या. -नाठाळ नठ्या

आनंदयात्री 14/05/2008 - 11:14
रिगाचा जादुगाराची छान ओळख करुन दिलीत, धन्यवाद. >>बुद्धिबळाचा ओनामा केला म्हणजे श्रीगणेशा केला असे म्हणायचे आहे का ? ओनामा रशियन शब्द आहे का ?

In reply to by आनंदयात्री

विसुनाना 14/05/2008 - 15:26
हा अस्सल मराठी शब्द आहे. ॐनमोजी आद्या | वेदप्रतिपाद्या... या ज्ञानेश्वरीतल्या पहिल्या ओवीच्या 'ॐनमो' या शब्दावरून ओनामा हा शब्द आला आहे. श्रीगणेशा आणि ओनामा एकच. असो.

प्राजु 14/05/2008 - 14:53
माहिती दिली आहे चतुरंग तुम्ही... खूपच छान. रिगाच्या जादुगाराची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सुमीत 14/05/2008 - 14:59
लेख फर्मास झाला आहे, आवडले बुद्धीबळा वर आणि ते पण ह्या खेळाच्या महान खिलाडी बद्द्ल वाचायला.

विसुनाना 14/05/2008 - 15:33
बुद्धीबळ आणि चतुरंग हे सोंगट्यांचे खेळ. चतुरंग बुद्धीबळाचा बापच म्हटला पाहिजे. रिगाच्या जादुगाराबद्दल वाचून एका महान बुद्धीबळपटूची ओळख झाली. धन्यवाद.

बुद्धीबळातल्या जादुगाराची ओळख करुन दिल्याबद्दल आपले मनापासून आभार. रिगाच्या जादूगाराला आमचाही सलाम !!! 'वजीर देखा लेकिन ताल नहीं देखा'अशी होऊन जाई! हे तर फारच सुरेख !!! -प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (वजीर गेल्यावर डाव सोडून देणारा बुद्धीबळपटू)

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर 15/05/2008 - 08:00
असे होमवर्क देणारे लेख विरळा... हेच म्हणतो...! माझाही या जादुगाराला मनोमन सलाम... रंगा, अतिशय सुंदर लेख! घटकाभर बुद्धिबळाच्या त्या अफाट मोहमयी दुनियेत नेऊन सोडलेस, मजा आली! :) आपला, (कास्पारावप्रेमी) तात्या.

धनंजय 15/05/2008 - 04:07
आवडला. पुस्तकातल्याच खेळी समजू न शकल्यामुळे मला बुद्धिबळाची भयंकर भीती आहे. त्यामुळे पुस्तकातल्या खेळ्या धुडकावून बेधडक चाल चालणार्‍या या तालास माझा मनापासून सलाम!

मुक्तसुनीत 15/05/2008 - 05:22
चतुरंग यांनी बुद्धिबळाबद्दल लिहीणे म्हणजे तात्यांनी संगीतावर , धोंडोपंतांनी ज्योतिषावर , संजोपरावांनी जी एंवर , अजानुकर्णाने तुकारामावर लिहिण्यासारखे आहे. हे तो ज्ञात्याचे लिहिणें ! असेच आणखी लेख येऊ द्यात !

मनस्वी 15/05/2008 - 16:14
अतिशय गुंतागुंतीच्या स्थितीवर तब्बल ४० मिनिटे सखोल विचार करुन शेवटी तालने घोड्याचे बलिदान देणारी अचूक खेळी केली!!
रिगाच्या जादुगाराशी ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद चतुरंग.
पुस्तकातल्या खेळ्या धुडकावून बेधडक चाल चालणार्‍या या तालास माझा मनापासून सलाम!
लेख छान झाला आहे.

नठ्यारा 05/10/2024 - 01:55
लेख वर आणल्याबद्दल आभार! :-) जादूगाराच्या कर्तृत्वाच्या मानाने लेख फारंच त्रोटक वाटला. की माबुदोस? बुद्धिबळात माझी गती राजासारखी आहे. एक ना धड भाराभार चिंध्या नुसत्या. -नाठाळ नठ्या
लेखनविषय:
लेखनप्रकार
'मिखाइल नेखेमिअविच ताल', काय बोध झाला हे नाव वाचून?