मराठीतील एक दिग्गज व्यक्तीमत्व, जेष्ठ नाटककार तसेच पटकथाकार विजय तेंडुलकर यांचं वृध्दापकाळानं आज पुण्यात निधन झालं आहे. ते ८० वर्षाचे होते.
त्यांच्या गाजलेल्या नाटकांत ' श्रीमंत ' , ' गिधाडे ', ' शांतता कोर्ट चालू आहे ', ' सखाराम बाईंडर ', ' घाशिराम कोतवाल ', ' कमला ' यांचा समावेश होतो.
मराठीतील गाजलेले ' सामना ', ' सिंहासन ', ' आक्रित ', ' उंबरठा ' हे त्यांनी लिहिलेले चित्रपट अजरामर ठरले आहेत.
समस्त मराठी साहित्यविश्वातून आज शोक व्यक्त होतोय. मिसळपाव परिवार सुध्दा विजय तेंडुलकरांना आदरांजली वाहत आहे.
अरेरेरे
वाचनीय माहिती वर्धक लेख.
मस्त गोष्ट
असहमत!
In reply to असहमत! by पिवळा डांबिस
डांबिसकाका,
वा / समर्पक शिर्षक
चतुरंग
गुलाम वझीर!
अनवट माहिती
माहितीपूर्ण....
In reply to माहितीपूर्ण.... by प्रभाकर पेठकर
असेच म्हणतो !!!
ऋणी आहोत
रंगा,
In reply to रंगा, by विसोबा खेचर
_बाय द वे,
In reply to रंगा, by विसोबा खेचर
त्या शिव्या रंगासाठी नव्हत्या हो!:)
In reply to त्या शिव्या रंगासाठी नव्हत्या हो!:) by पिवळा डांबिस
:)
मस्त
छान लेख, खेळही बघितला
पिडा शी सहमत
रंगा,
In reply to रंगा, by विसोबा खेचर
तात्या,
वा!!